diff --git "a/data_multi/mr/2018-43_mr_all_0026.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-43_mr_all_0026.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-43_mr_all_0026.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,868 @@ +{"url": "http://www.dainikprabhat.com/nobel-laureate-found-an-original-indian-mathematician/", "date_download": "2018-10-16T18:17:47Z", "digest": "sha1:FGTLGEXNTCZIKUGMYUCW6VAEMUQC7XCH", "length": 6234, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मूळ भारतीय असलेल्या गणित तज्ञाला मिळाला ‘नोबेल’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमूळ भारतीय असलेल्या गणित तज्ञाला मिळाला ‘नोबेल’\nनवी दिल्ली: मुळचे भारतीय आणि सध्या ऑस्ट्रेलियात स्थित असलेले अक्षय व्यंकटेश यांना गणिताचे ‘फिल्ड्स मेडल’ मिळाले आहे. याला गणित क्षेत्रात नोबेल पुरस्काराच्या समान समजल्या जातो.\nहा पुरस्कार दरवर्षी ४० वर्षाच्या आतील गणित तज्ञाला दिला जातो. स्टॅनफर्ड विद्यापिठात प्राध्यापक असलेले व्यंकटेश यांचा जन्म भारतात नवी दिल्लीमध्ये झाला आहे. गणित विषयात विशिष्ठ योगदान दिल्याबद्दल त्यांना फिल्ड्स मेडल मिळाले आहे.\nदरवर्षी हा पुरस्कार कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ४ लोकांना देण्यात येतो.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#कलंदर : दैव जाणिले कुणी…\nNext articleजागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T19:17:37Z", "digest": "sha1:VQF5RIS7FWGT7GNGWCR7M2YMQIKOCHHY", "length": 4041, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅनडाचे अर्थतंत्र - विकिपीडिया", "raw_content": "\nकॅनडाचे अर्थतंत्र जगातील दहाव्या क्रमांकाचे अर्थतंत्र आहे[१] (सध्याच्या विनिमय दराने अमेरिकन डॉलरमध्ये तुलना केली असता).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उ���लब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.veerendratikhe.com/blog/2017/08/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T19:08:14Z", "digest": "sha1:UL4IV73SRS5BW774R23EJ5X7LQAJTK22", "length": 18113, "nlines": 67, "source_domain": "www.veerendratikhe.com", "title": "वेबसाईट ची निर्मिती करताय? पूर्वतयारी अशी करा | Veerendra Tikhe", "raw_content": "\nवेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल \n1. वेबसाईट ची निर्मिती कशासाठी\nतुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी, ऑनलाईन विक्री, प्रसिद्धीसाठी, वैय्यक्तिक प्रभाव वाढवण्यासाठी अथवा इतर काही उद्देशाने तुम्ही वेबसाईट तयार करुन घेऊ शकता. पण उद्देश निर्मितीपूर्वीच निश्‍चित केल्याने तुम्हाला लागणारा वेळ, खर्च व वेबतंत्रज्ञाचे श्रम (निर्मिती खर्च) वाचवता येतो.\nउद्देश – तुमची साधी माहिती देणारी अव्यावसायिक वेबसाईट असेल तर तुमची माहिती रोचक व खिळवणारी आहे का हा विचार करा. जर ती एखाद्या सेवेला किंवा उत्पादनाला प्रसिद्धी देणार असेल तर इतरांपेक्षा काय वेगळी कल्पना लढवता येईल याचा विचार करा. तुमची वेबसाईट सेवा देणारी असेल किंवा विक्री करणार असेल तर तुमच्या उत्पादनांची इत्यंभूत माहिती तुमच्याकडे हवीच पण त्या बरोबर त्यात ऑफर्स कुठल्या देता येतील याचा विचार हवा.आता तुम्ही म्हणाल कि मीच सगळा विचार करायचा आहे तर वेब डेव्हलपर काय करणार आहे\nग्राहक व वेब तंत्रज्ञ हे दोघे मिळून वेबसाईट बनवत असतात. त्यांच्या एकत्रित काम करण्याने चांगली वेबसाईट तयार होते. तुमची वेबसाईट कशी हवी हे, व्यवसाय करणारा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. वेबसाईटकडून आपण काय अपेक्षा करत आहोत हे तरी किमान माहित असायला हवेच. तुमचा पैसा, वेळ व तंत्रज्ञांचे श्रम या पूर्व तयारीने नक्कीच वाचेल.\nतुमच्या वेबसाईटचा साईटमॅप किंवा वेबसाईट चा अनुक्रम या टप्प्यात ठरला तर अतिउत्तम साईटमॅप निश्‍चित केल्याने आपल्या वेबसाईटला किती पाने असावीत व त्यात काय माहिती असेल हे निश्‍चित करता येते. त्यावरूनच तुमचे बजेटही काढता येऊ शकते.\n2. तुमच्या व्यवसायास साजेसे असे domainname तात्काळ नोंदवा.\nतुमच्या स्टार्टअप / व्यवसायाच्या नावाला निश्‍चित करण्यापुर्वी त्यानावाचे डोमेन उपलब्ध आहे का हे जरुर पहा. हा विचार व्यवसाय नोंदणी आधी न केल्यान�� खूपदा महागडे डोमेन घ्यावे लागू शकते. आकर्षक नावं डोमेन म्हणून बुक करणे व नंतर ती त्या नावांच्या व्यवसायांना चढ्या भावाने विकणे हा एक व्यवसाय आहे जो अधिकृत आहे. त्या मुळे जर तुमच्या आवडीचे डोमेन उपलब्ध असेल तर लगेच बुक करा.\nव्यवसायाच्या नावाचे .कॉम डोमेन उपलब्ध नसल्यास तुमच्या सेवांच्या नावांचा शोध घ्या. त्यात व्यवसायाचे नाव घाला, शहराचे नाव घाला व डोमेन विकत घ्या. शक्यतो .com हे व्यवसायाला उत्तम पण .in,.co.in,.org,.net ह्या एक्सटेंशन ने सुद्धा डोमेन बुक करा, हे TLDs सुद्धा सध्या लोकप्रिय आहेत. तुमचा जसा व्यवसाय असेल तशी ही डोमेन एक्स्टेंशन आता मिळतात. उदा. .studio, .club, .academy, .host etc. अशी २०० च्या वर येऊ घातलेली व आत्ता उपलब्ध असलेली एक्सटेंशन आहेत.\n3. वेबसाईट ची गरज पाहून होस्टिंग खरेदी करा.\nवेबसाईटवर दिवसाला किती माणसे येणे अपेक्षित आहे तुमच्या माहितीत फोटो, व्हिडीओ, ऑडिओ किती असतील तुमच्या माहितीत फोटो, व्हिडीओ, ऑडिओ किती असतील तुमच्या सेवा दिवसाला किती इमेल्स पाठवतील तुमच्या सेवा दिवसाला किती इमेल्स पाठवतील अशा अनेक प्रश्‍नांचा अंदाज घ्या. दरवर्षी वेब होस्टिंग व डोमेन नोंदणी यावर किती खर्च करायचा याचा अंदाज घ्या.\nहोस्टिंग मध्ये विंडोज व लिनक्स असे दोन प्रमुख प्रकार येतात. विंडोज होस्टिंग थोडे महाग पडते पण सुरक्षेबाबत जरा चांगले असते. लिनक्स होस्टिंग जरा स्वस्त पडते, सुरक्षा आपल्याला हव्या त्या पद्धतीने व स्तरावर लावता येते. लिनक्स होस्टिंग त्याच्या लवचिकतेमुळे लोकप्रिय आहे. होस्टिंगची जागा ही mb अथवा gb मधे मोजतात. जितकी जागा जास्त तितके त्याप्रमाणात पॅकेज स्वस्त होत जाते.\nसाधारणतः तुमच्या वेबसाईटच्या आकाराच्या दुप्पट किंवा अडिच पट जागा घ्यावी म्हणजे 3 वर्षे चिंता नाही. डोमेनबरोबरच होस्टिंग घेण्याची घाई करु नका, वेबतंत्रज्ञाच्या सल्ल्यानेच ती विकत घ्या व त्याच्याकडून डोमेन संलग्न करा. अनेक तांत्रिक कारणांमुळे तुमचे पैसे वाया जाऊ शकतात.\n4. तुमच्या व्यवसायाची माहिती गोळा करा व स्वत: संकलित करा.\nवेबसाईटमधील हा प्रमुख भाग असतो त्यामुळे तुमच्या व्यवसायाची अतिशय मोजकी, वेधक, मुद्देसूद व खरी माहिती गोळा करा. खालील मुद्दे तुम्हाला मदत करू शकतील.\nलोकसहभाग – तुमच्या वेबसाईटवर माहिती लिहिताना प्रथम येणाऱ्या वाचक ग्राहकांबद्द्ल लिहायला हवं. तुमच्��ा वाचकांचा वयोगट, शहर व आवडी निवडी याचा अंदाज घेतला गेला पाहिजे. किती लोक साधारणपणे एका तासात भेट देतील त्यांनी वेबसाईटवर काय करणे अपेक्षित आहे त्यांनी वेबसाईटवर काय करणे अपेक्षित आहे असा विचार करून ते लिहून काढा.\nआर्थिक बाजू – तुम्ही वेबसाईट सुरु करताना तुमचे आर्थिक गणित काय आहे ते हि ठरावा, आणि त्या नुसार पुढील आखणी करा. वेबसाईट सुरु करण्यासाठी काही मोफत सेवा उपलब्ध आहेत. त्याचा वापर करायचा कि पूर्ण पणे स्वताची वेबसाईट बनवून गुंतवणूक करायची हे ठरवावं. यात वार्षिक डोमेन, होस्टिंग, इमेल सेवा व व्यवस्थापन याचा किती खर्च येतो हे पहाव.\nविषय – व्यवसायाबद्दल / सेवांबद्दल / उत्पादनाबद्दल लिहिताना\nतुमचे व्यवसाय सुरु करण्यामागचे विचार, उद्देश लिहा. व्यवसायातील सेवांबद्द्ल लिहा. तुमच्या भाषेत लिहा, लिहून काढल्याने विचार वाढतात आणि आपल्याला उमगत जाते. पुन्हा पुन्हा लिहीलेत तर तुम्ही उत्तम माहिती लिहू शकाल.\nसमांतर व्यवसायांबद्दल इंटरनेटवर, आजूबाजूला शोध घ्या व त्यांच्या वेबसाईटचा अभ्यास करुन माहिती संकलित करा. ती वाचा त्यांनी मांडलेले मुद्दे व तुमचे यात साम्य काय व वेगळे पण काय आहे ते पहा. spreadsheet मध्ये शेजारी शेजारी लिहून मुद्द्यांची तुलना करा. त्यातील जे मुद्दे तुम्हाला पटतील ते तुमच्या भाषेत लिहा.\nतुमचा व्यवसाय जुना असेल तर त्याची सुरुवात वाटचाल व अनुभव यावर भर द्या. नवीन सुरुवात करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्या विचारांवर, केलेल्या अभ्यासावर किंवा व्यवसायाबद्दल काय वाटत यावर भर द्यावा.\nमाहितीचे स्त्रोत – विविध चित्रे, छायाचित्रे, व्हिडिओ, प्रेझेंटेशन बनवा ती व्यावसायिक वाटावीत म्हणून तुम्ही एखाद्या ग्राफिक डिझायनरला काम देऊन ती करवून घ्या. ज्याचा वापर करुन तुम्ही वेबसाईटला प्रभावी बनवू शकाल.\nतुम्हाला भाषेसंदर्भात अडचण येत असल्यास तीच माहिती व्यावसायिक लेखकांकडून ती पुन्हा लिहुन घ्या. ही माहिती जर योग्य पद्धतीने लिहीली असेल तर वेबसाईटचा #SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करताना खूप फायदा होतो.\nकदाचित तुमची माहिती फार कमी जण वाचतील अस जरी मानंल तरी ती जो कोणी वाचेल तो तुम्हाला connect झाला पाहिजे अशी ती असावी. त्याशिवाय हि माहिती गुगल १००% वाचणार आहेच, जर ती गुगल ला खरी, खात्रीलायक, एकमेव (unique, genuine) वाटली तर तुमच्या वेबसाईटचे गुण गुगलच्या नियमानुसार वाढतात व तुम्हाला वरचे स्थान गुगल शोध निकालात ( Google search results )मिळते.\n5. तुम्हाला योग्य वाटणार्‍या वेबतंत्रज्ञाला काम देऊन वेबसाईट तयार करा.\nवेबसाईटवर काम सुरु करण्यापूर्वी तुम्ही आधीच्या पायर्‍या पार केल्या असतील तर चांगल्या वेबतंत्रज्ञाचा /web designer developer चा शोध घ्या. जर काम मोठे वाटत असेल तर एखादी वेब एजन्सी शोधा. किमान 4-5 quotations मागवा.\nनिर्णय घेताना मूल्याबरोबरच वेबतंत्रज्ञाचे कौशल्य, वेळ, तंत्रज्ञान व त्यातून मिळणार्‍या सेवा यांची तुलना करा. वेबतंत्रज्ञाशी मोकळेपणाने व स्पष्टपणे तुमच्या सर्व अटी, अपेक्षा बोला. तुमचे काम चालू असे पर्यंत त्याच्याशी संपर्कात राहून त्याचे काम सोपे होईल असे पहा.\nमाझ्या अनुभवातून आलेले हे मुद्दे तुम्हाला नक्कीच वेबसाईट बनवायच्या प्रक्रियेत उपयोगी पडतील अशी खात्री आहे. यात अनेक पैलू हि आहेत. येणाऱ्या काही लेखात ते हि मांडेन. तुमच्या प्रतिक्रिया व प्रश्न मला विचारायला काही हरकत नाही.\n, वेबसाईट म्हणजे काय \nझटपट वेबसाईट सुरु करा, काही मिनीटात तुमचा व्यवसाय जगाशी जोडा \nवेबसाईटची पूर्वतयारी कशी कराल \nlogo तयार करून घेत आहात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=526", "date_download": "2018-10-16T19:48:28Z", "digest": "sha1:26JYC76AOSK743JFLO4MT6B4XSKK47S7", "length": 3612, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Sudharakancha Maharashtra | सुधारकांचा महाराष्ट्र", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nSudharakancha Maharashtra | सुधारकांचा महाराष्ट्र\nSudharakancha Maharashtra | सुधारकांचा महाराष्ट्र\nसुधारकांची आणि बुद्धिवादी विचारवंतांची एक महान परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेली सुधारकांची मालिका तर्कनिष्ठ बुद्धिवादी विचारांचा प्रवाह पुढे पुढे नेत होती. सुधारकांच्या सुधारणावादी विचारचिंतनाचा माणूस हाच केंद्रबिंदू होता आणि बुद्धिवादी भूमिकेतून होणारा मानवी विकासाचा परीघ विस्तारीत ते सुधारणेचे नवे विश्व उभे करीत होते. डोळसपणे समाजाचे अवलोकन करून ते द्रष्टेपणाने मांडणार्‍या सुधारकांच्या ह्या बुद्धिप्रामाण्यवादी विचारांनीच महाराष्ट्राच्या लोकजीवनाला पुरोगामी दृष्टी लाभली, यात शंका नाही. आजच्या काळातही समाजसुधारकांचे हे विचार मोकळे आणि प्रागतिक असल्याचे दिसून येते. तत्कालीन परिस्थितीत असा क्र��ंतिकारी विचार मांडणे हेही एक बंडच होते. आजच्या नवभारताचे विज्ञाननिष्ठ रूप त्यांच्या त्यागातून व योगदानातूनच उभे राहिले आहे. त्यांच्या ह्या प्रबोधनकारी कार्याचे मोल व विचार ह्या पुस्तकातून पुन्हा समजून घेता येतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AC_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-10-16T19:06:08Z", "digest": "sha1:PQQTUOP5XI2PD42DUIHAQOZR5EPHNUOM", "length": 6903, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९६६ आशियाई खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nपाचवी आशियाई क्रीडा स्पर्धा\n१९६६ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची पाचवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९६६ दरम्यान भरवली गेली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील १६ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायल व तैवान देशांना ह्या स्पर्धेमध्ये समाविष्ट करण्यात आले.\n१ जपान ७८ ५३ ३३ १६४\n२ दक्षिण कोरिया १२ १८ २१ ५१\n३ थायलंड ११ १४ १२ ३७\n४ मलेशिया ७ ५ ६ १८\n५ भारत ७ ३ ११ २१\n६ इराण ६ ८ १७ ३१\n७ इंडोनेशिया ६ ५ १२ ३३\n८ चीनचे प्रजासत्ताक ५ ४ ९ १८\n९ इस्रायल ३ ५ ३ ११\n१० फिलिपाईन्स २ १५ २५ ४२\n११ पाकिस्तान २ ४ २ ८\n१२ म्यानमार १ ० ४ ५\n१३ सिंगापूर ० ५ ७ १२\n१४ व्हियेतनाम ० १ १ २\n१५ सिलोन ० ० ६ ६\n१६ हाँग काँग ० ० १ १\nआशिया ऑलिंपिक समितीवरील माहिती\n१९५१ नवी दिल्ली • १९५४ मनिला • १९५८ तोक्यो • १९६२ जकार्ता • १९६६ बॅंकॉक • १९७० बॅंकॉक • १९७४ तेहरान • १९७८ बॅंकॉक • १९८२ नवी दिल्ली • १९८६ सोल • १९९० बीजिंग • १९९४ हिरोशिमा • १९९८ बॅंकॉक • २००२ बुसान • २००६ दोहा • २०१० क्वांगचौ • २०१४ इंचॉन • २०१८ जकार्ता\nइ.स. १९६६ मधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१५ रोजी २०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%A8-%E0%A4%8F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T18:21:23Z", "digest": "sha1:TSR3KXS56ISBTFRRRWJESMSSYPYPAS2P", "length": 8715, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॉन-ए-लावार - विकिपीडिया", "raw_content": "\nसॉन-ए-लावारचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,५७५ चौ. किमी (३,३११ चौ. मैल)\nघनता ६५ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)\nसॉन-ए-लावार (फ्रें��: Saône-et-Loire) हा फ्रान्स देशाच्या बूर्गान्य प्रदेशातील एक विभाग आहे. येथून वाहणार्‍या सॉन व लावार ह्या नद्यांवरून त्याचे नाव पडले आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकोत-द'ओर · न्येव्र · सॉन-ए-लावार · योन\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/balmaifalya-news/story-on-rainy-season-for-childrens-1725536/", "date_download": "2018-10-16T19:07:19Z", "digest": "sha1:TNBB27JXE5Z3CJFPV2PKW7LBWCXLH2NK", "length": 19001, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Story on rainy season for childrens | बरसात | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nदोन्ही हातांनी विस्कटलेले केस मागे घेत तिने दुपट्टा डोक्यावर घेतला.\nआभाळ भरून आलेलं. काळ्याकुट्ट हत्तींसारखे ढग सरावैरा पळत होते. ओलसर वाऱ्यासोबत मातीचा वास आणि धूळ, कचरा घेऊन भिरभिरत होता. मोहल्ल्यात आता सगळीकडे कचरा साचला होता. घराबाहेर असलेलं सामान पटापट आत घेण्याची ज्याची त्याची घाई चालली होती. वाळायला घातलेले कपडे, रजया सगळं आत गेलं. दारं लावून मोहल्ला क्षणात सूनसान झाला.\nशबानाने लगबगीने सगळं आत घेतलं. तिने सामान आत घेतलं आणि मेढीला टेकून एक खोल श्वास घेतला. दोन्ही हातांनी विस्कटलेले केस मागे घेत तिने दुपट्टा डोक्यावर घेतला. तिची नजर राहून राहून वरच्या पत्र्याकडे जात होती. पत्रा काही ठिकाणी गंजला होता. त्याला भोकं पडली होती. त्यातून पाणी आत येणार या काळजीने तिचा जीव कासावीस होत होता. पण हताश होण्यापलीकडे तिच्या हातात काही नव्हतं.\nइतक्यात शबानाचा नवरा मेहमूद आत आला. ‘‘अजी, सुनते क्या पत्र्याचं काहीतरी करावं लागेल. बरसातकाला सुरू हुइंगा. घर गलने लग्या तो क्या करने का पत्र्याचं काहीतरी करावं लागेल. बरसातकाला सुरू हुइंगा. घर गलने लग्या तो क्या करने का\nमेहमूदने एकदा शाबानाकडे आणि एकदा पत्र्याकडे पाहून घेतलं. ‘‘देिखगे. करींगे कुछ तो..’’ असं म्हणून तो निघून गेला.\nवाऱ्याचा वेग वाढला तसा शबानाने पेटीतला एक मोठा प्लास्टिकचा कागद काढला. लाकडी शिडीवरून छतावर गेली. पूर्ण पत्रा झाकला जाईल एवढा कागद नव्हता. तरीही जिथं पत्रा कुजला व तुटला होता तिथं तिने तो पसरला. त्यावर कुंबीवरचे दगड ठेवून दिले. ती खाली आली. तोवर रेश्मा आणि रेहाना घरात आल्या.\n‘‘छोऱ्यांनो, खाना खा के लेव. बरसात सुरू हुई तो खाने न आईंगा,’’ असं म्हणत तिने मुलींना जेवायला वाढलं. पावसाचं पाणी घरात शिरलं तर पोरी जेवणार कशा तिच्या मनाला काळजी लागली होती. पोरी जेवल्या. गडगडाट करत पावसाला सुरुवात झाली. पोरी नाचायला लागल्या. गाणी गायला लागल्या. घर थोडं गळत होतं. गळत होतं तिथं तांब्या, पातीलं, परात असं काहीबाही ठेवून शबाना बाहेरच्या पावसाकडे बघत बसली. दोन-तीन दिवस सतत पाऊस सुरू होता. उघडीप मिळाली नाही. लो��� छत्र्या, रेनकोट घालून काम चालवत होते. शबानाने मागे एका मोठय़ा जाहिरातीचा प्लास्टिकचा कागद पेटीत ठेवलेला. त्यालाच थोडे टाके घालून मुलींना रेनकोट बनवले. त्याने फक्त पाठ आणि डोके झाकले जाई. काडय़ा मोडलेली छत्री असूनही कसल्याच कामाची नव्हती.\nशाळा सुरू झालेली. पोरी घरातच होत्या. हाताला काम नाही. घरात पुरेल एवढं अन्न नाही.\n‘‘रेश्मे, तू अन् रेहाना इस्कूल को जाव.’’\n‘‘आम्मे, मजे न जाने का इस्कूल को,’’ असं म्हणत ती कोपऱ्यात सरकली. पाऊस नसता तर ती तडक बाहेर पडली असती.\n‘‘लाडो, इस्कूल मे चावल मिलते. पेटभर खा के डबा भर के लेके आ. समजदार लाडो मेरी. घर मे खाने को अनाज न जादा.’’\nरेश्मा काय समजायचं ते समजली. तिने दप्तर शोधलं. रेहानाला पावडर लावली. तिचा हात धरून निघाली.\n‘‘आम्मे, बरसात हाय तो कैसा जाऊं\nशबानाने घरातच बनवलेले दोन रेनकोट त्यांना दिले. पोरी खूश झाल्या. कुठल्यातरी साबणाची जहिरात होती कागदावर. सगळी गुलाबाची फुलंच फुलं होती त्याच्यावर. चिखलातून वाट काढत पोरी शाळेला निघून गेल्या. रेहानाला चिखलातनं नीट चालता येत नव्हतं. रेश्मा तिला आधार देत देत शाळेत घेऊन गेली. पावसाचा जोर वाढला आणि पत्रा जास्तच गळू लागला. शबाना बेचन झाली. सगळ्या घरभर पाणी साचू लागलं. शबाना पाणी उपसून बाहेर टाकत होती. पण वरून पडणारी धार कशी अडवणार वरून पाणी पडतच होतं.\nतिने अंथरूण-पांघरूण एका कोरडय़ा कोपऱ्यात ठेवून दिलं. तेही थोडं भिजलं होतं.\n पोरी आत्ता शाळेतून येतील.’’\nशबानाच्या जिवाला घोर लागला होता. चूल पार भिजून गेलेली. सरपण भिजून गेलेलं. तोवर पोरी आल्याच. त्याही जवळजवळ अख्ख्या भिजल्याच होत्या. रेश्माने घराची हालत नीट पाहून घेतली.\n‘‘आम्मे, थोडे चावल खा. मं डबे में लाई तेरे वास्ते.’’\nरेश्माने आल्या आल्या शाळेतून आणलेल्या खिचडीचा डबा अम्मीच्या समोर धरला. शबानाने आत्तापर्यंत डोळ्यांत थांबवून ठेवलेलं पाणी आता डोळ्यांच्या कडा ओलांडून वाहू लागलं. तिने रेश्मा आणि रेहानाला जवळ ओढलं आणि त्यांच्या भिजलेल्या केसांचे, गालांचे पटापट मुके घेऊ लागली. पोरीही अम्मीला बिलगल्या.\nघरात पाणी साचलेलं. पण पोरी खूश होत्या. वहीची पानं फाडून त्यांनी होडय़ा बनवायला घेतल्या. इतक्यात पत्र्यावर कसलासा आवाज होऊ लागला. पत्रा पडतो की काय असं शबानाला वाटलं. मुली घाबरून अम्मीला बिलगल्या. पत्र्यावर पाया���चा आवाज होत होता. शबानाने ओळखलं. मेहमूद काहीतरी करत होता. पत्रा गळायचा बंद झाला.\nथोडय़ाच वेळात त्यांचे अब्बू घरात आले. अंगावरून पाणी निथळत होतं.\n‘‘एक बडा बॅनर का कपडा मिला. पत्र्यावर झाकून टाकला. आता पाणी नाही येणार आत.’’\nशबाना मनापासून हसली. पोरीही नाचायला लागल्या. आता त्यांच्या होडय़ा भिजणार नव्हत्या.\nरेहाना शाळेत शिकवलेलं गाणं नाचून म्हणत होती..\nरेश्माही तिच्यासोबत नाचू लागली. बाहेर पाऊस पडतच होता. शबाना आणि मेहमूद आपल्या मुलींकडे कौतुकाने पाहत होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-l830-combo-with-additional-16gb-card-red-price-pdqleZ.html", "date_download": "2018-10-16T18:52:36Z", "digest": "sha1:Y55ONYXXKMT4AXVEKV5R2PW7M3WSNPKK", "length": 18313, "nlines": 449, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स ल८३० पॉईंट & शूट\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड किंमत ## आहे.\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड नवीनतम किंमत Oct 05, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेडस्नॅपडील उपलब्ध आहे.\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 13,935)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 344 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड वैशिष्ट्य\nलेन्स तुपे NIKKOR lens\nफोकल लेंग्थ 23-765 mm\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.0 megapixels\nडिस्��्ले तुपे TFT LCD\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन Approx. 921 k-dot (RGBW)\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन ल८३० कॉम्बो विथ ड़डिशनल १६गब कार्ड रेड\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/kulbhushan-jadhav/", "date_download": "2018-10-16T20:06:58Z", "digest": "sha1:YBQU5DOFN2JHSN752Q4P6LLC4CTECF5W", "length": 28006, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Kulbhushan Jadhav News in Marathi | Kulbhushan Jadhav Live Updates in Marathi | कुलभूषण जाधव बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा ���णका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nकुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात फेब्रुवारीत अंतिम सुनावणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत अंतिम सुनावणी होणार ... Read More\nKulbhushan JadhavPakistanindian navyकुलभूषण जाधवपाकिस्तानभारतीय नौदल\nपाकच्या नव्या सरकारनेही जाधव यांच्याविरोधात ओकली गरळ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या कुलभूषण जाधव यांच्या विरोधात नव्या सरकारनेही गरळ ओकली आहे. जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानकडे पक्के पुरावे असल्याचे नवे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सा ... Read More\nKulbhushan JadhavPakistanImran KhanIndiaIranकुलभूषण जाधवपाकिस्तानइम्रान खानभारतइराण\nकुलभूषण जाधव खटल्याची सुनावणी फेब्रुवारीमध्ये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ... Read More\nकुलभूषण जाधव खटल्याची पुढील वर्षी सुनावणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानमध्ये हेरगिरी, घातपाती कारवाया करणे व बॉम्बस्फोट घडविणे या आरोपांखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सादर केलेल्या उत्तरावर पाकिस्तान आपले म्हणणे १ ... Read More\nपाकिस्तानचा खोटेपणा; आता कुलभूषण जाधवना दहशतवादी ठरवण्याचा डाव\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nहेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाध यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर आता दहशतवाद व घातपाताशी आरोप ठेवण्यात आले आहे. जाधव यांना या खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे. ... Read More\nकुलभूषण जाधव यांच्यावर दहशत व घातपाताचे खटले\nBy लोकमत न्यूज नेटवर��क | Follow\nइस्लामाबाद : हेरगिरीचे खोटे आरोप ठेवून, कुलभूषण जाध यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालायाकडून फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्यावर आता दहशतवाद व घातपाताशी आरोप ठेवण्यात आले आहे. जाधव यांना या खटल्यांना तोंड द्यावे लागत आहे. जाधव यांच्यावर ठेव ... Read More\n संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दहशतवादावरून भारतानं पाकची केली गोची, पाकनं उपस्थित केला कुलभूषण जाधवांचा मुद्दा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली असली तरी पाकिस्तान अद्याप माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ... Read More\nKulbhushan JadhavPakistanUnited Statesकुलभूषण जाधवपाकिस्तानअमेरिका\n'ISI ने केलं कुलभूषण जाधवांचं अपहरण, मुल्ला उमरला दिले कोट्यवधी रुपये'; बलूच नेत्याचा दावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ... Read More\nअमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकेतील पाक दुतावासापुढे भारतीयांची निदर्शने, चप्पल चोरल्याच्या दिल्या घोषणा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना इस्लामाबादेत नुकत्याच मिळालेल्या अमानवी वागणुकीचा भारतीय अमेरिकन्स, अफगाण आणि पाकमधील बलोच वंशाच्या गटाने पाकिस्तानच्या येथील दुतावासाबाहेर निदर्शने करून निषेध केला. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पा��� पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/524106", "date_download": "2018-10-16T18:55:57Z", "digest": "sha1:Q3JTBYMRAOQOAM6UFEFKAFF7PMXD6WEP", "length": 9192, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तुडुंब भरलेल्या बंधाऱयात दोन सख्ख्या भावासहीत एकाचा बुडून मृत्यू - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » तुडुंब भरलेल्या बंधाऱयात दोन सख्ख्या भावासहीत एकाचा बुडून मृत्यू\nतुडुंब भरलेल्या बंधाऱयात दोन सख्ख्या भावासहीत एकाचा बुडून मृत्यू\nतालुक्यातील वाकी (शिवणे) येथे पावसाने ओढय़ावरचा बंधारा तुडुंब भरुन वाहत आहे. त्यामध्ये लहान मुले गेली होती त्यापैकी एकजण पाय घसरुन बंधाऱयात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या सहाजणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये महादेव पांडुरंग कांबळे, (वय 60), सदाशिव पांडुरंग कांबळे (वय 55) हे दोघे सख्खे भाऊ असून खजु महादेव चव्हाण (वय 45 सर्वजण रा. वाकी (शिवणे) या तिघांचा समावेश आहे. तर मुन्ना कुमार (वय 30), पप्पु पोपट चव्हाण (वय 28) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे पाठविले आहे तर गजानन सदाशिव कांबळे (वय 25) याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nदोन दिवसात संपूर्ण तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून तालुक्यातील ओढे व बंधारे तुडुंब वाहत आहेत. एकीकडे तालुक्यातील जनता समाधानकारक पाउढस पडल्याने आनंदात असताना वाकी (शिवणे) गावात मात्र शोककळा पसरली आहे. बुधवार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास रामचंद्र खजु चव्हाण, आनंद अहिवळे व व्यंकटेश पवार हे तिघे गावाशेजारी असलेल्या बंधारा पाहण्यासाठी गेले त्यातील एकाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला.\nही बातमी समजताच महादेव पांडुरंग कांबळे, सदाशिव पांडुरंग कांबळे, खजु महादेव चव्हाण, मुन्ना कुमार, गजानन सदाशिव कांबळे, पप्पु पोपट चव्हाण हे सहाजण त्यांना वाचविण्यासाठी गेले. पाण्यात बुडाल्याची बातमी वाऱयांसारखी गावात पसरल्यानंतर लोकांनी बुडलेल्यांना पाण्याच्या बाहेर काढुन सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले. त्यावर डॉक्टरांनी पाहणी करुन त्यातील महादेव पांडुरंग कांबळे, सदाशिव पांडुरंग कांबळे व खजु महादेव चव्हाण यांना मृत घोषीत केले व मुन्ना कुमार व पप्पु पोपट चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुर येथे पाठविले. तर गजानन सदाशिव कांबळे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nबुधवारी दुपारनंतर या घटनेमुळे संपुर्ण वाकी (शिवणे) गावावर शोककळा पसरली. सदर मृत व जखमींना सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता नागरीकांची गर्दी झाली होती. ग्रामीण रुग्णालयाला आ. गणपतराव देशमुख, शहाजीबापु पाटील, सभापती मायाक्का यमगर, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, जि. प. सदस्य दादासो बाबर, ऍड. सचिन देशमुख, अतुल पवार, पं. स. सदस्य सुभाष इंगोले, नगरसेवक आनंदा माने, पोलिस निरीक्षक केंद्रे, ऍड. विश्वास गायकवाड व खंडुतात्या सातपुते यांनी तातडीने भेटी दिल्या.\nपंढरीत कटटा आणि 800 ग्रॅम चरस सापडले\nघाटमाथ्यावरील 22 गावांना सात महिन्यात पाणी देणार\nपती-पत्नीला चाकू, कुऱहाडीचा धाक दाखवून दरोडा\nखानापूर बसस्थानकावरील खाजगी पार्किंग ठरतेय जीवघेणे\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/englishwinglish/", "date_download": "2018-10-16T18:49:09Z", "digest": "sha1:JMMUCCIYNFWSJ4PA4LCA5SHPOKMCOL4B", "length": 18179, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "इंग्लिशविंग्लिश | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nइंग्रजी भाषेमध्ये काही शब्द सहज वापरले जातात. त्यांचा अर्थ समजून घेऊया कवितेच्या माध्यमातून..\nके या अक्षराने सुरु होणाऱ्या मालिकांचं मध्यंतरी पेवच फुटलं होतं. आज के या रोमन अक्षरापासून सुरू होणाऱ्या काही वैशिष्टय़पूर्ण इंग्रजी शब्दांविषयी..\nमनाविरुद्ध घडलं की संतापायचं आणि दुसऱ्याचा विचार आधी करणं ही दोन विरुद्ध टोकं. ‘स्व’ आणि ‘पर’ या विषयीचे काही शब्द आज अभ्यासासाठी.\nदोन जिगरी दोस्तांचा उल्लेख करताना बऱ्याचवेळा दोघांचा उल्लेख बहुधा एकत्रितच होतो. इंग्रजी भाषेत बऱ्याच शब्दांच्या जोडय़ाही अशा जिगरी दोस्तासारख्या एकत्रच येतात.\nसार्वजनिक ठिकाणी भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं अभिवादन करता दोन्ही हात जोडून (Namaste) किंवा हस्तांदोलन (handshake) करून. पण सध्या पेज थ्री संस्कृतीच्या प्रभावामुळे एअर किसिंग ही पद्धती...\nएखाद्याचा अपमान करायचा असेल, घालून पाडून बोलायचं असेल तर चक्क त्यासाठी वापरायच्या शब्दांचं पुस्तकच इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हवंय का तुम्हाला ते त्याआधी त्याची ही झलकच पहा..\nमुंबईत भरलेल्या एका प्रदर्शनात संजय शेलार यांच्या चित्रांचा आनंद घेत इंग्रजी शब्द���ंचाही अभ्यास होत होता. चित्र आणि त्याविषयीची इंग्रजी कॅप्शन बरंच शिकवून जात होती.\nशून्य ते सात, अंकांची बात\nसाईझ झिरो, फोर्थ इस्टेट, फिफ्थ कॉलम, सिक्स पॅक असे इंग्रजी अंकवाचक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. काय आहे त्यांचा नेमका अर्थ\nपाऊस हा आपल्या जीवनसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पावसाशी संबंधित अनेक वाक् प्रचार आपल्याकडे आहेत. इंग्रजीतही पावसासंबंधी कोणते वाक् प्रचार आहेत याचा आढवा-\nस्त्रियांनी सुंदर कपडे घालून नटायचं-मुरडायचं आणि पुरुषांनी मात्र कपडे अंगावर चढवायचे हेच आपल्या समाजात रुढ आहे. आता परिस्थिती बदलतेय. स्वत:च्या दिसण्याविषयी जागरुक असणाऱ्या पुरुषांची वर्णनं इंग्रजी भाषा कशी करते\nटू-व्हीलर्स या आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग बनल्या आहेत. आपण गाडय़ा चालवतो. त्यांची नावेही जाणतो, पण त्या नावांचे अर्थ मात्र अनेकदा अनोळखीच राहतात. म्हणूनच गाडीनामांची अर्थशोधन यात्रा.\nसध्या मराठी वाहिन्यांवर जे मराठी बोललं जातं, त्यात ढीगभर इंग्रजी शब्द वापरलेले असतात. पण, महत्त्वाचे म्हणजे या शब्दांचा नेमका अर्थ बऱ्याचवेळा आपणास माहीत नसतो.\nनॉर्मन शूर या अमेरिकन भाषा-पंडितानं ‘थाऊजंड मोस्ट इंपॉर्टन्ट वर्ड्स’ पुस्तकात इंग्रजी शब्दभांडारातले अर्थवाही, आशयाची अभिव्यक्ती ताकदीनं करणारे, अत्यंत महत्त्वाचे १००० शब्द निवडून त्यांच्याबद्दल लिहिलं आहे.\nसगळ्याच भाषांमध्ये काही फसवे शब्द असतात. त्यांचा अर्थ असतो एक आणि आपल्याला वाटतो दुसराच. कधीकधी त्यामुळे भलताच घोटाळा व्हायचीही शक्यता असते. इंग्रजीमधल्या अशा काही शब्दांचा मागोवा-\nगर्भवती स्त्रियांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘मदर अ‍ॅण्ड बेबी’ या मासिकात मातृत्व, बाळ-बाळंतीण यासंबंधीच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केला गेला आहे.\nपूर्वीच्या काळी खेळताना मुलं छापा की काटा करायची तसंच ओली की सुकी करूनदेखील एखादी गोष्ट ठरवली जायची. इंग्रजी भाषेत ओली आणि सुकी शब्दावरूनच काही वाक्प्रचार वापरले जातात.\nटऽरबिड आणि टऽरजिड किंवा फ्लॉन्ट आणि फ्लऊट.. आपल्या सारखेपणामुळे नेहमीच गोंधळात टाकणाऱ्या या आणि अशा कितीतरी शब्दजोडय़ा इंग्रजी भाषेत आहेत..\nएखाद्या प्राण्याचं नाव हा जरी छोटासा विषय असला तरी त्यावरून नवीनच शब्दसंपदा तयार होते.\nइंग्रजी भाषेतले वेगवेगळे वाक् प्रचार जोडून एखादा नवाच वाक् प्रचार तयार करत थोडक्यात सांगायचं तर भाषेशी खेळत दिलेले बातम्यांचे मथळे वाचकाचं लक्ष वेधून घेणारे ठरतात.\nइंग्रजी ही आता केवळ ब्रिटिशांची भाषा राहिलेली नाही, भारतात तर तिला भारतीय भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले आहे.\nसरधोपट पाठांतर करण्यापेक्षा मजकूर लक्षात ठेवायच्या क्लृप्त्या लहानपणी सगळ्यांनीच अवलंबलेल्या असतात. तशाच या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या काही क्लृप्त्या-\nनाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे असं म्हटलं जातं.\nसोप्या शब्दांत व्यवहारज्ञान सांगायचं असेल तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचाच आधार घ्यावा लागतो. इंग्रजीत नेहमीच्या भाज्यांमधून असे वेगवेगळे शब्दप्रयोग निर्माण झाले आहेत.\nआपलं नाव जगाच्या अंतापर्यंत टिकून रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांचं तसं कर्तुत्वही असतं. अशाच काहीजणांचं नाव इंग्रजी भाषेत कोरलं गेलं आहे.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/khashaba-jadhav-wrestling-competition/", "date_download": "2018-10-16T20:03:57Z", "digest": "sha1:F72Y2MAWEOPOVJSI6OFX6WRHFYCQ7GAX", "length": 38637, "nlines": 540, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Khashaba Jadhav Wrestling Competition | महाराष्ट्रातील पैलवानांना सरकार अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा पुरविणार- विनोद तावडे | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अख��डटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची ���ेशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्रात��ल पैलवानांना सरकार अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा पुरविणार- विनोद तावडे\nआवश्यकता असल्यास त्या पैलवान खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी सरकार सहकार्य करेल\nमुंबई दि. १६ एप्रिल - स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेतील प्रत्येक गटातील दोन-दोन विजयी पैलवान खेळांडूची निवड करुन त्यांना अनिवासी क्रिडा प्रबोधिनीमध्ये अद्ययावत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देऊ. तसेच आवश्यकता असल्यास त्या पैलवान खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मकरित्या सहकार्य करेल, असे ठाम प्रतिपादन क्रीडा मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.विनोद तावडे यांनी येथे केले.\nराज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्यावतीने मुंबई उपनगरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा (पुरुष व महिला) समारोप रविवारी शानदारपणे पार पडला. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा अंतिम पारितोषिक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार मंगेश कुडाळकर, पैलवान नरसिंह यादव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.\nमहाराष्ट्राला गौरव वाटेल अशी ही कुस्ती स्पर्धा आहे. यंदाच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्य सरकारच्या वतीने उत्तमरित्या करण्यात आले, त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू व पंच यांना चांगल्या सुविधा प्राप्त झाल्या असेही श्री.तावडे यांनी सांगितले. या स्पर्धेतील पैलवानांनी येथे उत्तम कामगिरी केली असून भविष्यात हेच पैलवान राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच देशाला अभिमानास्पद अशी कामगिरी करतील असा विश्वासही श्री. तावडे यांनी व्यक्त केला. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष महिला) २०१७-१८ च्या स्पर्धांमध्ये फ्री स्टाईल गट, ग्रीको रोमन गट, तर फ्री स्टाईल गट यामध्ये ३६० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये ३० सुवर्ण, ३० रौप्य व ६० कांस्य पदके वितरण करण्यात आली.\nस्व. खाशा��ा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे-\nफ्री स्टाईल (वजन गट ५७ किलो)\nप्रथम- ज्योतिबा अटकळे (सोलापूर)\nव्दितीय- विक्रम मोरे (कोल्हापूर)\nतृतीय- स्वप्नील शेलार (पुणे)\nतृतीय- विकी चव्हाण ( नाशिक )\nफ्री स्टाईल (वजन गट ६१ किलो)\nप्रथम –सौरव पाटील (कोल्हापूर)\nव्दितीय – दत्ता भोसले (लातूर)\nतृतीय –प्रदीप सूळ (सातारा)\nतृतीय – आबासाहेब अटकळे (सोलापूर)\nफ्री स्टाईल (वजन गट ६५ किलो)\nप्रथम- अक्षय हिरगुडे (कोल्हापूर)\nव्दितीय- तुकाराम शितोळे (पुणे)\nतृतीय- निखिल कदम (पुणे)\nतृतीय- आकाश अस्वले ( सोलापूर)\nफ्री स्टाईल (वजन गट ७४ किलो)\nप्रथम- राकेश तांबूलकर (कोल्हापूर)\nव्दितीय- विशाल राजगे (सातारा)\nतृतीय- अलिम गुलाम शेख (लातूर)\nतृतीय- सागर खोपडे ( पुणे शहर)\nफ्री स्टाईल (वजन गट ७९ किलो)\nप्रथम – अक्षय चोरघे (पुणे)\nव्दितीय – चंद्रशेखर पाटील (लातूर)\nतृतीय – श्रीधर मुळीक (सातारा)\nतृतीय – विजय सुरुडे (नाशिक)\nफ्री स्टाईल (वजन गट ८६ किलो)\nप्रथम – राजेंद्र सूळ (सातारा)\nव्दितीय – अभिषेक तुर्केवाडकर (मुंबई)\nतृतीय – अक्षण कावरे (अहमदनगर)\nतृतीय – अनिकेत खोपडे (पुणे)\nफ्री स्टाईल (वजन गट ९२ किलो)\nप्रथम – सिकंदर शेख (सोलापूर)\nव्दितीय – विक्रम शेट (अहमदनगर)\nतृतीय – रोहन रंडे (कोल्हापूर)\nतृतीय – अक्षय भोसले (पुणे)\nफ्री स्टाईल (वजन गट ९७ किलो)\nप्रथम – संतोष गायकवाड (अहमदनगर)\nव्दितीय – आदर्श दिनेश गुंडे (पुणे)\nतृतीय – अमित पावले(पुणे शहर)\nतृतीय – सुरज मुलानी (सोलापूर)\nफ्री स्टाईल (वजन गट १२५ किलो)\nप्रथम – शुभम सिध्दनाळे (कोल्हापूर)\nव्दितीय – हर्षद सदगीरे (नाशिक)\nतृतीय – तानाजी झिजुरके (पुणे)\nतृतीय – विकास धोत्रे\nग्रीको रोमन (वजन गट ५५ किलो)\nप्रथम- अभिजीत पाटील (कोल्हापूर)\nव्दितीय- समाधान चव्हाण (पुणे)\nतृतीय- विष्णु कांबळे (कोल्हापूर)\nतृतीय- चेतन मरगजे ( सातारा)\nग्रीको रोमन (वजन गट ६० किलो)\nप्रथम- गोविंद यादव (मुंबई)\nव्दितीय- शुभम ढमाल (सातारा)\nतृतीय- रविंद्र लोहार (सोलापूर शहर)\nतृतीय- प्रतिक आवारे ( पुणे)\nग्रीको रोमन (वजन गट ६३ किलो)\nप्रथम- विक्रम कु-हाडे (कोल्हापूर जि.)\nव्दितीय- विशाल कोंडेकर (कोल्हापूर श.)\nतृतीय- दत्तात्रय काळे (पुणे शहर)\nतृतीय- संदीप बिराजदार (मुंबई)\nग्रीको रोमन (वजन गट ६७ किलो)\nप्रथम- प्रितम खोत (कोल्हापूर जि.)\nव्दितीय- पंकज पवार (लातूर)\nतृतीय- मंगेश तपकिरे (पिंपरी चिंचवड)\nतृतीय- कुं��न यादव ( मुंबई)\nग्रीको रोमन (वजन गट ७२ किलो)\nप्रथम – दिनेश मोकाशी (पुणे शहर)\nव्दितीय – नितीन पोवार (कोल्हापूर शहर)\nतृतीय – सागर पाटील (कोल्हापूर)\nतृतीय – धिरज भोसले (पुणे)\nग्रीको रोमन (वजन गट ७७ किलो)\nप्रथम- गोकुळ यादव (मुंबई)\nव्दितीय- शशिकांत कांबळे (लातूर)\nतृतीय- तुषार पोकळे (पुणे शहर)\nतृतीय- तानाजी विरकर ( सातारा)\nग्रीको रोमन (वजन गट ८२ किलो)\nप्रथम – मंगेश कराड (लातूर)\nव्दितीय – सतिष अडसूळ (कोल्हापूर)\nतृतीय – किशोर नखाते (पि. चिंचवड)\nतृतीय – चंदन यादव (मुंबई उपनगर)\nग्रीको रोमन (वजन गट ८७ किलो)\nप्रथम – योगेश शिंदे (पुणे)\nव्दितीय – बाळासाहेब सपाटे (सोलापूर)\nतृतीय – हर्षल जगवाडे (सोलापूर)\nतृतीय – इंद्रजित मगदुल (कोल्हापूर)\nग्रीको रोमन (वजन गट ९७ किलो)\nप्रथम – विवेक यादव (मुंबई)\nव्दितीय – अर्जुन साठे (सोलापूर शहर)\nतृतीय – योगेश जाधव (सोलापूर)\nतृतीय – राहूल चव्हाण (सातारा)\nग्रीको रोमन (वजन गट १३० किलो)\nप्रथम – शैलेष शेळके (लातूर)\nव्दितीय – तुषार डिंबळे (पुणे)\nतृतीय – अब्दुल पटेल (कोल्हापूर)\nतृतीय – आकाश पुजारी (सोलापूर)\nमहिला (वजन गट ५० किलो)\nप्रथम – प्रगती ठोंबरे (बीड)\nव्दितीय – प्रज्ञा वरकाळे (कोल्हापूर)\nतृतीय – शिवानी सुतार (सांगली)\nतृतीय – अमृता यादव (ठाणे शहर)\nमहिला (वजन गट ५३ किलो)\nप्रथम – नंदिनी साळोखे (कोल्हापूर)\nव्दितीय – कोमल देसाई (ठाणे)\nतृतीय – प्रियंका सणस (मुंबई)\nतृतीय – ज्योती शिंदे (सांगली)\nमहिला (वजन गट ५५ किलो)\nप्रथम – अंजली पाटील (सांगली)\nव्दितीय – प्रतिक्षा मुंढे (बीड)\nतृतीय – प्राजक्ता पानसरे (ठाणे शहर)\nतृतीय – यशश्री खेडेकर (पुणे)\nमहिला (वजन गट ५९ किलो)\nप्रथम – सोनाली तोडकर (बीड)\nव्दितीय – प्रतिक्षा देबांजे (कोल्हापूर)\nतृतीय – संगिता टेकाम (भंडारा)\nतृतीय – प्रितम दाभाडे (पुणे)\nमहिला (वजन गट ६२ किलो)\nप्रथम – अंकिता दिनेश गुंड (पुणे)\nव्दितीय – सरोज पवार (ठाणे शहर)\nतृतीय – हर्षदा मगदुम (सांगली)\nतृतीय – भाग्यश्री भोईर (कल्याण)\nमहिला (वजन गट ६५ किलो)\nप्रथम – मनाली जाधव (ठाणे)\nव्दितीय – निकिता ढवळे (अहमदनगर)\nतृतीय – भारती शिंदे (मुंबई उपनगर)\nतृतीय – राजश्री जगताप (पुणे)\nमहिला (वजन गट ६८ किलो)\nप्रथम – गिता चौधरी (भंडारा)\nव्दितीय – स्मिता साळूंखे (ठाणे शहर)\nतृतीय – समृध्दी भोसले (पुणे)\nतृतीय – मनिषा काळे (मुंबई उपनगर)\nमहिला (वजन गट ७२ किलो)\nप्रथम- मनिषा दिवेकर (पुणे)\n���्दितीय- प्रियंका दुबले (सांगली)\nतृतीय- सेजल खोपडे (मुंबई)\nतृतीय- अनुराधा अल्हार ( ठाणे)\nमहिला (वजन गट ७६ किलो)\nप्रथम- वर्षाराणी पाटील (मुंबई उपनगर)\nव्दितीय- स्वाती पाटील (सांगली)\nतृतीय- प्रतिक्षा परहर (अहमद नगर)\nतृतीय- मयुरी शिरसाठ ( पुणे जिल्हा)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nFIFA Football World Cup 2018 : यंदाच्या विश्वचषकात तुटला पेनल्टी कीकचा रेकॉर्ड\nराज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत अमरावतीतील २८ पदके\nफुटबॉल विश्वचषक ट्रॉफीमधून अमली पदार्थांची तस्करी\nFifa Football World Cup 2018 : रिकार्डोच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालला आघाडी\nपरभणी :धनुर्विद्या स्पर्धेत सहा खेळाडूंना पदके\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून \"कारभारणी प्रशिक्षण अभियान\"\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\nव्ह्यूइंग गॅलरीत पालिकेचे बोधचिन्ह पायदळी\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अं��ाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/14", "date_download": "2018-10-16T19:19:43Z", "digest": "sha1:HI4DCP4MNOXOUV75TUNRA2H25UPRWBJP", "length": 4979, "nlines": 99, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समीर यांचे रंगीबेरंगी पान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /समीर यांचे रंगीबेरंगी पान\nसमीर यांचे रंगीबेरंगी पान\nगेल्या रविवारी कॅलीफॉर्नियाच्या राजधानीचे शहर सॅक्रमँटोला गेलो होतो. तिथल्या स्टेट कॅपीटल वास्तूच्या प्रांगणात मॅरेथॉनच्या शेवटचा टप्पा होता. त्यामुळे सर्व स्पर्धक तिथे येऊन पदकं, खाऊ, मिळालेल्या भेटवस्तू यांचा स्विकार करून विश्रांती घेत होते. त्यांच्या मनोरंजनासाठी एक बँडदेखील होता. ते कुठलं गाणं गात होते ते या व्हीडीयोमध्ये पहा :) व्हिडीयो Iphone 4S ने घेतला आहे.\nRead more about कॅलीफॉर्नियाची राजधानी\nमाझी १/२ मॅरेथॉन यात्रा\nकालचा रविवार मी पाठींबा देत असलेल्या संघांना जरी वाईट गेला (कोल्ट्स सुपरबोल हरले आणि भारताच्या क्रिकेट संघाने अर्ध्या कसोटीतच 'हे राम' म्हटलं) तरी वैयक्तिकदृष्ट्या माझे लक्ष्य मी पूर्ण करू शकलो.\nRead more about माझी १/२ मॅरेथॉन यात्रा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58244?page=1", "date_download": "2018-10-16T19:36:18Z", "digest": "sha1:MQF7KK7ZEV7VSRMA5NXLN2MVJESQIHF6", "length": 6743, "nlines": 133, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मातीच हो.. अजून काय ;-) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मातीच हो.. अजून काय ;-)\nमातीच हो.. अजून काय ;-)\nसालाबाद प्रमाणे, आमच्या प्रतिभेच्या बहराचे दिवस सुरु आहेत ...त्याचीच ही झलक\nही आमची डंम्पलींग हेड सिरीज ...\nहा किंग ..... ह्याच्या नशिबी रंग नाही\nहा आमचा सॉफ्ट पेस्टल सोबतचा पहिला प्रयत्न...\n\"परीक्षा मार्क्स हे सगळं मिथ्या आहे\" हे अंतिम सत्य जीवनाच्या पहिल्या ट्प्प्यातच जाणून घेतलेला जीव, मीच जन्माला घातला असल्याने व त्याच्या ह्या युगपरिवर्तक विचारांना खतपाणी घालणारा दुसरा (नतद्रष्ट) जीव घरातलाच असल्याने , मी ही शेवटी ह्या पंथांत सामील झाले आहे. (न होऊन सांगते कुणाला )\nगुलमोहर - इतर कला\n अनन्याला झालेला हा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा साक्षात्कार आहे\nपरिक्षा मार्क्स ह्या सगळ्या\nपरिक्षा मार्क्स ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत ग, क्रीएटिव्हिटि महत्त्वाची.\n..अँड अनन्या इज बॅक\n..अँड अनन्या इज बॅक सगळ्याच कलाकृती आवडल्या. विझर्ड आणि पिक्सी जरा जास्तच.\nडम्पलिंग हेड सिरीज काय आहे ते गूगल करून बघावं लागेल.\nडम्पलिंग हेड सिरीज काय आहे ते\nडम्पलिंग हेड सिरीज काय आहे ते गूगल करून बघावं लागेल.>>>> नाय सापडायच वो तिकडं ...आमच व्हर्जीनल प्रॉडक्ट हाय\nमस्त अनन्या.. शेवटचा पॅरा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/blog-on-pune-metro-and-shivsrushti-266071.html", "date_download": "2018-10-16T18:55:40Z", "digest": "sha1:WTOVMAJHQX2C7GTLSZSD4F3CGGT335O3", "length": 17527, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसृष्टी की मेट्रो, का दोन्हीही ??", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुल��चा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nशिवसृष्टी की मेट्रो, का दोन्हीही \nवनाज ते रामवाडी या उन्नत(elevated) मेट्रो. मार्गावरील स्थानक कचरा डेपोच्या जागेवर होणार आहे. नेमक्या याच जागी शिवसृष्टी व्हावी असा ठराव मंजूर झाल्यानं तिढा निर्माण ���ाला.\nपुण्यातील कोथरूड भागातील कचरा डेपोच्या ठिकाणी शिवसृष्टी होणार का मेट्रोचं स्थानक याचा निर्णय शुक्रवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. कचरा डेपोच्या 28 एकर जागेवर शिवसृष्टी व्हावी असा ठराव 2009 साली पालिकेत झाला आणि राज्य सरकारकडे मंजुरी करता पाठवण्यात आला.यावर अंतिम निर्णय अजून झालेला नाही.\nवनाज ते रामवाडी या उन्नत(elevated) मेट्रो. मार्गावरील स्थानक कचरा डेपोच्या जागेवर होणार आहे. नेमक्या याच जागी शिवसृष्टी व्हावी असा ठराव मंजूर झाल्यानं तिढा निर्माण झाला. याच जागेतील काही भागात बीडीपी (जैवविविधता उद्यानाचंही)आरक्षण आहे. नागरिकांनी आपल्या नात्यातल्या व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ लावलेली झाडे अर्थात स्मृतीवन प्रकल्पही या परिसरात आहे.\nइतकी गुंतागुंत असल्याने तिढा सोडवणे सोपं नाही. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अर्थात डीएमआरसीने मेट्रो स्थानक किंवा शिवसृष्टी यापैकी एकच प्रकल्प होईल असं सांगितलं होतं. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांचे बहुतांश नगरसेवक हे शिवसृष्टी होण्याबाबत आग्रही आहेत. महामेट्रोचे अध्यक्ष ब्रजेश दीक्षित यांनी शिवसृष्टी आणि मेट्रो स्थानक हे दोन्हीही प्रकल्प होतील का याची चाचपणी सुरू असून तज्ज्ञांकडून मतं मागवली जातील असं म्हटलंय.\nकाँग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेले दीपक मानकर यांनी शिवसृष्टी करता ठाम आग्रह धरलाय. तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पत्रकार संघात झालेल्या वार्तालापात शिवसृष्टी दुसरीकडे होऊ शकते मेट्रो स्थानक दुसरीकडे होऊ शकत नाही असं रोखठोक वैयक्तिक मत मांडतानाच जर अशी भूमिका घेतली तर शिवसृष्टीला विरोध आहे असा अपप्रचार होईल म्हणून सर्वानुमते मध्यममार्ग काढावा असं सुचवलं होतं.\nआता पालिकेत सत्ता पालट होऊन गिरीश बापट पालक मंत्री झाले आहेत. शिवसृष्टीचा मुद्दा भावनिक असल्याने राजकीय किंमत चुकवावी लागू नये म्हणून सर्वच पक्ष,राजकीय प्रतिनिधी यावर स्वभाविकपणे बॅलन्सड भूमिका मांडत आहेत.शिवसृष्टीला कुणाचा विरोध असायचं कारण नाही त्यामुळे सांस्कृतिक वैभवात भरच पडणार आहे मात्र तज्ज्ञांचा सल्ला काय येतो तो जो असेल तो सर्वमान्य होणार का यावर मेट्रो स्थानकाचं भवितव्य अवलंबून आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचं म्हणजे जनतेचं हित पहायचे अशी मतं य���निमित्ताने व्यक्त होत आहेत तीही महत्वाची आहेत.\nपुणे हे शहर फक्त राज्याचीच नाही तर देशाची सांस्कृतिक ,शैक्षणिक राजधानी आहे.त्याच सोबत पुण्याची वेगाने महानगराकडे, स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. पुण्याच्या ज्वलंत असलेल्या वाहतुकीच्या समस्येवर मेट्रो प्रकल्प हा जालीम, रामबाण उपाय आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक होणं गरजेचं आहे. भावनिक राजकारणात मेट्रोस्थानकाचा बळी जाणं परवडणार नाही याचा शांत,समंजसपणे विचार होणं जरुरी आहे.\nसर्वसामान्य पुणेकरांना काय वाटतं याचाही कानोसा लोकप्रतिनिधींनी घेतला पाहिजे. लोकभावना,जनमताचा आदर राखला गेला पाहिजे. शिवसृष्टी तसंच मेट्रोचा राजकीय फायद्या तोट्यासाठी राजकीय आखाडा होता कामा नये. या संवेदनशील मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी दूरगामी विचार करून पुणेकरांच्या हिताचा निर्णय घेतील हीच प्रामाणिक अपेक्षा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपचे आमदार योगेश टिळेकरांनी मागितली 50 लाखांची खंडणी, गुन्हा दाखल\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nपुण्यात तुलसी अपार्टमेंटला लागली आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%81%E0%A4%A1-114090400009_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:23Z", "digest": "sha1:GQUETVVLCS27HOMLBPPO75ITRDICV7JO", "length": 6893, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गर्लफ्रेँड | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.\nबंद होतं का ब्युटी पार्लर\nतिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला\nएक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये\nसंता एका ���ंच झाडावर\n' नको'.. त्याला मुंग्या लागल्या\nमराठी विनोद : रोपटी शाळेत शिकतात का\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538690", "date_download": "2018-10-16T18:58:59Z", "digest": "sha1:PMLDKEN3L4RBJ4UE7P62PAZGT4Y4NXW5", "length": 10158, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सशस्त्रक्रांतीनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सशस्त्रक्रांतीनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले\nसशस्त्रक्रांतीनेच देशाला स्वातंत्र्य मिळाले\nस्वातंत्र्याच्या पवित्र भावनेने प्रेरीत झालेल्या हजारो तरुणांच्या हौतात्म्याने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र देश अहिंसा आंदोलनामुळेच स्वतंत्र झाला असे सांगून या स्वातंत्र्यवीरांचा जाज्वल्य इतिहास अंधारात ठेवण्यात आला. क्रांतीकारकांच्या बलिदानापासून प्रेरणा घेऊन आपण कर्तव्यसिद्ध झाले पाहीजे, असे प्रतिपादन\nप्रा. वसंत गिरी यांनी केले.\nतात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेमध्ये रविवारी सहावे पुष्प प्रा.वसंत गिरी यांनी गुंफले. ‘वंदे मातरम्, गाथा क्रांतीकारकांची’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा.वसंत गिरी म्हणाले, ‘व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या इंग्रजांनी 18 व्या शतकाच्या पूर्वार्धातच संपूर्ण देशात आपली सत्ता बळकट केली होती. ब्रिटीशांचा साम्राज्यवादी चेहरा स्पष्ट झाल्यावर नानासाहेब प��शव्यांनी स्वातंत्र्ययुद्धाची मूहुर्तमेढ रोवली. यासाठी त्यांनी आपले सरदार अजितुल्लाखान याला लंडनला पाठवले होते. मंगल पांडेच्या आहुतीने स्वातंत्र्यसंग्रामाची लाट अल्पावधीतच साऱया देशभर पसरली. ब्रिटीशांनी हे बंड जरी मोडून काढले तरी ही स्वातंत्र्य संग्रामाची ही नांदी ठरली. पुढे वासुदेव बळंवत फडके यांनी रामोशी समाजाला संघटीत करून इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. त्यांनी पुण्यातील ब्रिटीशांची सरकारी कार्यालये जाळून टाकली. त्यांना पकडून ब्रिटीशांनी फासावर चढवले. त्यानंतर पुण्यातील चाफेकर बंधूंनी रँण्डची हत्याकरून पुणेकरांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतला. एका घरातील तीन तरूण मुलांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात प्राणांची आहुती दिली. अनंत कान्हेरे, अशफाकउल्ला खान, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी हसत हसत फासाचा दोर स्वतःच्या गळ्यात अडकवला. चंद्रशेखर आझादांनी इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडले. बंकीमचंद्रांनी लिहिलेले वंदे मातरम् हे काव्य क्रांतीकारकांसाठी मंत्र झाले होते. अशा असंख्य क्रांतीकारकांच्या नावाची जंत्री इतिहासालाही माहिती नाही. क्रांतीकारकांच्या बलिदानामुळेच देश स्वतंत्र झाला आहिंसा, आंदोलनामुळे नाही.’\nऐन तारुण्यात क्रांतीकारकांना व्यक्तीगत सुखाची स्वप्ने पडली नाहीत तर त्यांना स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत केले होते. त्यांनी भोगवादाचा नव्हे तर त्यागाचा मार्ग स्विकारला. भगतसिंग, मदनलाल धिंगरा, बटुकेश्वर दत्त या उच्चशिक्षीत तरुणांनीही देशासाठी बलिदान दिले. त्यांचे जीवनकार्य आपण जाणून घेतले पाहीजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या कर्तव्यासाठी कटीबद्ध होणे आवश्यक आहे. तर आपण स्वातंत्र्याचे मोल खऱया अर्थाने समजू शकू असेही ते म्हणाले.\nयावेळी पद्मजा आपटे यांनी प्रास्ताविक केले तर प्रशांत कासार यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन दीपक भागवत यांनी केले. यावेळी जयंत तेंड़ुलकर, डॉ.उदय कुलकर्णी, प्रकाश सांगलीकर, मोघा जोशी, डॉ. दीपक आंबर्डेकर, महेश धर्माधिकारी, ऍड.राजू किंकर, रामचंद्र टोपकर, विनोद डिग्रजकर यांच्यासह ब्राह्मण सभेचे सभासद उपस्थित होते.\nविना परवाना मद्य वाहतूक दोघांना अटक\nमॅकॅनिकल इंजिनिअरची गळफास घेऊन आत्महत्या\n‘स्वतंत्र धर्म’ मागणीसाठी आज लिंगायत महामोर्चा\nइंदुरीकर महाराज यांच्या प्रवचनाचा सर्वांनी लाभ घ्यावा\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_6244.html", "date_download": "2018-10-16T19:07:52Z", "digest": "sha1:PZTOXT4G3WN3O2LGBQ4ZI32X6HQIEXON", "length": 17826, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८५ - माघ वद्य नवमीची रात्र", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८५ - माघ वद्य नवमीची रात्र\nयावेळी प्रतापगडच्या मावळतीला असलेल्या डोंगर-वेढ्यातील ' उमरठ ' या गावात लग्नाचा मांडव पडला होता म्हणे हे लग्न प्रत्यक्ष उमरठकर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाचं होतं म्हणे. रायबा हा त्यांचालहानसा मुलगा.\nया सगळ्या कथा मराठी प्रत्येक कानामनाला गेली 3०० वर्ष ठाऊक आहेत. त्यावरतुळशीदार शाहीर या नावाच्या शाहिरानेचौकबंद मोठा पोवाडाही रचलेला सापडलाआहे. बखरीतून थोडीफार माहितीलिहिलेली आहे. पण यात अभ्यासकांच्यामते मतभेदाचे मुद्देही अनेक आहेत. एवढे निश्चित की , सिंहगड काबीज करण्याची ���ामगिरी महाराजांनी तानाजी मालुसरे या जबऱ्या मर्दावर सोपविली. तानाजी हा स्वराज्याच्या लष्करात एक हजार पाइकांचा सुभेदार आहे. त्याला एक सख्खा भाऊ आहे. त्याचे नाव सूर्याजी.\nमोंगलांच्या विरूद्ध तडजोडीनंतर आपले किल्ले परत होण्यासाठी महाराजांनी जी मोहीमउघडली. त्या मोहिमेचा पहिला नारळ तानाजीच्याच हातात त्यांनी दिला या विषयी मतभेद नाही. मुहूर्त होता माघ वद्य नवमी , शुक्रवार दि. चार फेब्रुवारी १६७० मध्यरात्रीचा.\nही मोहीम करण्यासाठी तानाजी सुमारे ५०० मावळे घेऊन राजगडावरुन निघाला , हे ही पूर्णसत्य. आता थोडा अभ्यास करू या. मोहीम प्रत्यक्ष हाती घेण्यापूवीर् गडाची अवघड सवघड बाजू तानाजीने लक्षात घेतली असले की नाही गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूपपोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूपपोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का प्रत्यक्ष अस्सल समकालीन कागदपत्रात हे काहीच सापडत नाही. कागदच नाहीत. पण तुळशीदारशाहिराच्या पोवाड्यातील ऐन मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवले , तरी गडाच्या भोवती असलेल्या उतरणीवरील जंगलातील मेटकऱ्यांशी तानाजीने संधान बांधले व घेरे सरनाईकाला त्याने आपलेसे केले , हे पूर्ण संभाव्य वाटते. गडावर एकूण मोगली सैन्य दीड हजार असून तटावरठिकठिकाणी जबर तोफा खड्या आहेत अन् गडाच्या विशेषत: पश्चिमेच्या कड्यावर उत्तरार्धात तटबंदी बांधीव नाही , अन् त्या बाजूस पहारेही जरा कमी आहेत. असे तानाजीच्या लक्षात आहे. व त्या दृष्टीनेच तो या कड्याखाली नेमका आला. नाहीतर तो तसा आला नसता. ही सर्व माहिती घेरेसरनाईक मेटकऱ्याकडून तानाजीला मिळाली हा जो पोवाड्यात व उत्तरकालीन आख्यायिकांत सूर दिसतो तो सत्य असण्याची शक्यता आहे.\nएक तर तानाजीचे (म्हणजे महाराजांचेही पण) निश्चित ठरलेले दिसते की , नेहमीच्या ढोबळपद्धतीने गडावर चाल करावयाची नाही. गडाला वेढा घालून माहिनोन् महिने झुंजत बसावयाचे नाही. तर अचानक झडप घालून (सरप्राइज अॅटॅक) गड कब्जात घ्यावयाचा. गडावरअशी झडप घातली व प्रवेश मिळविला तर त्यांच्या तोफखान्याचा काहीही उपयोग त्यांना होणार नाही. त्या निरूपयोगी ठरतील. जी काही झंुज द्यावी लागेल ती समोरासमोर द्याय��ी. त्यात अवघड भाग फारफार मोठा होता. एकतर गडात प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड अन् मिळाला तर गडावरचे सैन्य आपल्या तिप्पट आहे याची जाणीव मराठ्यांना निश्चित आहे.\nम्हणूनच तानाजीने मेटावरच्या कोळी मेटकऱ्यांशी आधीपासून संधान बांधून अचानक छाप्याची तयारी चोख केलेली होती , असे दिसते.\nतानाजी चार फेब्रुवारी १६७० च्या मध्यरात्री म्हणजे बहुदा दोन अडीच वाजता निबिडअरण्यात अन् गडाच्या उतरणीवर आपल्या लोकांनिशी येऊन पोहोचला.\nगडवरचं वातावरण शांत सुन्न होतं. गस्तीची पाळी असलेले मोंगल सैनिक आपापल्या जागी गस्त घालीत होते. किल्याची दोन प्रवेशदारे पुण्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला एका पाठोपाठ एक असे तीन मोठे दरवाजे आणि दक्षिणेच्या बाजुल असे दोन दरवाजे. या बाजूने किल्याच्या खाली कल्याण नावाचे खेडेगाव आहे. म्हणून या दरवाज्यास कल्याण दरवाजा हे नाव होते. आणिउत्तरेच्या बाजूच्या दरवाजांना पुणे दरवाजा असे नाव होते. वास्तविक उदयभान राठोड हा मोंगली किल्लेदार अतिशय निष्ठावंत आणि दक्ष होता. त्याचं काम किल्लेदार या नात्यानं तो ठीक करीत होता. पण तानाजीने किल्ल्याच्या आणि किल्लेदाराच्या दुबळ्या दुव्यांचा अचूक शोध आणि वेध आधीच गुप्त रितीने किल्याच्या सरघेरेनाईकांकडून मिळविला होता. खरं म्हणजे स्वराज्य आणि मोंगलाई यातील तह उघडउघड मोडल्यानंतरचे हे दिवस आहेत. उदयभानने अधिक जागरुक दक्षता घ्यायला हवी होती. पण एकूण किल्याच्या अवघड खांदाबांधा , आपलीगडावरील माणसेही उत्तम , तोफा आणि बारूदगोळा अगदी सुसज्ज , दरवाजे अगदी भक्कम अशा या जमेच्या भांडवलवर उदयभान निचिंत होता. नेमका अशाच माघ वद्य नवमीच्यामध्यरात्रीच्या काळोखातला मुहूर्त तानाजीने पकडला आणि चित्यांच्या चोरपावलांनी पाचशे मावळ्यांनिशी तो गडाच्या पश्चिमांगास भिंतीसारख्या ताठ उभ्या असलेल्या कड्याच्या कपारीशीयेऊन पोहोचला ही नेमकी जागा गडाच्या माथ्यावर दुबळी होती. पहारे नसावेतच किंवा अगदी विरळ होते. या बाजूला तटबंदीही अगदी अपुरी आहे. या जागेचं नाव किंवा या कड्याचं नाव डोणगिरीची कडा.\nस्वत: तानाजी आणि असेच आणखी तीन-चार गडी कड्याशी आले. प्रत्येकाच्या खांद्याला एकेकलोखंडी मेख आणि वाखाची बळकट दोरखंडाची वेटोळी होती. तानाजीसह हे दोरखंडवाले मावळे कडा चढू लागले. हे काम फार फार अवघड आणि धोक्याचंही अ��तं कड्याला खडकांत असलेल्याखाचीकपारीत पावलं आणि हाताची बोटं घालून चाचपत चाचपत वर चढायचं. त्यात अंधार दाट. कुठे कपारीत जर सापानागीणीनं वेटोळं घातलेलं असलं अन् त्याला धक्का लागला तर तरमृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांयं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं, तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील तरमृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांयं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं, तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती होती आणि आजही आहे सुमारे बावीस , चोवीस पुरूष \nअशा या कड्याच्या माथ्यावर पक्या तटबंजीचीही जरूर नाही अन् या बाजूने कोणताही शत्रू कधीच येणं शक्य नाही अशा पूर्ण विश्वासानं किल्लेदारानं येथील बंदोबस्त अगदी ठिसूळ ठेवलेाल असावा.\nनेमकी हीच जागा वानरांसारखी चढून जाण्याकरीता तानाजीनं ठरविली होती. तो चढत होता.आणखी एक गोष्ट लक्षात येेते की , सिंहगड यापूवीर् मराठी स्वराज्यातच होता. तानाजी सुर्याजी आणि असंख्य मावळ्यांनी सिंहगडावर राहून , हिंडून अन् फिरून गडाची माहिती प्रत्यक्षअनुभविली होती.\nमावळे अन् तानाजी वर पोहोचले. त्यांनी खांद्यावर अडकविलेले दोरखंड वर मेखा अडकवूनकड्याखाली सोडले. अन् मग भराभरा सर्वच मावळे वर आले. मोठ्या प्रमाणात वस्ती गस्ती आणि राबता गडाच्या दक्षिण पूर्व व उत्तर बाजूला होता. तानाजी हत्यारे सरसावून त्या दिशेलापुढे सरकू लागला. मावळेही. अन् एका क्षणी मोंगली सैनिकांचा ��णि शांततेचा एकदमच भडका उडाला. युध्द पेटले.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/itemlist/category/19-chandrapur.html?limit=10&start=10", "date_download": "2018-10-16T19:27:12Z", "digest": "sha1:HEV664ITYMVQT7D4IWFZFFFWC2MOQVGA", "length": 19068, "nlines": 122, "source_domain": "chandamirror.com", "title": "चंद्रपूर", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nचंद्रपूर: 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्हîतील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\n2104 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवून 51 हजार मत घेत सर्व राजकीय पक्षांना धक्का देणा-या किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. किशोर जोरगेवार हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा रंगल्या आहे.\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर ��रावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\n४८ तास पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. या अंदाजा नुसार गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार सुरु आहे. त्यामुळे ठीकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील अणेक रस्ते सुद्धा बंद झाले आहे. त्यामूळे याचा मोठा त्रास विदयार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता उदया सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nपाँलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\nकार्यक्रमात झालेल्या वादातून 35 वर्षीय़़ ईसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जूनोना चौकात घडली. संतोश सिंह टाक असे या घटनेतील मृतकाचे नाव असून घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\nराज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nकर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित शहीदाचा दर्जा देण्यात आला असून याठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बिआरएसपीच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले\nमशागत आटोपली, मृगधारांची आस\nचंद्रपूर : शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.\nयोजनांची अंमलबजावणी गतिशील करा\nचंद्रपूर : केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला गॅस वाटप योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शुध्द पाणी पुरवठयाची अमृत योजना, महानगरातील पाणी पुरवठयासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला. चंद्रपुरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा अधिक सक्रीय व योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/csk-vs-kxip-ipl-2018-live-chennai-won-toss-and-elected-bowl-first/", "date_download": "2018-10-16T20:05:27Z", "digest": "sha1:HXSNG7H565MWNK3JSQ5LECBOHENOBWWW", "length": 45337, "nlines": 459, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Csk Vs Kxip, Ipl 2018 Live: Chennai Won The Toss And Elected To Bowl First | Csk Vs Kxip, Ipl 2018 : रोमहर्षक लढतीत पंजाबचा चेन्नईवर चार धावांनी विजय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्��्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nCSK vs KXIP, IPL 2018 : रोमहर्षक लढतीत पंजाबचा चेन्नईवर चार धावांनी विजय\nपंजाबच्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.\nठळक मुद्देअखेरच्या षटकापर्यंत धोनीने पंजाबला कडवी झुंज दिली, पण त्याला चेन्नईला वि��य मिळवून देता आला नाही. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली.\nमोहाली : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबना अखेर चेन्नई सुपर किंग्जवर चार धावांनी विजय मिळवला. ख्रिस गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.\nपंजाबच्या 198 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली नाही. त्यांनी दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पण त्यानंतर अंबाती रायुडूने चेन्नईचा किल्ला लढवला. पण दुर्देवीरीत्या तो 49 धावांवर धावचीत झाला. रायुडू बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सारी सूत्रे हातात घेतली. या सामन्यात पुन्हा एकदा जुना धोनी पाहायला मिळाला. त्याची फटकेबाजी पाहून चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अखेरच्या षटकापर्यंत धोनीने पंजाबला कडवी झुंज दिली, पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली.\nचेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दीपक चहारच्या पहिल्या षटकात लोकेश राहुलने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. गेल पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर कशी फलंदाजी करेल, याची उत्सुकता साऱ्यांना होती. गेलनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. गेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी आठ षटकांमध्ये 96 धावांची सलामी देताना चेन्नईच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. पण त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बाद झाला, त्याने 22 चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. दुसरीकडे गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर संघाला 10 षटकांमध्ये 115 धावांची मजल मारून दिली. पण शेन वॉटसनने यावेळी गेलला बाद करत चेन्नईला मोठे यश मि���वून दिले. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर पंजाबच्या धावगतीला थोडा ब्रेक लागला आणि त्यांना 20 षटकांत 197 धावा करता आल्या.\n11.44 PM : चेन्नईचा पहिला पराभव, पंजाबचा चार धावांनी विजय\n11.43 PM : चेन्नईला विजयासाठी एका चेंडूत 11 धावांची गरज\n11.42 PM : चेन्नईला विजयासाठी 2 चेंडूंत 11 धावांची गरज\n11.41 PM : चेन्नईला विजयासाठी 3 चेंडूंत 11 धावांची गरज\n11.40 PM : चेन्नईला विजयासाठी 4 चेंडूंत 15 धावांची गरज, मोहित शर्माचा वाईड चेंडू\n11.40 PM : चेन्नईला विजयासाठी 4 चेंडूंत 16 धावांची गरज\n11. 39 PM : चेन्नईला विजयासाठी 5 चेंडूंत 16 धावांची गरज\n11.38 PM : चेन्नईला विजयासाठी 6 चेंडूंत 17 धावांची गरज\n11.37 PM : चेन्नईला विजयासाठी 7 चेंडूंत 23 धावांची गरज\n11.36 PM : चेन्नईला विजयासाठी 8 चेंडूंत 25 धावांची गरज\n11.33 PM : चेन्नईला पाचवा धक्का; रवींद्र जडेजा OUT\n11.31 PM : चेन्नईला विजयासाठी 12 चेंडूंत 36 धावांची गरज\n11.30 PM : धोनीचे 34 चेंडूत अर्धशतक\n11.29 PM : धोनीचा उत्तुंग षटकार; चेन्नईला विजयासाठी 14 चेंडूंत 43 धावांची गरज\n11.24 PM : चेन्नईला विजयासाठी 18 चेंडूंत 55 धावांची गरज\n11.10 PM : चेन्नई 15 षटकांत 4 बाद 122\n11.00 PM : अंबाती रायुडू 49 धावांवर बाद; चेन्नईला चौथा धक्का\n- आर. अश्विनच्या अप्रतिम थेट फेकीमुळे चेन्नईचा रायुडू बाद झाला, त्याचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले.\n10.52 PM : चेन्नईचे 12 षटकांत शतक पूर्ण\n- रायुडू आणि धोनी यांनी दमदार फलंदाजी करत बाराव्या षटकात संघाचे शतक पूर्ण केले.\n10.45 PM : चेन्नई दहा षटकांत 3 बाद 85\n- सातव्या षटकात तीन धक्के बसल्यावर महेंद्रसिंग धोनी आणि अंबाती रायुडू यांनी चेन्नईचा डाव सावरला. दहा षटकांमध्ये चेन्नईने 85 धावा फटकावल्या होत्या.\n10.30 PM : चेन्नईला तिसरा धक्का; सॅम बिलिंग्स OUT\n- पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने लेग स्पिन टाकत सॅम बिलिंग्सला तंबूत धाडले.\n10.21 PM : चेन्नई 5 षटकांत 2 बाद 46\n- पहिल्या पाच षटकांमध्ये चेन्नईने आपले दोन्ही सलामीवीर गमावले. पण तरीही त्यांनी जवळपास 9 च्या सरासरीने 46 धावा फटकावल्या.\n10.18 PM : सलामीवीर मुरली विजय OUT; चेन्नईला दुसरा धक्का\n- पाचव्या षटकात अँण्ड्र्यू टायने मुरली विजयला बाद केले. मुरली विजयने 12 धावा केल्या.\n10.06 PM : चेन्नईला धक्का; शेन वॉटसन OUT\n- दुसऱ्या षटकात दोन चौकार लगावल्यावर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर वॉटसन बाद झाला आणि चेन्नईला पहिला धक्का बसला.\n10.01 PM : शेन वॉटसनचा चेन्नईसाठी पहिला चौकार\n- शेन वॉटसनने मोहित शर्माच्या दुसऱ्या षटकार सलग दोन चौकार लगावत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली.\nमोहाली : ख्रिस गेल पहिल्याच सामन्यात आपल्या नावाला जागला. पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या गेलने झंझावाती फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवले. गेलच्या स्फोटक खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवता आले.\nचेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दीपक चहारच्या पहिल्या षटकात लोकेश राहुलने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. गेल पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर कशी फलंदाजी करेल, याची उत्सुकता साऱ्यांना होती. गेलनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. गेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी आठ षटकांमध्ये 96 धावांची सलामी देताना चेन्नईच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. पण त्यानंतर मोठा फटका मारण्याच्या नादात राहुल बाद झाला, त्याने 22 चेंडूंत सात चौकारांच्या जोरावर 37 धावा केल्या. दुसरीकडे गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर संघाला 10 षटकांमध्ये 115 धावांची मजल मारून दिली. पण शेन वॉटसनने यावेळी गेलला बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर पंजाबच्या धावगतीला थोडा ब्रेक लागला आणि त्यांना 20 षटकांत 197 धावा करता आल्या.\n21.38 PM : पंजाबचे चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान\n9.31 PM : धोनीने घेतला अश्विनचा झेल\n- धोनी आणि अश्विन हे आयपीएलमध्ये पहिल्यांदा आमने-सामने आले होते. हे दोघे कसे खेळतात, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण यावेळी अश्विनच्या नशिबी धोनीच्या हाती बाद होणे लिहीले होते. अश्विनने 11 चेंडूंत 14 धावा केल्या\n9.17 PM : युवराज OUT, पंजाबला पाचवा धक्का\n- मुंबईच्या शार्दुल ठाकूरने युवराज सिंगला बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. युवराजने 13 चेंडूंत दोन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 20 धावा केल्या.\n9.12 PM : पंजाब 15 षटकांत 4 बाद 154\n8.57 PM : OUT.. पंजाबला मोठा धक्का; गेलला वॉटसनने केले बाद\n- शेन वॉटसनने गेलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिल���. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली.\n8.50 PM : बंगळुरु 10 षटकांत 1 बाद 115\n- राहुल बाद झाला असला तरी गेलने मात्र आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. गेलच्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने 10 षटकांत 115 धावा केल्या.\n8.35 PM : गेलचे 22 चेंडूंत अर्धशतक\n- गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले.\n8.30 PM : सहाव्या षटकात 22 धावांची वसूली; गेलचे प्रत्येकी दोन षटकार आणि चौकार\n- गेलने दीपक चहारच्या सहाव्या षटकात तब्बल 22 धावांची लूट केली. गेलने यावेळी दोन चौकार आणि दोन षटकारांची अातषबाजी केली.\n8.26 PM : पंजाब 5 षटकांत बिनबाद 53; गेल आणि राहुलची चौफेर फटकेबाजी\n- गेल आणि राहुल यांनी पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढली. पहिल्या पाच षटकांमध्ये या दोघांनी कुठलीही जोखीम न उठवता संघाचे अर्धशतक फलकावर लावले.\n8.08 PM : ख्रिस गेलची धडाकेबाज सुरुवात, पहिल्याच चेंडूवर चौकार\n- गेलने आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली.\n8.06 PM : ख्रिस गेल पहिल्यांदाच उतरला मैदानात, झंझावाती खेळीची अपेक्षा\n- गेल पहिल्यांदा मैदानात उतरल्यावर कशी फलंदाजी करेल, याची उत्सुकता साऱ्यांना होती. गेलनेही आपल्या चाहत्यांना निराश केले नाही.\n8.03 PM : लोकेश राहुलची फटकेबाजी सुरु; चौकाराने उघडले खाते\n- दीपक चहारच्या पहिल्या षटकात राहुलने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली.\n7.50 PM : चेन्नईचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय\nचेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यात साऱ्यांच्या नजरा असतील त्या महेंद्रसिंग धोनी आणि आर. अश्विन या दोन्ही कर्णधारांवर. कारण हे दोघे बरीच वर्षे एकाच संघात होते. अश्विन हा धोनीचा लाडका गोलंदाज होता. आता हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे या सामन्यात कोणाची रणनिती यशस्वी ठरणार, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.\nचेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैत��्य बिश्नोई.\nकिंग्ज इलेव्हन पंजाब :आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIPL 2018Chennai Super KingsKings XI PunjabMS Dhoniआयपीएल 2018चेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाबमहेंद्रसिंह धोनी\nधोनीसाठी खास आहे 23 जून; आजच्याच दिवशी केला होता कुणालाही न जमलेला पराक्रम\n'...तर धोनीला भारतीय संघात स्थान मिळालंच नसतं'\nधोनीच्या पत्नीला हल्ल्याची भीती; पिस्तुलाच्या परवान्यासाठी केला अर्ज\nकहानी घर घर की यशस्वी होताच 'अशी' बदलली क्रिकेटपटूंची घरं\nकॅप्टन कूल धोनी अडचणीत; 'या' कारणामुळे होणार झारखंडमधील मालमत्तेचा लिलाव\nअरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्तीबाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखव���े काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/latestnews/page/1/", "date_download": "2018-10-16T20:04:46Z", "digest": "sha1:ZJCK2GFGE6M2VTP7EG6HFZ5GWOW625GF", "length": 24363, "nlines": 391, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Marathi News | Breaking News in Marathi |लोकमत ताज्या बातम्या | Live News in Marathi |Marathi News Headlines | lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअ���बाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nवसई ते चर्चगेट महिला विशेष लोकलचा विरारपर्यंत विस्तार नको\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबारामती येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दोन जणांवर कारवाई\nपोलिसांसमोर पत्रांची सत्यता सिध्द करण्याचे आव्हान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअटक आरोपींच्या घरझडतीमधून मिळालेल्या पत्रांमध्ये माओवाद्यांनी पैसा पुरविल्याबाबत तसेच राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट करण्याचा उल्लेख आहे, असे पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे... ... Read More\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानला दुसरा धक्का 57 धावांवर बसला. पण पाकिस्तानने आपले चार फलंदाज याच धावसंख्येवर गमावल्याचे पुढे आले आहे. ... Read More\nमुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी चार नगरसेवकांचे अर्ज\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n���ुरगाव नगरपालिकेचा ५० वा नगराध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी (दि.१७) सकाळी पालिका सभागृहात बैठक बोलवण्यात आली असून, ह्या पदासाठी मंगळवारी (दि.१५) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चार नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ... Read More\n१५ वर्षीय मुलीने घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस याप्रकरणी तपस करत आहेत. साक्षी के. डी. गायकवाड या पालिकेच्या शाळेत नववी इयत्तेत शिकत होती. ... Read More\nलोकमत - ‘ती’चा कट्टा : महिला एक दिवस राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमंगळवारी लोकमतच्या ‘ती’ च्या कट्ट्यावर चर्चा करताना पुणे महापालिकेतील नगरसेविकांनी भविष्यात महिला राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला. ... Read More\nPuneNavratriWomenPune Municipal Corporationपुणेनवरात्रीमहिलापुणे महानगरपालिका\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/watch-movies-tilak-life-youtube-134861", "date_download": "2018-10-16T18:49:39Z", "digest": "sha1:Q7EKAHBGTPRAJCW2JESIK7SMF4VTQ6IF", "length": 12069, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Watch movies on Tilak life on YouTube टिळकांच्या जीवनावरील चित्रपट पाहा यू-ट्यूबवर | eSakal", "raw_content": "\nटिळकांच्या जीवनावरील चित्रपट पाहा यू-ट्यूबवर\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nपुणे - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ हा लोकमान्य टिळक यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवारी (ता. १) त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य माय बर्थराइट’ हा चित्रपट रसिकांना यू-ट्यूबवर सकाळी सात वाजल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.\nपुणे - ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच...’ हा लोकमान्य टिळक यांचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच बुधवारी (ता. १) त्यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य माय बर्थराइट’ हा चित्रपट रसिकांना यू-ट्यूबवर सकाळी सात वाजल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तसेच, रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.\nहा चित्रपट लोकसभा टीव्हीवरही रात्री अकरा वाजता दाखविण्यात येणार आहे. दोन तास २२ मिनिटांच्या या चित्रपटात टिळकांच्या जीवनातील विविधांगी पैलू पाहता येतील. अमित शंकर यांनी टिळकांची भूमिका साकारली असून, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, विनोद नागपाल, नागेश भोसले आणि यशवर्धन बाळ यांच्या भूमिका आहेत.\nयाबाबत धुमाळे म्हणाले, ‘‘हा चित्रपट बुधवारपासून यू-ट्यूबवर पाहावयास उपलब्ध असेल. हा चित्रपट देशभरातील रसिकांना पाहता यावा, यासाठी २९ डिसेंबरपर्यंत हा चित्रपट देशभरातील २५ ठिकाणी दाखविण्यात येणार आहे. चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेत असून, तो प्रत्येकाला पाहता यावा म्हणून यू-ट्यूबवर प्रदर्शित केला जाणार आहे.’’\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nप्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त\nपुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन...\nमुळा-मुठा सुधारचे काम लवकरच\nपिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...\nगायनाच्या मैफलीतलं एखादं वाद्य बाजूला येऊन स्वतंत्रपणे गायला लागलं तर काय होईल, या कल्पनेचं प्रत्यंतर म्हणजे पं. डी. के. दातार यांचं व्हायोलिन वादन...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/deshkal-news/farmer-organization-movement-in-delhi-1589707/", "date_download": "2018-10-16T18:49:28Z", "digest": "sha1:2YIFJYA47UUNZS3XJBLOJOCL3WPSL4JS", "length": 28240, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Farmer Organization Movement in delhi | खरंच शेतकऱ्यांना काय हवंय? | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nखरं��� शेतकऱ्यांना काय हवंय\nखरंच शेतकऱ्यांना काय हवंय\nशेतकरी संघटनांचे नेते व हजारो शेतकरी जमले होते.\nशेतकऱ्यांचा प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी २० व २१ नोव्हेंबरला पुन्हा शेतकरी संघटनांचे नेते व हजारो शेतकरी जमले होते. देशभरातील हे शेतकरी किसान मुक्ती संसदेच्या नेतृत्वाखाली एक दृढनिश्चय घेऊनच आले होते. भारतीय शेतक ऱ्यांना वर्षांनुवर्षांच्या गुलामीतून मुक्त करण्याचा त्यांचा संकल्प होता. या आंदोलनाने शेतक ऱ्यांच्या लढय़ास एका नव्या युगात नेले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी देशाच्या राजधानीत एकत्र येणे ही ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची बाब आहे. पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी संघटनांच्या आतापर्यंतच्या आघाडय़ांपैकी बहुधा सर्वात मोठी आघाडी या आंदोलनात उतरली होती. ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’मध्ये आजघडीला एकंदर १८४ शेतकरी संघटनांचा समावेश आहे. त्यात सर्व राजकीय विचारसरणीच्या संघटना मतभेद विसरून एकत्र आल्या हे विशेष. देशाच्या विविध भागांतील शेतक ऱ्यांना एकत्र आणण्यात मिळालेले यश हा यातील एक ऐतिहासिक व दुर्मीळ क्षण; तसेच दुसरे वैशिष्टय़ही. भारतात वेगवेगळे कृषी हवामान विभाग आहेत, पिकांचे प्रकार वेगळे आहेत, त्यानुसार सरकारी धोरणे व त्यावर खेळले जाणारे राजकारण वेगळे आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतकरी विभागलेले होते; त्यांच्यात त्या दृष्टिकोनातून एकजूट नव्हती. ती आताच्या आंदोलनात दिसली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर प्रथमच विविध गटांतील शेतकरी एकाच मंचावर आल्याने त्यांची शक्ती शतगुणित झाली. यात मालक, उत्पादक, भागीदार शेतकरी, भूमिहीन शेतमजूर एकजुटीने सामोरे आले. भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने ठरवून सर्व शेतकरी गटांना एकत्र आणण्याचा केलेला हा प्रयत्न विचारपूर्वक होता. किसान मुक्ती संसदेच्या पहिल्या सत्रातच महिला शेतकऱ्यांना स्थान देण्यात आले. शेतकरी संघटनांनी प्रथमच महिलांचे महत्त्व ओळखले असा याचा अर्थ. आपल्या देशात शेतीची ७० टक्के कामे महिलाच करतात, तरी त्यांना आतापर्यंत अशा आंदोलनातून प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. मग अशा आंदोलनाचे नेतृत्व महिलांनी करणे तर दूरची गोष्ट होती.. पण आता चित्र बदलते आहे. महिला शेतकरीही त्यांच्या व्यथा मांडत आहेत. एरवी शेतकरी संघटनांचे मागण्यांचे गाठोडे मोठे असते त्यामुळे कशावरच लक्ष केंद्रित होत नाही पण आता या मोठय़ा शेतकरी आघाडीने मोजक्या, महत्त्वाच्या व व्यवहार्य मागण्या सादर केल्या आहेत हे या वेळच्या आंदोलनाचे आणखी एक वेगळेपण.\nसरकारकडून या आघाडीला नवीन सहमती कराराची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी या वेळी दोन महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. एक म्हणजे पिकांना रास्त व किफायतशीर दर व दुसरी मागणी आहे ती कर्जाच्या जोखडातून पूर्ण मुक्ती. आता खरे बघितले तर या दोन्ही मागण्यांत नवीन तर काहीच नाही. कर्जमाफी व किमान आधारभूत दर या मागण्या जुन्याच तर आहेत पण या वेळचे वेगळेपण म्हणजे कुठलाही फापटपसारा न मांडता केवळ या दोनच मागण्या पुढे ठेवण्यात आल्या आहेत. मागण्यांची जेव्हा जंत्रीच सादर केली जाते तेव्हा त्यात शेतक ऱ्यांना नेमकं काय हवंय हे कळत नाही. आंदोलनाची दिशाच कळत नाही. पण आता मागण्या दोनच आहेत त्याही वेगळ्या भाषेत मांडल्या आहेत. त्यात या मागण्यांचं अतिशय नेटकं व स्पष्ट समर्थन आहे. आताच्या काळातील ही शेतकरी आंदोलने नव्या भाषेचा साज आणि बाज घेऊन आली आहेत.\nशेतक ऱ्यांची पहिली मागणी आहे ती हमीभावाची. कृषी उत्पादनांसाठी ‘हमीभावाचा शेतक ऱ्यांचा अधिकार विधेयक’ यात योग्य व किफायतशीर भावाच्या मुद्दय़ाचा समावेश आहे. भारतीय शेतक ऱ्यांची आज ती मोठी गरज आहे. शेतीमाल उत्पादकांना जो भाव मिळतो तो त्यांच्या उत्पादनखर्चाइतकाही नसतो त्यामुळे आताची भाव निर्धारण पद्धती अन्याय करणारी आहे. अनेक धोरणात्मक उपायांनी शेतीमालाचे भाव गेली काही वर्षे दाबले गेले आहेत. उत्पादन खर्च व प्रत्यक्ष जीवनमानाचा खर्च हे वाढलेले असताना भाव मात्र पुरेसे नाहीत. शेतकरी या सगळ्या धोरणांमुळेच कर्जाच्या दुष्टचक्रात सापडतात. सरकार नित्यकर्माप्रमाणे नेहमी २४ पिकांसाठी किमान आधारभूत दर निश्चित करते पण त्याचा फायदा १० टक्केही शेतक ऱ्यांना मिळत नाही. देशातील शंभर मोठय़ा बाजारपेठांचा विचार आपण सध्याच्या हंगामातील शेतीमाल दरांच्या दृष्टिकोनातून केला तर आठ प्रमुख खरीप पिकांचे दर हे अधिकृत किमान आधारभूत दरापेक्षा कमी आहेत. भाव मिळत नसल्याने शेतकरी कवडीमोलाने शेतमाल विकून टाकतात. त्यातून त्यांना एका हंगामात ३६ हजार कोटींचा फटका बसतो.\nयात सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किमती या इतक्या कमी ���सतात की त्यात उत्पादन खर्चही निघत नाही. या वेळी खरीप हंगामात १४ पैकी ७ पिकांचे दर इतके कमी जाहीर केले की, ते सरकारनेच निर्धारित के लेल्या उत्पादन खर्चाच्या निम्मेही नव्हते. शेतकऱ्यांना जर या जाहीर केलेल्या आधारभूत किमतीने पैसे मिळाले तरी त्यांचा रोजचा खर्च भागवण्यास ते पुरेसे नसतात. त्यामुळे सरकारने हमीभाव जाहीर करताना ते उत्पादन खर्चापेक्षा पन्नास टक्केअधिक ठेवावेत, राष्ट्रीय शेतकरी आयोगाने ठरवून दिलेल्या हमीदराने पैसे मिळतील याची काळजी सरकारने घ्यावी अशी शेतक ऱ्यांची मागणी आहे. खरे तर उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक दराने हमीभाव देण्याचे भाजपने निवडणुकीपूर्वी मान्य केले होते, पण आता हे आश्वासन राहू नये तर शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क असावा अशी मागणी पुढे आली आहे.\nहे सगळे घडून येण्याची हमी कशी देता येईल, असा प्रश्न आहे. त्यासाठी सरकारी खरेदीच्या प्रमाणाची व्याप्ती तर वाढवली पाहिजे, अन्न सुरक्षा कायद्यानुसार व सरकारच्या इतर अन्न योजनांनुसार सरकारी खरेदीतील डाळी, तेलबिया व इतर पिकांची संख्या वाढवायला हवी. मार्कफेड, नाफेड, नागरी पुरवठा खाते यांना वेळीच व प्रभावी बाजारपेठ हस्तक्षेपाची परवानगी द्यावी. त्यासाठी त्यांना पुरेसा निधी द्यावा. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाजारात शेती उत्पादनांच्या किमती या किमान हमीभावाच्या खाली जातील तेव्हा त्याच्या दरातील फरक हा शेतक ऱ्यांना किंमत तूट यंत्रणेकडून दिला जावा. चौथी बाब म्हणजे बाजार समिती कायद्यात हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणे हा दंडनीय गुन्हा ठरवण्यासाठी दुरुस्ती करावी. बाजार समितीतील कुठलाही लिलाव हा किमान हमीभावाच्या जास्त पातळीपासूनच सुरू केला जावा. इतर देशांकडून अनुदानित आयात करून शेतीमालाचे भाव पाडण्याची पद्धत आयात-निर्यात धोरणातील बदलाच्या माध्यमातून बंद करावी.\nशेतक ऱ्यांची जी दुसरी मागणी आहे ती कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीची. तिचा समावेश शेतकरी कर्जमुक्ती विधेयकात करण्यात आला आहे. कर्जाची पाटी कोरी करण्याच्या मागणीला यात मान्यता दिली आहे. कर्जाच्या ओझ्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. स्वातंत्र्यानंतर खरे तर शेतक ऱ्यांचे आपल्या देशातील लोकांवर जे ऋण आहे तेच आपण इतक्या उशिराने मान्य करीत आहोत. शेतक ऱ्यांचे संस्थात्मक व इतर कर्ज माफ करावे अशी त्यांची मागणी आहे. कर्जमुक्ती हा यातील एक भाग झाला पण शेतकरी पुन्हा कर्जाच्या सापळ्यात अडकणार नाहीत याची काळजी घेताना काही उपाययोजना केल्या पाहिजेत. कर्जाचे ओझे हा शेतक ऱ्यांच्या दु:खाचा मोठा भाग आहे, त्यातूनच ते आत्महत्या करतात. १९९२ मध्ये २५ टक्के शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली होते. आता २०१६ मध्ये हे प्रमाण ५२ टक्के आहे. काही राज्यात कर्जबाजारीपणा ८९ ते ९३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. शेतकरी कुटुंबात दरडोई थकीत कर्ज वाढत आहे. ६८ टक्के शेतक ऱ्यांचे उत्पन्न ऋण आहे. पिकांची हानी, दर कोसळणे, जास्त उत्पादन खर्च, कोरडे पडलेले जलस्रोत व नैसर्गिक आपत्ती यामुळे परिस्थिती शेतक ऱ्यांच्या नियंत्रणात नसते.\nयासाठी सध्या शेतक ऱ्यांवर जेवढे कर्ज आहे ते एकरकमी माफ करावे. त्यात राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व खासगी कर्जाचा समावेश करावा. कर्जाची पाटी कोरी करावी. याला अर्थात केंद्र व राज्य सरकारांनी पाठिंबा द्यावा. वाटय़ाने केली जाणारी शेती, भाडेपट्टय़ाने दिलेली शेती यांचा तर यात समावेश असावाच पण शेतमजूर, आदिवासी व महिला शेतक ऱ्यांना यात डावलून चालणार नाही. ज्यांनी कसेबसे कर्ज फेडले आहे त्यांच्या खात्यावरही त्यांनी गेल्या मोसमात फेडलेल्या कर्जाइतकी रक्कम जमा करावी. केरळात जसा कर्जमुक्ती आयोग आहे तसा राष्ट्रीय कर्जमुक्ती आयोग स्थापन करण्याची गरज आहे.\nकर्जमुक्ती आणि हमीभाव या वेगळ्या मागण्या आहेत असे समजण्याचे कारण नाही, कारण योग्य म्हणजे उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के अधिक हमीभाव मिळाला, शेतकऱ्यांना नियमित व शाश्वत आर्थिक परतावा मिळत गेला तर शेतक ऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे राहणार नाही. त्यामुळे कर्जमुक्ती आणि हमीभाव हे दोन्ही उपाय एकाच वेळी अमलात आणले तरच भारतीय शेती व शेतकरी यांचे भवितव्य उज्ज्वल राहील अन्यथा नाही. शेतकरी आता केवळ मोघम तक्रारींचा पाढा वाचण्याच्या पलीकडे गेला आहे. आता त्याच्या आर्त हाकेला साद देत हमीभाव व कर्जमुक्ती या दोन प्रमुख मागण्या मान्य करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, त्यासाठी जनमताचा रेटा आपण सर्वानी निर्माण केला पाहिजे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकर��� अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/me-gypsy/", "date_download": "2018-10-16T18:50:02Z", "digest": "sha1:3W74KZGRFL5MIJ5YOYEN2VJLPUCEKYDF", "length": 13567, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मी जिप्सी.. | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nनाटकांच्या प्रयोगांच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्राचं पाणी आम्हाला चाखायला मिळतं.\nइतका मऊ हात याआधी मी कधीच अनुभवला नव्हता. त्या हाताचं वय होतं पन्नासच्या पुढे, पण स्पर्श होता तो एखाद्या तान्ह्य़ा मुलाच्या हाताचा.\nआतापर्यंत दुपारी असलेली शाळा सकाळची झाली. सकाळी सातची सात वाजून दहा मिनिटांनी पहिला वर्ग. दहा वाजता मधली सुट्टी.\nआम्हाला आता वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे शिक्षक शिकवायला येऊ लागले होते.\nहंडीवाल्या नेत्यांचा विजय असो\nमागच्या रविवारचा लेख पाठवला आणि त्यानंतर लगेचच गोकुळाष्टमी अर्थात दहीहंडी हा आपला सण होता\nएक दिवस अचानक वर्तमानपत्रात ‘फ्लोरा’ बंद होणार म्हणून सगळीकडे बातमी पसरली.\nमी जिप्सी.. : लॉटरी\nआईने मला हाताला धरून घराबाहेर काढलं. रात्रभर मी माळरानावर बसून भविष्याचा विचार करत होतो.\nमी जिप्सी.. : भैय्या उपासनी\nच्या-माझ्या अपुऱ्या राहिलेल्या मैत्रीने मला काय दिलं, हे सांगायला बसलो तर ते फार वैयक्तिक असेल.\nभैय्या उपासनी – पूर्वार्ध\nपूर्वीसारखी आता लोकांना नाटकाच्या मनोरंजनाची गरज उरली नाही म्हणून\nमागच्या आठवडय़ातल्या लेखात ‘‘तो’ दिवस उजाडला..’ असं लिहून लेख अर्धवट सोडला होता.\nगेली काही र्वष सगळीकडे मराठी चित्रपटाला सोनेरी दिवस आल्याची हाकाटी अत्यंत जोमाने दुमदुमते आहे.\nखरं तर प्रदीप आमच्या कॉलेजला नव्हता. तो होता पाल्र्याच्या भागुबाई इंजिनीअिरग कॉलेजला.\nपु. ल. : एक माणूस\nसातवी किंवा आठवीत होतो मी तेव्हा. शाळेतून वक्तृत्व स्पध्रेसाठी आमची पाचजणांची निवड झाली होती.\nगेले, ते दिन गेले..\n‘बालमानसशास्त्र’ वगरे अवजड शब्द आम्हालाच काय, पण आमच्या मास्तरांनाही माहीत नसावेत.\nतशी काही फार वेगळी गोष्ट सांगत नाहीये. थोडय़ाफार फरकाने आपल्या सगळ्यांचीच ही कथा आहे.\nगोळा करण्याचा नस्ता छंद\nएक माणूस अचानक एकदा येऊन मला भिडला.\nरस्त्यातले खड्डे’ हा दुसरा प्रश्न विरोधी पक्षाला कायमच राजकीयदृष्टय़ा जिवंत ठेवायला मुंबईत मदत करतो.\nलहानपणी परीक्षेनंतरची सुटी मी कशी घालवली हे आठवलं की मला फार संकोचल्यासारखं होतं.\n. गल्लीतल्या एका माणसाने त्याला एक स्थळ सुचवलं.\nबहुतेक महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकारणी हमखास हजेरी लावताना दिसत आहेत.\nअशीच एका शहरात ‘डॉ. रा. त्रि. कुंभकर्ण’ अशी पाटी पाहिली. न राहवून त्यांना आत भेटायला गेलो..\nरूपजी कोकणात आला त्याची गोष्ट..\nही गोष्ट माझ्या मराठी मित्राने सांगितली. कोणाचाही मराठी मित्र अशी गोष्ट सांगू शकतो.\nबंगल्याच्या बाल्कनीत उभं राहिलं की समोर पाचशे मीटरवर मुंबई-पुणे महामार्ग दिसतो.\nकुणाच्या तरी स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या त्या रंगमंचाचा चौकीदार ‘काय पण दाखवतात आजकाल\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/maharashtra-politics-narendra-modi-2019-upcoming-election-bjp-development-work-1620927/", "date_download": "2018-10-16T18:50:59Z", "digest": "sha1:267OEWQM7QUSYSQMYU5MV2RFUWWR6ES2", "length": 28089, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra politics Narendra Modi 2019 upcoming election bjp development work | छोटीसी आशा! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमाती, माणसं आणि माया.. »\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली.\nछोटंसं हृदय कविकल्पनेत चंद्र-ताऱ्यांना स्पर्श करण्यालासुद्धा छोटीसी आशा म्हणण्याएवढं मोठं होऊ शकतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याला ‘आहे तिथून दोन पावलं पुढे’ जाण्याची आस असते..\nभीमा कोरेगावच्या घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना मानावी लागेल. वर्षभरापूर्वी राज्यभर निघालेले मराठा मोच्रे हेदेखील असेच अभूतपूर्व. या दोन्ही घटनांचे केवळ जातीय निकषांच्या आधारावर केले गेलेले विश्लेषण खूपच तोकडे ठरेल. या दोन्ही प्रतिक्रियांमधील तरुणांचा सहभाग इतका मोठा होता की या घटना तरुणांच्या बेरोजगारीमुळे असलेली खोलवरची आर्थिक खदखद व्यक्त करताहेत असे मानायला जागा आहे. सन २०१४ मधील परिस्थिती याच्या अगदी विरुद्ध होती.\nलोकसभेची २०१४ सालची निवडणूक केवळ विकासाच्या मुद्दय़ावर लढली गेली. देशाच्या राजकीय आणि सामाजिक आसमंतात मोठी आशा- आणि उत्साह होता. लोकांमध्ये उत्साह निर्माण करणे हे मोदींच्या नेतृत्वाचे वैशिष्टय़ आहे. नुकतेच स्वित्र्झलडमधील आल्प्स पर्वतांच्या कुशीत वसलेल्या दावोसच्या आलिशान सोहळ्यात सर्व प्रगत देशांतील उद्योजकांसमोर मोदींनी केलेले भाषण, तेथील जेवणावर पहिल्यांदा पाडलेली भारतीय जेवणाची छाप, ��ेथे या परिषदेच्या ठिकाणी दिले जाणारे योगासनांचे शिक्षण हे सर्व म्हणजे ‘भारत आता प्रगत देशांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोहळ्यात दिमाखदार पद्धतीने आपले पाऊल टाकतोय’ हे जगाला सांगणारी ही खास ‘मोदी स्टाइल’. यात समाजाच्या उच्च वर्गाच्या आशा-आकांक्षांना प्रतिसाद जरूर मिळतो. परकीय भांडवल आपल्या देशात येईल आणि आपल्याला मोठय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळतील अशी आस समाजातील एका वर्गातील तरुणांमध्ये निश्चितच आहे. पण मोदींचे हे अपील फक्त वरच्या वर्गातच आहे असे नाही. वरच्या वर्गाची ही आस, आशा २०१४ साली समाजात अगदी खालपर्यंत झिरपली होती. येत्या- २०१९च्या निवडणुकीतदेखील विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी असेल का तसा तो असावा असे अनेकांचे मत असेल. पण राजकारण हा लोकांच्या भावनेला दिलेला प्रतिसाद असतो आणि लोकांच्या भावना त्या वेळी काय असतील तसा तो असावा असे अनेकांचे मत असेल. पण राजकारण हा लोकांच्या भावनेला दिलेला प्रतिसाद असतो आणि लोकांच्या भावना त्या वेळी काय असतील २०१४ चाच उत्साह, आशा २०१४ चाच उत्साह, आशा\nलोकांच्या आशा केव्हा पल्लवित होतात केव्हा त्यांचे निराशेत रूपांतर होते केव्हा त्यांचे निराशेत रूपांतर होते केव्हा बिगरआर्थिक समूहवादी आकांक्षा राजकारणावर आपला प्रभाव गाजवतात, याचा अंदाज बांधण्याचादेखील प्रयत्न आजचे अर्थशास्त्र करते. अर्थशास्त्रातील प्रतिमाने (मॉडेल्स) केवळ व्यक्तीच्या आर्थिक प्रेरणा लक्षात घेऊन तयार करण्यात येतात असा रूढ समज आहे. पण माणसाच्या प्रेरणा बहुविध असतात आणि त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो आणि या सर्व प्रेरणा सामाजिक रचनेवरदेखील अवलंबून असतात. त्यामुळे आताचे अर्थशास्त्रदेखील ही सर्व गुंतागुंत आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करून मानवी वर्तनाबद्दल भाकिते करण्याचा प्रयत्न करते. अशा प्रतिमानांच्या आधारे २०१९च्या निवडणुकीबद्दल काही अंदाज बांधणे शक्य आहे का\nभारतासारख्या विकसनशील देशातील समाजात आर्थिक चतन्य कधी असेल तर जेव्हा समाजातील सर्व थरांतील लोकांना आपला ‘उद्या’ हा आजच्यापेक्षा जास्त चांगला असू शकतो असे वाटत असते तेव्हा. असे वाटत असेल तरच समाज या चांगल्या ‘उद्या’साठी आज गुंतवणूक करायला तयार असतो. आणि ही गुंतवणूक काही फक्त भांडवलदारांनी किंवा उच्चमध्यम वा वरच्या वर्गाने शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक नव्हे. तर एखाद्या धुणे-भांडी करणाऱ्या स्त्रीने आपल्या पोटाला चिमटा घेऊन पैसे साठवून मुलाच्या महागडय़ा कॉम्प्युटर कोर्ससाठी केलेली गुंतवणूकदेखील यात मोडते. किंवा विदर्भ, मराठवाडय़ातील गरीब शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहिरीत किंवा महागडय़ा बियाणात केलेली गुंतवणूकदेखील यात मोडते. जवळपास बहुतांश श्रमिक असंघटित क्षेत्रात असलेल्या आपल्या देशात ही छोटी छोटी गुंतवणूकच ‘उद्या’बद्दल लोकांना आशा वाटतेय की नाही हे सांगत असते. एखादी व्यक्ती अशी आशा तेव्हाच बाळगते जेव्हा तिला आपल्या आसपास लोक अशी गुंतवणूक करून त्यांच्या कालच्यापेक्षा तुलनेने आज चांगले जीवन जगताहेत असे दिसते. पण हे आसपासचे लोक म्हणजे नेमके कोण धुणे-भांडी करणारी स्त्री आपल्या मुलाला कॉम्प्युटरचे विशिष्ट शिक्षण देण्याचा निर्णय काही तिच्यापेक्षा अनेक पटीने खूप संपन्न अशा ज्या घरात ती काम करत असते त्या घरातील मुलाच्या अनुभवावरून नसते घेत. कारण त्या कुटुंबाची जीवनशैली, त्यांच्या आकांक्षा या काही तिच्या भावविश्वाचा भाग नसतात. ते जीवन तिच्यापासून खूप दूर असते. अर्थतज्ज्ञ देबराज रे हे ‘आकांक्षांची खिडकी’ (अ‍ॅस्पिरेशनल विंडो) हे रूपक वापरतात. म्हणजे या स्त्रीला या लोकांच्या आकांक्षा माहीत असतात. तिला अनेकांचे आर्थिक यश दिसत असते, पण तिच्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडतो तो तिच्याच वस्तीत राहणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक यशाचा. मराठवाडय़ातील कोरडवाहू शेती करणारा दोन एकरवाला गरीब शेतकरी नाशिकच्या सधन सिंचित भागातील शेतात शीतगृह असलेल्या आणि युरोपला द्राक्षे निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यापासून नवीन अपारंपरिक पीक लागवडीसाठीच्या गुंतवणुकीची प्रेरणा नाही घेत. तो ती प्रेरणा त्याच्यासारख्याच परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्याला मिळालेल्या आर्थिक यशापासून घेतो.\nम्हणून बुलेट ट्रेन किंवा गुजरातच्या निवडणूक प्रचाराशेवटी नरेंद्र मोदींनी केलेली सीप्लेनची सफर किंवा विक्रमी उसळी घेणारा शेअर बाजाराच्या निर्देशांकाच्या बातम्या या गतिमान अर्थव्यवस्थेचा संदेश जरूर देतील, पण त्यामुळे गरीब जनतेत चांगल्या ‘उद्या’साठी आवश्यक अशी गुंतवणूक करण्यासाठीचा उत्साह निर्माण होईल का, याबद्दल संशय घेण्यास जागा आहे. छोटंसं हृदय हे कविकल्पनेत चंद्र-ताऱ्यांना स्पर्श करण्यालासुद्धा छोटीसी आशा म्हणण्याएवढं मोठं होऊ शकतं, पण प्रत्यक्षात मात्र त्याला ‘आहे तिथून दोन पावलं पुढे’ जाण्याची आस असते छोटय़ा दुनियेतल्या छोटय़ा आशा-आकांक्षा या अशा असतात.\nआकांक्षांची खिडकी उघडी तर असायलाच हवी. अन्यथा व्यक्तीला स्वत:च्या आर्थिक प्रगतीसाठी प्रेरणाच असणार नाही. पण जर त्या खिडकीमधून माझ्यापेक्षा खूप दूरवरच्या लोकांच्याच आशांचीच पूर्तता मला जर दिसत असेल आणि त्या आकांक्षा मी बाळगणे जर मला माझ्या कुवतीच्या बाहेर वाटत असेल तर मग मी त्यासाठीचे प्रयत्न करणेच सोडून देतो. आणि असे झाले तर आशेचे निराशेत रूपांतर होते. भीमा कोरेगाव, मराठा मोर्चा या गोष्टी ही निराशा तर दाखवत नाहीयेत\nउदाहरणार्थ, जवळपास ५० टक्केजनता ज्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे त्या क्षेत्राचा आर्थिक वृद्धीदर नरेंद्र मोदींच्या चार वर्षांत त्याआधीच्या दहा वर्षांच्या सरासरीच्या जवळपास निम्म्यावर म्हणजे केवळ १.९ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे आपल्या आसपास काही तरी आशादायक घडते आहे असे शेतकऱ्यांना वाटण्याची शक्यता खूप कमी आहे. २०१४ साली असलेली त्यांची आशा आजही कायम आहे की आता त्याचे निराशेत रूपांतर व्हायला सुरुवात झाली आहे\nव्यक्तीच्या आशा-आकांक्षा काही फक्त आर्थिकच नसतात. व्यक्ती ज्या समूहाची सदस्य असते (जात, धर्म आदीसुद्धा) त्या समूहाची सदस्य म्हणूनदेखील व्यक्तीच्या काही आकांक्षा असतात. भारतासारख्या प्रचंड सामाजिक विषमता असलेल्या देशात व्यक्तीची सामाजिक ओळख (सोशल आयडेंटिटी) ही अन्यायग्रस्तता, न्यूनगंड, अहंगंड या भावनांनी बाधित असते. म्हणून दुसऱ्या समूहावर वर्चस्व गाजवणे हीदेखील आकांक्षा व्यक्तीच्या ठायी असते. म्हणून, आर्थिक आकांक्षा वाढलेल्या आहेत, पण त्या पूर्ण होण्याची शक्यता नाही म्हणून नराश्य वाढलेले आहे अशा वेळी दुसऱ्या समूहावर वर्चस्व गाजवण्याची आकांक्षा प्रबळ होते. भारतातील सर्व प्रमुख दंगलींना असलेले प्रबळ आर्थिक परिमाण देबराज रे आपल्या अभ्यासात दाखवतात.\nआज अनेकांना हे खरे वाटत नाही, पण यूपीएचा दहा वर्षांचा कालखंड हा फक्त आर्थिक वृद्धी दराच्याच बाबतीत भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त वाढीचा होता असे नाही, तर इतर बहुतांश मॅक्रो निर्देशांकावरदेखील तो त्याआधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत उजवा ठरतो. पण तरी यूपीएचा अभूतपूर्व पराभव झाला. आकांक्षांचा स्फोट झाला आणि त्याची पूर्तता करणे यूपीएला अशक्य ठरले. लोकांच्या वाढलेल्या अपेक्षांची हवा आपल्या शिडात घेऊन सत्तारूढ झालेल्या मोदींवर एक जबाबदारी अशी की, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या अधिक चांगल्या ‘उद्या’बद्दलच्या आशा पल्लवित ठेवणे. आणि दुसरी जबाबदारी अशी की, समाजातील गरीब घटकांमधील नराश्याचे क्षुद्र अस्मितावादी (इथे धर्मवादी या अर्थाने) रूपांतर न होऊ देणे.\nखेदाची बाब ही की, गुजरातच्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदींनी विकास हाच एकमेव मुद्दा केला नाही. त्यात धार्मिक अस्मितावादाला मोठे स्थान होते. आणि ही, देशातील राजकारण फक्त विकासावर केंद्रित व्हावे असे मानणाऱ्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. पुढील लोकसभा निवडणुकीत मोदी कोणती रणनीती वापरतील हे बघायचे.\nलेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-2200-tonnes-banana-day-jalgaon-12771", "date_download": "2018-10-16T19:47:55Z", "digest": "sha1:J65DSFHBSPOS5R2CDMBTXGKDQVXPUYPX", "length": 17683, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 2200 tonnes of banana per day in Jalgaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावमधून प्रतिदिन २२०० टन केळीची पाठवणूक\nजळगावमधून प्रतिदिन २२०० टन केळीची पाठवणूक\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nजळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलमध्ये पिलबाग व जुनारी केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडून सणासुदीमुळे मागणी असून, पंजाब, काश्‍मिर, दिल्ली व उत्तर प्रदेशात जिल्ह्यांतून प्रतिदिन किमान २२०० टन केळीची पाठवणूक सुरू आहे. कांदेबागांमधील दर्जेदार केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.\nजळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली आहे. रावेर, यावलमध्ये पिलबाग व जुनारी केळीमधील कापणी जवळपास आटोपली आहे. दर्जेदार केळीला उत्तरेकडून सणासुदीमुळे मागणी असून, पंजाब, काश्‍मिर, दिल्ली व उत्तर प्रदेशात जिल्ह्यांतून प्रतिदिन किमान २२०० टन केळीची पाठवणूक सुरू आहे. कांदेबागांमधील दर्जेदार केळीचे दर १००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.\nकेळीचे दर मागील अडीच महिन्यांपासून टिकून आहेत. मध्यंतरी कमी दर्जाच्या केळीला (वापसी) मुंबई, ठाणे, पुणे भागातूनही मागणी होती. गणेशोत्सवात मागणी चांगली होती. आता नवरात्रोत्सवानिमित्तही मागणी चांगली आहे. पिलबाग केळीची कापणी रावेरात मागील महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होती. परंतु पिलबाग केळीची कापणी जवळपास आचटोपली आहे. तर रावेरातील हिवाळ्यात लागवड केलेल्या केळीची कापणी अजून सुरू झालेली नाही.\nचोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर व यावलमधील काही भागातून केळी उपलब्ध होत आहे. रावेरातील सातपुडा पर्वतालगतच्या भागात केळी काही प्रमाणात कापणीसाठी उपलब्ध होत आहे. पण सर्वाधिक पुरवठा चोपडा, जळगाव भागातून होत आहे. जळगाव चोपडा भागातून ठाणे, कल्याण येथेही (लोकल) क्रेटमध्ये भरून केळी पाठविली जात आहे. तर उत्तर भारतातील मोठे खरेदीदार, केळी पिकवणी केंद्रचालक सावदा (ता. रा���ेर) येथील व्यापाऱ्यांकडून (एजंट) केळीची मागणी करून घेत आहेत. सावदा येथील व्यापारी चोपडा व जामनेरातून केळीची अधिकची खरेदी करीत आहेत.\nउत्तरेकडे प्रतिदिन २२०० टन केळीची मागणी असल्याने पुरवठ्यासंबंधी एजन्सी चालकांनी शेतकऱ्यांकडे आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. दर्जेदार केळीला ऑनचे दर आहेत. मागील आठवड्यात चोपडा, जळगाव व जामनेर भागातून प्रतिदिन १८० ट्रक (१५ टन क्षमता) केळीचा पुरवठा झाला. तर यावल, रावेर, मुक्ताईनगरात मिळून १५० ट्रक केळीचा पुरवठा झाला. जळगावातील काही भागातून नागपूर, राजस्थान व छत्तीसगड येथे कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक झाली. पुरवठा कमी अधिक असल्याने दर्जेदार केळीसंबंधीच्या अडचणी फैजपूर (ता. यावल) व रावेरातील एजन्सी समोर येत असल्याचे सांगण्यात आले. कारण परतीचा पाऊस नसल्याने केळीच्या दर्जावरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.\nभरीताच्या दर्जेदार वांग्यांचा पुरवठा कमी\nजिल्ह्यात यावल तालुक्‍यातील भालोद, बामणोद, पाडळसे, न्हावी या गावांमधून भरताच्या दर्जेदार वांग्यांचा हवा तसा पुरवठा नाही. दिवाळीच्या वेळेस या भागातून वांगी उपलब्ध होतील. परंतु भुसावळमधील तळवेल, वरणगाव, पिंप्रीसेकम भागातून भरताच्या वांग्यांचा पुरवठा सुरू आहे. बाजारात त्यांना किमान १००० व कमाल २१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.\nजळगाव jangaon केळी banana पंजाब उत्तर प्रदेश पुणे गणेशोत्सव नवरात्र कल्याण लोकल local train भारत व्यापार आग मुक्ता राजस्थान छत्तीसगड ऊस पाऊस दिवाळी\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्या���ची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_402.html", "date_download": "2018-10-16T18:52:07Z", "digest": "sha1:2J7NNQGRY6KCR4WH6TUTKTKI52VHS7XC", "length": 24390, "nlines": 131, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "राज्यात आजपासून सहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : राज्यात आजपासून सहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nराज्यात आजपासून सहा दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\nकोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा\nमुंबई, दि. 6 : भारतीय हवामान खात्याने पुढील सहा दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून उद्या, दि. 07 जून 2018 ते सोमवार, दि.11 जून 2018 या कालावधीत राज्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांत मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. त्यानुषंगाने प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे.\nभारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या, दि. 7 जून 2018 रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दि. शुक्रवार, 8 जून 2018 रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची व अतिवृष्टीची शक्यता असून रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.\nशनिवार, दि. 9 जून 2018 रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात बहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची व अतिवृष्टीची शक्यता आहे. तर दि. 10 व 11 जून रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई व नजिकच्या परिसरांसहबहुतेक सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस व काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस व अतिवृष्टीचा अंदाज आहे.\nहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानंतर, राज्य आपत्ती निवारण कक्षाने राज्यातील बहुतेक ठिकाणी विशेषतः कोकण परिसरात अति दक्षतेचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सर्व जिल्ह्यातील प्रशासनास सतर्क राहण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिले आहेत.\nमंत्रालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका / नगरपालिका, तहसिलदार येथील सर्व नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याचे, सर्व जिल्हास्तरीय व निम्नस्तरीय अधिकारी यांना आपापल्या मुख्यालयात परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणे, सर्व जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सर्व जिल्हास्तरीत यंत्रणा आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास कार्यवाहीसाठी दक्ष आहेत याबाबत खात्री करण्याच्या सूचना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्व जिल्हा प्रशासनास दिले आहेत.\nनागरिकांनो अशी घ्या दक्षता...\n1) मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा.\n2) घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.\n3) अति मुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत प्रवास टाळा.\n4) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची,रेल्वे व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करुन घ्या.\n5) पावसात विजा चमकताना झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे. अशावेळी पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.\n6) आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा.\n7) मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधा.\n8) हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरुन घ्यावी.\n9) कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्रांकडून करुन घ्यावी.\n1) राज्यातील मंत्रालय, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महानगरपालिका / नगरपालिका,तहसिलदार येथील नियंत्रण कक्ष पूर्णवेळ कार्यरत ठेवावेत.\n2) मुख्यालयातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे सर्व जिल्हास्तरीय व निम्नस्तरीय अधिकारी यांना सूचना.\n3) सर्व जिल्हास्तरीत यंत्रणा आपतकालिन परिस्थिती उद्भवल्यास कार्यवाहीसाठी दक्ष आहेत याबाबत खात्री करावी.\n4) आपत्कालिन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती प्रसारित करावे.\n5) ग्राम पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी हजर राहतील व संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी.\n6) शहरी वि��ागात सर्व महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचे सर्व कर्मचारी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास पूर्णवेळ उपलब्ध असतील व झाडे पडणे, इमारती पडणे, पूर येणे, दरडी कोसळणे इ. परिस्थितीत शोध व बचाव कार्य तातडीने करतील याचे योग्य नियोजन करावे.\n7) नागरिकांना अतिवृष्टीच्या कालावधीत पूर्व सूचना देऊन जागरुक ठेवावे व आवश्यक त्या प्रमाणे त्यांचे तात्पुरते स्थलांतर करावे.\n8) पूरप्रवण क्षेत्र आणि पाणी तुंबण्याची ठिकाणांवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात यावे.\n9) अतिवृष्टीमुळे जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी आपत्कालिन परिस्थिती उद्भवू नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.\n10) अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे, आरोग्य अधिकारी,जेसीबी मशिन इ. बाबी सज्ज ठेवण्यात याव्यात.\n11) एस.टी., रेल्वे, सार्वजनिक तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यात योग्य समन्वय ठेवण्यात यावे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा ���ुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_488.html", "date_download": "2018-10-16T18:21:57Z", "digest": "sha1:6HP4X2IAWZTVH5EKNRFJFGP5NABC5DGI", "length": 16461, "nlines": 105, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश अंगीकारल्यास जीवनात निश्‍चित बदल घडतो - उपजिल्हाधिकारी महादेव किरवले - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : बाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश अंगीकारल्यास जीवनात निश्‍चित बदल घडतो - उपजिल्हाधिकारी महादेव किरवले", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nबाबासाहेबांचा शिक्षणाचा संदेश अंगीकारल्यास जीवनात निश्‍चित बदल घडतो - उपजिल्हाधिकारी महादेव किरवले\nपरळी (प्रतिनिधी) ः विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा संदेश अंगीकारल्यास जीवनात निश्‍चित बदल घडतो असे प्रतिपादन नुकतीच उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झालेले महादेव किरवले यांनी केले. कौठळी येथे दि. 2 जून गावकर्‍यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नागरी सत्कार सोहळयात ते बोलत होते.\nकौठळी येथे झालेल्या उपजिल्हाधिकारी महादेव किरवले व समाधान किरवले यांची कौशल्य विकास अधिकारी, रोजगार व उद्योजक विभाग, राहुल साळवे यांनी बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आला. ��रळी तालुक्यातील भुमीपुत्र महादेव किरवले यांचा आदर्श समाजातील तरूणांनी घ्यावा. या भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौठळीचे सरपंच मधुकर झिंर्जुडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच भीमराव हाके, माजी सरपंच साहेबराव चव्हाण, फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक इंजि. भगवान साकसमुद्रे, चंद्रकांत कोकरे, सर्जेराव पोले, व्यंकटी नाणेकर, उमाकांत काटे, सोनबा चौधरी, बंडू शेळके, आश्रुबा किरवले, अशोक गायकवाड, बबन नागमोडे, अशोक हाके, सतीश हाके, कौठळी सोसायटी सदस्य संपत झिंर्जुडे, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र झिंर्जुडे, भास्कर झिंर्जुडे, भारतीय बौध्द महासभेचे राज्य युवक संघटक विवेक झिंर्जुडे, तालुकाध्यक्ष ब्रम्हानंद कांबळे, प्रा. दशरथ रोडे, अनिल झिंर्जुडे, डॉ. राम झिंजुर्डे, बारा बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुधाकर पांचाळ यांच्यासह गावातील महिला व पुरूष मोठया संख्येने उपस्थित होते.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agralekh-parrot-decreasing-issue-12808", "date_download": "2018-10-16T19:52:38Z", "digest": "sha1:AWYVGY5S6H35IBHBNIIEI4AYTFVF3UAH", "length": 18413, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agralekh on parrot decreasing issue | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअधिवास वाचवा; निसर्ग वाचेल\nअधिवास वाचवा; निसर्ग वाचेल\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nदुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे.\nदुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास, अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडे झुडूपे यांचे संवर्धन करायला पाहिजे.\nमाळढोक, घार, साळुंखी या पक्ष्यांसह राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळणारे पोपटही आता दुर्मीळ होत चालले आहेत. मुंग्यांपासून मधमाश्‍यांपर्यंत निसर्गात आढळणाऱ्या प्रत्येक जिवाला महत्त्व आहे. निसर्गातील एखादा जीव घटक धोक्‍यात आला तर पूर्ण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल बिघडतो. शेतीत होणारा अनियं��्रित कीडनाशकांचा वापर, विकासाच्या नावाखाली होत असलेली वाढती प्रामुख्याने जुन्या वृक्षांची तोड, वाढती शिकार, महत्वाचे म्हणजे पक्ष्यांचे स्थानिक अधिवास समजले जाणारे मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढे, माळरान, जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे पक्ष्यांचा अन्न, वस्त्र, निवाराच धोक्‍यात आला आहे. बोर, बाभूळ, वड, उंबरासारख्या जुन्या मोठ्या झाडांची फळे पक्षी खातात. अशा जुन्या-मोठ्या झाडांवरच पक्षी आपली घरटी बांधतात. अशा वृक्षांच्या तोडीने पक्ष्यांना अन्न मिळत नसून ते उघड्यावरही पडत आहेत. शेतात कीडनाशके फवारल्याने शत्रू-मित्र कीटकही मरतात. या विषारी कीटकांना पक्षी खाऊन तेही मरत आहेत. वाढत्या तापमानाने पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्याचे सर्वांत जास्त दुष्परिणाम शेती क्षेत्र भोगत आहे. अशा वेळी स्थानिक अधिवासही नष्ट करून त्यावरील जीवसृष्टी धोक्‍यात आणून आपण निसर्ग चक्र, पर्यावरणाचा समतोल अधिकच बिघडवत चाललो आहोत.\nनिसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. जेथे जंगल-जैवविविधता अधिक तेथे जगण्याचा आनंदही जास्त, हे अनेक देशांत सिद्ध झाले आहे. असे असताना निसर्गाला वाचवायचे सोडून त्यास ओरबडण्याचे काम आपण मागील अनेक वर्षांपासून करीत आहोत. पर्यावरणाच्या योग्य समतोलासाठी देशात एकूण क्षेत्राच्या किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे गरजेचे आहे. अशावेळी देशात जंगलाचे प्रमाण गरजेच्या जवळपास निम्म्यावरच येऊन पोचले असून दिवसागणिक या क्षेत्रात घट होत आहे. दुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास प्रत्येक गावाने पक्ष्यांचा स्थानिक, नैसर्गिक अधिवास अर्थात गाव परिसरातील मोठे वृक्ष, नदी, नाले, ओढ्यातील झाडेझुडपे यांचे संवर्धन करायला पाहिजे. स्थानिक अधिवासांच्या महत्त्वाबाबत गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये प्रबोधन व्हायला हवे. गावातील शाळा, ग्राम पंचायत कार्यालय यातून निसर्ग शिक्षणाचे धडे गावकऱ्यांना मिळायला हवेत. आपल्या गावचा निसर्ग काय सांगतो हे कळल्याशिवाय त्यांचे महत्त्व गावकऱ्यांना समजणार नाही. आज आपण पाहतोय वाढते शहरीकरण, रस्ते इतर कामांसाठी जुनी झाडे तोडून त्याऐवजी एकतर काहीच लावले जात नाही, अथवा विदेशी झाडे लावली जात आहेत. अशा बहुतांश झाडांना फळे तर येतच नाहीत, त्यावर पक्षीही घरटे बांधत नाहीत. त्यामुळे विकास कामां��ाठी जी झाडे तोडली तीच झाडे तोडलेल्या प्रमाणात दुसरीकडे लावायला हवीत. शेतीत कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरावरही मर्यादा यायला हव्यात. कीडनाशकांचा वापर सुरक्षित व्हायला हवा. त्यातून मित्र कीटकांबरोबर पक्षी मरणार नाहीत, याची काळजी घ्यायला पाहिजे. निसर्गाला आपल्या मनाप्रमाणे राहू दिल्यास, त्यातील जीवसृष्टीही टिकून राहील आणि निसर्गही आपल्याला भरभरून देईल, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.\nनिसर्ग पर्यावरण environment शेती farming यंत्र machine विकास जैवविविधता वन forest शिक्षण education\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nअधिवास वाचवा; निसर्ग वाचेलदुर्मीळ होत चाललेल्या पक्ष्यांच्या बाबतीत बोलायचे...\nलोकसेवांची पराभवी अंमलबजावणीलोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी तीन...\nअसंवेदनशीलतेचा कळसकोणतेही आंदोलन असो ते दडपून वेळ मारून न्यायची,...\nसूर्य डाल्याखाली झाकता येणार नाहीआपल्याकडे असलेल्या बळाचा वापर करून आज जरी सरकारने...\nदुष्काळाची चाहूल; जपून उचला पाऊलनैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थानमधील मुक्काम...\nगांधीजींची लोकशाहीवादी निर्णय प्रक्रियामाझ्या वडलांचे मित्र आणि हिंदुस्थानचे संपादक...\nइंधनासाठी गोड ज्वारी सर्वोत्तमगोड ज्वारीच्या पिकापासून ज्वारी हे धान्य आणि...\nलष्करी अळीचा हल्ला थांबवा हवामान बदलाचा हा काळ आहे. या काळात पिकां���र रोग-...\nलष्करी अळीचा हल्ला थांबवाहवामान बदलाचा हा काळ आहे. या काळात पिकांवर रोग-...\n संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...\n‘आयपीएम’चा विसर नकोआयपीएम अर्थात एकात्मिक कीड नियंत्रण तंत्राचा वापर...\nखाडी से नही, अब तेल आयेगा बाडी सेभारतीय जनता पार्टीचे छत्तीसगड राज्याचे ...\nपीककर्ज द्याऽऽऽ पीककर्जखरे तर हंगामाच्या सुरवातीस पेरणीकरिता शेतकऱ्यांना...\nशास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामेआपल्या देशातील शेतीचा तीन हजार वर्षांचा ज्ञात...\nइंडिया-भारतातील दरी करा कमी हरितक्रांतीमुळे उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ...\nस्थलांतर थांबविणारा विकास हवारवांडा येथील किगॅली येथे आंतरराष्ट्रीय युवा परिषद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503893", "date_download": "2018-10-16T19:31:33Z", "digest": "sha1:2UL3Z4PDFIH4WZWQFTJVI7AOZIT347T5", "length": 12305, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोदींचा काळा पैसा कुठे आहे ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोदींचा काळा पैसा कुठे आहे \nमोदींचा काळा पैसा कुठे आहे \nलोकसभा निवडणुकीत भारतातील काळापैसा बाहेर काढणार असल्याची हमी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापी त्या काळय़ा पैशावर बोलती बंद केली असून कुठे आहे तो काळा पैसा असा सवाल काँग्रेस पक्षाचे बेळगाव विभागाचे प्रभारी माणिक ठाकुर यांनी उपस्थित केला. अपयशी ठरलेल्या केंद्रातील भाजपला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nबुधवारी येथील नेसरी डिलक्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अमरनाथ यात्रेत दहशतवाद्यांनी 7 भाविकांना ठार मारले. यात्रेवरील हल्ल्याची घटना देशाच्या इतिहासात पहिलीच आहे. यावरून देशाचे संरक्षण खाते किती दुबळे आहे हे स्पष्ट होते. भाजपने कर्नाटकात जो मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा स्पष्ट केला आहे. ते येडियुराप्पा भ्रष्टाचारी असून त्यांनी कारावास भोगला आहे. ते राज्याला काय चांगले भविष्य देणार अशी खंतही ठाकुर यांन��� व्यक्त केली.\nआगामी विधानसभा आपण सहज जिंकणार\nराज्यात सिद्धरामय्या सरकार अन्नभाग्य योजना राबवित आहे. या शिवाय शेतकऱयांचे 50 हजारापर्यंतचे कर्ज माफ करून नवा इतिहास रचला आहे. तेव्हा हुक्केरी मतदारसंघातील 201 बुथमध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी दिली तर आगामी विधानसभा आपण सहजपणे जिंकू यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी ठाकुर यांनी केले.\nउमेश कत्तींना काँग्रेसपासून लांब ठेवणार\nउमेश कत्ती काँग्रेस पक्षात येण्यास उत्सूक असून त्यांचा प्रवेश कोणत्याही परिस्थितीत नाकारला जावा असा ठराव आवाजी मताने या बैठकीत करण्यात आला. या ठरावाच्या प्रती पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बेळगाव विभागाचे काँग्रेस प्रभारी माणिक ठाकुर यांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली.\nसन 2013 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 165 आश्वासने जाहीरनाम्यातून दिली होती. गत चार वर्षांत सत्तेवर आलेल्या काँग्रेस प्रणित सिद्धरामय्या सरकारने 120 आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी झाले आहे. या शिवाय राज्यात पाणीपुरवठा योजनेवर अधिकचा भर देऊन शेतकऱयांचे बारामाही शेती फुलविण्याचे काम केले आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी संघटीत राहून आगामी विधानसभेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन राज्याचे काँग्रेस कार्याध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले.\nकाँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे, त्यागातून या पक्षाने देशाला चांगले प्रशासन देण्याचे काम केले आहे. ब्रिटिशांना हाकलून लावणारा एकमेव पक्ष काँग्रेस असून आज, संगणक, मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास पाहातोय ते काँग्रेसमुळेच हे विसरून चालणार नाही. सोशल मिडियाच्या आधारावर फुकटच्या प्रसिद्धीत झुलणाऱया भाजपला कोणत्या त्यागाचा इतिहास आहे दाखवावे, असा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, कृषी, उद्योग व बँकेचे राष्ट्रीयीकरण करून समाजातील सर्व घटकांना सन्मानाने जगण्याचे बळ काँग्रेसने दिले आहे. तेव्हा काँग्रेसच्या इतिहासाचे महत्त्व मतदारांना पटवून देत काँग्रेसचा प्रचार करा, असे आवाहन यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.\nयावेळी विधानपरिषद सदस्य वीराण्णा मत्तिकट्टी, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी हुक्केरी विभागाचे काँग्रेस अध्यक्ष अशोक अंकलगी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर दिल्लीचे बेळगाव विभागाचे प्रभारी माणिक ठाकुर, कर्नाटकाचे राज्य काँग्रेस कार्याध्यक्ष एस. आर. पाटील, ए. बी. पाटील, राज्य काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलकट्टी, आमदार वीराण्णा मत्तिकट्टी, राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, केसीपी सदस्य जयप्रकाश नलवडे, गंगाधर मुडसी व ऍड. एस. आर. करोशी यांच्यासह संकेश्वर, हुक्केरीसह ग्रामीण भागातून हजारो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.\nघरपट्टीचे चलन सहा कार्यालयात उपलब्ध\nगौंडवाड येथे गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या\nमंगाई यात्रा उत्साहात साजरी\n‘मार्कंडेय’चे धुरांडे यंदा पेटणार\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/shiv-sena-workers-protests-against-hookers-at-dombivli-260677.html", "date_download": "2018-10-16T19:48:23Z", "digest": "sha1:OJ5XGO4NOQBKUR6X5ATBKSVTXVICUO7K", "length": 11893, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डोंबिवलीमध्ये शिवसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भू���िका\nडोंबिवलीमध्ये शिवसैनिकांनी फेरीवाल्यांना हुसकावलं\nशिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या महिलांना या फेरिवाल्यांवर एकच हल्लाबोल केला.\n15 मे : डोंबिवलीमध्ये फेरीवाल्यांच्या विरोधात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये. सेनेच्या युवासैनिकांनी स्टेशन परिसरातील फेरिवाल्यांना हुसकावून लावलं.\nडोंबिवली रेल्वे स्टेशन पूर्व भागाला फेरीवाल्यांनी गराडा घातलाय. महापालिकेनं कारवाई करूनही फेरीवाले पुन्हा आपले दुकानं मांडतात. आज (सोमवारी) शिवसेना युवा सेना आणि महिला आघाडीच्या महिलांना या फेरिवाल्यांवर एकच हल्लाबोल केला. फेरिवाल्यांच्या गाड्या उद्ध्वस्त करत हुसकावून लावलं. अनेक फेरीवाल्यांना सामानाची नासधुस करत पिटाळून लावलं.\nमहापालिका फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात अपयशी ठरली त्यामुळेच आम्हाला या फेरीवाल्यांना हुसकावून लावावे लागले असं स्पष्टीकरण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2013/09/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:51:37Z", "digest": "sha1:CZJA6U3EVEA3JF6B5YB7SBFV5XBX7IEV", "length": 34922, "nlines": 163, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: देअर गोज माय फॉर्चूनर", "raw_content": "\nदेअर गोज माय फॉर्चूनर\nमाझा देश ऑलिम्पिक मध्ये पदकं का मिळवत नाही, गेल्या शतकभरात आपल्याला हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच नोबेल का मिळाले याचे उत्तर मला समजले. म्हणजे माहीत होते, पण आता अनुभवामुळे समजले.\nआज एकदम पिच्चर सोडून हा विषय का का मी काय फक्त ताडोबा, दांडेली, हम्पी अशा उनाडक्���ाच करत हिंडतो का म्हणजे घरात काही लक्षच नाही माझे म्हणजे घरात काही लक्षच नाही माझे मी काय जबाबदारी घेतच नाही का मी काय जबाबदारी घेतच नाही का म्हणजे असेलही खरे.. पण म्हणून सुरुवातच करायची नाही हे कुणी सांगितलंय. तर अशाच माझ्या उडाणटप्पू स्वातंत्र्यावर टपलेल्या कुटुंबियांच्या दबावापुढे झुकून मी म्हटले की आता आपण फमिली म्याटर्स मध्ये लक्ष घालायला हवे. आणि वॉर्म अप म्हणून डायरेक्ट कोर्ट कचेऱ्यांचा मार्ग निवडला.\nझाले असे की इतर तमाम मराठ्यांच्या घरामध्ये असतो तसा आमच्याकडे पण एक जमिनीचा वाद चालू आहे. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली की माझे काका, वडील एकत्रपणे या गोष्टी बघत होते आणि वंशपरंपरेने तो आता आमच्या पिढीकडे सोपवण्यात आलाय. हा वाद कुठला, कोणाचा, त्यात चूक कोणाची हे सर्व सांगणे हे या पोस्टच्या आणि माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे.\nतर, माझा मोठा चुलत भावाने जेव्हापासून या वादाची धुरा सांभाळली तेव्हापासून दोन्ही बाजून समेट घडवून आणायच्या प्रयत्नांना गती मिळाली. आणि एक दिवस तडजोड होऊन ठरल्याप्रमाणे आमच्या आणि प्रतिवादी कुटुंबाला वकिलांनी घोडेगावच्या दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात बोलावले. खरेतर तिथे आमच्या पिढीचे काम नव्हते. पण आता तिथे मागल्या पिढ्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडून सगळे मुसळ केरात जाऊ नयेत म्हणून मी आणि आणि माझा भाऊ पण गेलो. वार बुधवार. त्यामुळे दोघांच्या ऑफिस ला दांडी. वडील आणि एक काका निवृत्त असल्यामुळे त्यांना सुट्टीच. पण सर्वात लहान काकांनाही रजा घ्यावी लागली. सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे आमचे आजोबा. ते आता थकलेत. या सगळ्या प्रकारात आता त्यांना काय चालले आहे ते पण समजते की नाही देव जाणे. त्यांना पुण्याहून घोडेगाव ला नेणे म्हणजे जास्त त्रासदायक. पण ह्या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायचाच या इरेने आम्ही सर्व जण पुण्याहून सकाळी लवकर निघून निबंधाकांचे ऑफिस उघडण्याच्या आत १०-१०.१५ ला तिथे पोहोचलो.\nसुरळीतपणे दस्तांचे वाचन झाल्यानंतर नोंदणीसाठी आमच्या पाळीची वाट पाहत बसलो. आमच्यासारखे तिथे बरेच जण होते. त्या सर्वांनाही आमच्याप्रमाणेच आधी वेळ ठरवून दिली होती.\nबाबांना (म्हणजे आजोबांना) कचेरीच्या दत्तमंदिराच्या कठड्यावर बसवले. हे तिघे बंधू ओळीने त्यांच्या शेजारच्या चौथऱ्यावर. भाऊ ऑफिसमधून येणाऱ्या फो���वर आणि मी निबंधकाच्या ऑफिसच्या उंबऱ्यात 'गोंद्या आला रे' आरोळी मारायच्या प्रतीक्षेत. प्रतिवादी कुटुंब पण तिथेच होते. एकेकाळी सख्खे सोयरे आता एकमेकांकडे नुसतेच डोळे वटारून आणि कुत्सित भावनेने पाहत होते.\nमनात धाकधूक होतीच की इतक्या वर्षांच्या या हमरीतुमरीनंतर आज सगळे व्यवस्थित तर होईल ना\nघात झालाच..लाईट गेल्याची वार्ता पसरली. लाईट गेली सगळे संगणक तर चालूच होते. मग कळले की इंटरनेट कनेक्शन गेले. सरकारने मागील काही महिन्यापासून ई-गवर्नंस खाली सगळे दस्त, करार नोंदणी ई-सरिता या प्रणालीने सरळ सेंट्रल डेटाबेसमध्ये टाकायची सोय केलीये. इतर सगळ्या सरकारी योजनांप्रमाणे उत्कृष्ठ विचार आहे. पण अंमलबजावणीचा बोजवार्या उडवण्याची परंपरा इथे कशी सोडता येईल सगळे संगणक तर चालूच होते. मग कळले की इंटरनेट कनेक्शन गेले. सरकारने मागील काही महिन्यापासून ई-गवर्नंस खाली सगळे दस्त, करार नोंदणी ई-सरिता या प्रणालीने सरळ सेंट्रल डेटाबेसमध्ये टाकायची सोय केलीये. इतर सगळ्या सरकारी योजनांप्रमाणे उत्कृष्ठ विचार आहे. पण अंमलबजावणीचा बोजवार्या उडवण्याची परंपरा इथे कशी सोडता येईल तालुकास्तरावरच्या गावांना त्या प्रकारचे इंटरनेट कनेक्शन अजून मिळालेय का याची पडताळणी नीट झाली नसावी. याचा प्रत्यय येणं आमच्याच नशिबी होतं.\n\"१५ मिनिटात होईल सुरळीत\" इति तिथला कारकून. ठीके म्हटलं, पाहूया वाट. अर्धा तास झाला. आतून परत नवीन बातमी. कुठलातरी टॉवर ला काहीतरी प्रॉब्लेम आलाय. दुपारी २ वाजेपर्यंत ठीक होईल. सगळीकडे निराशा. लांब लांब वरून जमिनीचे दस्त करायला आलेलं पब्लिक, वाट पाहण्याशिवाय पर्यायही नव्हता.\nभाऊ आणि मी जवळच्या मिसळपावावर ताव मारून आलो. एक नम्बर मिसळ हो.. काय सांगू.. जाउदे. या पोस्टचा विषय नाही तो. तिन्ही बंधू काही खाण्याच्या मूड मध्ये नव्हते. तरी वाटले काही तरी असावे चघळायला म्हणून त्यांच्यासाठी आणि बाबांसाठी वडे आणि भेळ आणून दिली. मी बाबांशेजारी जाऊन बसलो. बाबा कातर आवाजात विचारायला लागले किती वेळ आहे. त्यांना कल्पना दिली की अजून बराच वेळ आहे. मग ते गुडघे चेपत बसले. बाबांना नातवांपैकी कुणीतरी कधीतरीच भेटते असे निवांत. मग त्यांच्या भूतकाळात गेले. येताना ज्या रस्त्याने आलो त्याच्याविषयी सांगायला लागले. मध्येच तो आमदाराचा बंगला आठवला त्यांना. मग त्याच्याकडे आधी काहीच कसे नव्हते आणि मग आमदारकी मिळाल्यावर कसा माजला आणि गावासाठी काहीच केलं नाही. वगैरे वगैरे. मग आजकाल राजकारण्यांनी देशाची कशी वाट लावली याच्यावर कीर्तन चालू झाले. आमचे बाबा तसे सोज्व्वळ. पण एकदा पारा चढला की शिव्यांचा असा धबधबा चालू होतो की त्राही माम जसे राजकारणावर घसरले तसे मग त्या आमदाराच्या घराण्याचा उद्धार चालू झाला. \"अहो बाबा हळू..\" मी मधेच आवरायचं. मग करता करता आमदाराच्या कुठे कुठे आणि कशा कशात काठ्या आणि तत्सम गोष्टींचे आवागमन मोठमोठ्यांदा करायला लागले तेव्हा मी न राहवून म्हंटले की बाबा आपण देवळाच्या दारात बसलोय. तर बाबा म्हणे \"की मग काय खोटं कुठं बोलतोय\".\nअशात २ वाजले. मग तीन वाजले. आता मात्र लोकांचा संयम सुटत चालला होता. ५.३० - ६ ला हे ऑफिस बंद करणार आणि आमचा फेरा वाया जाणार या कल्पनेने आम्ही पण बेचैन झालो होतो. कचेरीतली लोकं \"आम्ही काय करणार याला\" अशा अविर्भावात मस्त पहुडलेली होती आपापल्या खुर्च्यांमध्ये. कचेरी बाहेरच्या भिंतींवर तक्रारीसाठी पुण्याच्या अधिकाऱ्यांचे नंबर दिले होते. तू कर मी कर याच्यात मी त्यातला एक नंबर लावला. तो अपेक्षेप्रमाणे कोणी उचलला नाही. मग दुसरा लावला. तो चक्क उचलला\" अशा अविर्भावात मस्त पहुडलेली होती आपापल्या खुर्च्यांमध्ये. कचेरी बाहेरच्या भिंतींवर तक्रारीसाठी पुण्याच्या अधिकाऱ्यांचे नंबर दिले होते. तू कर मी कर याच्यात मी त्यातला एक नंबर लावला. तो अपेक्षेप्रमाणे कोणी उचलला नाही. मग दुसरा लावला. तो चक्क उचलला मी त्यांना कुठून व कशासाठी फोन केलाय याची माहिती दिली. त्यांनी पण सांगितले की संबंधित इंटरनेट कंपनीने तिकडे तंत्रज्ञ पाठवलेत आणि ते काम चालू आहे. आणि फोन ठेवला. म्हणजे एवढे तरी नक्की झाले की निबंधकाच्या कचेरीतले कारकून खरेच सांगतायेत.\nतिथे एक मुंबईवरून आलेल्या बाई होत्या. सई परांजपे स्टाईल केशभूषा. त्यांची तर फारच चीडचीड झाली.\n त्यांनी एव्हाना मंचरच्या कुणा पत्रकाराला फोन लावला होता. पत्रकार महाशय आले. त्यांना पाहून निबंधक बाई खुर्चीतून उठल्या एवढाच काय तो फरक पडला परिस्थितीत. मग याला उपाय काय तिथेच खलबत चालू झाले. लोकांनी आपापले अनुभव आणि मागे कसे एकदा असेच झाले होते हे सांगितले. कोण कोण कुठून कुठू आलंय याचे पाढेवाचन झाले.\nपत्रकारांनी मग तहसीलदार कार्यालयाकडे मोर्चा वळवला. तहसीलदार तिथे नव्हते. 'इ-सरिता जोपर्यंत व्यवस्थित रित्या बसवली जात नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेने आधीसारखे दस्त नोंदवून घ्यावेत' अशी सूचना करणारा अर्ज तयार झाला. अर्थात त्याच्यावर त्या दिवशी कुणी अंमलबजावणी करेल याची सुतराम शक्यता नव्हतीच. तरीपण आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या मारल्या. निबंधकाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांनी सगळ्यांचे ग्रुप फोटो काढले. त्यात आमच्या बाबांना(आजोबांना) पुढे घेवून फोटो जास्तीत जास्त परिणामकारक होईल याची काळजी घेतली. परांजपे स्टाईल बाई एव्हाना शांत झाल्या होत्या. त्यांच्या या करामतीचे सगळ्यांना कौतुक होतेच.\nआता मात्र निबंधकाच्या कर्मचाऱ्यांचा पण बांध फुटला. त्यांना पण कसे नंतर एक्स्ट्रा काम करून हा आजचा लॉट संपवावा लागेल हे सांगायला लागले.\nयात माझी आणि भावाची धाकधूक वाढली. येन केन प्रकारेण हे वर्षानुवर्षाचे भिजत घोंगडे प्रकरण आणखी परत किती दिवस चालणार कोणाला माहिती. मनात विचारचक्र चालू झाले. आमची सहा माणसे आणि प्रतिवादी ४ ते ५. अशीच बाकीची कुटुंबे. प्रत्येकाचा दिवस वाया गेला. देशाच्या प्रत्येक कचेरीत मिळून या राष्ट्राचे कोट्यावधी मनुष्य-तास अक्षरश: वाया जातायेत. अन्नाची, पेट्रोलची नासाडी डोळ्यावर येते. पण वेळेचे काय सरकारच्या अशा पिचक्या कारभारामुळे आज भारतातला नोकरदार, कामगार, शिक्षक, व्यवस्थापक, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, कलाकार सगळे त्यांच्या core competency ला लागणारा वेळेचा त्याग करून कुठे आधार कार्ड काढ, कुठे पासपोर्टच्या कार्यालयात खेटे घाल, कुठे विजेचे, फोनचे अवाच्या सवा आलेले बिल कमी कर, जन्म मृत्यूच्या दाखल्यासाठी, मॅरेज सर्टिफिकेट, जातपडताळणी, डोमिसाईल असल्या दाखल्यांच्या रांगेत लागलेले आहे. अशा समाजात काय निर्माण होणार जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि खेळाडू\nजयंत नारळीकरांच्या \"चार नागरांतले माझे विश्व\" मध्ये त्यांनी केम्ब्रिजवरून भारतात स्तलांतर केल्यानंतरचे वर्णन आहे. वाचता वाचता सगळा समा बदलतो. कुठे ते केम्ब्रिज मधल्या शास्त्रीय चर्चा, व्याख्याने, हायकिंग, सुखावणारी निवांत युरोपमधली भटकंती आणि कुठे भारतातली प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीसाठी चाललेली धडपड. एका प्रसंगात तर त्यांनी TIFR मधल्या शास्त्रज्ञांना सरकारने दर दिवसाचा दुधाचा कोटा वाढवून द्��ावा म्हणून मंत्रालयात अर्ज घेवून गेल्याची आठवण सांगितलीये. कधीकधी जयंताला फोन करून सांगावेसे वाटते की अरे तू स्टेडी स्टेट विश्वाच्या मागे लागून नाही तर स्वदेशात परतून नोबेल गमावलेस. असो, जोक्स अपार्ट.. ही झाली ७०-८० च्या दशकातली गोष्ट. पण आताही परिस्थिती अगदी अलबेल नाही.\nमागे एकदा म्हटल्या प्रमाणे या परिस्थितीला राजकारण्यांबरोबर शासकीय अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत. एक दिवस स्वत:च्या कार्यालयात सामान्य नागरिक म्हणून गेले तरी यांना सगळ्या व्यथा कळतील. पण कुठे जमिनी घे, कुठे फ्ल्याट घे, वीक, परत घे.. अशा भानगडीत गुंतल्यावर त्यांना तरी कुठे दिसतील या व्यथा.\nभारतात गरीबी हटवायची असेल तर परिणामकारक गवर्नंस हे पुरेसे आहे. सरकारी कार्यालयात वाया जाणारा वेळ माणूस आपली क्षमता वाढवण्यात खर्च करेल. त्याची चीडचीड न होता आनंदी होईल. मग याचा परिणाम सगळीकडेच दिसेल. अगदी सिनेमे जास्त पाहण्यापासून पर्यटनापर्यंत सगळ्यांचाच फायदा होईल यात. बॉलीवूडचे सिनेमे हॉलीवूडपेक्षा जास्त व्यवसाय करतील.\nहे झाले स्वप्नरंजन. जमीनीवर येवूया. हे चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता जरी असली तरी सद्यपरिस्थिती पाहता त्याची शक्यता कमीच आहे. याच्यावर उपाय काय\n१. सरकारी कार्यालयात आनंदी राहणे. गोड बोलून कामे उरकून घेणे. लायकी नसलेल्या लोकांना सर्/म्याडम म्हणावे. डोके थंड ठेवावे. कधीकधी चूक आपल्या कागदपत्रांत पण असू शकते. अशा वेळी त्रागा करण्याने काहीही होत नाही.\n२. विलंब होत असेल तर पर्यायी मार्ग तपासणे. चिंधी कामासाठी उगाच अमूल्य वेळ आणि मनशांती वाया न घालवता चिरीमिरी देवून ते उरकणे.\n३. सहसा सरकारी कार्यालयात एकाचे काम असेल तर दोघांनी जावे. त्याने टाईमपास चांगला होतो.\nआणि कधी कधी एकाची नाही तर दुसऱ्याची तरी ट्यूब पेटते.[1] एखादे कागदपत्र घरीच राहिले किंवा इकडच्या टेबल वरून तिकडे जाण्यासाठी नंबर लावणे, ओळखी काढणे इत्यादी कामासाठी चागला उपयोग होतो.\n४. परवडत असल्यास सरळ एजंट पकडणे. पण हे करण्याआधी सरकारी कार्यालयांचा अनुभव अवश्य घ्या नाहीतर आपले इतर गरीब देशबांधव रोज कुठल्या दिव्याला सामोरे जातायेत हे कधीच समजणार नाही.\n५. अगदीच मुजोर कारकून असतील तर क्रांती करायची तयारी ठेवावी आणि सीनियर्स ला भेटावे.\n६. कुणी प्रामाणिकपणे आणि उत्तम काम करत असेल तर त्याची पावती म्हणून हसून त्याला थँक यु जरूर म्हणावे.\nतर कुठे होतो आपण.. हां घोडेगाव दुय्यम निबंधक.\nतर तिथल्या कारकुनांनी ४-४.३० नंतर लोकांच्या तक्रारींना वैतागून नामी शक्कल काढली. आपण इंटरनेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच या त्रासासंदर्भात का कळवू नये शेवटी झाला प्रकार त्यांचा टॉवर बंद पडला म्हणूनच झाला होता. मग दोन तीन टाळकी पळाली आणि शेजारच्या कोर्टातून त्यातल्या त्यात चांगला इंग्रजी येणारा वकील पकडून आणला. काकांनी त्याला लांबून पाहिला आणि \"हां ढवळ्या होय.. ग्यानगेलेला आहे हा\" अशी आम्हाला त्याची ओळख सांगितली.\nतर ढवळे वकील आला. \"the failure of your tower has caused us great trouble today\" अशा आशयाचा कच्चा मसुदा तयार झाला. पण पाठवायचे कुणाला सगळ्यांनी सीनियर कारकुनाकडे पाहिले. \"आणखी कुणाला सगळ्यांनी सीनियर कारकुनाकडे पाहिले. \"आणखी कुणाला\" इति सिनियर कारकून. आणि ढवळे टाइप करायला लागला..\nहा सगळा प्रकार पाहून आम्ही परतलो. पुन्हा एकदा शनिवारची डेट मिळाली. आमचा लवाजमा बाबांना सावरत तिथे हजर. इंटरनेट सुरळीत होते. बहुधा सर्वज्ञानी श्री श्री अनिल अम्बानीने पुअर नेटीवांची आर्त हाक ऐकली असावी. आमचा नंबर आला. दस्त पाहतोय तर आधीच्या करारनाम्यात फेरफार होते. प्रतीवाद्यांना तिथेच जाब विचारला. मग एकमेकांच्या (म्हंजे खरेतर एकाच) कुळाचा उद्धार करण्यात आला आणि आम्ही महत्प्रयासाने जुळवलेली नात्यांची शिवण डोळ्यादेखत टराटरा उसवली.\n[1] एकदा माझ्या मित्राला असेच MSEB च्या कार्यालयात जावे लागले. त्याला एका महिन्यात ४५०० च्या वर बिल लावले होते. तिथे मुद्दा सोडून तावातावाने बोलल्यावर आणखी काय होणार आला बाहेर असाच. मग आम्ही दोघे असेच कार्यालयाबाहेर डोके खाजवत बसलो. आमच्या एका मित्राच्या मित्राला फोन लावला. तो MSEB तच मुंबईला होता. तो म्हंटला की शांतपणे आताचे आणि आधीचे रीडिंग आणून दाखवा. मग दोन तीनदा त्याची बिल्स बघितली तेव्हा लक्षात आले की ज्या महिन्याचे बिल जास्त लावले होते त्या महिन्यापेक्षा नंतरच्या महिन्याचे रीडिंग कमी होते. मीटर उलटा तर पळू शकत नाही. मग अशा प्रकारे तर्क लावल्यावर तिथल्या सायबाने ऐकून घेतले आणि त्या महिन्याचे बिल सरासरीएवढे करून दिले. च्यायला त्या वेळी खतरनाक भारी वाटले होते. त्यावर माझा मित्र म्हटला होता की 'ज्याचे काम अडलेले असते त्याचे डोके कधीकधी बधीर होते. म्हणू�� एकसे भले दो'.\nप्रतिसादाबद्दल अनेक आभार तृप्ती\nतो सगळा माहौल बघून माझीही अशीच अवस्था झाली होती. :)\nमित्र आशिष शेटे ,\nतुमच्याकडे डोंगल नव्हते का असले असते तर श्रीयुत अनिल अंबानी यांना त्रास देण्याची वेळ नसती.\nब्लॉग खुपच छान लिहिलाय आणि उपाय पण.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nदेअर गोज माय फॉर्चूनर\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://telijagat.com/online-payment/", "date_download": "2018-10-16T18:11:35Z", "digest": "sha1:YQZDWM5RBWET74WZBLRTHYAHJZMVZIWM", "length": 3287, "nlines": 97, "source_domain": "telijagat.com", "title": "मेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा – Teli Samaj Online Vadhu Var Suchak", "raw_content": "\nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा\n« तेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ\nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा 20/04/2018\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ 19/04/2018\n मी आपणास काय मदत करू शकते ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/dalit-shabdachi-vyapti-by-p-l-deshpande.html", "date_download": "2018-10-16T19:05:59Z", "digest": "sha1:M3QJ5EDXNCDNZSEMCZ2KK4DHNR2V7BGS", "length": 12296, "nlines": 41, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी? Dalit Shabdachi Vyapti by P L Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nचंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश...\nआयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.\nऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ' धम्म ' असं आहे.\nबाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.\nदलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.\nदलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/15-15.html", "date_download": "2018-10-16T19:41:51Z", "digest": "sha1:4TCQZPSNIKLIHMCXLGHQH6PKWOO4BUUN", "length": 15816, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात���यात येतील, 15 पैसे सुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : म्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसे सुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nम्हणे, 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, 15 पैसे सुद्धा आले नाही, धनंजय मुंडेंची मोदींवर टीका.\nयेत्या निवडणुकीत सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही. या सत्तांतारात राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी 1 नंबरचा पक्ष असेल,असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या 19व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे बोलत होते. सबका साथ सबका विकास या भाजपाच्या घोषणेवर मोठी टीका झाल्याने साफ नियत साफ विकास अशी जाहिरात आता भाजपा करतेय. परंतु आश्वासनं देऊन ती पूर्ण न केल्याने मोदींची साफ नियत नसल्याचे दिसून येते. मोदी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात येतील, असे म्हणाले होते, परंतु 15 पैसे सुद्धा कोणाच्या खात्यात आले नाहीत. पवारांना उद्देशून मुंडे म्हणाले, पवार साहेब आपण या 4 वर्षांतील या सरकारचे अपयशाचे पुस्तक काढून ते आपण मजुरांकडे पोहोचवू. ते टाटांकडे गेले तर आपण बाटा घालणाऱ्या सामान्य माणसाकडे जाऊ, ते कपिल देव यांच्याकडे गेले तर आपण बळी देवाकडे जाऊ. छत्रपतींच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेत आलो, असे भाजपा म्हणते. राष्ट्रवादीचा 2019 चा स्थापना दिवस आपण परिवर्तन दिवस म्हणून साजरा करू, असा आशावादही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करण���र नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/14-mahinyacha-balakansathi-ahar", "date_download": "2018-10-16T19:40:44Z", "digest": "sha1:BQWLMPQBERI3LJZ3MYRCNNL33TXWR5RQ", "length": 12183, "nlines": 246, "source_domain": "www.tinystep.in", "title": "१४ महिन्याच्या बालकासाठी आहार. - Tinystep", "raw_content": "\n१४ महिन्याच्या बालकासाठी आहार.\nतुमच्या बाळाचा पहिला वाढदिवस म्हणजे त्याच्या आहारात आता लक्षणीय बदल घडण्यास सुरवात होणार त्याचे शरीर आता या बदलांचा स्वीकार करण्यास तयार आहे अर्थातच त्याला ‘प्रौढ’ अन्नपदार्थांची ओळख होणार आहे.\n१ ते १२ महिने शिशूला स्तनपानातून अनेक गरजेची प्रथिने आणि पोष��द्रव्ये मिळालेली असतात. आईचे दुध हे पाणी, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, असते ज्यामुळे आपण त्याला ‘सुपर फूड’ म्हणू शकतो.पण आपल्या पाल्याला रोजचे आपल्या खाण्यातले जेवण द्यायची जेंव्हा वेळ येते तेंव्हा ते अन्न पौष्टिक आणि सकस आहे याची सर्वप्रथम खात्री करून घ्या.१४ महिन्याच्या शिशूच्या आहाराचे नियोजन करताना काही प्रमाण आहेत ते जाणून घेऊयात. एवढ्या लहान वयाच्या शिशूचे आहार नियोजन करताना किती लक्षपूर्वक सगळी निवड करावी लागते हे पाहून तुम्हला आश्चर्य वाटेल परंतु चौकस आहार हा त्याच्या सर्वांगीण वाढीसाठी गरजेचा आहे.\nखाली दिलेल्या वर्गीकरणाप्रमाणे बाळाच्या आहारात या गोष्टींचा मूळ समावेश असायला हवा:\nदुध हे नेहमीच सगळ्यात महत्वाच्या आहारात मोडणार आहे. बाळाच्या सुधृढ वाढीसाठी दुध अत्यंत महत्वाचे आहे. दुधामध्ये ड जीवनसत्व आणि कॅल्शियम ज्यामुळे दुध हे तुमच्या पाल्याच्या आहाराचा सगळ्यात मोठा हिस्सा असायला हवे. दही आणि ताक सुद्धा दुधाचे उत्तम स्त्रोत आहेत.\nधान्यामध्ये बाजरी, नाचणी,किंवा साळीचा भात यांमध्ये जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. लहानपणापासूनच अश्या डाळी व धान्याचे पदार्थ बनवून खाऊ घातले तर पाल्याला त्याची आवड निर्माण होते आणि आरोग्यदायी आहाराची सवयही लागते. १४ महिन्याच्या बाळाच्या आहारात धान्याचा मुख्यत्वे समावेश करा.\nरसरशीत फळे आणि हिरव्या भाज्या लहान मुलांना खाऊ घालणे सोप्पे आणि मजेशीर असते. तुम्ही वेगवेगळ्या पाककृती तयार करू शकता. किवी, चेरी, केळी, सफरचंद, संत्री अशा फळांचे सलाड छानसे सजवून ठेवले तरीही मुले पटकन खातात. भाज्या उकडून वरणात टाकता येतात किंवा पराठे बनवता येतात.\nजनावरांचे मांस जसे की बीफ किंवा मटन अथवा सस्तन प्राण्याचे मांस जसे कोंबडी किंवा मासे हे प्रथिनांचे खूप मोठे स्त्रोत असतात. परंतु त्याचे प्रमाण कमी ठेवा कारण ते पचायला जाड असतात. शाकाहारात वाटाणे, चणे, पालक, मटकी हे घटक प्रथिनांचे स्त्रोत आहेत. प्रथिने स्नायूंच्या बळकटीसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयोगी असतात.प्रथिनांचे प्रमाण आहारात इतर घटकांपेक्षा कमी ठेवा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ravikant-tupkar-demands-give-compensation-grop-damage-akola-maharashtra", "date_download": "2018-10-16T19:34:25Z", "digest": "sha1:BA6766TEHQ7E4U7KUYZCCLQ6RAZWLFMP", "length": 15103, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, ravikant tupkar demands to give a compensation for grop damage, akola, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोयाबीन, कापूस पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या ः तुपकर\nसोयाबीन, कापूस पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या ः तुपकर\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nबुलडाणा : वारंवार संकटांमुळे मागील दोन वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंड अळीने कापूस उद्‌ध्वस्त झाला, खोड किडीने सोयाबीनचे नुकसान झाले. पावसाने दडी मारल्याने आता सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारने सोयाबीन, कापूस पिकांचे पंचनामे करून १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.\nबुलडाणा : वारंवार संकटांमुळे मागील दोन वर्षांपासून शेतकरी हवालदिल झाला आहे. बोंड अळीने कापूस उद्‌ध्वस्त झाला, खोड किडीने सोयाबीनचे नुकसान झाले. पावसाने दडी मारल्याने आता सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता नाही. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी सरकारने सोयाबीन, कापूस पिकांचे पंचनामे करून १०० टक्के नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.\nजिल्ह्यातील पातुर्डा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. तुपकर बोलत होते. या वेळी ‘स्वाभिमानी’चे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, रोशन देशमुख, नितीन पाचपोर, निरोडचे सरपंच राजू देशमुख, उज्ज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नीलेश खुपसे, विलास तराळे, संतोष तायडे, संतोष गारकर, समाधान झाडोकार आदी उपस्थित होते.\nश्री. तुपकर म्हणाले, की मागील चार वर्षांत केवळ आश्वासनाशिवाय सरकारने काहीच केले नाही. मोदी सरकारने सोयाबीन व कापसाला दिलेला हमीभाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही. सोयाबीनला एक क्विंटलमागे साडेतीन हजार रुपये उत्पादन खर्च येतो. कापसाला चार हजार रुपयांवर क्विंटलमागे खर्च येतो. मात्र, सरकारने जाहीर केलेले हमीभाव यापेक्षा कमी आहेत. यामुळे आता सोयाबीन व कापूस प्रश्नावर विदर्भात तीव्र आंदोलन छेडले जाणार आहे.\nबोंड अळी कापूस सोयाबीन रविकांत तुपकर हमीभाव विदर्भ आंदोलन\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-start-silk-kosh-shopping-center-hirje-promptly-12081", "date_download": "2018-10-16T19:39:51Z", "digest": "sha1:2MLZ76T4IYGDX65OULT2R4H6X4ROC6ZM", "length": 16151, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Start the Silk Kosh Shopping Center at Hirje promptly | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिरजे येथे रेशीम कोष खर��दी केंद्र तातडीने सुरू करा\nहिरजे येथे रेशीम कोष खरेदी केंद्र तातडीने सुरू करा\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nसोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे होणाऱ्या रेशीम संशोधन केंद्रात प्रयोगशाळा प्रशिक्षण सुविधा मिळावी, त्याबरोबरच राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदीची होणारी अडचण दूर करण्याकरिता येथे तत्काळ रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.\nसोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे होणाऱ्या रेशीम संशोधन केंद्रात प्रयोगशाळा प्रशिक्षण सुविधा मिळावी, त्याबरोबरच राज्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदीची होणारी अडचण दूर करण्याकरिता येथे तत्काळ रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.\nसोलापूर सिल्क असोसिएशनच्या वतीने सहकारमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबईत यासंबंधीची आढावा बैठक झाली. त्यात त्यांनी हे आदेश दिले. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली. सोलापुरात सुतासह चादर व इतर कापड यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. रेशीम उत्पादक शेतकरी आणि रेशीम उद्योगाचे प्रश्न सोडवून सोलापूरचा रेशीम ब्रॅंड बनविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. हिरज येथील नियोजित रेशीम पार्कचा कृती आराखडा बनवून त्यामध्ये संशोधनात्मक प्रयोगशाळा, प्रशिक्षण सुविधा आणि रेशीम कोष खरेदी केंद्र अशा सुविधा देण्याचे या वेळी ठरविण्यात आले. याबाबत सहकारमंत्री देशमुख यांनी पहिल्या टप्प्यात रेशीम कोष खरेदी सुरू करण्याबाबत संबंधित विभागाला त्यांनी आदेश दिले. सोलापूरसह राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोष खरेदी केंद्राअभावी अनेक अडचणी येत आहेत, त्यासाठी आवश्‍यक ते सर्व पर्यायी मार्गाचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.\nरेशीम शेती आणि रेशीम कोष खरेदी-विक्री यासंबंधाने विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.\nशेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि रेशीम कोष खरेदी केंद्र तत्काळ सुरू केल्यास मोठी सोय होईल; तसेच\nस्वतंत्ररित्या ‘सोलापूर रेशीम’ या नावाने ब्रॅंड तयार करण्याच्या कामालाही गती मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे रेशीम उत्पादक डॉ. संतोष थिटे यांनी बैठकीत सांगितले, याची दखल घेत वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांनी तत्काळ १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या वेळी रेशीम विभागाचे मुख्य सचिव अतुल पाटणे, विशेष कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उमेश देशमुख आदींसह रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.\nसोलापूर सुभाष देशमुख sections विषय topics\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन ���टलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-transporter-rates-increased-solapur-sowing-12177", "date_download": "2018-10-16T19:28:08Z", "digest": "sha1:P7AIXNO7HX7SFEQW2LGMZONJ2TRADACO", "length": 17669, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Transporter rates increased for Solapur, sowing | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात पाळी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचे दर वाढले\nसोलापुरात पाळी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टरचे दर वाढले\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nसोलापूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज होणाऱ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहेच. पण त्याचा सर्वाधिक फटका थेट शेतीवरही झाला आहे. शेतीतील ट्रॅक्‍टरचलित अवजारांच्या कामासाठीचे दर इंधन दरवाढीमुळे अव्वाच्या सव्वा झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्‍ा स्थितीमुळे पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पण उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या पाणी असल्याने या भागात सुरू असलेल्या ऊसलागवड आणि पेरणीच्या पूर्वतयारी कामात त्यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत.\nसोलापूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज होणाऱ्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहेच. पण त्याचा सर्वाधिक फटका थेट शेतीवरही झाला आहे. शेतीतील ट्रॅ���्‍टरचलित अवजारांच्या कामासाठीचे दर इंधन दरवाढीमुळे अव्वाच्या सव्वा झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळसदृश्‍ा स्थितीमुळे पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पण उजनी धरणाच्या पट्ट्यात सध्या पाणी असल्याने या भागात सुरू असलेल्या ऊसलागवड आणि पेरणीच्या पूर्वतयारी कामात त्यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत.\nगेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. रोज किमान १० ते १५ पैशांनी त्यात चढ-उतार होतोच आहे. पण उतारापेक्षा दराची उसळीच सारखी होते आहे. साहजिकच, शेतकऱ्यांचे बजेट त्यामुळे कोलमडत आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यात ही नवीच समस्या समोर आली आहे.\nयेत्या काही दिवसांत पाऊस पडेल आणि रब्बीच्या पेरण्या करता येतील, या आशेवर सध्या शेतात पाळी टाकून रान तयार करण्याची घाई शेतकरी करत आहेत. पण पेट्रोल, डिझेलच्या या दरवाढीमुळे मोठी आर्थिक अडचण होऊन बसली आहे. त्याशिवाय शेतमाल वाहतुकीमध्येही प्रतिपोते, बॉक्‍स भाड्यातही २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत. पंढरपूर, माढा, माळशिरस, मोहोळ, करमाळा भागात सध्या उसाच्या लागवडी सुरू आहेत. त्यासाठी पाळी टाकून सरी बांधण्याचे कामे सुरू आहेत. ही सगळी कामे ट्रॅक्‍टरवर केली जातात. पण ट्रॅक्‍टरचलित अवजारांचे भाडे वाढल्यामुळे शेतकरी द्विधा स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी दोन-दोन पाळ्या टाकतो, पण वाढणाऱ्या या दरामुळे एकाच पाळीवर काम भागवले जात आहे.\nसध्या ट्रॅक्‍टरच्या संपूर्ण पाळीच्या एका एकराला १४०० रुपये भाडे घेतले जाते, त्याशिवाय रोटरणे व डंपिंग या अन्य कामासाठी प्रतितास किंवा प्रतिएकर यानुसार ६०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत वेगवेगळे दर आहेत. पण सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे त्यात १०० ते २०० रुपयांच्या फरकाने ट्रॅक्‍टरमालकांनी त्याचे दर वाढवले आहेत. त्यात हातची वेळ निघून जाईल, यामुळे नाईलाजाने शेतकरीही ही कामे करून घेत आहेत.\nगेल्या महिन्यात ७० रुपये प्रतिलिटर असणारे डिझेल अवघ्या १२ दिवसांत ७६ रुपयांवर पोचले आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्यामुळे नाईलाजाने आम्हाला दरवाढ करावी लागते, पण त्याशिवाय पर्याय नाही, ड्रायव्हरचा पगार, डिझेलचा दर आणि मिळणारे भाडे, याचा मेळ बसला पाहिजे.\n- दयानंद मेटकरी, ट्रॅक्‍टर मालक, जामगाव, ता. ��ोहोळ, जि. सोलापूर\nसोलापूर पूर पेट्रोल शेती farming इंधन उजनी धरण धरण ऊस मात mate पाऊस शेतकरी पंढरपूर डिझेल\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाण�� ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/sakhi/page/2/", "date_download": "2018-10-16T20:04:37Z", "digest": "sha1:I4XFXQ54XG6KI6F4ESHGJBV22LCZSPKA", "length": 25543, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Sakhi News | Sakhi Marathi News | Latest Sakhi News in Marathi | सखी: ताज्या मराठी बातम्या | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : द���र्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा य���थे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nशारकटरी या ताटभर मेजवानीचा एकदा अनुभव घेऊन पाहाच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशारकटरी ही फ्रेंच कल्पना. पण तिला ‘देसी’ रूपही देता येईल आणि पेश करता येईल. ... Read More\nकोण म्हणत सोनं फक्त बायकांनाच आवडतं सोन्याच्या मोहाची ही वैश्विक गोष्ट वाचाच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोन्याचा मोह आपल्याकडेच फार असं समजून नका.परदेशातही सोन्याच्या म्युझिअमपासून सोन्याच्या भस्मापर्यंत अनेक गोष्टी लोकप्रिय आहेत. दस-यापूर्वी ही सोन्याची एक वेगळी ओळख. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपरदेशी स्थायिक झालं तरी सणावारांची आठवण देशाची याद करवतेच, मग त्या आठवणीतूनच परदेशीही आपले देशी सोहळे छान रंगतात. ... Read More\nजेष्ठा कनिष्ठा फरक नेमकं काय सांगू पाहतोय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसद्गुण-दुर्गुणांचं व्यवस्थापन करून सुखी आणि समृद्ध आयुष्य कसं जगता येईल याचे धडे आपल्याला आपल्या परंपरेतही मिळतात. ... Read More\nचटक मटकची भूक भागवणारे मुटके -सुशिला आणि कण्या\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपिझा, बर्गर नव्हते त्या काळात चटकमटक पदार्थ खावेसे वाटायचेच. त्यासाठी पौष्टिक गुणांचे आणि रूचकर चवीचे पदार्थ घरीच करण्याची पद्धत होती. विशेष म्हणजे ते पदार्थ आत्ताच्या काळातली मुलंही चवीनं खातात. ... Read More\nवाढणारं वय शरीरावर दिसलं तर काय हरकत आहे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवय वाढल�� तरी बाईनं तरुण दिसणं असा आग्रह जग का धरतं जगाच्या या आग्रहाला बाईनं बळीच पडलं नाही तर जगाच्या या आग्रहाला बाईनं बळीच पडलं नाही तर\nऑक्टोबर हिटचा सामना करणं सोपी करणारी ऑक्टोबर महिन्यातली पथ्यं\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nऑक्टोबर महिन्यात वातावरणात बदल होतातच; पण या बदलाचा परिणाम त्वचेवर होऊ नये म्हणून ही काही पथ्यं. ... Read More\nमुलं वाढतात की घडतात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n मुलं घडतात की घडवली जातात नक्की होतं काय घराघरांत नक्की होतं काय घराघरांत\nमहिला न्यूज अँकरमुळे गाजला सौदी अरेबियाच्या टीव्हीवरचा प्राइम टाइम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nरात्रीचे साडेनऊ वाजले आणि सौदी अरेबियाच्या सरकारी टीव्हीवर पहिल्यांदा महिला अँकर बातम्या देताना दिसली. सौदीसाठी हे प्राइम टाइम बुलेटिन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ... Read More\nबाळाला घरी ठेऊन नोकरी करणा-या आईच्या मनात अपराधगंड का निर्माण होतो\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपण आपल्या बाळाला सोडून ऑफिसला आलो आहोत, ही भावना मुळातच अनेक स्त्रियांसाठी तापदायक आणि अपराधगंड निर्माण करणारी असते. तसं बाळाच्या बाबांचं होतं का करिअर की मूल हा झगडा बाईच्या मनात लावून देण्यात पुढाकार घेण्यात कोणती गणितं असतात करिअर की मूल हा झगडा बाईच्या मनात लावून देण्यात पुढाकार घेण्यात कोणती गणितं असतात\nबिग बॉस 12 मीटू अॅपल प्रो कबड्डी लीग भारत विरुद्ध वेस्ट इंडिज नवरात्री इंधन दरवाढ हेमा मालिनी जागतिक अन्न दिवस अॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/dilip-deshmukh-write-article-muktapeeth-126193", "date_download": "2018-10-16T19:45:37Z", "digest": "sha1:33LYCEOOIBVMNPHG2UGS7CWNUUZRFJ5D", "length": 19104, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "dilip deshmukh write article in muktapeeth सलाम मुंबईकर! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 26 जून 2018\nअजून ती आठवण मनातून जात नाही. मुंबईची तुंबई कधीही होऊ शकते पावसात. माणसे कोंडली जातात घरातली घरात, ऑफिसातील ऑफिसात. तरीही जिवाच्या कराराने मुंबईचे जीवनगाणे सुरूच असते.\nअजून ती आठवण मनातून जात नाही. मुंबईची तुंबई कधीही होऊ शकते पावसात. माणसे कोंडली जातात घरातली घरात, ऑफिसातील ऑफिसात. तरीही जिवाच्या कराराने मुंबईचे जीवनगाणे सुरूच असते.\n\"हतबलता' म्हणजे काय हा अनुभव मला मुंबई येथे सर्वप्रथम गेल्या वर्षी 26 जुलैला आला. मुंबईचा पाऊस, मुंबईची वाहतूक व मुंबईचे रस्ते याविषयी मला कसलीच माहिती नव्हती. मुंबईत मी आदल्या महिन्यातच बदली होऊन गेलो होतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे शासकीय वाहनाने बांद्रा येथील कार्यालयात गेलो. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती, परंतु पाऊस एवढे रौद्र रूप धारण करेल याची कल्पना नव्हती. माझा मुलगा चेंबूर येथील संस्थेत संगणकाचे प्रशिक्षण घेत होता. माझी पत्नी त्याला सकाळी दहा वाजता त्या संस्थेत सोडून माझगाव येथे घरी परत आली होती.\nसाधारणतः दु���ारी दोन वाजता माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले, की अतिवृष्टीमुळे मुंबईतील काही भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. चेंबूरला गेलेल्या मुलाला बांद्रा येथून आणायला जाण्याऐवजी माझगाव येथून चेंबूरला जाणे सोयीचे होईल, असे सहकाऱ्यांनी सांगितले. मी लगेच पत्नीला दूरध्वनी केला व मुलाला घेऊन येण्यासाठी चेंबूरला जाण्यास सांगितले. ती तत्काळ माझगाव येथून निघाली. तोपर्यंत हार्बर लाइनवरील वाहतूक बंद झाली होती. सुदैवाने तिला चेंबूरकडे जाणारी शहर वाहतुकीची बस मिळाली. ती बस काही अंतरापर्यंत गेली. परंतु पुढील रस्ता संपूर्ण जलमय झाल्यामुळे बस तेथेच थांबविण्यात आली. तोपर्यंत माझ्या पत्नीच्या भ्रमणध्वनीवर संस्थेतून \"मुलाला घेऊन जा' असा निरोप आला. संस्थेपर्यंत पोचण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते. सर्व वाहतूक ठप्प झाली होती. लोक कमरेपर्यंतच्या पाण्यातून मार्गक्रमण करीत होते. माझ्या पत्नीला रस्ताही माहिती नव्हता. अनेक लोकांना विचारत ती चेंबूरला सदर संस्थेत पोचली. तोपर्यंत सर्व पालक आपापल्या मुलांना घेऊन गेले होते. संस्थेतील जबाबदार अधिकारी जावेद सर माझ्या मुलासाठी थांबले होते. माझी पत्नी संस्थेत पोचल्यानंतर जावेद सरांनी तिला वाहतूक सुरू होईपर्यंत तेथेच थांबण्याची विनंती केली. परंतु मुंबईचा पाऊस, वाहतूक, पाण्याचा विसर्ग होण्यास लागणारा कालावधी याची माहिती नसल्यामुळे तिने मुलाला ताब्यात घेतले व माझगावकडे येण्यास निघाली. तोपर्यंत दुपारचे चार वाजले होते. संपूर्ण वाहतूकच थांबली होती.\nदरम्यान, बातमी आली की, सुरक्षेसाठी वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वांद्रे येथून माझगाव येथे जाण्यासाठी तोच योग्य मार्ग असल्यामुले मी लगेच निघालो. माझे सर्व सहकारीही घरी जाण्यासाठी निघाले. माझे वाहन टोलनाका ओलांडून पुढे आल्यानंतर लगेच वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांना परत वांद्रे येथे कार्यालयात परतावे लागले. वांद्रे-वरळी सागरी सेतू ते माझगाव हे केवळ अर्ध्या-पाऊण तासाचे अंतर पार करण्यास मला चार तास लागले. रात्री आठ वाजता मी माझगावला घरी पोचलो. परंतु चार वाजता चेंबूरहून निघालेली पत्नी व मुलगा अजून परतले नव्हते. सुदैवाने भ्रमणध्वनी सेवा सुरळीत होती. पावसाने भिजून किंवा बॅटरी संपल्यामुळे पत्नीचा मोबाईल बंद पडला नव्हता. चेंबूर येथून माझगावला येण्यासाठी कोणतेही वाहन नसल्यामुळे पत्नी व मुलगा पायी चालत येत होते. त्यांना रस्त्याची माहिती नव्हती, \"मॅनहोल'ची तर अजिबात नव्हती. त्यांच्यासोबत इतरही लोक एकमेकांना धीर देत, मदत करत मार्गक्रमण करीत होते. मी घरी सुरक्षित पोचलो होतो. परंतु पत्नी व मुलाला धीर देण्याव्यतिरिक्त कोणतीही मदत करू शकत नव्हतो. हतबलता म्हणजे काय, याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. वाहन आहे, वेळ आहे, इच्छा आहे, पत्नी व मुलगा अडचणीत आहेत, तरीही त्यांना मदत करता येत नाही, ही वेदना किती तीव्र असू शकते, याची प्रचिती घेत होतो. पत्नी व मुलगा घरी सुखरूप पोचावेत यासाठी परमेश्‍वराकडे प्रार्थना करीत होतो.\nमुंबईत नुकताच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, असा इशारा देण्यात आला आणि मला हे पुन्हा आठवले. गेल्या 26 जुलैला मुंबईतील शल्यविशारद दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू, त्यांचा मृतदेह शोधण्यासाठी शासकीय यंत्रणेसह इतरांनाही करावी लागलेली धावपळ हे सर्व काही आठवले. मुंबईकरांसाठी हे नित्याचेच आहे. जीवन जगण्यासाठी करावी लागणारी धावपळ, जून ते सप्टेंबरपर्यंत निसर्गाशी करावा लागणारा सामना, न थांबता करावे लागणारे काम, \"मुंबई स्पिरीट'च्या नावावर होणारे कौतुक, प्रतिकूल परिस्थितीतही इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती व आनंदी राहून काम करण्याची जिद्द.\nखरोखर मुंबईकर तुम्हाला सलाम या वर्षीचा पावसाळा मुंबईकरांसाठी आनंदाचा जावो, ही ईश्‍वरचरणी प्रार्थना\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20013", "date_download": "2018-10-16T18:51:48Z", "digest": "sha1:JYY7QM2PRNOV3DYZB32C7DWXZEHMHTIX", "length": 4142, "nlines": 69, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ऑंग सान स्यू ची : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ऑंग सान स्यू ची\nऑंग सान स्यू ची\nहे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं. पण नुकतंच वाचलेल्या ‘मीना’चे ठसे अद्याप ताजे होते, तोवर आणखी एक तसंचं संघर्षमय आयुष्य वाचायची मनाची तयारी होत नव्हती आणि त्यामुळे पुस्तक माझी वाट पहात होतं.\nऑंग सान स्यू ची\nRead more about राजबंदिनी (पुस्तक परिचय)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%88%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T18:45:43Z", "digest": "sha1:QA375YZWSPCZD64T75IEQPRFJBZUH5ID", "length": 8634, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेहेकुरी, रूईगव्हाणला रास्तारोको | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्जत – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला कर्जत तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्‍यातील कुळधरण, राशीन, सिद्धटेक, शिंदे, सुपेकरवाडी आदी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. रेहेकुरी अभयारण्य, रूईगव्हाण आदी ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्तारोको आंदोलन केले. अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर पेटवून देत आंदोलकांनी शासनाचा तीव्र निषेध केला.\nआरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. कर्जत तालुक्‍यात त्याचे पडसाद उमटले. रास्तारोको, बंद, ठिय्या अशा विविध मार्गांनी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. सकाळपासूनच राशीन, कुळधरण, सिद्धटेक, शिंदे आदी ठिकाणी व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. अत्यावश्‍यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या होत्या.\nरेहेकुरी अभयारण्य, रूईगव्हाण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संतप्त आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून देत निषेध व्यक्त केला. रेहेकुरीत आंदोलकांनी तलाठी व मंडल अधिकारी यांना निवेदन दिली. शासन निषेधाच्या घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली. राशीन या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता.\nआठवडे बाजार असलेल्या माहिजळगाव, भांबोरा, वडारवस्ती आदी ठिकाणी शुक्रवारी आंदोलने होणार आहे. कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.रथयात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जत येथे आंदोलन करण्यात आले नाही.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा समाजाचा “अकोले बंद’ शांततेत\nNext articleपोलिसांच्या वाहनासह अग्निशामक बंबावर दगडफेक\nराज्यात 172 तालुक्‍यात दुष्काळ : चंद्रकांत पाटील\nकाष्टीत उज्ज्वला योजनेतून गॅसवाटप\n‘रावण दहन’ ही कुप्रथा\nनागरदेवळ्यातील अलमगीरचा पाणीप्रश्‍न गंभीर\nमनसेच्या कामगार ��ेनेची निदर्शने; आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा\nझापवाडी शाळेत वाचन दिनानिमित्त पुस्तकांचे रसग्रहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/mi-morcha-nela-nahi.html", "date_download": "2018-10-16T19:14:55Z", "digest": "sha1:4LUCTOVXERLTSQIEY4VBFH4PZAEI753G", "length": 4928, "nlines": 57, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): मी मोर्चा नेला नाही - संदिप खरे..... Mi Morcha Nela Nahi", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nमी मोर्चा नेला नाही - संदिप खरे..... Mi Morcha Nela Nahi\nमी मोर्चा नेला नाही\nमी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही\nमी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही\nभवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना\nकुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना\nमी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा\nतो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही\nनेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे\nपावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने\nपण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही\nकुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही\nधुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी\nटकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी\nमी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो\nमी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही\nमज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो\nमी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो\nमज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही\nमी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही\nमी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही\nमी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/t20-world-cup/", "date_download": "2018-10-16T18:48:24Z", "digest": "sha1:A7KLRFXW7HGLB3PS3VZ3QW5PIMGZSSOV", "length": 14728, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "World Cup T20 | Cricket News, Live Score, Fixture,Schedule,Time table,टी-२० विश्वचषक | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘आयसीसी’च्या विश्व इलेव्हन संघाच्या कर्णधारपदी विराट कोहली; आशिष नेहराचाही समावेश\nविराट कोहली हा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे.\nभारतीय क्रिकेट संघाची जुनी जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल\nभारतीय संघासंदर्भातील आणखी एक गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.\nपाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’\nइंडिज संघाकडून करण्यात येणारा 'चॅम्पियन डान्स' क्रिकेटजगतात चांगलाच लोकप्रिय झाला आहे.\nसॅम्युअल्सचा विजयी उन्माद; पत्रकारपरिषदेत टेबलवर पाय ठेवून दिली उत्तरे\nसॅम्युअल्सच्या या वर्तनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निंदा होत आहे.\nT20 World cup BLOG: ते मनाने खेळले..विश्वविजेतेपद जिंकलं, आता तुम्ही त्यांच मन जिंकणार का\nस्पर्धा सुरू होण्यासाठी चार दिवस असताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंकडे संघाची जर्सी देखील नव्हती.\nTwenty 20 WorldCup: विराट कोहली बनला मालिकावीर\nइतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटचा मोलाचा वाटा होता.\nवेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार विकेट्स राखून मात\nऑस्ट्रेलियाचे संस्थान खालसा करीत वेस्ट इंडिजच्या महिलांची प्रथमच जगज्जेतेपदाला गवसणी\nस्टम्प व्हिजन : अनोळखी ओळख\nविश्वचषकापूर्वी बरेच काही घडून गेले, पण आम्ही फक्त क्रिकेटवरच लक्ष देण्याचे ठरवले.\nभारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी द्रविड यांना विचारणा\nद्रविड सध्या भारत ‘अ’ आणि भारताच्या १९ वर्षांखालील (युवा) संघाला मार्गदर्शन करीत आहे.\nआफ्रिदीने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले\nनिवृत्ती लांबणीवर टाकण्याचा निर्णय\nट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीची लढत कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर\nवेस्ट इंडिजच्या महिला संघाने जिंकला ट्वेन्टी २० वर्ल्डकप\nऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते.\nजेव्हा वेस्ट इंडिजचे खेळाडू मैदानावर नृत्य करतात, तेव्हा त्यांचा रंग एकसारखा असतो.\nसलग चौथ्या विश्वविजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे विंडीजचे आव्हान\nवेस्ट इंडिजने पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.\nवेस्ट इंडिजवर खेळपट्टीचे दडपण नाही\nईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले असून याचा फायदा इंग्लंडच्या गोलंदाजांना मिळेल.\n‘आमचा पराभव आम्हीच करू शकतो’\nविश्वचषकापूर्वी आम्ही कुणाच्या खिजगणतीमध्ये नव्हतो - डॅरेन सॅमी\nजगमोहन दालमियांवर आधारित कार्यक्रम\nमाजी दिवंगत अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे क्रिकेट विश्वात एक प्रशासक म्हणून अढळ स्थान आहे.\nराजीनामा देणार नाही -शहरयार\nपाकिस्तानला या दोन्ही स्पर्धामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताकडूनही पराभवाला सामोरे जावे लागले होते.\nस्टम्प व्हिजन : अजूनी यौवनात मी..\nतिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अग्रस्थान मिळवून देणारा कर्णधार हा एक असामान्य इतिहास धोनीच्या गाठीशी आहे.\nआपण चुकांमधून शिकूनच पुढे जातो- विराट कोहली\nसर्व भारतीयांचे विराटने इन्स्टाग्रामवरुन आभार मानले आहेत.\nभारत नसल्याने अंतिम फेरीकडे चाहत्यांची पाठ\nजवळपास ३० हजार तिकिटे अजूनही शिल्लक\nईडन गार्डन्सची खेळपट्टी इंग्लंडच्या फायद्याची\nहिरवेगार गवत वेगवान गोलंदाजांना सहाय्यक; फिरकीला साथ मिळण्याची शक्यता कमी\nआता कशाला निवृत्तीची बात\n२०१९च्या विश्वचषकापर्यंत खेळणार असल्याची धोनीची नाटय़मय ग्वाही\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T18:07:58Z", "digest": "sha1:243PPXRVKE4VDXGNCATTDJMYM3K6ETVK", "length": 6706, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगवीतील खुनाचा उलगडा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – सांगवी मधील कामगार वसाहतीजवळ एका तरुणाचा खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. 31) पहाटे साडेचारच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणावरून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.\nअनिल महावीर खडिया (वय-26, रा. कामगार वसाहत, सांगवी. मूळ रा. झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अजित नंदकुमार भोईया (वय-28, रा. कामगार वसाहत, सांगवी. मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार वसाहतीजवळ मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास खून झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सांगवी पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचले. प्रथमदर्शी खून झालेल्या व्यक्तीची तसेच खुनाबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अत्यंत शिताफीने तपास करून आरोपीला अटक केली.\nअनिल आणि अजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून त्याने अजित याच्या डोक्‍यात दगड घालून तसेच त्याच्यावर वार करून खून केला असल्याचे अनिल याने मान्य केले आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleव्यक्‍तीपूजा नको, धर्मावर श्रद्धा ठेवा\nNext article ‘किकी’ चॅलेंज स्वीकारून आपला जीव धोक्यात घालू नका : नोयडा पोलीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=29&Itemid=7&limitstart=12", "date_download": "2018-10-16T19:40:23Z", "digest": "sha1:Z6AD7YL2PLO7FS6ITBXG5Y7CESKMMSSB", "length": 25539, "nlines": 266, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअग्रलेख : कहाँ तक चलोगे किनारे किनारे..\nसोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nमंत्रिमंडळात, मग ते राज्याचे असो वा केंद्राचे, राजकीय गटातटांप्रमाणे उद्योग क्षेत्रातील घडामोडींचेही प्रतिबिंब पडत असते. त्या अर्थाने बऱ्याच दिवसांपासून ज्याचे गुऱ्हाळ सुरू होते त्या मनमोहन सिंग यांच्या आजच्या मंत्रिमंडळ खांदेपालट आणि विस्तारातील लक्षणीय बाब म्हणजे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांची बदली. रेड्डी आता पेट्रोल खात्यातून शिक्षण खात्यात जातील.\nअग्रलेख : सुपरमॅनची लाथ\nशनिवार, २७ ऑक्टोबर २०१२\nअमेरिकेत ज्या काळात ‘सुपरमॅन’ या पात्राच्या चित्रकथा अगदी पहिल्यांदा प्रसृत झाल्या, तो १९४५ ते ५० हा काळ छापील माध्यमाच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा होता. चित्रकथांचे छापील पुस्तक, तेही मासिकाच्या आकारात आणि दर महिन्यापंधरवडय़ाला आपल्या भेटीला येणारी चित्रकथांमधील पात्रे, ही कल्पना अमेरिकेतील आणि अन्यही देशांतील वाचकांना आवडू लागली होती. चित्रकथा हेच तेव्हाचे नवमाध्यम होते.\nअग्रलेख : वाघाचे उलटे सीमोल्लंघन\nशुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२\nकारणपरत्वे तर्कबुद्धीने दगा देण्यास सुरुवात केल्यास व्यक्ती भावनेचा आधार शोधू लागते. हा नियम पक्ष, संघटना वा संस्था आदींना तितक्याच प्रमाणात लागू होतो. शिवसेना व त्या संघटनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे झाले आहे. पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यास संबोधन करताना त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून हे समजून येईल. अन्य कोणत्याही व्यक्तीसारखेच आणि व्यक्तीइतकेच o्री. ठाकरे हे वयपरत्वे थकले आहेत.\nअग्रलेख : कुडमुडय़ा भांडवलशाहीची फळे\nगुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२\nराजकारण्यांनी उद्योग करूच नयेत का, असा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला आहे आणि त्याचे नाही असे उत्तर त्यांना अपेक्षित नाही. हा प्रश्न शरद पवार यांना अजित पवार, छगन भुजबळ वा सुनील तटकरे यांन��� काही केलेल्या वा करून ठेवलेल्या उद्योगांमुळे पडला असे नाही; तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील आरोपांमुळे पडला आहे.\nअग्रलेख : मोरू आणि बाप\nबुधवार, २४ ऑक्टोबर २०१२\nअष्टमी गेली, नवमी गेली आणि विजयादशमीचा सण उजाडला. परंपरेप्रमाणे मोरूचा बाप मोरूस म्हणाला, मोरू ऊठ. आज विजयादशमी. आजच्या दिवशी तरी किमान सूर्योदय पाहावा, असे शास्त्र सांगते. मोरूचा बाप लहान होता, तेव्हा त्यास वडील असेच उठवायचे. परंतु त्या वेळी गोष्ट वेगळी होती. आवाजाचे प्रदूषण अशी काही भानगड नसल्याने रात्री उशिरापर्यंत टिपऱ्या खेळता यायच्या.\nअग्रलेख : मैं और मेरी तनहाई..\nमंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२\nहिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणारा शोले हा सिनेमा ज्या वर्षी आला त्याच वर्षी दीवारदेखील प्रसृत झाला. शोलेची भव्यता त्यात नव्हती. शोलेने पुढे इतिहास घडवला. तरीही शोलेस एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही आणि इतिहासाला आकार देण्यात दीवारही मागे पडला नाही. मेरे पास माँ है.. हे त्यातील एक वाक्य अजरामर झाले आणि अँग्री यंग मॅनला विकल करणाऱ्या त्या वाक्याचे लेखक सलीम-जावेद हेही त्यामुळे यशोशिखरावर स्थानापन्न झाले.\nअग्रलेख : फुंकून टाका\nसोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nआपल्या दिवटय़ाला, चि. सिद्धार्थ याला अठराव्या वाढदिवसाची भेट तीर्थरूप दिवटे विजय मल्या यांनी किंगफिशर एअरलाइन्स स्थापून दिली. ही घटना २००३ सालची. त्यानंतर हेच चिरंजीव सत्ताविसाव्या वर्षांत पदार्पण करीत असताना किंगफिशरचे विमान जमिनीवर उतरवण्याची वेळ सरकारवर आली. ज्या दिवशी सरकारकडून या कंपनीचा उड्डाण परवाना स्थगित केला गेला त्या दिवशी हे दिवटेद्वय लंडनमध्ये मौजमजा करीत होते.\nअग्रलेख : बुद्धी नाठीच\nशनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nजहांगीर आर्ट गॅलरी हे महाराष्ट्राच्या राजधानीतले सुपरिचित कलादालन आहे आणि या संस्थेला साठ वर्षे पूर्ण होत असल्याचा आनंद अनेकांना होणे साहजिकच आहे. मात्र कोणताही आनंद साजरा करायचा म्हटले की, त्याचा उत्सव किंवा इव्हेंट बनतो आणि मग इव्हेंटबद्दल औचित्याचे प्रश्न येतात. जहांगीर कलादालनाच्या साठीचा जो काही उरूस सध्या साजरा होतो आहे, त्याच्या औचित्याबद्दल प्रश्न आहेतच.\nशुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२\nअरविंद केजरीवाल हे बुधवारी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या विरोधात बार उडवण्य��त मग्न होते त्याच दिवशी इकडे मुंबईत भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे आद्यपुरुष अण्णा हजारे हेही पत्रकार परिषद घेऊन आपल्या विझलेल्या फटाक्याची वात बदलण्याचा प्रयत्न करीत होते. अण्णा हजारे यांच्या बुधवारच्या पत्रकार परिषदेची दखलही घेतली गेली नाही आणि त्यांचे अनुयायी अरविंद केजरीवाल यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा गराडा पडला होता.\nअग्रलेख : पंडितांचा विक्रम\nगुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२\nशीर्षस्थपदावरील व्यक्तीचा अचानक पदत्याग एका गोष्टीचा निश्चित निदर्शक असतो. ती म्हणजे परिस्थिती हाताळण्यात त्या व्यक्तीस अपयश आल्याने स्वत:हून राजीनामा देण्याचा निर्णय त्या व्यक्तीस घ्यावा लागला अथवा त्या व्यक्तीस नारळ देण्यात आला. विक्रम शंकर पंडित हे मंगळवारी रात्री अकस्मात सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदावरून पायउतार झाले त्या मागे ही दोन्हीही कारणे आहेत.\nअग्रलेख : समाजवादी बेनं\nबुधवार, १७ ऑक्टोबर २०१२\nभारतवर्षांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांनी आतला आवाज ऐकून सत्तेपासून दूर राहायचा निर्णय घेतला त्या त्यागमूर्ती सोनियाजी गांधी यांच्यासाठी जो प्रसंगी नश्वर नरदेहाचा त्यागही करावयास तयार आहे, त्या सलमान खुर्शीद यांच्यासाठी ७१ लाख रुपडे ते काय याची आम्हा जनताजनार्दनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, दरमहा वेतनातूनच कापला जातो म्हणून प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या सामान्य जनास कशी कल्पना असणार याची आम्हा जनताजनार्दनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, दरमहा वेतनातूनच कापला जातो म्हणून प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या सामान्य जनास कशी कल्पना असणार आणि मुदलात ७१ लक्ष रुपयांचा संबंध आमच्यासारख्या अनेकांच्या अनेक पिढय़ांत कधी आलेला नाही.\nअग्रलेख : प्रीमिअर पनवती\nमंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२\nइंडियन प्रीमिअर लीग हे क्रिकेटमध्ये सगळ्यांच्या कानामागून येऊन तिखट झालेले बाळ आता सर्वच संबंधितांच्या गळ्याला नख लावेल की काय अशी परिस्थिती आहे. क्रिकेटपेक्षा क्रिकेट संघटना चालवण्यात रस असणाऱ्यांनी आयपीएल आवृत्तीमुळे क्रिकेट खेळाच्या लोकप्रियतेत किती आमूलाग्र बदल होईल याची स्वप्ने रंगविली होती आणि ही स्पर्धा जणू खेळासाठी क्रांतीच आहे, असे दावे केले होते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-khandip-danger-zone-nanded-parbhani-hingoli-due-rain-12182", "date_download": "2018-10-16T19:38:09Z", "digest": "sha1:WUB6MZOWHLPEZ32RHAM4M2RLVZVD5HHI", "length": 15333, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Khandip danger zone in Nanded, Parbhani, Hingoli due to rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क���राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत खरीप धोक्यात\nदीर्घ खंडामुळे नांदेड, परभणी, हिंगोलीत खरीप धोक्यात\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे (ड्रायस्पेल) संवेदनशील अवस्थेतील खरीप पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कडक उन्ह पडत असल्यामुळे उभी पिके होरपळून जात आहेत. मूग, उडदा पाठोपाठ सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांच्या उताऱ्यात मोठी घट येणार आहे.\nपावसाचा खंड काळ वाढत चालल्याने खरीप हंगामावर संक्रात आली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही संकटाच्या फेऱ्यात सापडले आहेत.\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे (ड्रायस्पेल) संवेदनशील अवस्थेतील खरीप पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कडक उन्ह पडत असल्यामुळे उभी पिके होरपळून जात आहेत. मूग, उडदा पाठोपाठ सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कपाशी आदी पिकांच्या उताऱ्यात मोठी घट येणार आहे.\nपावसाचा खंड काळ वाढत चालल्याने खरीप हंगामावर संक्रात आली आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही संकटाच्या फेऱ्यात सापडले आहेत.\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा कपाशी ऐवजी सोयाबीनला प्राधान्य दिले. या तीन जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वसाधारण क्षेत्राच्या दीड पटीहून अधिक वाढला. सोयाबीनचे पीक वाढीच्या अवस्थेत असतांना जुलै-आॅगस्टमध्ये पडलेल्या दीर्घ खंडामुळे पाण्याचा ताण बसला.\nगेल्या २० ते २५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीनचे पीक होरपळून गेले. पाते, फुले, बोंडे भरण्याच्या अवस्थेतील कपाशीचे पीक अजून काही काळ तग धरील; परंतु बोंडे परिपक्व होण्यासाठी पाणी नसल्याने उत्पादन घटणार आहेत. या तीन जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे.\nआमच्या भागात सुरवातीपासूनच कमी पाऊस आहे. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन, कापूस वाळून गेले आहे. काही दिवसांपूर्वी पाऊस आला होता. परंतु, त्याने झाडाखालची जमीनदेखील भिजली नाही. यंदा सर्वच पिकांच्या उताऱ्यात ५० टक्क्यांहून जास्�� घट येणार आहे.\nशेतकरी, हणेगांव, ता. देगलूर, जि. नांदेड\nखरीप मूग सोयाबीन निसर्ग ऊस पाऊस कापूस\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, ज���. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%82", "date_download": "2018-10-16T19:09:42Z", "digest": "sha1:JHITIH4GEL4SAGFN26HTH56MU5J4CARP", "length": 15016, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंचू - विकिपीडिया", "raw_content": "\nविंचू (eng. scorpion) एक विषारी प्राणी.याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८.२० सेंटिमीटर लांबीचा आहे. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे दोन प्रकार आढळतात, काळा विंचू आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो. परंतु हा कमी घातक असतो. काळा विंचू महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळून येतो. लाल विंचू मुख्यत: कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक असून रुग्ण त्यामुळे दगावू शकतो.\nआशिया खंडात आढळणारा विंचू\nएक विषारी प्राणी.याने मनुष्यास दंश केला असता शरीराची आग होते. भारतात कोकणातला लाल विंचू (लाल इंगळी) धोकादयक असते. विंचवांच्या दंशाने बहुधा मरण येत नाही. लाल विंचवाचे लॅटिन नाव Mesobuthus tamulus असे आहे. या विंचवाच्या विषावर उतारा (अँटी-सिरम) हे मुंबईच्या हापकीन इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे. हे औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने उपाय होऊ शकतो. महाड येथील डॉ. बावसकरांनी या बाबतीत अभ्यास केला आहे. (हिंमतराव आणि प्रमोदिनी बावसकर दंपती, यांचे महाड येथे इस्पितळ आहे.)\nविंचवांचा आढळ कौले, घाराची छते, जुने कपडे, काढून ठेवलेल्या चपला, बूट, अडगळ अशा ठिकाणी असतो. छतातून रात्री विंचू खाली पडतात. अंधारात स्वसंरक्षणाच्या प्रयत्नात दंश करतात. यासाठी कौलारु छत असेल तर त्याखाली लाकडाचे अ��ून एक स्तराचे छत असणे महत्त्वाचे असते. शेती मध्ये काम करताना हातात जाड हात मोजे वापरणे योग्य असते. अंथरुणे गुंडाळून ठेवलेली पांघरुण झटकून मगच झोपावे.\nविंचवाच्या विषातील रासायनिक तत्त्वाने एका विशिष्ट प्रकारचे मज्जातंतू उद्दीपित होतात व होतच जातात. त्या उद्दीपनाच्या अतिरेकाचा दुष्परिणाम होतो. या प्रकारच्या \"ऑटोनोमिक\" मज्जातंतूंच्या अतिरेकामुळे मुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात ते दंशातून शरिरात किती विष गेले आहे त्यावर अवलंबून आहे. कमी प्रमाणात टोचले गेले असले, तर दंशाच्या ठिकाणी दुखते, वाढत्या प्रमाणात दंशापासून दूर दूर परिणाम होतो. अर्थात विषाचा प्रभाव आपोआप उतरताना दुरून जवळपर्यंत दुखणे नाहिसे होते. त्याहून जास्त प्रमाणात विष टोचले जाता शरीरभर \"ऑटोनोमिक\" मज्जातंतूंचे अतिरेकी उद्दीपन होते. याला \"ऑटोनोमिक वादळ\" म्हणतात.\n\"ऑटोनोमिक\" मज्जातंतूंचे दोन प्रकार असतात - सिंपथेटिक आणि पॅरासिंपथेटिक. दोन्ही प्रकारच्या तंतूचे उद्दीपन होत असले तरी सिंपथेटिक अतिरेकाचा प्रभाव (या ठिकाणी) जास्त घातक असतो. सिंपथेटिक प्रणालीचे योग्य उद्दीपन \"लढा किंवा पळा\" परिस्थितीत होते. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासोच्छ्वासाची गती वाढते. त्यामुळे विंचू चढणे हे त्वेष चढणे किंवा भयभीत होण्याची लक्षणे दाखवते. याचा अतिरेक झाला की हृदय/रक्तपुरवठा हवे तसे काम देत नाही. शिवाय फुप्फुसात लस (रक्तातला पाण्याचा अंश) स्रवून फुप्फुसे आपल्या नियतकार्यासाठी फुगू शकत नाही. अशा परिस्थितीत मृत्यू येऊ शकतो (\"वादळ\" उठलेल्यांपैकी, उपचार केला नसल्यास २५-३०%). मृत्यू न आल्यास विष हळूहळू आपोआप नष्ट होते आणि शरीर पूर्ववत होते (\"वादळ\" उठलेल्यांपैकी, ७०-७५%). \"वादळ\" उठण्याइतपत विषाची मात्रा टोचली गेली नसल्यास, अर्थात विष आपोआप १००% उतरते.\nकोकणातील विंचू उर्वरीत महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक विषारी असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. ‘हाफकिन’ या संस्थेने यावर उपाय ठरणारी बनवलेली विंचू प्रति विषजल लस निश्चित उपयुक्त असल्याने, शासनाने कोकणात असंख्य आरोग्य केंद्रात उपलब्ध केली आहे. बावसकरांच्या उपचार-प्रणाली (ऍल्गोरिदम)ने २५-३०% ऐवजी २-३% \"वादळी\" रुग्ण दगावतात, आणि तेही इस्पितळात येण्यास उशीर झाला म्हणून, असे बावसकर म्हणतात. ज्या रुग्णास \"वादळ\" उठले नाही, ���्याला ऍस्पिरिन (किंवा तत्सम) वेदनाशामक आणि काम्पोझ (किंवा तत्सम) काळजीशामक द्यावे. विष आपोआप उतरते. ज्यास \"वादळ\" उठले आहे, त्यास सिंपथेटिक मज्जातंतूंचे एका विशिष्ट प्रकारे दमन करणारे \"प्राझोसिन\" हे औषध द्यावे, पाणी प्यावयास द्यावे, आणि आमायनोफायलीन हे फुप्फुसांचा निचरा करण्यास मदत करणारे औषध द्यावे. बावसकरांच्या अनुभवात सुरू झालेले वादळ शमवण्यास अँटी-सिरम उपयोगी पडत नाही. त्या प्रणालीने उपचार केल्याने अन्य डॉक्टरांनाही विंचू चावल्याचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे, असे डॉ. बावसकर सांगतात. म्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश टोचलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसंदर्भ त्रुटी असणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २०१६ रोजी ०२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/state-cabinet-meeting-12798", "date_download": "2018-10-16T18:51:27Z", "digest": "sha1:FJH3ZK5JROBJ4P4IP2XTQU2KNZK5RETX", "length": 11776, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "state Cabinet meeting मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाची लगीनघाई | eSakal", "raw_content": "\nमंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाची लगीनघाई\nगुरुवार, 29 सप्टेंबर 2016\nऔरंगाबाद - तब्बल आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळाचे पाय ऐतिहासिक औरंगाबाद शहराला लागणार आहेत. तीन वर्षांनंतर मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला, सुखाचे दिवस आले अन्‌ मुख्यमंत्री औरंगाबादेत मंत्रिमंडळ घेऊन येण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, वाहतूक नियंत्रक दिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल, विश्रामगृह आणि परिसराची स्वच्छता, वीजपुरवठा, बंदोबस्त आदींसह सर्व व्यवस्था चोख ठेवा, असा आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट यांनी बुधवारी दिला.\nऔरंगाबाद - तब्बल आठ वर्षांनंतर मंत्रिमंडळाचे पाय ऐतिहासिक औरंगाबाद शहराला लागणार आहेत. तीन वर्षांनंतर मराठवाड्��ात यंदा चांगला पाऊस झाला, सुखाचे दिवस आले अन्‌ मुख्यमंत्री औरंगाबादेत मंत्रिमंडळ घेऊन येण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते, वाहतूक नियंत्रक दिव्यांची दुरुस्ती आणि देखभाल, विश्रामगृह आणि परिसराची स्वच्छता, वीजपुरवठा, बंदोबस्त आदींसह सर्व व्यवस्था चोख ठेवा, असा आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. उमाकांत दांगट यांनी बुधवारी दिला.\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीचे वेध प्रशासनाला लागले आहेत. 4 ऑक्‍टोबरला ही बैठक होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दांगट यांनी बुधवारी विविध विभागांच्या प्रमुखांची पूर्वतयारीची बैठक घेतली. मंत्रिमंडळ बैठक विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात होईल. तेथील आसन व्यवस्था, बैठकीनिमित्त शहरात येणारे मंत्री व अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था, परिवहन व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आदींबाबत चर्चा झाली. शनिवारी (ता.1) पुन्हा बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाणार आहे.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/dahihandi-festival-govinda-gets-insurance-10-lakhs-135303", "date_download": "2018-10-16T18:51:57Z", "digest": "sha1:VBTLYL73GXBWVA3M27OJHPPMYYMBL7Y4", "length": 10383, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dahihandi festival Govinda gets insurance of 10 lakhs गोविंदांना मिळणार १० लाखांचा विमा | eSakal", "raw_content": "\nगोविंदांना मिळणार १० लाखांचा विमा\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nभायखळा - दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना यंदा १० लाखांचा विमा मिळणार असल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दिली. सुरक्षिततेसंदर्भात गेल्या वर्षी लागलेल्या न्यायालयाचा निकाल नागरिकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.\nभायखळा - दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना यंदा १० लाखांचा विमा मिळणार असल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी दिली. सुरक्षिततेसंदर्भात गेल्या वर्षी लागलेल्या न्यायालयाचा निकाल नागरिकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.\nगेल्या वर्षीच्या तुलनेत न्यायालयाच्या आदेशानुसार १० लाखांचा विमा काढणे हितकारक आणि तितकाच बंधनकारक आहे. सरावापासून विमा गोविंदांना लागू होणार आहे. सेफ्टी बेल्ट, चेस कार्ड, प्रोटेक्‍टर इत्यादी असणे बंधनकारक आहे, अशी विनंती समन्वय समितीने केली आहे. केवळ १४ वर्षांवरील गोविंदांनी पथकात सहभागी व्हावे. त्याखालील लहान गोविंदांनी पथकात सहभागी होऊ नये, असे आवाहनही सामान्य समिती सेक्रेटरी अरुण पाटील यांनी केले आहे.\nबेटा : (नेहमीच्या उत्साहातली एण्ट्री...) ढॅणटढॅऽऽण मम्मा, आयॅम बॅक मम्मामॅडम : (नेहमीच्या निर्विकारपणे...) हं बेटा : (विचारात पडत) मम्मा, आयॅम...\nराम कदमांचे उत्तर आले, पण सांगू शकत नाही\nऔरंगाबाद - दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांबद्दल असभ्य टिप्पणी करणाऱ्या आमदार राम कदम यांच्याविरुद्ध राज्यभरातून टीकेची झोड उठविल्यानंतर जाग आलेल्या...\nसम्राट महाडिकांचा पक्ष कोणता\nशिराळा - कोल्हापुरातील शिवाजी चौकातील महागणपतीच्या व्यासपीठावरून महादेवराव महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांच्या...\nसांगली - मदन पाटील गटाचे म्हणवले जाणाऱ्या अतुल माने ���ांनी भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून येथील तरुण भारत...\nअनाथ मंगेशच्या लग्नात गाव बनले वऱ्हाडी\nपिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/technology/", "date_download": "2018-10-16T20:06:07Z", "digest": "sha1:YUACMNEHHXOZ3FJ5FQDZB4MFTCDQTMDH", "length": 25769, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest technology News in Marathi | technology Live Updates in Marathi | तंत्रज्ञान बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\n���तत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्��मंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nHonor 8X स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत 14,999 रुपये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nHuawei कंपनीचा उप ब्रँड असलेल्या Honor ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये आणला आहे. Honor 8X हा स्मार्टफोन कंपनीने भारतात लाँच केला आहे. ... Read More\nक्रेडिट कार्ड साईजचा फोन लॉन्च, जाणून घ्या खासियत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आता क्रेडिट कार्डच्या आकारा एवढा Palm फोन लॉन्च झाला आहे. याची खासियत म्हणजे हा एक सेकंडरी फोन आहे. ... Read More\nसंशोधन : पाच पटीची गुणवत्ता व सुरक्षित असलेल्याबॅटरीचा लावला शोध\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपिंपळनेरचा गौरव युरोच्या पुरस्कारांने सन्मानित ... Read More\nफेसबुक डेटा लीक : 2.9 कोटी युजर्सची माहिती चोरली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या महिन्यात फेसबुकच्या वेबसाईटवरील एका फिचरमधील कमतरतेमुळे हॅकर्सनी डेटा चोरल्याची बाब समोर आली होती. ... Read More\nInternet shutdown: आम्ही सज्ज, इंटरनेट होणार नाही बंद, भारताच्या टॉप सायबर अधिकाऱ्याचा दावा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ... Read More\n यातली कोणती व्हर्जन्स तुम्ही वापरली आहेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदीड लाखाचा बर्थिंग बेड बनवला ३७०० रुपयांत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगोरगरिबांची जीवनवाहिनी असलेल्या घाटीतील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाने दीड लाखाचा बर्थिंग बेड अवघ्या ३ हजार ७०० रुपयांत तयार केला आहे. सहा महिन्यांपासून अशा प्रकारच्या तीन बर्थिंग बेडच्या वापरामुळे सामान्य प्रसूतीत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची माह ... Read More\nदोघात तिसरा ठरतोय का स्मार्टफोन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनागपूर विद्यापीठात चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाने चक्क विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याच्या माध्यमातून ‘हायटेक’ हजेरी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी विभागात ‘फेस-रिकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. ... Read More\ntechnologyRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityतंत्रज्ञानराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ\nव्हॉट्सअॅपचे कॉम्प्युटरसाठीही स्पेशल अॅप; पण...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nव्हॉट्सअॅपने कॉम्प्युटरवरही विशेष अॅप सुरु केले असून विंडोज आणि अॅपलच्या मॅक ओएसवर हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95_%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2018-10-16T19:54:00Z", "digest": "sha1:WCOOJP2WZJASND44CYYSGXH2LKXAR7DL", "length": 32702, "nlines": 293, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "सहाय्य:संगणक टंक - Wiktionary", "raw_content": "\n(संगणक टंक पासून पुनर्निर्देशित)\nया लेखात Font या इंग्रजी शब्दास मराठीत टंक असा प्रतीशब्द वापरला आहे. संगणकपूर्व काळात टंकलेखन हे टंकलेखन यंत्र वापरुन किंवा खिळे जुळवून केले जात असे. चिन्हबदलाच्या सहाय्याने (Character Encoding) संगणकावर टंकलेखन शक्य झाले तरीही सुरुवातीला तांत्रिक मर्यांदामुळे संगणकावर व इंटरनेटवर भारतीय भाषांचा उपयोग मर्यादित राहिला. यातच संगणक शिक्षीत भारतीय लोक मुख्यत्वे इंग्रजी भाषेचा वापर करत आणि भारतीय भाषांच्या संगणक टंकाकरता मोजावी लागणारी किंमत, वापर सुरू करण्याकरता करावी लागणारी क्लिष्ट प्रक्रिया, दर संगणक टंकासोबत बदलणारी कळफलक आखणी (Keyboard Layout) यामुळे भारतीय भाषांच्या संगणक टंकांचा वापर कमी राहीला आहे.[१],[२]\nव्यापारीतत्वावर मॉड्युलर सिस्टिम, सिडॅक, आयट्रांस आणि इतर छोट्या-मोठ्या आस्थापनांनी संगणक टंक भारतीय भाषांत उपलब्ध करुन दिले. काही संकेतस्थळांनी टंक प्रत्येक वेळी डाउनलोड करण्याऐवजी आपोआप डाउनलोड होणारे डायनॅमिक संगणक टंक आणि भारतीय भाषांत ईमेल, चॅट सुविधा पुरवण्यास सुरवात केली. पण बहुसंख्य सामान्य माणसांच्या दृष्टीने संगणकावरील भारतीय भाषांतील टंक सुलभ पद्धतीने, स्वतंत्र स्वरुपात (Platform Indipendant) सहज उपलब्ध नव्हते.\nखरी क्रांती विंडोज ९८ ही संग���क प्रणाली मागे पडून व वाढत्या आधुनिक युनिकोड अनुरूप (Unicode Compatible) टंकांच्या, युनिकोड अनुरूप संकेतस्थळांच्या उपलब्धतेमुळे नजरेच्या टप्प्यात दिसते आहे.\nअजुनही बहुसंख्य भारतीयांना त्यांच्या स्वत:च्या भाषेतील टंक वापरण्याकरता किमान तांत्रिक माहिती माहीत असणे श्रेयस्कर ठरते.\n१ Font व्याख्या आणि विषयाची व्याप्ती\n२ भारतीय संगणक टंकांचे प्राथमिक प्रकार\n४ देवनागरी संगणक प्रणाली Font Downloads\n४.५ विन्डोज एक्सपी मधील भारतीय भाषांसाठीची उप-प्रणाली\n४.७ वॉशिंग्टन विद्यापीठ कळपाट\n४.११ चंदास आणि उत्‍तरा\n४.१२ Anglefire संकेतस्थळा वर विविध\n४.१६ हिंदी विकिपिडीयाची भलावण\n४.१६.१ हिंदी मोझी अक्षरमाला\n४.१६.३ छहारी नेपाली / देवनागरी टाईपराइटर\n४.१७ संस्कृत विकिपिडीयाची भलावण\n४.१७.२ अक्षरमाला डाउनलोड (निःशुल्क)\n४.१८ अभिव्यक्‍ति हिंदी संकेत स्थळाची भलावण\n५ मुक्त स्त्रोत टंक\n६ युनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे\n७ मऱ्यादित उपयोगाचे टंक\n९ इतर संकेत स्थळांकरता क्‍वचित लागणारे देवनागरी टंक\n१० फक्‍त विकत मिळणारे संगणक टंक\n११ संबंधीत तांत्रिक आणि पारिभाषिक शब्द\n१२ शह आणि मात\n१३ हे सुद्धा पहा\nFont व्याख्या आणि विषयाची व्याप्ती[संपादन]\n(येथे तुलनात्मक टंक छायाचित्र हवे आहेत )\nवस्तुत: सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समुहास Font[३] असे म्हणता येइल. यास हिंदी भाषेत 'अक्षरमाला' असाही शब्द प्रचलित होत आहे.\nइंग्रजी भाषेसाठी टाईम्स न्यू रोमन (Times New Roman), एरियल (Arial) यांसारखे टंक सर्वसाधारणतः आधीपासूनच उपलब्ध असतात जे फक्‍त निवडावे लागतात. बहुसंख्य इंग्रजी टंकांना मुद्रणाधिकारांचा प्रश्न येत नाही.\nआता भारतीय भाषांमध्ये देखील पुरेसे मोफत टंक इंटरनेटवर उपलब्ध हो‍ऊ लागले आहेत. आपल्या संगणकावरील संगणक प्रणाली आणि ब्राऊझरनुसार योग्य टंक संगणकावर डाऊनलोड करुन घ्यावा. मात्र बर्‍याचदा केवळ टंक बसवणे पुरेसे ठरत नाही .\nकाही भारतीय टंक लिहीण्या/संपादण्याकरीता विशिष्ट संपादनपटलाची (Editor) आवश्यकता असू शकते.\nविशिष्ट कळफलक आखणीची (Keyboard Layout) आवश्यकता भासू शकते.\nया विशिष्ट पटलावर संपादन पूर्ण झाल्यानंतर लेखाचे इतर उपलब्ध पटलांवर किंवा प्रणालींमध्ये स्थलांतर (Cop-Paste) करण्यापूर्वी विशिष्ट रुपांतरण पद्धतसुद्धा (Transliteration) लागू शकते.\nत्यामुळे भारत���य भाषांचे संगणक टंक संबधित टंकाकरीता लागणार्‍या संपादनपटल (Editor), कळफलक आखणी (Key Board Leyout), रुपांतरण पद्धती (Transliteration) आणि मदत पाने (Help Pages) अशा संचाच्या स्वरुपात उपलब्ध होणे सोयिस्कर ठरते. त्यामुळे भारतीय भाषांतील संगणक टंक हा विषय व्यापक पातळीवर अभ्यासावा लागतो.\nभारतीय संगणक टंकांचे प्राथमिक प्रकार[संपादन]\n(हा विभाग व्यवस्थित लिहीण्यास मदत करा)\nढोबळमानाने सध्या उपलब्ध असणार्‍या भारतीय संगणक टंकांचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील:\n#वेबपेजवर उपयोगात न आणता येणारे टंक,\nवेबपेजवर वापरताना #डाउनलोड करावे लागणारे टंक,\nवेबपेज वरुन आपोआप डाउनलोड होणारे #गतिशील टंक (Dynamic Font),\nस्वतंत्र स्वरुपाचे (Platform Indipendant), युनिकोड अनुरूप टंक,\nऑन लाईन वापरता येणारे टंक.\nकाही विकत मिळणारे संगणक टंक संबधित आस्थापनांच्या मुद्रणाअधिकारांमुळे फक्त वाचण्याकरीता वापरता येतात. तसेच संगणक टंकांकरता लागणार्‍या विशिष्ट आखणीमुळे (Layout) लेख वाचताना अडचण येऊ शकते.\n(ह्या विभागाचा विस्तार करा)\nआपण वापरत असलेल्या संगणकात कोणती संगणक प्रणाली आहे हे कसे पहावे\nसंगणकातील संगणक टंक फोल्डर कसे उघडावे\nसंगणक टंक कसे स्थापन (Install) करावेत\nसंगणक टंकाची जुनी आवृत्ती कशी, केव्हा आणि का काढून (Uninstall) टाकावी \nमायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या वर्ड, एक्सेल आणि इतर संगणक प्रणालित संगणक टंक कसे निवडावेत\nकळफलक आखणी प्रकार १\nकळफलक आखणी प्रकार २\nइंटरनेट ब्राऊझर म्हणजे काय\nइंटरनेट ब्राऊझर कोणता आहे हे कसे पहावे\nमराठीत आणि देवनागरीत वाचता येऊ शकणारी संकेतस्थळे कोणती\nटंक डाउनलोड करुन नंतर वाचणे म्हणजे काय\nगतिशील टंक (Dynamic Font) म्हणजे काय\nयुनिकोड अनुरूप टंक म्हणजे काय\nयुनिकोड यू. टी. एफ.-८ (UTF-8) काय आहे\nइंटरनेट ब्राऊझरमध्ये युनिकोड अनुरूप टंक कसे वापरावेत\nइंटरनेट ब्राऊझचा रचनाबदल (Encoding) म्हणजे काय\nइंटरनेट ब्राऊझरमध्ये भाषा कशी निवडावी\nइंटरनेट ब्राऊझरचा रचनाबदल आपल्या पसंतीनुरुप करणे (User Defined Encoding) म्हणजे काय तो केव्हा व कसा करावा\nइंटरनेटवर युनिकोडच्या सहायाने भारतीय भाषांतील संगणक टंक वापरुन कसे लिहावे\nदेवनागरी संगणक प्रणाली Font Downloads[संपादन]\nबराहा ही भारतीय भाषांत सहजतः लेख लिहीण्या करीता बनवलेली सोपी संगणक लेखन प्रणाली आहे. ही संगणक लेखन प्रणाली भारतीय भाषेतील शब्दांवर विविध प्रकारच्या प्रक्रीया सुलभतेने ���रते. त्यामुळे संगणकावरील विविध कामे, जसे की विविध दस्तावेज (Word Application),internet आणि Web Pages वर लिहीणे, इ मेल लिहिणे, संगणका वरील कार्यालयीन कामे आपण आपल्या स्वत:च्या मातृभाषेत करु शकतो.बराहायुनिकोड ला सपोर्ट करते.अधिक माहिती साठी बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख वाचावा\nUnicode technology मुळे आणि बराहा (roman marathi) मधे लिहिलेला मचकूर direct मराठीत convert होतो ज्याने करुन मराठीत लिहिणे सहज शक्य होते. सर्व प्रथम बराहा software download/install करावे लागेल. त्या नंतर 'बराहा direct' नावाचे software सुरु करावे लागेल. Software सुरु झाले की त्यात खालिल प्रमाणे settings कराव्यात: Indian Language - Hindi-Marathi Activation Keyboard वरील F11किंवा F12 इंग्रजी किंवा मराठी हवे ते एका नंतर एक लिहीता येते. Output Format -internet/webapage वर लिहीण्या करीता Unicode .\nबाकीच्या editors (Word, Notepad, etc)करीता ANSI निवडा.संबधीत Editor madhye पण बराहा देवनागरी Font निवडा.\nItranslator हा संगणक टंक #Itrans पेक्षा वेगळा आहे.\nसरस्वती IME युनिकोड प्रणाली\nविन्डोज एक्सपी मधील भारतीय भाषांसाठीची उप-प्रणाली[संपादन]\n'थंडरबर्ड|थंडरबर्ड' हे ईमेल सॉफ्टवेअर मराठीतून ईमेल पाठवण्यासाठी तसेच आलेले मराठी ईमेल वाचण्यासाठी उपयुक्त आहे. हे सॉफ्टवेअर मोझीला.ऑर्ग ह्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.\nवॉशिंग्टन विद्यापीठ|वॉशिंग्टन विद्यापीठ]कडून देवनागरीसाठी कळपाटाच्या (कीबोर्ड) जुळणीचे (मॅपींग) सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ह्या जुळणीचा उपयोग करून वर्डपॅड किंवा तत्सम युनिकोडमध्ये शब्दरचना करू शकणार्‍या सॉफ्टवेअरमध्ये रचलेला मजकूर आपण विकिपीडियामध्ये कॉपी - पेस्ट करु शकता.\nदेवनागरी लिपीत लिहिण्यासाठी [तख़्ती|तख़्ती] या सॉफ्टवेअरचाही उपयोग करता येतो.\n(या विभागाचे भाषांतर करा)\nAnglefire संकेतस्थळा वर विविध[संपादन]\nआरती,शिवाजी०१,शिवाजी०२,शिवाजी०५,किरण,देव,मराठी लेखणी,मराठी सरस,मराठी शारदा,मराठी तिरकस,मराठी रौप्य,मराठी वक्र,मराठी कनक,मराठी पंकज\nछहारी नेपाली / देवनागरी टाईपराइटर [संपादन]\nअभिव्यक्‍ति हिंदी संकेत स्थळाची भलावण[संपादन]\nहर्ष कुमार यांचे शुषा टंक\nशुषा कि बोर्ड ले आउट\nयुनिकोड मध्ये टंक डाउनलोड न करता ऑनलाईन लिहिणे[संपादन]\nमायक्रोसॉफ्ट संगणक प्रणालीतील अंगभूत टंक - अनेक मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणाली (जसे विंडोज २०००, विंडोज एक्स.पी., इ) मध्ये युनिकोड टंक अंगतःच असतात. काही छोटे बदल करताच ही सुविधा वापरता येते.\nगमभन गमभन टंकलेखन सुविधा हि बाळबोध Beta आवृत्ती आहे.\nअनेक भारतीय भाषा एकाच वेळी\nफकत संबधीत वेबपेजवर अथवा इमेल लिहीण्या करीता वापरता येणारे Online संगणक टंक\nविकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari\nइतर संकेत स्थळांकरता क्‍वचित लागणारे देवनागरी टंक[संपादन]\nभारतीय माहिती तंत्रज्ञान विभागने उपल्बध केलेले युनिकोड टंक\nदैनिक सकाळ पुरस्कृत युनिकोड रघु टंक\nदैनिक लोकमत पुरस्कृत मिलेनियम वरुण टंक\nदैनिक पुढारी पुरस्कृत टंक\nदैनिक सामना पुरस्कृत प्रियांका टंक\nमहाराष्ट्र शासन संकेत स्थळा करिता लागणारे टंक\nकिरण टंक काही संकेतस्थळे हे टंक वापरतात.युनिकोड सपोर्ट नसलेली मोफत संगणक टंक प्रणाली]\nफक्‍त विकत मिळणारे संगणक टंक[संपादन]\nडाटाफ्लो संकेत स्थळ DTPकरिता लागणारे सर्वात जुनी संगणक प्रणाली आणि सर्व प्रमूख वृत्त्पत्रांना टंक प्रणाली पुरवण्याचा दावा करते.\nप्रिया टंक व्यावसायिक उपयोगा करिता Licence Copy आवश्यक\nमॉड्युलर इन्फोटेक हि भारतिय भाषांकरिता सर्वात जुनी व्यापारीक तत्वा वरील आघाडीचे संगणक टंक पुरवणारी अस्थापना आहे.'श्री लिपी 'या नावाने त्यांचे टंक वापरले जातात.हि अस्थापना मुद्रणाधिकारांस अत्यंत महत्व देते.वाचण्या साठीचे टंक:हे टंक फक्‍त वाचना साठी वापरावेत लिहीण्या साठी नाही.[८][९]२२०० पेक्षा जास्त पद्धतीचे टंक पुअरवण्याचा यांचा दावा असतो.(बहुधा युनिकोड सपोर्ट उपलब्धते बद्दल निश्चित कल्पना नाही.ह्या बद्दल अधिक माहिती हवी आहे.)[१०]\nसुगम ९८देवनागरी करिता मायक्रोसॉफ्ट विंडोज९८ वर चालणारे युनिकोड टंक उपलब्ध असल्याचा दावा यांचे संकेतस्थळ करते.\nसि डॅक चे लिप टंक हे टंक श्रीलिपी पेक्षा नविन आहेत.आत्‍ता पर्यंत उपलब्ध माहिती नुसार ते युनिकोड सपोर्ट करत नाहीत.\nदैनिक लोकसत्‍ता पुरस्कृत गंगल टंक[११]\nटंक तयार करण्या करिता संगणक प्रणाली\nसंबंधीत तांत्रिक आणि पारिभाषिक शब्द[संपादन]\nसंगणक टंक वापरताना येणार्‍या अडचणींचे स्वरुप:\nतांत्रिक संज्ञांची माहिती आणि पारिभाषिक शब्द\nवापर सुरु करण्या करिता करावि लगणारी क्लिष्ट प्रक्रिया,\nप्रमाणिकरणाचा अभाव: दर संगणक टंका सोबत बदलणारे किबोर्ड ले आउट्स\nलिखीत मजकुर सुबक वाचनीय स्वरुपात वेगाने मांडण्याचे काम टंक लेखन करते.हाताने लिहीलेल्या मजकुराला हस्त लिखित,Type केलेल्या मजकुरास टंकलिखीत आणो छापील मजकुरास मुद्रीत असे म��हणण्याचा प्रघात आहे.त्याप्रमाणेच कदाचित संगणकावर लिहीलेल्या मजकुरास संगणक लिखीत असे म्हणता येइल का या बद्दलचे व संबधित पारिभाषिक शब्दांबद्दलचे आपले मत चर्चा पानावर मांडावे.\nवेब पेज वरील शब्दचित्रे आणि colour loss\nभारतीय भाषातील संगणक टंक कसे वापरावेत\nयुनिकोड,कॅरॅक्टर एनकोडिंग, संगणक टंक विकिपीडिया इंग्रजी आवृत्‍ती\nऑपरेटिंग सिस्टिम,मायक्रोसॉफ्ट विंडोज,ग्नू लिनक्स\nमायबोली हितगुज माहीतीची देवण घेवण\n'याहू ग्रुप मराठीपीपल २' वरील चर्चा\nयाहू ग्रुप देवनागरीतील चर्चा\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २००७ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/news/birthday-special-everything-know-prajakta-mali/", "date_download": "2018-10-16T19:06:46Z", "digest": "sha1:YIDYF435GI6BXQ6ORQWANDDOKGYE2KWA", "length": 8874, "nlines": 47, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Birthday Special : Everything to know about 'Prajakta Mali' - Cinemajha", "raw_content": "\nप्रेक्षकांचा लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस. या निमित्त जाणून घेऊ तिच्या विषयी काही खास गोष्टी.\nअभिनेत्री प्राजक्ता माळी हीचा जन्म ८ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आई गृहिणी तसेच वडील पोलिस दलात कार्यरत आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून आपण तिला पहिले यानंतर प्राजक्ताने ‘प्लेझंट सरप्राईज’ या नाटकातुन रंगभूमीवर पदार्पण केले. पार्टी हा तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.छोट्या पडद्यावरील ‘गुडमॉर्निंग महाराष्ट्र’, ‘गाणे तुमचे आमचे’, साम मराठीवरील ‘सुगरण’, ‘फिरूनी नवीन जन्मेन मी’ या कार्यक्रमांमध्ये ती झळकली. ‘सुवासिनी’ या मालिकेमुळेच तिला केदार शिंदेच्या ‘खो-खो’ या सिनेमात काम करण्याचीही संधी मिळाली होती. झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत मेघना हे पात्र तिने साकारले होते. तिची नकटीच्या लग्नाला यायंचं हं ही मालिकाही लोकप्रिय झाली होती. याशिवाय प्राजक्ताचे प्लेझंट सरप्राईज हे नाटक रंगभूमीवर बरेच गाजले. या नाटकात अभिनेता सौरभ गोखले तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता.\nप्र���जक्ताच्या हातावर ‘ओशो’ असा टॅटू काढला आहे यावरून तिची ओशोंवर श्रद्धा असल्याचे समजते. विशेष म्हणजे तिने ‘रेशीमगाठी’ दरम्यान ओशो वर आधारित साहित्य वाचन केले आहे. तसेच त्यांच्या सीडी देखील ऐकल्या आहेत. प्राजक्ताच्या मते सतत जगण्याची प्रेरणा देत राहील असा टॅटू करण्याची तिची इच्छा या टॅटू मुळे पूर्ण झाली. या टॅटू विषयी सांगताना ती म्हणाली , “ओशो हे कुठल्या धर्माचे नाहीत. त्याप्रमाणेच मी धर्म, जात असे काही मानत नाही. ओशोंचे विचार ऐकल्यावर मी खूप प्रभावित झाले. अभिनेत्री असल्याने तो कोणाला दिसून येऊ नये यासाठी तो बोटांच्या मधल्या गॅपमध्ये गोंदवायचा होता पण तिथे फारसे मांस नसल्याने तो तिथे न गोंदवता मनगटाच्या जवळ गोंदावे लागले”.\nपुण्यातील ललित कला केंद्राची ती विद्यार्थिनी आहे. तिचा अभिनयाचा पाया ललित केंद्रामध्येच मजबूत झाला व तिने काही दिवस नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले आहे. प्राजक्ताच्या कुटुंबातील एकही व्यक्ती कला क्षेत्रामध्ये नाही. पण तिच्या आईला कलेची लहानपणापासूनच खूप आवड होती, मात्र त्यांना कधी संधी मिळाली नाही. असे असल्या मुले आल्या मुलीने या क्षेत्रात करिअर करावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे अभिनेय क्षेत्रातील प्रेरणास्थान ती आपलय आईला मानते.\nदिवंगत दिग्दर्शक संजय सुरकर यांच्या २००७ मध्ये रिलीज झालेल्या ‘तांदळा एक मुखवटा’ या सिनेमात प्राजक्ता सर्वप्रथम झळकली होती. त्यानंतर दिवंगत निर्मात्या-अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या ‘सुवासिनी’ या मालिकेत ‘सावी’ हे पात्र साकारण्याची संधी तिला मिळाली. या मालिकेमुळे प्राजक्ता सर्वप्रथम प्रकाशझोतात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भविष्यकाळात तिला नृत्य क्षेत्रातील पीएच.डी करण्याची ईच्छा असून समाज व्यवस्था सुधारण्यासाठी राजकारणात देखील येण्याची इच्छा आहे.\nसध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टी प्रचंड वेगाने वाढत चाली आहे .अनेक दिग्गज दिग्दर्शक मंडळी प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती करत असून अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i071029041751/view?switch=desktop", "date_download": "2018-10-16T18:53:18Z", "digest": "sha1:4DLS6KYKPS5UENQ5AYK2IRHFRUBMTKDW", "length": 6502, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मोरोपंत", "raw_content": "\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nमराठी मुख्य सूची|मर��ठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|\nपवित्र नद्यांची व स्थलांची वर्णनें\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.\nमोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nपवित्र नद्यांची व स्थलांची वर्णनें\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nमोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत.\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करूण रस त्याचा अंगभूत आहे.\nकेकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करूण रस त्याचा अंगभूत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/16976", "date_download": "2018-10-16T19:13:56Z", "digest": "sha1:CQEW6O72CDRKOXWUXFDYK3BC6EEIVUJ2", "length": 29440, "nlines": 315, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वर्षाविहार २०१० : यू. के.' ज रिसॉर्ट (मुंबई/पुणे बस रुटच्या माहिती सह) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वर्षाविहार २०१० : यू. के.' ज रिसॉर्ट (मुंबई/पुणे बस रुटच्या माहिती सह)\nवर्षाविहार २०१० : यू. के.' ज रिसॉर्ट (मुंबई/पुणे बस रुटच्या माहिती सह)\n२६ मे : वर्षाविहाराच्या दवंडीची दवंडी आली आणि मायबोलीवर नव्याने आनंदाची लकेर उठली.\n८ जून : प्रत्यक्ष दवंडी झाली, वर्षाविहाराचं ठिकाण जाहीर झालं आणि यू.के.’ज्‌ रिसॉर्ट हे नाव मायबोलीवर सर्वतोमुखी झालं.\n... आणि आज हा वर्षाविहार-२०१०च्या सविस्तर माहितीचा धागा आलाय तुमची उत्सुकता शमवायला.\nएखाद्या गोष्टीची खुमारी वाढवत न्यायची असेल तर ती अशी\nगेली सात वर्षं चालू असलेला हा वर्षाविहाराचा उपक्रम आह��च तसा नाविन्यपूर्ण, लज्जतदार, खुमासदार, हवाहवासा वाटणारा\nतर मंडळी, मायबोली घेऊन येत आहे वर्षाविहार-२०१०...\nएक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इतर अनेक उपक्रम, इथे चालणार्‍या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा ;)) याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहारादिवशी. वविदिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात.\nयंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे १८ जुलै २०१० या दिवशी, खोपोली इथल्या यू.के.’ज्‌ रिसॉर्टच्या साथीनं. पाऊस तर दरवर्षी असतोच संगतीला.\nपण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवशी करणं गरजेचं आहे.\nत्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्‍यांची नावनोंदणी.\nवविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/पत्नी/मुले) येऊ शकतात. इच्छुक मायबोलीकरांनी त्यासाठी vavi@maayboli.com या पत्त्यावर ई-मेल करायची आहे.\nनावनोंदणी करताना सभासदांनी खालील गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे.\n२. मायबोलीचा user id\n३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)\n४. कुठल्या शहरातून येणार (मुंब‌ई, पुणे इ.)\n५. आपला नेहमी वापरात असलेला email id\n६. सहभागी होणार्‍या एकूण व्यक्तींची संख्या (प्रौढ/ मुले).\n७. लहान मुले (६ ते १० किंवा ३ ते ५ वयोगट) असल्यास त्यांचे वय\n८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार\n९. पैसे कसे भरणार\nनावनोंदणीची अंतिम तारीख आहे ११ जुलै २०१०.\nएकूण इच्छुकांच्या संख्येनुसार बसभाडे ठरवण्यास मदत होते. त्यामुळे लवकरात लवकर आपली नावनोंदणी करा.\nनावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.\nवर्षाविहार-२०१० साठी वर्गणी आहे :\nप्रौढ : रु. ६५० प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ४००, बस : रु. २००, इतर खर्च : रु. ५०)\nमुले (वय ६ ते १० वर्षे) : रु. ४०० प्रत्येकी.\n५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.\n(इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.)\nपुणे आणि मुंबई इथे ११ जुलै २०१० या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.\nपुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००\nमुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ११ जुलै २०१०, सं. ५.३० ते ८.००\nसमजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.\nस्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.\nऑनला‌ईन पैसे भरणार्‍यांना ज्या अका‌ऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.\nमुंब‌ई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.\nवर्षाविहार-२०१० संयोजन समिती :\nप्रणव कवळे (प्रणव कवळे) फोन : ९७३००१८१२८\nसचिन (सचिन_dixit) फोन : ९८९०८२०७००\nराजेश जाधव (राज्या) फोन : ९८८१४९८१८९\nमल्लीनाथ (MallinathK) फोन : ९९६०३६६५६६\nविनय भिडे (विनय भिडे) फोन : ९८२०२८४९६६\nनिलेश वेदक (नील वेद) फोन : ९७०२७२१२१२\nकविता नवरे (कविता नवरे)\nअमित देसाई (असुदे) फोन : ९३२१९१७२१५\nआनंद केळकर (आनंद्_सुजू): ९८२०००९८२२\nhttp://uksresort.com/ या दुव्यावर यू. के.’ज्‌ रिसॉर्टची अधिक माहिती मिळू शकेल.\nआपल्याला काही शंका असल्यास आपण इथे मेसेज टाकू शकता अथवा vavi@maayboli.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.\nगेल्या वर्षी मावळसृष्टी इथे पार पडलेल्या ववि-२००९ला मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय यांची विक्रमी उपस्थिती होती. तो विक्रम यंदा मोडला जावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.\nवविची रुपरेषा साधारण अशी असेल......\nसकाळी ९.०० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील\nसकाळी ९.३० ते १०.०० न्याहारी करुया\n१०.०० ते १०.३० स्विमिंगपूलात उतरण्यासाठीचे चेंजिंग\n१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल व इतर उपलब्ध राईड्स/रेन डान्स मधे धम्माल मस्ती\n१२.३० ते १.०० परत चेंजिंग\n१.०० ते २.०० जेवण\n५.०० वाजता चहा व बिस्किट्स\n५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्‍या बस मधून प्रयाण.\nतेव्हा, भेटू या, २०१०च्या वविला\nमुंबईच्या बस रुटची माहिती खालील प्रमाणे\n१) बस बोरिवली नॅशनल पार्कहून सुटेल वेळ ५.४५ am (ह्या स्टॉपकरता श्री. विनय भिडे ह्यांच्याशी संपर्क साधावा)\n२) जोगेश्वरी हायवे (जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड कॉर्नर) - ६.२० am\n३) दीनदयाळ नगर मुलूंड (पुर्व) ६.२५ am (ह्या स्टॉपकरत�� श्री. आनंद केळकर ह्यांच्याशी संपर्क साधावा)\n४) ऐरोली ब्रिज ७.१० am\n५) ऐरोली सेक्टर ५: ७.१५ am\n६) वाशी ७.३० am\n७) कळंबोली मॅकडोनल्ड (एक्स्प्रेस हायवेचा स्टार्ट) ८.०० am\nमुंबई रुट संदर्भात काही शंका असल्यास कृपया १० जुलै पर्यंत इमेल करा किंवा ११ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० ते ७.३० ह्या वेळेत श्री विनय भिडे ह्यांना शिवाजी पार्क येथे प्रत्यक्ष भेटून किंवा फोन करुन संपर्क साधावा.\nपुणे बस रुटची माहिती खालील प्रमाणे\nबसचा रंग - पांढरा / केशरी - (अंबिका ट्रॅव्हस)\n१) बस सावरकर भवनहून (बाल गंधर्वच्या पाठीमागे) सुटेल वेळ - ६.१५ am (६ ते ६.१५ पर्यंत बस तिथे थांबेल)\n२) डेक्कन - ६.३० am (बसस्टॉप समोर)\n३) राजाराम पुल - ६.४५ am (सिंहगड रोड्-व्यंकटेस्वरा हॅचरीज)\n४) कोथरुड (किमया हॉटेल) - ७.०० am\nप्रत्तेकाने वेळेपुर्वी तेथे उपस्थित रहाणे आवश्यक आहे.\nपिंपरी-चिंचवडहुन येणार्‍यांनी कृपया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या फाट्याजवळ थांबावे, त्यांना तिथुन पिक केले जाईल.\nनोंदणी केलेल्या सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्‍या मंडळींची नाव इमेल करुन कळवावी, ही माहिती वहातूक कंत्राटदाराला परवान्यासाठी लागणार आहे. ज्या मेंबर्सनी थांबा कळवला नसेल तर ते कोथरूड येथे बसणार आहेत असे ग्रूहीत धरले जाईल.\nसुचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट्/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील) पाण्यात उतरताना शक्यतो कॉटनचे कपडे/ जीन्स वगैरे गोष्टी टाळाव्यात)\nकविता नवरे आणि प्रीति छत्रे\nकविता नवरे आणि प्रीति छत्रे यांचा नंबर का बरे दिलेला नाही\nमंजिरी सोमण, शक्यतो कुठल्याही\nशक्यतो कुठल्याही सार्वजनिक धाग्यावर महिला सभासदांचा फोन नंबर द्यायचा नाही असा सर्वसाधारण संकेत आहे आणि मायबोलीवर तो कटाक्षाने पाळण्यात येतो.\nएकन्दरीत बघता, गेल्यावर्षीचा उच्चान्कही मोडीत निघेल यन्दा अस वाटतय\nसन्योजक मण्डळाला हार्दीक शुभेच्छा\nमाझं आणि मोदक चं confirmation\nमाझं आणि मोदक चं confirmation नक्की. पण आम्हांला कल्याण ला pick up n drop मिळेल ना\nमहिला सभासदांचा फोन नंबर\nमहिला सभासदांचा फोन नंबर द्यायचा नाही>>>>>> हे जरा 'जाचक' वाटतंय\nवा मस्तच... योग्या तयार ना रे\nयोग्या तयार ना रे\nमंजात्या, त्यापेक्षा फोन नं.\nमंजात्या, त्यापेक्षा फोन नं. दिल्यावर जा��्त जाच होतो बरं....\n>>>> हे जरा 'जाचक' वाटतंय\n>>>> हे जरा 'जाचक' वाटतंय <<<<\nअग मग तुझा नम्बर देऊन बघ त्यात है कै नै कै\nलिंबु, माझा नं दिला तर जाच\nलिंबु, माझा नं दिला तर जाच वाढेल\nलिंबु, माझा नं दिला तर जाच\nलिंबु, माझा नं दिला तर जाच वाढेल<<\nजाच म्हटल्यावर झाले गोळा ....\nजाच म्हटल्यावर झाले गोळा .... नेहमीचे यशस्वी\nनेहमीच्या यशस्वींनो, दिवे घ्यालच\n(जे लोक वविला येणार नाहीत त्यांना कोणता जाच करावा बरं :गहन विचारत पडलेली बाहुली: :फिदी:)\nजे लोक वविला येणार नाहीत\nजे लोक वविला येणार नाहीत त्यांना कोणता जाच करावा बरं >>>>> लले, त्याची काळजी नकोच.... ववि-वृ. मुळे त्यांच्यावर आपोआप च जाच होणारच आहे नंतर आणि त्यात तुझाच हात असणार आहे याबद्दल मला तीळमात्र शंका नाहिये\nववि-वृ. मुळे त्यांच्यावर आपोआप च जाच होणारच आहे नंतर आणि त्यात तुझाच हात असणार आहे याबद्दल मला तीळमात्र शंका नाहिये >>> मंजे\nघे, घे, बोलून घे. वविला एकदा हजेरी लाव, मग बघ, इतकी मजा येईल तुला की दुसर्‍या दिवशी सर्वात आधी तूच वृत्तांत लिहायला सरसावशील.\nसर्वात आधी तूच वृत्तांत\nसर्वात आधी तूच वृत्तांत लिहायला सरसावशील. >>>>> मी लिहिणार्‍यांमधे नाहीये ना, प्रतिसाद देऊन बापाचं काहीही न जाणार्‍या गटातली सगळ्यात वरची सभासद आहे\nप्रतिसाद देऊन बापाचं काहीही न\nप्रतिसाद देऊन बापाचं काहीही न जाणार्‍या गटातली सगळ्यात वरची सभासद आहे\n>> काय चालवलय तुम्ही दोघींनी आँ \nकाय चालवलय तुम्ही दोघींनी आँ\nकाय चालवलय तुम्ही दोघींनी आँ >>> जे आम्ही इतकी वर्षं करत आलोय तेच...\nलले सांग की , सायकल, स्कूटर.\nलले सांग की , सायकल, स्कूटर. गाडी, रिक्षा, विमान, जहाज...\nपिक्-अपच्या ठिकाणांची यादी थोड्याच दिवसांत जाहीर केली जाईल.\nजे आम्ही इतकी वर्षं करत आलोय\nजे आम्ही इतकी वर्षं करत आलोय तेच...<<<<<<<<लले म्हणकी स्पष्ट...जाच\nया वर्षी आम्चे पन (कदाचीत)\nया वर्षी आम्चे पन (कदाचीत) मंडळीसह प्रगटीकरन होउ शकेल\nअरे पण या रीसॉर्ट मध्ये कुठेच\nअरे पण या रीसॉर्ट मध्ये कुठेच पाउस पणी दीसत नाही आहे\nअकुरडी / निगडी तुन कोणि जाणार\nअकुरडी / निगडी तुन कोणि जाणार आहे का \nयन्दा मी येण्याची शक्यता\nयन्दा मी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्यातुनही कोलमडत चाललेले बजेट आठ-दहा जुलै पर्यन्त किती सावरल जातय यावर सारे काही अवलम्बुन असेल\nप्रसाद येच नक्की, त्यानिमित्ताने आपली भेत होइ��्..:स्मित:\nअरे पण या रीसॉर्ट मध्ये कुठेच पाउस पणी दीसत नाही आहे >>> १८ जुलै ला आख्ख्या खोपोलीत पाउस असेल्,आणि नसलाच तर चिंता नसावी , स्विमिंग पूल आणि मिनी वॉटर पार्क आपली वाट बघत आहे. ठरवून आपण लोकांना पाण्यात लोटू किंवा उचलून फेकू शकतो..:डोमा:\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 23 2010\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5222302229100992308&title=Maharshtra%20arogya%20vidnyan%20vidyapeeth%20signs%20Mou%20with%20international%20Universities&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:14:07Z", "digest": "sha1:227QWRHYH4W7AHSDHHORXFTIDFMY33YA", "length": 9186, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आयुर्वेदाच्या प्रसारासाठी जागतिक विद्यापीठांशी करार", "raw_content": "\nआयुर्वेदाच्या प्रसारासाठी जागतिक विद्यापीठांशी करार\nमुंबई : जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा शास्त्रोक्त प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र (इंटरनॅशनल एज्युकेशन हब) उभारण्यात आले असून, जगभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांतर्गत संशोधन, विद्यार्थी देवाणघेवाण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.\nमुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री पॉल पापलीया, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या उपस्थित या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जवळपास ४० सामंजस्य करार करण्यात आले.\nया वेळी पुण्यातील डॉ. हरिश पाटणकर यांनी नेदरलँडच्या प्रेमदानी आयुर्वेद क्लिनिकचे, डॉ. प्रियांका चोरगे यांनी जर्मनीतील आयुर्योगालयचे, डॉ. कुशाग्र बेंडाळे यांनी ऑस्ट्रेलियाचे, तर डॉ. आस्मा इनामदार यांनी अबुधाबीचे प्रतिनिधित्व केले.\n‘आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी या सामंजस्य करारांचा उपयोग होईल’, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल��, ‘जगभरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे सकारात्मक बदल होईल. सर्वांनी ज्ञानाची व कार्याची देवाणघेवाण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अनेक जणांना अनेक संधी उपलब्ध होतील.’\n‘या उपक्रमामुळे संशोधनात्मक कार्य करण्यास व आयुर्वेदाला जगासमोर शास्त्रीय भाषेत मांडण्यास फार मोलाची मदत होईल’, असे केशायुर्वेदचे संचालक डॉ. हरिश पाटणकर यांनी सांगितले.\nडॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले.\nTags: मुंबईमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठआंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्रदेवेंद्र फडणवीसMumbaiInternational Education HubC. Vidyasagar RaoDevendra FadanvisAyuervedDr. Dilip MhaisekarDr. Harish Patankarप्रेस रिलीज\nहिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी ‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ ‘अल्पसंख्याकांच्या योजनांची जनतेला माहिती द्या’ आठवलेंनी घेतली फडणवीस यांची भेट पालघरमधील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=81&page=2", "date_download": "2018-10-16T19:47:57Z", "digest": "sha1:L37I4U7AXH3VAG24MJSRQNTIRYT33XLK", "length": 4637, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "सामाजिक अभ्यास", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nऑटिस्टिक मुलांच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या अनुभवी तज्ज्ञांचे कानमंत्र देणारं हे पुस्तक ऑटिस्टिक मु..\nVivek Ani Vidroh |विवेक आणि विद्रोह\nविद्रोहाची शक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणातच वापरली गेली पाहिजे याचे भान राखणारा आणि विध्वंसाबर..\nडॉ. सदानंद नाडकर्णी यांच्या चिंतनपर लेखांचा हा संग्रह. समाजवादी विचारांच्या डॉ. नाडकर्णी यांनी प्रस..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537582", "date_download": "2018-10-16T18:58:00Z", "digest": "sha1:4M4BVLPOM2UJI5Q5H7AYDY6CF2JWLFVI", "length": 5414, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "परप्रांतीय लोकांनी मुंबईच्या वैभवात भर घातली ; देवेंद्र फडणवीस - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » परप्रांतीय लोकांनी मुंबईच्या वैभवात भर घातली ; देवेंद्र फडणवीस\nपरप्रांतीय लोकांनी मुंबईच्या वैभवात भर घातली ; देवेंद्र फडणवीस\nऑनलाईन टीम / मुंबई :\nउत्तर भारतीय आणि अन्य राज्यातून येणाऱया लोकांनी महाराष्ट्राच्या वैभावात भर घातली आहे. परप्रांतातून आलेल्या लोकांनी आपले योगदान देऊन मुंबईला महान बनवले, मुंबईचा गौरव वाढवला असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री केले आहे.\nघाटकोपर स्टेशन रोडवरील चौकाचे शिक्षणमहर्षी आय.डी.सिंह असे नामकरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी त्यांनी सिंह यांच्या कार्याचा गौरव केला.हिंदी हायस्कूलच्या बैजनाथ साबू सभागृहात हा कार्यक्रम झाला. आय.डी.सिंह यांचे जीवन शिस्तबद्ध होते. त्यांनी हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.त्यांच्या प्रयत्नामुळे आज हिंदी विद्या प्रचार सभेच्या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. उत्तर भारतीयांनी मुंबईच्या लौकिकात आपल्या कार्याने भरच घातली आहे,असे फडणवीस यांनी सांगितले.\nजीएसटी दर असणार समाधानकारक\nमुंबई जलशुद्धीकरणसाठी सौरऊर्जेचा वापर\nजीएसटी बदलामुळे देशात 15 दिवस आधीच दिवाळी : पंतप्रधान\nपालघरमध्ये एका रात्रीत 82 हजार मते कशी वाढली : शिवसेना\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i71209192226/view?switch=desktop", "date_download": "2018-10-16T18:53:32Z", "digest": "sha1:HZIJBH4GNWIBZX6K3CSCW4SQGLASBIZ7", "length": 8818, "nlines": 135, "source_domain": "www.transliteral.org", "title": "आरती संग्रह", "raw_content": "\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nमराठी मुख्य सूची|आरती संग्रह|\nसगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti. पांडुरंग हे विठ्ठल, विठोबाचे एक नाव आहे. मूळ ठिकाण पंढरपूरला दक्षिणकाशी म्हणतात. पांडुरंग कृष्ण अवतार आहे. Vithal, or Vitthal, or Vithoba, or...\nहिंदू धर्मात शंकराला (‍शिव,महादेव,पशुपतीनाथ,गंगाधर,सांब,नटराज) सर्व देवांत सर्वांत वरचे स्थान आहे. वेदांत शिवाचे नाव रुद्र आहे. पत्नी पार्वती जगन्माता असून पुत्र कार्तिकेय आणि गणेश होत. ब्रम्हा-विष्णू-महेश यापैकी महेश म्हणजे शंकर...\nपूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.The poem composed in praise of God is Aarti.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dengue-maharashtra-and-karnataka-12648", "date_download": "2018-10-16T19:22:13Z", "digest": "sha1:RQSUKCKNKF5T3PVM2P6LO2L6O3SQBF3G", "length": 14739, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "dengue in maharashtra and karnataka लक्षणावर उपाय, विकाराचे काय? | eSakal", "raw_content": "\nलक्षणावर उपाय, विकाराचे काय\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nमहाराष्ट्रासह देशातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या प्रम���ख राज्यांमधील नागरिक डेंगी आणि चिकुनगुनियाच्या तापाने फणफणले आहेत. एडिस इजिप्ती या डासांपासून संसर्ग होणाऱ्या या कीटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात जानेवारीपासून आतापर्यंत 40 हजार रुग्णांना डेंगी झाला असून, त्यात 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लक्षणांच्या आधारावर उपचार, हाच या आजारावर रामबाण उपाय असल्याने ताप कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे पॅरासिटेमॉल हे औषध अशावेळी उपयुक्‍त ठरते.\nमहाराष्ट्रासह देशातील कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल या प्रमुख राज्यांमधील नागरिक डेंगी आणि चिकुनगुनियाच्या तापाने फणफणले आहेत. एडिस इजिप्ती या डासांपासून संसर्ग होणाऱ्या या कीटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात जानेवारीपासून आतापर्यंत 40 हजार रुग्णांना डेंगी झाला असून, त्यात 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लक्षणांच्या आधारावर उपचार, हाच या आजारावर रामबाण उपाय असल्याने ताप कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे पॅरासिटेमॉल हे औषध अशावेळी उपयुक्‍त ठरते. त्यामुळेच देशभरात डेंगी आणि चिकुनगुनियामुळे पॅरासिटेमॉल आणि ते एकत्र करून दिल्या जाणाऱ्या या औषधाची मागणी वाढली आहे. \"नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऍथॉरिटी'ने (एनपीपीए) पॅरासिटेमॉलची किंमत 35 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेऊन रुग्णांना निश्‍चितच दिलासा मिळेल. मात्र हा एक आनुषंगिक उपाय आहे, हे लक्षात घ्यायला हवे. चिकुनगुनियाच्या 17 हजार रुग्णांची नोंद राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात (एनव्हीबीडीसीपी) करण्यात आली आहे. देशात सर्वाधिक चिकुनगुनिया कर्नाटकमध्ये असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात आढळलेल्या एक हजार 24 रुग्णांपैकी 95 टक्के चिकुनगुनियाचे रुग्ण पुणे शहरातील आहेत. ताप, थंडी, अंग, सांधेदुखी अशी या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, कीटकजन्य रोगांचा इतक्‍या मोठ्या प्रमाणात उद्रेक होणे, हेच सरकारी यंत्रणांचे मोठे अपयश आहे. त्यामुळे पॅरासिटेमॉलच्या किमती कमी करण्याचे पाऊल योग्य असले तरी खरे आव्हान हे प्रतिबंधात्मक उपायांचे आहे. लक्षण नाहीसे झाले म्हणजे रोग गेला असे नाही, हे जसे खरे आहे, तसेच औषधांच्या किमती कमी करून कीटकजन्य आजारांची मूळ समस्या हटणार नाही.\nदेशात या वर्षी सरासरीपे���्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने मेमध्येच दिला होता. स्वच्छ पाण्यावर पैदास होणारे एडिस इजिप्तीसारखे डास वाढणार असल्याचे स्पष्ट चित्र त्या वेळी दिसत होते. त्या वेळी डासांचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना करायला हव्या होत्या. त्याबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या; प्रत्यक्षात मात्र कोणतेच पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे तापाने फणफणाऱ्यांची संख्या देशभर वाढताना दिसत आहे.\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s4000-bronze-price-p9eSaU.html", "date_download": "2018-10-16T19:42:12Z", "digest": "sha1:S7TNCMS4B7WLXRPOMAZALRWZ75Q65BV3", "length": 14161, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्४००० डिजिटल कॅमेरा\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 6,000)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 3 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ वैशिष्ट्य\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-d3100-red-price-p9eQaf.html", "date_download": "2018-10-16T19:21:44Z", "digest": "sha1:GH7XD3YEXHCOETIASHAWOS3LUGBCHJ5G", "length": 16037, "nlines": 417, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन द३१०० रेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन द३१०० रेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन द३१०० रेड किंमत ## आहे.\nनिकॉन द३१०० रेड नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन द३१०० रेडफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन द३१०० रेड सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 27,950)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन द३१०० रेड दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन द३१०० रेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन द३१०० रेड - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 47 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन द३१०० रेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन द३१०० रेड वैशिष्ट्य\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-115080400022_1.html", "date_download": "2018-10-16T18:30:03Z", "digest": "sha1:QZW5TPUIWS43K3FK5L2LZPYF6MY2NCUR", "length": 6819, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओ के गुड नाइट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nओ के गुड नाइट\nमॅनेजर आणि त्याची सेक्रेटरी हॉटेलात जातात पलंगावर जाताच मॅनेजर तिला विचारतो,\nतुला बायको कि सेक्रेटरी प्रमाणे ट्रीट करु.\nओ के गुड नाइट.\nसास भी कभी बहू थी\nवॉट्सअप मॅसेज : कोकिळेचे गीत\nगोरी गोरी पान फुलासारखी छान\nमराठी विनोद : पळून जा\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T19:05:53Z", "digest": "sha1:EHGMO7QH2JZPBTOK7DGLOPZ2I2RUARQZ", "length": 4488, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बेलारूसचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► बेलारूसमधील नद्या‎ (२ प)\n► बेलारूसमधील शहरे‎ (३ प)\n\"बेलारूसचा भूगोल\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१४ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधि��� माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T19:55:00Z", "digest": "sha1:UFRQL4IPDGT3EMSMPR7C5JEUIRAOWIEF", "length": 3268, "nlines": 56, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"ज्ञान\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"ज्ञान\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ज्ञान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविक्शनरी:Community Portal ‎ (← दुवे | संपादन)\nमाहिती ‎ (← दुवे | संपादन)\nसूची:इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/though-provoking-article-sundeep-waslekar-124173", "date_download": "2018-10-16T19:31:22Z", "digest": "sha1:PFC6KTQLD4XQ63TY5AK5UN3JJGCFSYM5", "length": 26406, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Though provoking article by sundeep waslekar चरखा, चप्पल आणि चेंजमेकर! (संदीप वासलेकर) | eSakal", "raw_content": "\nचरखा, चप्पल आणि चेंजमेकर\nरविवार, 17 जून 2018\nभारतापुढच्या आर्थिक आव्हानांचा विचार करताना आपल्याला अनेक मार्गांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध विषयांत मूलभूत संशोधन, ग्रामोद्योग व शेतीमालाची निर्यात या तीन क्षेत्रांत प्रचंड वाव आहे व सध्या तरी स्पर्धा कमी आहे.\nआईसलंडच्या भारतातल्या दूतावासात काही वस्तू अभिमानानं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे कोलंबीच्या कवचापासून केलेलं मलम. ते लावल्यानं जखम लवकर बरी होते. जॉर्डनमध्ये दहशतवादापासून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांपर्यंत कोणत्याही विषयावर परिषद असेल तर पाहुण्यांना मात्र भेट म्हणून ‘डेड सी’ इथलं विविध प्रकारचं मीठ देतात. ब्राझील असो की व्हिएतनाम, कॅनडा असो की दक्षिण आफ्रिका...जगातले अनेक देश तिथल्या पारंपरिक पदार्थांना व वस्तूंना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत.\nभारतातही अलीकडं योग व आयुर्वेद यांचा जगभर प्रसार करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होत आहेत; परंतु आपल्याकडच्या इतर अनेक पारंपरिक वस्तू आपण आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करू शकतो.\nकोल्हापुरी चप्पल हे एक साधं उदाहरण. आमच्या लहानपणी आम्ही ती प्रामुख्यानं वापरायचो. आता कोल्हापुरी चप्पल कुठं मिळेल, याची चौकशी करावी लागते. पाश्‍चिमात्य देशात उन्हाळ्यात समुद्रकिनारी फिरण्याचं, वाळूत बागडण्याचं खूप वेड आहे. लोकांना बाग-बगिच्यात फिरण्याचीही आवड आहे. असे सर्व ग्राहक डोळ्यापुढं ठेवून जगभर व भारतातही कोल्हापुरी चप्पल मोठ्या प्रमाणात विकता येणं शक्‍य आहे; परंतु त्यासाठी वस्तू जरी पारंपरिक असली तरी तिचं मार्केटिंग मात्र आधुनिक पद्धतीनं केलं पाहिजे. तसं झाल्यास ग्रामीण महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळू शकेल.\nबेल्जियममधला माझा एक मित्र संयुक्त राष्ट्रसंघ, जागतिक बॅंक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांत मोठ्या पदांवर काम करून गेल्या वर्षी निवृत्त झाला. त्याचा मुलगा उच्चशिक्षाविभूषित आहे. मुलानंही आपल्यासारखंच ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या विषयात प्रावीण्य मिळवावं, अशी वडिलांची इच्छा होती; पण मुलानं एकदा काही मित्रांच्या सांगण्यावरून इंटरनेटद्वारा चपला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याला काही अनुभव नव्हता. केवळ काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. तीन वर्षांत त्यानं चपला विकून एवढी संपत्ती निर्माण केली, की ती वडिलांनी ३० वर्षं आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये काम करून जी बचत केली होती, तिच्या दुप्पट होती\nमहाराष्ट्रातही जर काही अभिनव पद्धतीनं विचार करणारे व धडाडी असणारे युवक पुढं आले तर कोल्हापुरी चप्पल ही जागतिक बाजारपेठेत मानाचं स्थान मिळवू शकेल. आता अशा युवकांना राज्य सरकारकडून समर्थन मिळण्याचीही शक्‍यता आहे.\nदीड वर्षापूर्वी महाराष्ट्र सरकारनं राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचा सभापती म्हणून विशाल चोरडिया या युवकाची नेमणूक केली. त्याला औद्योगिक पार्श्‍वभूमी होती व ग्रामीण भागात नावीन्यपूर्ण उद्योग सुरू करण्याची त्याची इच्छा होती.\nकाही महिन्यांपूर्वी माझ्याकडं काही जागतिक नेते व दहशतवादाला प्रतिकार करण्यासंबंधी तज्ज्ञ असलेले विद्वान आले होते. ही माहिती विशालला कुठून तरी मिळाली. त्यानं त्या पाहुण्यांना भेटून मह���राष्ट्रातल्या ग्रामोद्योगावर माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली. ज्या कारणासाठी ते सर्व विद्वान भारतात आले होते व विशालला त्यांना जे सांगायचं होतं त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता; पण मी अखेर त्याचा आग्रह मानून त्याला बरोबर पाच मिनिटांचा वेळ दिला. त्या वेळात त्यानं पाहुण्यांना मसाले आदी भारतीय पदार्थांचे अनेक नमुने दिले. गमतीची गोष्ट म्हणजे, हे सर्व लोक भारतीय मसाल्यांचे व इतर पदार्थांचे फॅन बनले आहेत, असा निरोप महिन्याभरात मला जगभरातून यायला लागला व राजकीय वर्तुळात भारतीय मसाल्यांबद्दल अनेक ठिकाणी चर्चा झाली. हे विशालनं केवळ पाच मिनिटांत साध्य केलं होतं. आता त्यानं कोल्हापुरी चपला, मध, खादी, बांबू आदींना देशभर व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.\nबिहारमध्ये सौरशक्तीवर चालणारा चरखा कुणीतरी तयार केला आहे, असं त्याला कळलं. त्यानं आता महाराष्ट्रात परंपरागत चरख्याऐवजी सौरशक्तीवरचा चरखा ग्रामीण महिलांना वाटून कमी मेहनतीत जास्त खादी-उत्पादन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. एकदा मी त्याला फोन करून आकडेवारी विचारली तेव्हा त्यानं विदर्भात व पश्‍चिम महाराष्ट्रात ४००-५०० सौरचरखे वितरित केल्याची माहिती दिली. हा आकडा दर आठवड्याला वाढत जात आहे.\nविशालच्या कार्याची आता महाराष्ट्राबाहेर व देशाबाहेरही दखल घेतली जात आहे. या महिन्यात स्पेनमध्ये होणाऱ्या सुप्रसिद्ध होरासिस बैठकीत भारतीय जनता पक्षाचे नेते राम माधव व विशाल चोरडिया यांना विशेष अतिथी म्हणून भारताच्या भवितव्यासंबंधी काही सकारात्मक कल्पना आंतरराष्ट्रीय समुदायापुढं मांडण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.\nग्रामीण भारतात समाजसेवा करणाऱ्या अनेक संघटना आहेत. त्या विविध क्षेत्रांत अनमोल योगदान देत असतात; परंतु ग्रामीण भागातली नैसर्गिक संपदा ओळखून ती वृद्धिंगत करून जगात एक मानाचं स्थान निर्माण करायचं व त्याचबरोबर खेड्यांत व छोट्या शहरांत रोजगार निर्माण करायचा असे उपक्रम मला खूप कौतुकास्पद वाटतात.\nविशालनं हे ध्येय गाठण्यासाठी सरकारी महामंडळाचा सर्जनशील उपयोग केला आहे. पूर्वी या सदरातून ओळख करून दिलेल्या नीलेश निमकर यानं ‘क्वेस्ट’ या शैक्षणिक प्रतिष्ठानचा उपयोग करून शिक्षणक्षेत्रात रोजगार निर्माण केला आहे. मनोज हाडवळे यानं कृषी पर्यटनक्षेत्र विकसित करण्याचा एक नावीन्यपूर्ण मार्ग निवडला आहे. त्यानं जुन्नरला ‘विशेष पर्यटन क्षेत्र’ म्हणून सरकारी मान्यता मिळवून देण्यात प्रामुख्यानं हातभार लावला आहे. मुंबई, पुणे व नाशिक अशा तिन्ही शहरांपासून दूर असलेल्या त्याच्या या ग्रामीण पर्यटनकेंद्रात गेल्या काही वर्षांत हजार ते पंधराशे परदेशी पर्यटक व पाच हजार ते सहा हजार भारतीय पर्यटक येऊन गेले आहेत. या सगळ्यांना मी ‘खरे चेंजमेकर’ मानतो. आज आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात किमान १०-१५, म्हणजे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात नावीन्यपूर्ण रोजगार निर्माण करणाऱ्या ५०० चेंजमेकर युवकांची गरज आहे.\nमी जेव्हा युवकांशी संवाद साधतो तेव्हा निवडणुका जिंकण्याची, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा वरच्या क्रमांकानं उत्तीर्ण होण्याची व सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊन अमेरिकेत स्थायिक होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले अनेक युवक भेटतात. शहरी व ग्रामीण भागात समाजसेवा करणारे युवकही भेटतात; पण ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी व रोजगार निर्मिती करण्याचे उपक्रम राबवावेत असं वाटणाऱ्या युवकांची संख्या तुलनेनं कमी असते.\nविशालनं आता खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातल्या कृषी व ग्रामीण विभागात चेंजमेकर तयार करण्याचा उपक्रम आखला पाहिजे. त्याला सरकारनं तर मदत केलीच पाहिजे; शिवाय ‘सकाळ समूहा’चं ‘यिन’ (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) हे लोकाभिमुख युवकांचं राज्यव्यापी नेटवर्क, ‘रोटरी’सारख्या सामाजिक संस्था, औद्योगिक संघटना व समाजाच्या इतर घटकांनीदेखील योगदान दिलं पाहिजे, असं मला वाटतं. सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर परिवर्तन होणं नक्कीच शक्‍य आहे.\nभारतापुढच्या आर्थिक आव्हानांचा विचार करताना आपल्याला अनेक मार्गांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध विषयांत मूलभूत संशोधन, ग्रामोद्योग व शेतीमालाची निर्यात या तीन क्षेत्रांत प्रचंड वाव आहे व सध्या तरी स्पर्धा कमी आहे. जर आईसलंडसारख्या तीन लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या देशातले ग्रामीण उद्योजक जगभर कोलंबीच्या कवचाचं मलम लोकप्रिय करू शकतात, तर आपल्या युवकांना कोल्हापुरी चप्पल, सौरचरख्यानं केलेली उच्च दर्जाची खादी, आंबा-केळीच्या प्रक्रियेतून केलेले पदार्थ, नाचणीचे लाडू अशा अनेक व��्तू आणि पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेणं आणि त्यांचं तिथं बस्तान बसवणं सहज शक्‍य झालं पाहिजे. जर काही युवकांनी हे मनावर घेतलं तर ग्रामीण महाराष्ट्रात आपण नक्कीच समृद्धी आणू शकतो.\n'सप्तरंग'मधील लेख वापरण्यासाठी क्लिक करा\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\n'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग\nनवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून \"आयबी...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-trouble-due-fuel-rate-hiked-maharashtra-12169", "date_download": "2018-10-16T19:29:12Z", "digest": "sha1:GNNEK63RZS3JNERFZ35VR35LQ72RWJ4Y", "length": 22072, "nlines": 171, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers in trouble due to fuel rate hiked, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइंधनदराच्या भडक्यात होरपळतेय शेती\nइंधनदराच्या भडक्यात होरपळतेय शेती\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nपूर्वी ट्रॅक्टरद्वारे नांगरट करण्यासाठी एकरी एक हजार ते बाराशे रुपये घेत होते. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्यामुळे चौदाशे ते पंधराशे रुपये एकरी खर्च येत आहे. शेतीमाल वाहतुकीच्या दरातही वाढ झाली आहे.\n- गोरख रसाळ, बोरीबेल, ता. दौड, जि. पुणे.\nपुणे ः पेट्रोल आणि डिझेलच्या दिवसागणिक वाढणाऱ्या दरामुळे शेतीकामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर, सिंचनासाठीचे डिझेल इंजिन, वाहतूक, मळणीचा खर्च वाढला आहे. अनेक भागात ट्रॅक्टरने मशागतीसाठी एकरी १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाली. यांत्रिक मळणीचे दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढले. धान्य वाहतुकीचे दर अंतरानुसार सव्वा ते दीडपट झाले. भाजीपाल्याची वाहतूकही क्रेटमागे १५ ते २५ रुपयांवरून २० ते ३५ रुपयांवर गेली. उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाच्या दरात मात्र वाढ झाली नाही. यात केवळ शेती आणि शेतकरी होरपळत आहेत.\nराज्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतीत मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण केले. यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होऊन कामे लवकर होतात. यंदा राज्यात अनेक भागांत पावसाच्या दडीने पिके सुकत आहेत. मूग आणि उडदाचे पीक जेमतेमच आले. त्यालाही बाजारात हमीभावापेक्षा एक ते दोन हजार कमी दर मिळत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला असतानाच आता इंधनाचे दर दिवसागणिक वाढत जाऊन उत्पादन खर्च वाढला.\nडिझेलचे दर गेल्या वर्षभरात जवळपास १५ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. बियाणे, खते, शेतमजूर यांचा खर्च भागविताना आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा इंधन दरवाढीचा बोजा पडला आहे. ज्याप्रमाणात उत्पादन खर्च वाढत आहे. त्या तुलनेत उत्पन्न मात्र मिळत नाही. केंद्र सरकारनेही हमीभाव जाहीर केला असला तरी बाजारात शेतीमालाची विक्री हमीभावापेक्षा खूपच कमी दराने होत असल्याचे दिसून येते.\nपावसाचा खंड आहे. त्यात कृषिपंपाना योग्य दाबाने, अखंडीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे डिझेल पंपाद्वारे पिकांना पाणी द्यावे लागत आहे. तासाला अडिच लिटर डिझेल लागते. दिवसाचे दहा तास इंजन चालले तर पूर���वी १ हजार ६२५ रुपये ते १ हजार ७५० रुपये खर्च लागत असे दरवाढीनंतर १ हजार ९५० ते २ हजार रुपये लागत आहेत. दररोज २५० ते ३५० रुपये खर्च वाढला आहे, असे माटेगांव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील शेतकरी संजय पिसोरे यांनी सांगतिले.\nकेळी वाहतुकीसंबंधीचे दरही वाढले असून, रावेर येथून छत्तीसगड, राजस्थान, ठाणे, कल्याण, पुणे येथे केळी वाहतुकीसाठी १६ टनांसाठी ८०० ते १००० रुपये दरवाढ झाली आहे. तर सात ते आठ टन केळी वाहतुकीसाठी ५०० ते ६०० रुपये अधिकचे आकारले जात आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर येथून छत्तीसगड, राजस्थान, ठाणे, कल्याण, पुणे येथे केळी वाहतुकीसाठी एकसारखेच दर घेतले जातात. हे दर शेतकऱ्यांना द्यावे लागत नाहीत, वाहतूक दर केळी खरेदीदार मालवाहू चालकांना देतात.\nसद्या संत्र्याचा आंबीया बहारातील फळे तोडणीस आली आहे. बाग खरेदी करणारे व्यापारी संत्रा वाहतूक खर्चही शेतकऱ्यांकडूनच वसूल करतात. सुरवातीला ४५ ते ५० हजार रुपये टनाचा दर होता; डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांनी हे दर निम्म्यावर आणले आहेत. आता आंबीया बहारातील संत्र्याचे व्यवहार २५ ते ३० हजार रुपये टनाप्रमाणे होत आहेत, अशी माहिती काटोल (जि. नागपूर) येथील संत्रा उत्पादक मनोज जवंजाळ यांनी दिली.\nवाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले\nदुष्काळ, पिकाच्या कमी दरामुळे अडचणीत शेतकऱ्यासमोर नवे संकट\nट्रॅक्टरने मशागतीच्या खर्चात ३०० रुपयांपर्यंत वाढ\nमळणीचे दर क्विंटलमागे १०० रुपयांपर्यंत वाढले\nधान्य, भाजीपाला वाहतूक खर्चात दीडपट वाढ\nडिझेल इंजिनने सिंचनाचा खर्च ३५० रुपयांनी वाढला\nदरवाढीमुळे संत्रा,केळी, डाळिंब वाहतूक महागली\nखर्च वाढला, शेतीमालाचे दर मात्र घसरले\nनिविष्ठांचा खर्च ज्या प्रमाणात वाढतो त्या तुलनेत शेतमालाचे भाव वाढत नाहीत. अाता शेतमालाची मळणी करण्यासाठी वापरले जाणाऱ्या यंत्राचा दर प्रतिक्विंटल वाढू शकतो. ही झळ शेतकऱ्यालाचा सोसावी लागेल. शेतमालाचे भाव वाढले की मीडिया, समाज मोठी अोरड करतो. परंतु, शेतकऱ्याला जेव्हा तोटा होत राहतो त्या वेळी माध्यमे, ओरड करणारा समाज शांत असतो हे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे.\n- गणेशराव नानोटे, प्रगतशिल शेतकरी निंभारा, जि. अकोला.\nपेट्रोलवाला पेट्रोल वाढलेल्या भावात विकतो, वाहनवाला वाहनाचे भाडे वाढवून आपलं भागवतो, पण या��ा सगळा भार शेवटी शेतकऱ्यांवर येऊन पडतो. त्याबाबत सरकार विचार करणार आहे की नाही या सगळ्यात शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही, हा प्रश्‍न आहे. इंधनाच्या या दरवाढीवर तातडीने मार्ग काढला पाहिजे. अन्यथा शेतकरी आणखी अडचणीत येईल.\n- रवि पाचपुंड, शेतकरी, अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर\nयंदा मळणीयंत्रातून मूग काढणीसाठी प्रतिक्‍विंटल ६ किलो मूग व उडीद काढणीसाठी सात किलो उडीद मोजावे लागले. आधी हाच दर ३ ते ५ किलो प्रतिक्‍विंटल असायचा.\n- रामेश्वर दौंड, पारूंडी, जि. औरंगाबाद.\nट्रॅक्टर शेती पुणे पेट्रोल सिंचन डिझेल सरकार मूग हमीभाव इंधन उत्पन्न वसमत छत्तीसगड राजस्थान मुक्ता व्यापार टोल डाळ डाळिंब यंत्र तोटा सोलापूर उडीद\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, ��िंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-fall-osmanabad-latur-districts-12647", "date_download": "2018-10-16T19:34:13Z", "digest": "sha1:6YJNO7WRXU6VG7NISD77HETPXIYRMYNQ", "length": 17025, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Rain fall in Osmanabad, Latur districts | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाने पीक नुकसान\nउस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत पावसाने पीक नुकसान\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nउस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळांत बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nउस्मानाबाद/लातूर : दोन्ही जिल्ह्यांतील जवळपास ३७ मंडळां��� बुधवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत काही ठिकाणी हलका, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लागली. चार मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. हा पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.\nआकाशाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर परतीच्या पावसाची सार्वत्रिक कृपा अजूनही व्हायला तयार नाही. कुठे अपेक्षेच्या पुढे जावून तर कुठे थेंबही नाही. अशा लहरी स्वरूपातच परतीचा पाऊसही पडत असल्याची प्रचिती लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत अनुभवली.\nलातूर जिल्ह्यातील लातूर तालुका, हरंगुळ बु. मंडळात प्रत्येकी ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्‍यातील भादा मंडळांत सर्वाधिक ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ औसा ५५, लामजना ३२, किल्लारी ३, मातोळा ४८, किनथोट २०, बेलकुंड ८, उदगीर तालुक्‍यातील मोधा ७, हेर ५, देवर्जन ३, वाढवणा बु. ४, चाकूर तालुक्‍यातील चाकूर ४, वडवळ ना. २, नळेगाव ३६, निलंगा तालुक्‍यातील निलंगा मंडळात ५८, अंबुलगा बु. ४, कासरशिरसी ५, पानचिंचोली २१, देवणी बु. ५, शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील शिरूर अनंतपाळ ५, साकोळ मंडळात २ मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहर मंडळात ५१ मिलिमीटर, उस्मानाबाद ग्रामीण १४, तेर २३, ढोकी २५, बेम्बाळी ४१, पाडोळी ७२, जागजी ८, केशेगाव ३३, तुळजापूर ८५, सावरगाव ३१, नळदुर्ग ५, मंगरूळ १३०, सालगरा १७, नारगवाडी ७, मुळज ७.\nउस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने नुकसान\nउस्मानाबाद ः उस्मानाबाद शहर व परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात बुधवारी (ता. तीन) पहाटे जोरदार पाऊस झाला. तर ढोकी (ता. उस्मानाबाद) परिसरात मंगळवारी (ता. २) रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मंगरुळ (ता. तुळजापूर) परिसरात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. ढोकी परिसरात उसाचे पीक आडवे झाले. केळीच्या बागांचेही नुकसान झाले. बुधवारी पहाटे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. या मंडळात अतिवृष्टी झाली. १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तुळजापूर महसूल मंडळातही अतिवृष्टी झाली. ८५ मिलिमीटर पाऊस या मंडळात नोंदला गेला. उस्मानाबाद व तुळजापूर तालुका वगळता अन्य तालुक्यांत पाऊस झाला नाही.\nसर्वाधिक पावसाची मंडळे (मिलिमीटरमध्ये)\nऔसा तालुका ः भादा ६८\nउस्मानाबाद तालुका ः पाडोळी ७२\nतुळजापूर तालुका ः मंगरूळ १३०, तुळजापूर ८५\nउस्मानाबाद usmanabad तूर लातूर latur ऊस पाऊस शिरूर पूर सोयाबीन केळी banana\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_909.html", "date_download": "2018-10-16T19:13:44Z", "digest": "sha1:BTEOLKHKMMXXMTG73V6FQ4KMYZISFKN5", "length": 15225, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "कर्जाला कंटाळून युवा शेतकर्याची आत्महत्या. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : कर्जाला कंटाळून युवा शेतकर्याची आत्महत्या.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nकर्जाला कंटाळून युवा शेतकर्याची आत्महत्या.\nशिंदेवाडी (ता. इंदापूर जि. पुणे) येथील सतीश हरिश्चंद शिंदे (वय ३७) या शेतकर्याने कर्ज बाजारी पणाला कंटाळून बुधवारी पहाटे पाच वाजता गळफास घेडन आत्महत्या केली.सतीश शिंदे यांना शिंदेवाडी येथे आठ ते नऊ एकर शेती असून या शेतीसाठी त्यानी बँकेकडून कर्ज घेतले होते. शिंदे यांनी भवानीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे चार वर्षापूर्वी वीस ते पंचवीस लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे तसेच वेळोवेळी येणार्या नैसर्गिक आपत्तीमुळे शिंदे यांना बँकेचे घेतलेले कर्ज फेडता आले नाही. उलट कर्जाच्या व्याजामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. बँकेकडून घेतलेले कर्ज गेली चार वर्षापासून थकलेले आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने सतत तगादा लावला होता. कर्ज भरण्यासाठी पैसे उपलब्ध होत नसल्यामुळे सतीश शिंदे यांनी शिंदेवाडी येथील राहत्या घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास लावून बुधवारी पहाटे आत्महत्या केली. शिंदेवाडी या गावात द���न वर्षात कर्जाला कंटाळून ही दुसरी आत्महत्या आहे. सतिश शिंदे यांच्या आत्महत्येच्या घटने नंतर इंदापुरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांनी शिंदे कुटुंबीयांची भेट घेतली आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी ��ाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुल��ंचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/commands-marathon-completed-12-hours-124658", "date_download": "2018-10-16T19:40:18Z", "digest": "sha1:NCSAGN3DTJ6N6H3PUKPDTHOYYPWPPTBL", "length": 14482, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Commands' marathon completed in 12 hours \"कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन 12 तासांत पूर्ण | eSakal", "raw_content": "\n\"कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन 12 तासांत पूर्ण\nमंगळवार, 19 जून 2018\nपिंपरी : जगातील सर्वांत खडतर मॅरेथॉनमध्ये गणना होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील 90.2 किलोमीटर अंतराची \"कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत पाटील, किसन पाटील आणि पी. वेणुगोपाल यांनी जवळपास पावणेबारा तासांत पूर्ण केली. यंदा प्रथमच धावत असताना त्यांनी आफ्रिकन भाषेतील \"असिजीकी' म्हणजेच \"नो-टर्निंग बॅक' हे स्पर्धेचे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरविले.\nपिंपरी : जगातील सर्वांत खडतर मॅरेथॉनमध्ये गणना होत असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील 90.2 किलोमीटर अंतराची \"कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन पिंपरी-चिंचवडच्या चंद्रकांत पाटील, किसन पाटील आणि पी. वेणुगोपाल यांनी जवळपास पावणेबारा तासांत पूर्ण केली. यंदा प्रथमच धावत असताना त्यांनी आफ्रिकन भाषेतील \"असिजीकी' म्हणजेच \"नो-टर्निंग बॅक' हे स्पर्धेचे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरविले.\n\"कॉम्रेड्‌स मॅनेजमेंट असोसिएशन'तर्फे, दक्षिण आफ्रिकेतील पीटर मार्टिनबर्गपासून डर्बनपर्यंत (डाऊन)ची \"कॉम्रेड्‌स' मॅरेथॉन भरविण्यात आली. त्या स्पर्धेत जगभरातून जवळपास 19 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. त्यातील केवळ 16 हजार 477 धावपटूंनाच स्पर्धा नियोजित 12 तासांत पूर्ण करता आली. \"पीसीएमसी रनर्स'च्या वेणुगोपाळ (वय 50 वर्षे) यांनी 11 तास 20 मिनिटे 48 सेकंद इतकी वेळ नोंदविली. किसन पाटील (46 वर्षे) यांनी 11 तास 47 मिनिटे 42 सेकंद, तर चंद्रकांत पाटील (40 वर्षे) यांनी 11 तास 47 मिनिटे 51 सेकंद इतकी वेळ नोंदवत स्पर्धा पूर्ण केली. चंद्रकांत पाटील व्यवसायाने आर्किटेक्‍ट असून, पी. वेणुगोपाळ हे टाटा मोटर्समध्ये सेवेत आहेत. तर, किसन पाटील हे लघुउद्योजक आहेत.\n\"\"स्पर्धेचा माझ्या दृष्टीने अनुभव थरारक आणि अनोखा राहिला. पहाटे साडेपाच वाजता कडाक्‍याच्या 9 अंश सेल्सिअस तापमानात सुरवात झाली. मार्गावरील प्रत्येक गावांतील नागरिक धावपटूंना नावाने \"चिअर अप' करत होते. त्यांना पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ उपलब्��� करून देत होते. जवळपास सात-आठ टेकड्या पार करून जावे लागले.''\n- चंद्रकांत पाटील, आर्किटेक्‍ट\n\"\"काही तरी वेगळे करण्यासाठी आम्ही तिघांनी \"कॉम्रेड्‌स'मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. साधारणतः 10.30 ते 11 तासांत अंतर पूर्ण करण्याचे माझे उद्दिष्ट होते. मार्गातील तब्बल 62 किलोमीटर इतके अंतर चढाई, घाटवळणाचे होते.'' -\n- किसन पाटील, लघुउद्योजक\n\"\"स्पर्धेपूर्वी आम्ही 6 महिने सराव केला होता. खूप परिश्रम घेतले होते. मानसिक कणखरता, शारीरिक तंदुरुस्तीचा स्पर्धेत संपूर्ण कस लागला,''\n- पी. वेणुगोपाळ, टाटा मोटर्स\nतो शेवटचे 4 मिनिटांचे अंतर रंगला\nस्पर्धेचे 90 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर एका विदेशी धावपटूला शेवटचे 100 मीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी रांगताना पाहिले. परंतु, नियोजित वेळेत ते पूर्ण करण्यात त्याला अपयश आले. हे पाहून खूप वाईट वाटल्याचे किसन पाटील यांनी या वेळी नमूद केले.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सें���र\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=535", "date_download": "2018-10-16T19:48:26Z", "digest": "sha1:VHUIKUH5NH6FKP4DYCV2RAELSMUWMWGY", "length": 3341, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Samvidhan-Sabhet Dr. Babasaheb Ambedkar | संविधान-सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\n'जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे' हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्यासाठी आपल्या मार्गात येणार्‍या वाईट गोष्टी, अडथळे ओळखण्यात वेळ दडवता कामा नये. जेणेकरून आपण आपल्या लोकांना जनतेसाठी सरकार ऐवजी जनतेचे सरकार ही भूमिका स्वीकारायला भाग पाडू. अयोग्य सरकारे हलविण्यात\nआपण दुबळे राहणार नाही. हाच एक देशसेवा करण्याचा मार्ग आहे. यापेक्षा चांगला मार्ग मला माहीत नाही. २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक लोकशाहीवादी देश होईल. याचा अर्थ, या दिवसापासून भारतात लोकांचे सरकार असेल, लोकांनी चालविलेले सरकार असेल व लोकांसाठी सरकार असेल. पुन्हा तोच विचार माझ्या मनात घोळत राहतो, भारताच्या लोकशाहीवादी घटनेचे काय होईल... भारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील का... भारतीय लोक ही घटना अबाधित ठेवतील का... का ही घटना नष्ट होईल... का ही घटना नष्ट होईल... हा विचार माझ्या मनात येतो तेव्हा मी खूप चिंताग्रस्त होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A5%80-116051900005_1.html", "date_download": "2018-10-16T19:48:58Z", "digest": "sha1:6R6EUCYNPHWEPNMCTB3GYL33AOBWVKOX", "length": 12245, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाळाची बॅग तयार करताना घेण्यात येणारी काळजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळाची बॅग तयार करताना घेण्यात येणारी काळजी\nबाळाची बॅग अलीकडे नोकरी करणार्‍या महिलांची संख्या बरीच मोठी असल्याचे दिसते. कामावर जाण्यापूर्वी आपल्या मुलाला वा मुलीला बेबी केअर सेंटर किंवा पाळणाघरात सोडणे अथवा शाळेत सो���णे हे मनाला काहीसे त्रासदायक वाटत असेल तरी ते काम करावेच लागते. कामावर जाण्यापूर्वी मुलांना लागणार्‍या आत्यावश्यक वस्तू त्यांच्या बॅगेत भरून ती तयार करणे हे महत्त्वाचे काम असते. आपल्या बाळाच्या बॅगेत त्याला दिवसभर आवश्यक असतील अशा सार्‍या गरजेच्या वस्तू ठेवाव्यात. त्यासाठी काही उपाय आणि टिप्स जाणून घेणे आपल्या छोट्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.\nडायपर : बाळ लहान असेल तर अधिक काळजी घ्यावी लागते. अशा वेळी सर्वांत महत्त्वाची आणि गरजेची वस्तू म्हणजे डायपर. बेबी केअर सेंटरमध्ये आपल्या बाळाला डायपर लावले जाणार नाही असे नाही; पण आपण स्वतःच लक्षात ठेवून एक पॅकेट डायपरचे बॅगमध्ये जरूर ठेवावे.\n•आहार : अनेक बेबी सेंटरमध्ये बाळाच्या खाण्याची व्यवस्था असते. मात्र, त्याबाबत चुकूनही आनंद व्यक्त करू नये किंवा आपले एक काम वाचले याचे समाधान मानू नये. कारण आपल्या बाळाला कोणत्या प्रकारचा आहार हवा असतो हे केवळ आपल्यालाच माहिती असते. त्याला कोणता आहार आवडतो आणि त्यात कोणती पोषक तत्त्वे असली पाहिजेत. यासर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याची बॅग पॅक करावी.\n•कपडे : लहान मुले फार कमी वेळात कपडे खराब करतात. म्हणूनच त्यांच्यासाठी कपड्यांचे दोन जास्तीचे जोड बॅगमध्ये जरूर ठेवावेत. तसेच ॠतुमानानुसार आणि सेंटरमधील वातावरणानुसार सोबत कपडे द्यावेत. म्हणजेच सेंटरमध्ये एसी असेल अथवा हिवाळ्याचे दिवस असतील तर त्यानुसार बॅगेमध्ये कपड्यांची व्यवस्था करावी. ॠतू आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेणे खूप गरजेचे असते. खाताना अथवा पिताना लहान मुले हमखास कपडे खराब करतात. सर्वच कपडे प्रत्येक वेळी धुण्याऐवजी आपल्या बाळाच्या बॅगमध्ये बेबी बिब किंवा अ‍ॅप्रन ठेवावेत.\nऑफिसमध्ये नेहमी रहा 'कूल'\nवर्किंग वूमन्ससाठी डायट चार्ट\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने के���्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/online-tender-system-mumbai-corporation-14644", "date_download": "2018-10-16T18:49:55Z", "digest": "sha1:AJ36END3424ZCFMZR7J6C6TFDARTHZWW", "length": 14089, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Online tender system in Mumbai Corporation मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांना चाप | eSakal", "raw_content": "\nमुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांना चाप\nशुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016\nमुंबई - महापालिकेच्या स्थापत्य, यांत्रिकी व विद्युतविषयक कामांच्या निविदा प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. संपूर्ण नोंदणीप्रक्रिया ऑनलाईन करणे, मुंबई महानगर प्रदेशात कार्यालय नसल्यास कंत्राटदार नोंदणीस अनुमती देणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश आहे. पालिकेतील गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया महत्त्वाची आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नोंदणी प्रक्रियेतील सुधारणा आणि बदलांना मंजुरी दिली आहे.\nमुंबई - महापालिकेच्या स्थापत्य, यांत्रिकी व विद्युतविषयक कामांच्या निविदा प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. संपूर्ण नोंदणीप्रक्रिया ऑनलाईन करणे, मुंबई महानगर प्रदेशात कार्यालय नसल्यास कंत्राटदार नोंदणीस अनुमती देणे यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा यात समावेश आहे. पालिकेतील गैरव्यवहारांना चाप लावण्यासाठी ही ऑ���लाईन प्रक्रिया महत्त्वाची आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नोंदणी प्रक्रियेतील सुधारणा आणि बदलांना मंजुरी दिली आहे.\nकंत्राटदार प्रकिया ऑनलाईन करण्याच्या निर्णयामुळे कंत्राटदारांना यासाठी संनियंत्रण व नोंदणी कक्षाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नालेसफाई, रस्ते कामांतील गैरव्यवहार, पाणीमाफियांवरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने सत्तेत असूनही शिवसेनेला डिवचण्याची संधी सोडलेली नाही. दसऱ्याच्या दिवशी खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेतील \"माफिया रावण दहन' करून भ्रष्टाचाराला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप केला होता. सोमय्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर स्नेहल आंबेकर यांनी आयुक्तांना पत्र लिहून पालिकेतील माफियाराजबाबतचे सत्य समोर आणण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार आयुक्तांनी कंत्राटदार प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत असणाऱ्या कंत्राटदारांनाच या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल. यापूर्वी सहभागी झालेल्या कंत्राटदारांना काम मिळाल्यापासून तीन महिन्यांत पालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक होते; मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पालिका यांच्या कंत्राटदार नोंदणीचे निकष व नियम यात तफावत व अनेकदा तांत्रिक अडचणी येत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर महापालिकेने कंत्राटदार नोंदणीच्या नियमांत सुधारणा केली आहे. यामुळे नोंदणीकृत कंत्राटदारांना पालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुव���री (ता. 18)...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/dharnanche-dhage/", "date_download": "2018-10-16T19:21:54Z", "digest": "sha1:ISHECS2Z4B6L2FLGNY6DTARNEMOAP76F", "length": 12758, "nlines": 239, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धारणांचे धागे | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nगेल्या लेखांत आपण भारतीय उपखंडाच्या मध्ययुगीन इतिहासातील बदलते प्रवाह आणि नवीन सांस्कृतिक-राजकीय परिवर्तनांमागील घडामोडी पाहिल्या\nराजकीय स्थित्यंतरे आणि नव्या वाटांचा वेध\nहुणांच्या आक्रमण काळात भारतातील बौद्ध धर्माच्या अस्तित्वाला मोठा हादरा बसल्याचे दिसते.\nविस्तारत्या कक्षा, नवी सांस्कृतिक क्षितिजे\nइस्लामचा प्रचार-प्रसार झाला असल्याने इस्लामी धर्ममत भारतात प्रथमत: याच माध्यमातून प्रवेशिते झाले.\nमध्ययुगाच्या पूर्वीच भारतीय उपखंडात आलेल्या इस्लामी व्यापारी-राजकीय समूहांनी इथे बस्तान बसवून इथल्या घडामोडींना आणखी वेगळी दिशा दिली.\nमानवी समाजाची जडणघडण ही एक उत्क्रांत होत गेलेली संकल्पना आहे.\nशत्रुराजाला किंवा महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना मारता येणं सहज शक्य असल्याचं कौटिल्य सांगतो.\nबदलते ‘धर्म’ आणि बदलत्या ‘जाणिवा’\nधारणाद्धर्म इत्याहु: धम्रेण विधृता प्रजा\nयुद्ध आणि मानवी मूल्यांचे द्वैत\nर्सव शान्ति: शान्तिरेव शान्ति: सा मा शान्तिरेधि\nलेखमालेच्या अगदी प्रारंभी आपण आजच्या काळाला समाजशास्त्रज्ञांनी वापरलेला ‘मेटामॉडर्न’ हा शब्द आपण पाहिला.\nतत्कालीन समाजाला अभिप्रेत असलेल्या संकल्पनांचा मागोवा घेत हा विस्तृत पट उलगडणार आहोत.\nधर्म, धम्म आणि श्रद्धा\n‘धारणा’ हा आपल्या सदराच्या शीर्षकात असलेला एक महत्त्वाचा शब्द.\nतानि धर्माणि प्रथमानि आसन्\nगेल्या भागात पाहिल्याप्रमाणे ऋग्वेदामध्ये धर्म हा शब्द साधारणत: ६५ वेळा आढळून येतो.\nभारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा विस्तृत पट वेगवेगळ्या गाठी, थर आणि जटिल नक्षींनी युक्त असा आहे.\n‘धर्म’ हा शब्द सामाजिक धारणांचे प्रतिनिधित्व करतो.\nमिथकांचे पदर आणि विवेक\n‘देव’ आणि ‘असुर’ या शब्दांतून अभिव्यक्त होणाऱ्या धारणांचे बदलत गेलेले संदर्भ\n‘म्लेच्छ’ ही इतरेपण दर्शविणारी संज्ञा केवळ भाषिक संदर्भामध्ये वापरली गेल्याचेही आपण पाहिले.\nअयं निज: परो वेति..\nभारताच्या इतिहास आणि संस्कृतीविषयी वस्तुनिष्ठ मांडणी करताना सुरुवातीला ‘भारत म्हणजे काय\nसामाजिक वास्तव सामाजिक संरचनांच्या गती व प्रवाहांचे असातत्य, संघर्ष, परिवर्तन व व्यक्तिकेंद्रिततेवर बेतलेले असते.’\nवारशासारखी चिकटून जातात आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनतात.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-10-16T18:42:39Z", "digest": "sha1:RPAFG7SJDFGIEC7XKCIC4BIJXGF6F3CP", "length": 3932, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पनारोची लढाई - विकिपीडिया", "raw_content": "\nपनारोची लढाई किंवा कास्तेलफ्रांकोची लढाई ही १८९५मध्ये ऑस्ट्रियाच्या फ्रेडरिक बियांकी आणि नेपल्सचा राजा जोआकिम मुरात यांच्या झाली. पनारो नदीच्या काठी कास्तेलफ्रॅन्को एमिला येथे एप्रिल ३, इ.स. १८१५ रोजी झालेल्या या लढाईत फ्रेडरिक बियांकीच्या मोठ्या सैन्याचा विजय झाला.\nपनारो • फरारा • ओकियोबेलो • कार्पी • कासालिगा • रोन्को • केसेनातिको • पेसारो • स्कापेझानो • तोलेंतिनो • आंकोना • कास्तेल दि सांग्रो • सान जर्मानो • गेटा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी ०८:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/internet/", "date_download": "2018-10-16T20:06:03Z", "digest": "sha1:FLYL7DNZUPTTWQGEDKSOE7UHOV4NV4A5", "length": 26668, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Internet News in Marathi | Internet Live Updates in Marathi | इंटरनेट बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजन��� खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हे��गिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nकुख्यात रेहान कुरेशीने इंटरनेटवरून मिळवली माहिती\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमृतदेहाच्या विल्हेवाटीसाठी सर्च : इतर गुन्ह्याचाही पोलिसांकडून तपास सुरू ... Read More\nपरभणी : इंटरनेटचा न्यायालयीन कामकाजासही फटका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदूरसंचार क्षेत्रात खाजगी कंपन्यांकडून एकीकडे दबदबा निर्माण केला जात असताना दुसरीकडे भारत संचार निगम या कंपनीचा कारभार सुधारत नसल्याची स्थिती आहे. बीएसएनएलच्या या ढिसाळ कारभाराचा न्यायालयीन कामकाजावरही परिणाम झाला आहे. ... Read More\nइंटरनेट बंद होणार नाही, भारताने केल्या उपाययोजना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुढील २४ तास इंटरनेट सेवा देणारे जगभरातील मुख्य सर्व्हर्स बंद राहणार असल्याने या काळात इंटरनेट सेवा बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी भारताला याचा फटका बसणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. ... Read More\nपुढचे 48 तास जगभरात Internet Shutdown; हे आहे कारण\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरातील इंटरनेट युजर्संसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढील 48 तास नेटीझन्सना इंटरनेट मिळणार नाही. इंटरनेटचा प्रमुख डोमेन सर्वर पुढील काही ... Read More\nपरभणीत इंटरनेट सेवा विस्कळीत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपरभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़ ... Read More\nचिंताजनक : स्वस्त इंटरनेट पॅकमुळे वाढत आहे तरुणांमधील मानसिक आजार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nस्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ... Read More\nनेटवर्कसाठी शिक्षकांची रोज झाडावर ‘हजेरी’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘टू-जी’मुळे खोळंबा : झारखंडमधील गावात घडतो प्रकार ... Read More\n१४९ ग्रा.पं.त इंटरनेट सेवा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी शासन आॅनलाईन कामे करण्यावर भर देत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडल्या जात आहे. जिल्ह्यातील ४५५ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १४९ ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या गेल्या आहेत. ... Read More\nतुमच्या फेसबुकचा युजरनेम अन् पासवर्ड विकणे आहे; किंमत फक्त 300 रुपये\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंग्लंडच्या मनी गुरु या कंपनीने फेसबुक हॅक झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोठा खुलासा केला आहे. केवळ काही रुपयांत युजरचे युजरनेम आणि पासवर्ड बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक बाब उघड केली आहे. ... Read More\nरायगड जिल्ह्यात बीएसएनएल इंटरनेट सेवा पुन्हा खंडित\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nग्राहक सेवा केंद्रही बंद : ग्राहकांमध्ये धुमसतोय असंतोष ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%BE%27%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T18:13:13Z", "digest": "sha1:EUWHG6UZSQVMMENPT22UELR5SD3UGP3B", "length": 7901, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "षा'न्शी - विकिपीडिया", "raw_content": "\nषान्शी याच्याशी गल्लत करू नका.\nषा'न्शीचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २,०५,८०० चौ. किमी (७९,५०० चौ. मैल)\nघनता १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल)\nषा'न्शी (नवी चिनी चित्रलिपी: 陕西; जुनी चिनी चित्रलिपी: 陕西; फीनयीन: Shǎnxī; उच्चार: षान्-शीऽऽऽ; अर्थ: पश्चिम षानचौ) हा उत्तर-मध्य चीनमधील प्रांत आहे. याच्याजवळच याच नावाशी साधर्म्य असलेला, मात्र नावाचा निराळा स्वरोक्त उच्चार असलेला षान्शी नावाचा वेगळा प्रांत आहे. षा'न्शीच्या ईशान्येस षान्शी, पूर्वेस हनान, आग्नेयेस हूपै, दक्षिणेस चोंगछिंग नगरपालिका, नैऋत्येस सच्वान, पश्चिमेस कान्सू, वायव्येस निंग्श्या व उत्तरेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत वसले आहेत. शीआन येथे षा'न्शीची राजधानी आहे.\nजानेवारी २०, इ.स. १५५६ला येथे झालेल्या भूंकपात अं���ाजे ८,३०,००० व्यक्ती मरण पावल्या होत्या.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nषा'न्शी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)\nषा'न्शी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग\nनगरपालिका: बीजिंग | चोंगछिंग | त्यांजिन | शांघाय\nप्रांत: आंह्वी | कान्सू | क्वांगतोंग | क्वीचौ | च-च्यांग | च्यांग्सू | च्यांग्शी | चीलिन | छिंगहाय | फूच्यान | युइन्नान | ल्याओनिंग | स-च्वान | षांतोंग | षान्शी | षा'न्शी | हनान | हपै | हाइनान | हूनान | हूपै | हैलोंगच्यांग\nस्वायत्त प्रदेश: आंतरिक मंगोलिया | ग्वांग्शी | तिबेट स्वायत्त प्रदेश | निंग्स्या | शिंच्यांग\nविशेष प्रशासकीय क्षेत्र: मकाओ | हाँग काँग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-parbhani-kharif-crop-loan-allocation-incomplete-12687", "date_download": "2018-10-16T19:22:35Z", "digest": "sha1:BUF7QDIXVLZ6MD7OBKOLV2UAHDO4CHDL", "length": 16034, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Parbhani Kharif crop loan allocation is incomplete | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टपूर्ती अपूर्ण\nपरभणीत खरीप पीककर्ज वाटप उद्दिष्टपूर्ती अपूर्ण\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nपरभणी ः परभणी जिल्ह्यातील सर्वंच बॅंकांचे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दूर राहिले आहे. यंदा रविवारअखेर (ता. ३० सप्टेंबर) जिल्ह्यातील ८३ हजार ३८५ शेतकऱ्यांना ४४० कोटी २७ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या ३०.०५ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. यंदा ७६ हजार २८० नवीन शेतकऱ्यांना ३७८ कोटी ३२ लाख रुपये पीककर्ज देण्यात आले. केवळ ७ हजार १०५ शेतकऱ्यांनी ६१ कोटी ९५ लाख रुपयांच्या पीकक���्जाचे नूतनीकरण केले आहे.\nपरभणी ः परभणी जिल्ह्यातील सर्वंच बॅंकांचे खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दूर राहिले आहे. यंदा रविवारअखेर (ता. ३० सप्टेंबर) जिल्ह्यातील ८३ हजार ३८५ शेतकऱ्यांना ४४० कोटी २७ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टांच्या ३०.०५ टक्के पीककर्ज वाटप करण्यात आले. यंदा ७६ हजार २८० नवीन शेतकऱ्यांना ३७८ कोटी ३२ लाख रुपये पीककर्ज देण्यात आले. केवळ ७ हजार १०५ शेतकऱ्यांनी ६१ कोटी ९५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे.\nयंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील बॅंकांना १ हजार ४७० कोटी ४४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीयीकृत बॅंकांना १ हजार ५२ कोटी ३६ लाख रुपये, खासगी बॅंकांना ५२ कोटी ४७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला १६५ कोटी ४७ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश होता.\nरविवारपर्यंत (ता. ३०) राष्ट्रीयीकृत बॅंकांनी २३ हजार ७७७ शेतकऱ्यांना १७८ कोटी ७३ लाख रुपये (१६.७८ टक्के), खासगी बॅंकांनी २ हजार ३३७ शेतकऱ्यांना २७ कोटी ३५ लाख रुपये (५२.१३ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने १९ हजार ९५४ शेतकऱ्यांना १४५ कोटी ६२ लाख रुपये (७२.७६ टक्के), जिल्हा बॅंकेने ३७ हजार ३१७ शेतकऱ्यांना ८८ कोटी ५७ लाख रुपये (५३.५३ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. कर्जमाफीच्या घोळात यंदा पीककर्जाचे नूतनीकरण करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. केवळ ७ हजार १०५ शेतकऱ्यांनी ६१ कोटी ९५ लाख रुपये एवढ्या रकमेच्या पीककर्जाचे नूतनीकरण केले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसह अन्य शेतकरी मिळून एकूण ७६ हजार २८० नवीन शेतकऱ्यांना ३७८ कोटी ३२ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.\nयंदा महाराष्ट्र ग्रामीण पीककर्ज वाटपात आघाडीवर राहिली आहे; परंतु राष्ट्रीयीकृत बॅंका पिछाडीवर राहिल्या आहेत. खासगी बॅंका आणि जिल्हा बॅंकेने उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त पीककर्ज वाटप केले.\nपरभणी parbhabi खरीप पीककर्ज मात mate महाराष्ट्र maharashtra कर्जमाफी\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री क��ता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...न���र : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/472142", "date_download": "2018-10-16T19:12:35Z", "digest": "sha1:TGH4WFICPOFYCUSOU5TK3YWPK3K6M6G5", "length": 16565, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भाजपाच्या हत्तीला कर्जमाफीचा अंकुश घालण्याची खेळी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भाजपाच्या हत्तीला कर्जमाफीचा अंकुश घालण्याची खेळी\nभाजपाच्या हत्तीला कर्जमाफीचा अंकुश घालण्याची खेळी\nसत्ताधारी आणि विरोधक हे खरे धर्म असून सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या त्याच्या जाती-पोटजाती होय. चार वर्षापूर्वी पृथ्वीराजबाबा खुर्चीवर होते आणि फडणवीस पंत रस्त्यावर कर्जमाफी मागत होते. आता पंत खुर्चीवर आहेत आणि बाबा रस्त्यावर आहेत.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार वर्षापासून राजकीय खेळय़ापेक्षा सामाजिक खेळय़ांना ऊत आला आहे. राज्यातील सत्ताधाऱयांना काबुत ठेवण्याच्या विरोधकांच्या अनेक खेळय़ा अंगलट आल्याचे जाणवते. ‘शेतकरी आत्महत्या’ नावाचा बॉम्ब महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठीच वापरला जातो. संयुक्त चर्चा, दीर्घकालीन आराखडा तयार करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना शोधावी अशी तळमळ कोणत्याच पक्षात जाणवत नाही. नोटाबंदीनंतर देशभरातील विरोधकांनी असाच ढोल पिटायला सुरुवात केली. मात्र उत्तर प्रदेशच्या निकालानंतर विरोधकांच्या ढोलाची पिपाणी झाली. राज्यातील शेतकरी आर्थिकदृष्टय़ा मेटाकुटीला आलाच आहे. शेतमालाला भाव नाही, निसर्गाच्या अवकृपा या साऱयानंतर शेतकऱयाला योग्य तो दिलासा मिळाला पाहिजे हे सर्वांनाच मान्य आहे, परंतु तामिळनाडू, उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्रातही कर्जमाफी झाली तर त्याचे श्रेय घेण्याची दोन्ही काँग्रेसची संघर्ष यात्रेद्वारा जोरदार तयारी सुरू आहे. नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला मूठभर मांस चढल्यामुळे सत्तेचा हत्ती वाढला आहे. या भाजपाच्या हत्तीवर कर्जमाफीचा अंकुश ठेवण्यासाठी विरोधकांचा आटापिटा आणि शिव��ेनेची ऊर बडवण्याची खेळी रंगात आली आहे.\nसत्ताधारी आणि विरोधक हे खरे धर्म असून सेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या त्याच्या जाती-पोटजाती होय. चार वर्षापूर्वी पृथ्वीराजबाबा खुर्चीवर होते आणि फडणवीस पंत रस्त्यावर कर्जमाफी मागत होते. आता पंत खुर्चीवर आहेत आणि बाबा रस्त्यावर आहेत. तीन वर्षापूर्वीचे आणि आत्ताचे राजकारण हेच सुरू असून फक्त भूमिका बदलल्या आहेत. पवारांनी केंद्रातून दिलेल्या कर्जमाफीची दशकपूर्ती होताना राज्याराज्यातून या मागणीला बळ आले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आले तेव्हा विरोधकांची अवस्था गलितगात्र झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख विरोधी पक्षामध्ये एकजिनसी नसल्यामुळे सत्ताधाऱयांवर कोणताच अंकुश राहिला नव्हता. फडणवीस सरकारला जेरीस आणण्यासाठी ज्या ज्या खेळय़ा केल्या त्या त्या वेळी पक्षीय चेहरे लपवून त्याला सामाजिक मुलामा चढवला गेला. फडणवीस सरकारला सामान्य जनतेचाच प्रखर विरोध आहे, हे भासवण्याचे प्रयत्न झाले. मात्र प्रत्येक निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश आले. आता सरतेशेवटी पवार काका-पुतण्यांनी सामाजिक मुलामे चढवण्यापेक्षा पक्षपातळीवरच लढा उभारण्याचे निश्चित केले. मुंबई महापालिकेवरून सेना भाजपमध्ये पडलेली दरी पवारांना स्वप्नात दिसत होती. स्वप्नात मध्यावधी निवडणुकांसाठी क्लायमॅक्स येत असतानाच योगी आदित्यनाथांनी त्यांना धाडकन जागे केले. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या उन्हाळी अधिवेशनात संसदीय कोंडी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येत असतानाच संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापटांनी 19 आमदारांच्या निलंबनाचे हत्यार उपसले. आता विधिमंडळातील आवाज आणखीनच क्षीण झाल्यामुळे रस्त्यावर आरपारच्या लढाईचा एल्गार दिला गेला.\nपरदेशी माणूस भारतीयांपेक्षा अधिक पर्यटनप्रेमी आहे, असे मानले जाते. वस्तुत: आपल्याकडे ‘रिलीजीयस टुरिझिम’ विदेशापेक्षाही अधिक आहे. मराठी माणूस मधुचंद्रासाठी गोव्याला जात असला तरी देवाच्या नावाखाली ज्योतीबा, महालक्ष्मी, पंढरपूर, वणी-सप्तश्रृंगी अशा दहा यात्रा करतो. नवराबायको जरा वाद झाला तर कुलदैवताला पिटाळण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यातील धार्मिकता सोडून देवू, व्यावहारिकता ही आहे की, त्या दोन पती-पत्नीला थोडी प्रायव��हसी मिळावी, प्रवासाच्या निमित्ताने एकमेकात सुसंवाद घडावा आणि संसाराची गाडी मूळ पदावर यावी.\nकर्जमाफीचे धार्मिक कारण सोडले तर विरोधकांच्या संसाराची गाडी मूळ पदावर यावी, हेच संघर्ष यात्रेचे व्यावहारिक कारण असल्याचे स्पष्टपणे जाणवते. पृथ्वीराज दिल्लीतून आल्याबरोबर अजित पवारांनी फुगवलेले गाल सुमारे वर्षभर तसेच होते. सत्तेच्या तीन वर्षात हे बाबा-दादा आठ मिनिटे एकमेकां शेजारी धड बसले नाहीत पण संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आठ दिवस एका रथात बसून आहेत. जे सत्तेत असताना सुचले नाही ते विरोधात असताना आजमावले जाते आहे.\nभाजपाचा उधळलेला वारू स्थानिक निवडणुकांनंतर हत्ती बनला आहे. आपण एक झालो नाही तर अस्तित्वही उरणार नाही या भीतीपोटी व कर्जमाफीचे शेय दामटण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. संघर्ष यात्रेला विरोध म्हणजे शेतकऱयांच्या कर्जमाफीला विरोध असा पुन्हा एकदा आभास निर्माण केला जात आहे. या यात्रेच्या निमित्ताने गावागावीतील कार्यकर्ते चार्ज होतील, पक्ष म्हणून संघटना पुन्हा एकदा मजबूत केली जाईल. विधानसभेपासून पंचायत समितीपर्यंत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले कार्यकर्ते संघर्ष यात्रेला रस्त्यावर येत असले तरी काँग्रेस डाव्या बाजूला तर राष्ट्रवादी उजव्या बाजूला उभे रहात आहेत.\nतामिळनाडू आणि उत्तर प्रदेशची आर्थिक स्थिती महाराष्ट्रापेक्षाही कमी असली तरी तिथे कर्जमाफी देता येत असेल तर आपल्या पंतांना द्यावीच लागेल. केवळ शिवरायांचे नाव घेवून सरकार चालवता येणार नाही तर शिवरायांची तत्त्वेही अंगिकारावी लागतील. कर्जमाफीला होत असलेल्या विलंबामुळे राज्यातील शेतकऱयांमधला संताप चेतवण्यात विरोधकांना यश आले आहे. संतापलेल्या शेतकऱयाला बैलगाडी शर्यतींना परवानगी देवून खुष करण्याचे प्रयत्न फार काळ टिकणार नाहीत. शेतकऱयांना दिलासा देताना त्याचे पेडिट विरोधकांना जाणार नाही याची राजकीय तजवीज जी करायची ती करावी पण शेतकऱयांचा अंत पाहू नये. संघर्षयात्रेचा अंकुश तयार करून भाजपाचा हत्ती काबूत ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असला तरी शेतकरी हातात चाबूक घेईपर्यंत फडणवीस सरकारने वाट पाहून चालणार नाही, हेच खरे.\nगुजरातमध्ये भाजपला आत्मचिंतनाचा धडा\nराहा याचे तळीं आनंदे\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीक���त मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vidhan-parishad-election-voting-17169", "date_download": "2018-10-16T18:53:45Z", "digest": "sha1:LW2BITSBMRIWDPEDMJPCV2SPLRDRJIH7", "length": 13292, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "vidhan parishad election voting चुरशीच्या लढतींसाठी 99 टक्‍के मतदान | eSakal", "raw_content": "\nचुरशीच्या लढतींसाठी 99 टक्‍के मतदान\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधान परिषद जागांसाठीची निवडणूक शनिवारी राज्यात शांततेत पार पडली. या सर्व मतदारसंघात सुमारे 99 टक्‍के मतदान झाले असून, मतमोजणी मंगळवारी (ता.22) होणार आहे.\nसत्ताधारी भाजप-शिवसेना युती विरद्ध कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा लढतीने या निवडणुकीत सुरवातीला रंग भरला होता. मात्र, त्यानंतर कॉंग्रेस व \"राष्ट्रवादी'त आघाडीत बिघाडी झाल्याने सर्वच मतदारसंघात कॉंग्रेस एकाकी पडल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पुणे, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, नांदेड व जळगाव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज मतदान झाले.\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील सहा विधान परिषद जागांसाठीची निवडणूक शनिवारी राज्यात शांततेत पार पडली. या सर्व मतदारसंघात सुमारे 99 टक्‍के मतदान झाले असून, मतमोजणी मंगळवारी (ता.22) होणार आहे.\nसत्ताधारी भाजप-शिवसेना युती विरद्ध कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा लढतीने या निवडणुकीत सुरवातीला रंग भरला होता. मात्र, त्यानंतर कॉंग्रेस व \"राष्ट्रवादी'त आघाडीत बिघाडी झाल्याने सर्वच मतदारसंघात कॉंग्रेस एकाकी पडल्याने ही निवडणूक चुरशीची बनली आहे. पुणे, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम, नांदेड व जळगाव या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आज मतदान झाले.\nपुणे येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत आहे. यवतमाळ-वाशीममध्ये शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस असा सामना आहे. या मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराला \"राष्ट्रवादी'च्या उमेदवाराने थेट पाठिंबा दिल्याने कॉंग्रेस एकाकी पडली आहे. असाच पॅटर्न नांदेड मतदारसंघात कॉंग्रेसच्या विरोधात उभारण्यात आल्याचे चित्र आहे. येथे कॉंग्रेस उमेदवाराच्या विरोधात सर्वपक्षीय पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. सांगली-सातारा मतदारसंघात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा सरळ सामना आहे. जळगावमध्ये मात्र भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार मैदानात आहे. या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा असून, राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणांची नांदी देणारे हे निकाल ठरतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nविद्यार्थीनीचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल\nनांदेड : महाविद्यालय व खाजगी शिकवणीला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून तिचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/hair-fall-115101900028_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:39Z", "digest": "sha1:5QZLYHUXAYFCMUDOLLU2PO7LHFW22XMW", "length": 12870, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअवेळी होणार्‍या केस गळतीवर घरगुती उपाय\n- झेंडूचे फुल बारीक करून त्‍याचा रस काढा. हा रस नारळाच्‍या तेलात टाकून उकळून घ्‍या. हे तेल थंड झाल्‍यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे\nतेल रोज केसाला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.\n- जटामांसी या वनस्पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळून हे तेल थंड झाल्‍यानंतर बॉटलमध्‍ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्‍याला\nलावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.\n- आहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेलटाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.\n- आवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्‍यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्‍ट तयार करून केसाच्‍या मुळाला लावावी.\nएका तासानंतर केस स्‍वच्‍छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्‍यानंतर डोक्‍यावर केस यायला लागतील.\n- दोन लीटर पाण्‍यामध्‍ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्‍याने आढवड्यातून दोन\nवेळा केस स्‍वच्‍छ करा. यामुळे केस गळती थांबते.\n- जैतूनच्‍या(ऑलिव्ह ऑइल) तेलामध्‍ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्‍ट तयार करावी. स्‍नान\nकरण्‍याआगोदर ही पेस्‍ट डोक्‍याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्‍याने स्‍वच्‍छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.\n- शिकाकाईच्‍या बीयामध्‍ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्‍यावे. रात्रभर पेस्‍ट थंड असेलल्‍या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्‍ट केसाला\nलावून अर्ध्‍या तासानंतर केस स्‍वच्‍छ करावे. हे पेस्‍ट केसासाठी नॅचरल शॅम्‍पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्‍यानंतर केस गळतीची\n- आहारात मेथीच्‍या भाजीचा वापर जास्‍तीत-जास्‍त केल्‍या नंतर आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्‍या बीया रात्रभर पाण्‍यात भिजत ठेवा.सकाळी याचे पेस्‍ट तयार करा. हे पेस्‍ट केसाला लावल्‍यांनतर केस गळती थांबते.\n- जास्‍वदांच्‍या फुलाचा रस काढून घ्‍या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्‍वच्छ करावेत. केस दाट होण्‍याबरोबरच काळे\nबॉडीपाट्‌र्सवर लावा पर्फ्यूम, सुगंध दिवसभर दरवळेल\nआपल्या आहारात भेंडी का असावी, जाणून घ्या अनेक फायदे\nशरीरात हे बदल दिसल्यास लगेच बदला आहार\nहेअर जेल आपल्याला सूट होत की नाही, जाणून घ्या...\nटक्कल घालविण्यासाठी या पाच वस्तूंनी तयार करा तेल\nयावर अधिक वाचा :\nकेस गळतीवर घरगुती उपाय\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रति���िन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/one-murder-sangvi-pune-134679", "date_download": "2018-10-16T19:06:02Z", "digest": "sha1:VRUWA7TTUEOV5HK3FHWD4NPPNQXKYLAM", "length": 9937, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "one murder in sangvi pune सांगवीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणाचा खून | eSakal", "raw_content": "\nसांगवीत अज्ञात व्यक्तीकडून तरुणाचा खून\nमंगळवार, 31 जुलै 2018\nपिंपरी (पुणे) : धारदार शस्राने वार करीत एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे सांगवी येथे उघडकीस आली. अजित (वय ३५. पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांवर औंध रुग्णालय कामगार वसाहती जवळ अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने वार करून खून केला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.\nपिंपरी (पुणे) : धारदार शस्राने वार करीत एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे सांगवी येथे उघडकीस आली. अजित (वय ३५. पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणांवर औंध रुग्णालय कामगार वसाहती जवळ अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने वार करून खून केला. याबाबत अधिक तपास सुरू आहे.\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nमनपातील कंत्राटदाराला ‘हार्ट अटॅक’\nनागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला...\nजालन्यात चाकुने भोकसुन खून\nजालना : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे एकाचा चाकूने भोकसुन खून झाल्याची घटना मंगळवारी (ता.16) सकाळी साडेआठ वाजन्याच्या सुमारास उघडकीस आली आहे...\nकिरकोळ कारणावरून युवकाकडून मित्राचा खून\nसातारा - मित्राला हांडगा म्हटल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून युवकाचा खून केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-finance-commission-says-only-crop-loan-formalities-will-done-state-12168", "date_download": "2018-10-16T19:31:43Z", "digest": "sha1:TEBBH5VLNJRLXKWNLXRKQ6XYUG42VH74", "length": 20584, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, finance commission says, only crop loan formalities will done in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात शेती कर्जवाटपाची फक्त औपचारिकताच : वित्त आयोग\nराज्यात शेती कर्जवाटपाची फक्त औपचारिकताच : वित्त आयोग\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nराज्याची आर्थिक घडी विस्कळित झाल्याने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी मी प्रत्येक अधिवेशनात करीत होतो. मात्र सरकारने प्रत्येकवेळी आकड्यांची जुळवाजुळव करून सत्य लपवले. केंद्राचे १२ हजार कोटी परत गेल्याचेही मी सांगितले होते. वित्त आयोगाच्या अहवालामुळे सरकारचे आता आर्थिक बिंग फुटले आहे. फडणवीस सरकारने जनतेवर भरमसाट कर लादूनही राज्यातील उद्योग, व्यवसाय व धंदे रसातळाला गेल्यानेच उत्पन्न घटले आहे.\n- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते\nमुंबई : राज्यात पीककर्ज वाटपाची फक्त औपचारिकता पार पाडली जात असल्याचे ताशेरे ओढत १८ टक्के इतक्या अपुऱ्या सिंचन सुविधेवरून पंधराव्या वित्त आयोगाने राज्य शासनावर आक्षेप नोंदविले आहेत. आयोगाच्या समितीने महाराष्ट्राच्या विकासाबद्दल गंभीर निष्कर्ष काढत चिंताजनक महसुली तुटीवरही बोट ठेवले. २००९ ते १३ च्या तुलनेत १९.४४ टक्के असलेले कर महसुली उत्पन्न २०१४-१७ मध्ये ८.१६ टक्क्यांपर्यंत घटल्याने महसुली उत्पन्नात ९ टक्क्यांची मोठी तूट झाल्याचे समितीने म्हटले आहे.\nआयोगाने गेल्या महिन्यात पुण्यात अर्थतज्ज्ञांसोबतच्या बैठकीत राज्यातील विविध विषयांचे पैलू समजून घेतले होते. २००९ ते १३ या वर्षांच्या तुलनेत २०१४-१७ या काळात राज्याला कर महसुली उत्पन्नात वाढ साधता आली नसल्याचे गंभीर निष्कर्ष समितीने नोंदवले आहेत. उलट, २००९ ते १३ मध्ये १९.४४ टक्के असलेले कर महसुली उत्पन्न २०१४-१७ मध्ये ८.१६ टक्क्यांपर्यंत घटले असल्याचे समितीने म्हटले आहे.\nमहसुली उत्पन्नातील घटीमुळे काढलेले कर्जही महसुली खर्चासाठी वापरले जात आहे. महसुली उत्पन्नातील मोठा भाग कर्मचाऱ्यांचे वेतन आणि व्याज भागवण्यावरच खर्च होत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने महसुली तूट चिंताजनक आहे.\nशेती आणि संलग्न क्षेत्राच्या अनुषंगाने समितीचे निष्कर्ष गंभीर आहेत. राज्यात शेतकऱ्यांना कर्जवाटपाची फक्त औपचारिकता पार पाडली जाते, असा आक्षेप समितीने नोंदविला आहे. राज्यातील अपूऱ्या सिंचन सुविधेकडेही समितीने लक्ष वेधले आहे. देशाचे सरासरी सिंचन क्षेत्र ३५ टक्के असताना राज्यात केवळ १८ टक्के शेती क्षेत्रालाच सिंचनाची सुविधा आहे. विशेष म्हणजे, देशाचा विचार करता राज्यात ३५ टक्के इतके सिंचन प्रकल्प आहेत, तरीही राज्यातील सिंचन मर्यादा चिंतेची बाब असल्याचे समितीने म्हटले आहे. देशाच्या सरासरीचा विचार करता महाराष्ट्रात खूप कमी निधी सिंचनासाठी खर्च केला जात असल्याकडे समितीने लक्ष वेधले आहे. सिंचन प्रकल्पांच्या वाढत्या किमती आणि भूसंपादनाचा मुद्दाही समितीने अधोरेखित केला आहे.\nराज्याच्या ३४ जिल्ह्यांपैकी मराठवाडा आणि विदर्भातील १६ जिल्ह्यांतील दरडोई उत्पन्न राज्य आणि राष्ट्रीय सरासरीच्या खाली आल्याची चिंता समितीने व्यक्त केली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांत आर्थिक, सामाजिक असमानता असल्याचे समितीचे म्हणणे आहे. पंधराव्या वित्त आयोगाची समिती येत्या १७ ते १९ सप्टेंबर या काळात राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. दौऱ्यादरम्यान समिती राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अर्थतज्ज्ञ आदींना भेट देणार आहे. एन. के. सिंह यांच्या नेतृत्वाखालील या समितीत सदस्य शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंह, डॉ. अशोक लाहिरी, डॉ. रमेश चंद, सचिव अरविंद मेहता आदींचा समावेश आहे.\nकृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा ९ टक्के...\nमहाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उत्पन्न असलेले राज्य आहे. औद्योगिक उत्पादनातही राज्य अग्रेसर असून राज्यात सर्वांत जास्त शहरीकरण होत आहे. देशांतर्गत ढोबळ उत्पन्नात राज्याचा वाटा १५ टक्के इतका आहे. राज्याच्या उत्पन्नात सर्वाधिक ५७ टक्के इतका वाटा सेवा क्षेत्राचा असून, पाठोपाठ ३३ टक्के हिस्सा उद्योग क्षेत्राचा आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा ९ टक्के इतका आहे.\nवित्त आयोगाने नोंदविलेले निष्कर्ष\n२००९ ते १३ मधील १९.४४ टक्के कर महसुली उत्पन्न २०१४-१७ मध्ये ८.१६ टक्क्यांपर्यंत कमी\nउत्पन्नातील मोठा भाग वेतन आणि व्याज भागवण्यावरच खर्च\nशेतकऱ्यांना कर्जवाटपाची फक्त औपचारिकता पार पाडली जाते\nदेशात ३५ टक्के सिंचन, राज्यात केवळ १८ टक्के क्षेत्र ओलिताखाली\nराज्यात देशातील ३५ टक्के सिंचन प्रकल्प असताना सिंचन मर्यादा चिंताजनक\nमहाराष्ट्रात खूप कमी निधी सिंचनासाठी खर्च केला जातो\nसिंचन प्रकल्पांच्या वाढत्या किमती, भूसंपादनाचा मुद्दाही ऐरणीवर\nराज्याच्या विविध जिल्ह्यांत आर्थिक, सामाजिक असमानता\nव्यवसाय उत्पन्न धनंजय मुंडे पीककर्ज सिंचन महाराष्ट्र विकास वेतन व्याज विदर्भ राजकीय पक्ष\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात ��ागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_986.html", "date_download": "2018-10-16T19:07:37Z", "digest": "sha1:XKAQZIJLCRMOPUW7WFV7GRAYCUBDP3N4", "length": 4949, "nlines": 39, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): पुलं, टिळक आणि चिवडा - किस्से आणि कोट्या ( Pu La Deshpande , Pu La Deshpande Kisse aani kotya , Pu la aani Tilak )", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सु��ेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा छत्रे यांचा महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....''\nहे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .\nत्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता .\n लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा \nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2013/08/tik-tik-wajte-dokyat.html", "date_download": "2018-10-16T19:07:54Z", "digest": "sha1:GXUQLFMEJL64PVKXGF7C2OLJEFOZG5YX", "length": 4790, "nlines": 73, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): टिक टिक वाजते डोक्यात tik tik wajte dokyat lyrics", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात\nटि�� टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात\nकभी जमीन कधी नभी,\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात\nनाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने\nसोचो तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात…\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात…\nसूर ही तू, ताल ही तू\nरुठे जो चांद वो नूर है तू\nआसु ही तू हसू ही तू\nओढ मनाची नि हूरहुर तू\nरोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात..\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात….\nकभी जमीन कधी नभी,\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात\nटिक टिक वाजते डोक्यात\nधड धड वाढते ठोक्यात\nगीतकार : समीर सप्तीस्कर\nसंगीतकार : से बँड,\nगायक : सोनू निगम – सायली पंकज\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/itemlist/category/19-chandrapur.html?limit=10&start=20", "date_download": "2018-10-16T19:26:07Z", "digest": "sha1:3AYCNPBX2ZARY4E6SN5TRO3SXP2LJVYG", "length": 10172, "nlines": 98, "source_domain": "chandamirror.com", "title": "चंद्रपूर", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nटोपल्या विकून मुलाबाळांचा सांभाळ करत समजापुढे आदर्श ठेवना-या किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई यांचा ‘मातोश्री’ पुरस्काराने गौरव - पुणे येथे रंगला सत्कार सोहळा\nकिशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार ���ार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.\nताडोबात काळ्या बिबट्याचे पुन्हा झाले दर्शन...\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. यावरून सोशल मिडियावरही बराच खल झाला. ताडोबातील कॅमेऱ्यातही हा बिबट कैद झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा बिबट बुधवारी पुन्हा याच परिसरात श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले.\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/explosives-found-dombivli/", "date_download": "2018-10-16T20:05:43Z", "digest": "sha1:RCTPXM5243UI232T3DOST44EAHNFSGWG", "length": 25808, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Explosives Found In Dombivli | डोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी ब��लिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी ���क्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nडोंबिवलीजवळ स्फोटकांचा मोठा साठा जप्त\n१९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्स आणि 2 कट्टे जप्त\nडोंबिवली- डोंबिवलीजवळच्या खोणी गावात स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. ठाणे क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ही कारवाई केलीये.\nखोणी गाव परिसरात दोन इसम स्फोटकांचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. त्यानुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील बॅगमध्ये स्फोटकांचा मोठा साठा आढळून आला. ज्यात तब्बल १९९ जिलेटीनच्या कांड्या, १०० डिटोनेटर्सचा आणि 2 कट्टे समावेश होता. ही स्फोटके बाळगण्याचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नसल्याने हा साठा जप्त करत पोलिसांनी या दोघांना अटक केली. अशोक ताम्हणे आणि मारुती धुळे अशी या दोघांची नावे असून ते रायगड जिल्ह्यातल्या कर्जतचे राहणारे आहेत. हा साठा त्यांनी नेमका कशासाठी आणला होता आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का आणि या दोघांचा दहशतवादी किंवा नक्षलवादी कारवायांशी संबंध आहे का याचा तपास सध्या क्राईम ब्रँचच्या वतीने सुरू आहे. सदर कामगिरी वपोनी संजू जॉन, सपोनि संतोष शेवाळे, नितीनं मुदगून, दत्ताराम भोसले आणि टीम यांनी यांनी केली.\n मराठी मॅट्री���ोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअंबाजोगाईत दामिनी पथकाची रोडरोमियोंवर कडक कारवाई; खाजगी शिकवणीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची केली सक्ती\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nगँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले\nखेड-शिवापूर टोलनाक्याजवळच्या भीषण अपघातात चार जण ठार\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\nरेल्वे प्रवाशांना गंडा घालणारे तोतया पोलीस जेरबंद\nलोकमत - ‘ती’चा कट्टा : महिला एक दिवस राज्य आणि देशाचे नेतृत्व करतील\nराज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील पायाभूत चाचणीचा गोंधळ होणार दूर\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 ऑक्टोबर\nएसटी बसमधून बारावीपर्यंत मुलींना मोफत प्रवास\nकाशीनाथ वाडेकर यांच्या निधनामुळे साहित्य चळवळीवर शोककळा\nशेतकऱ्यांचे दिवसा वीज पुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात येणार, 1 लाख सौर कृषी पंपाच्या योजनेस शासनाची मान्यता\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-maratha-vidya-prasarak-126060", "date_download": "2018-10-16T18:50:54Z", "digest": "sha1:S6ABNEDV6XI7R4AA5LSZNSUL55LVZJCS", "length": 33110, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon maratha vidya prasarak शैक्षणिक \"पंढरी' दहशतीच्या सावटात...! | eSakal", "raw_content": "\nशैक्षणिक \"पंढरी' दहशतीच्या सावटात...\nसोमवार, 25 जून 2018\nशतकोत्तर परंपरा लाभलेली जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था गेल्या तीन-चार दशकांपासून समांतर संचालक कार्यकारिणीच्या वादात अडकलेली आहे. संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्यांतर्गत आहे, यापेक्षा ही संस्था जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मंदिर ठरले आहे. दुर्दैवाने समाजातील काही स्वार्थी घटकांची या संस्थेस \"नजर' लागली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी संस्थेला \"जागीर' मानले तर प्रतिस्पर्धी गटाने समांतर कार्यकारिणीच्या नावाखाली संस्था नेहमीच वादात राहील, असे पाहिले.\nशतकोत्तर परंपरा लाभलेली जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था गेल्या तीन-चार दशकांपासून समांतर संचालक कार्यकारिणीच्या वादात अडकलेली आहे. संस्थेची नोंदणी कोणत्या कायद्यांतर्गत आहे, यापेक्षा ही संस्था जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे मंदिर ठरले आहे. दुर्दैवाने समाजातील काही स्वार्थी घटकांची या संस्थेस \"नजर' लागली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी संस्थेला \"जागीर' मानले तर प्रतिस्पर्धी गटाने समांतर कार्यकारिणीच्या नावाखाली संस्था नेहमीच वादात राहील, असे पाहिले. दुर्दैवाने आज संस्थेच्या ताब्या��ाठी दोन्ही गट एकमेकांच्या जिवावर उठल्याने संस्थेच्या शैक्षणिक प्रांगणात दहशतीचे वातावरण आहे.. संस्थेच्या ताब्यासाठी दोन्ही गटांची मुजोरी, शासन- प्रशासनाने जाणीवपूर्वक चिघळत ठेवलेला वाद.. अन्‌ त्यास काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त... यात \"मविप्र'ची शैक्षणिक संस्था म्हणून असलेली ओळख पुसत जाऊन वर्चस्वासाठी निर्माण झालेला \"आखाडा'कडे वाटचाल सुरू झालीय की काय... असे म्हणण्याची वेळ आलीय.\nजळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था. शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्यातील जुनी व सामान्यांची संस्था म्हणून तिची ओळख. बालवाडीपासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण या संस्थेत उपलब्ध आहे. जिल्हाभरात शाखा असलेल्या या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अनेक वर्षांपासून सकारात्मक प्रयत्न केलेत... त्याची फळेही त्या विद्यार्थ्यांना आणि संस्थेलाही मिळाली. कालपरत्वे संस्था वाढत गेली आणि जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात गरीब, गरजू विद्यार्थ्यांची \"पंढरी' म्हणून या संस्थेचा लौकिक झाला. ग्रामीण भागातून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास महाविद्यालयीन शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयाने स्वत:चे वेगळे धोरण ठरवून प्रत्येकाला हक्काचे शिक्षण मिळवून दिले.. म्हणूनच की काय, या महाविद्यालयाचीही संस्थेसारखीच \"मायबाप कॉलेज' अशी ओळख मिळाली.\nसंस्था की स्वत:ची \"जागीर'\nसंस्थेच्या परंपरेचा वारसा सांगताना अनेक धुरिणांचा उल्लेख केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात गेल्या तीन-चार दशकांत तत्कालीन सत्ताधारी भोईटे गटाची एकूणच कामकाजाची पद्धती आणि या पद्धतीला तीव्र विरोध करताना नरेंद्र भास्कर पाटील गटाने घेतलेली टोकाची आक्रमक भूमिका अशा वादात संस्था अडकली. भोईटे गटाने संस्थेला स्वत:ची \"जागीर' मानत मनमानी कारभार केला. अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी, खच्चीकरण व पिळवणूक होत असल्याचे अनेकदा आरोप झाले. अनेकांनी त्याविरोधात बंड पुकारले, मात्र त्यांचे बंड साम-दाम, दंड, भेदाने मोडून काढण्यात आल्याची टीकाही भोईटे गटावर होत राहिली.\nनरेंद्र पाटील गटाचा लढा\nया गटाविरुद्ध नरेंद्र पाटील गटाने शासन-प्रशासन, स्थानिक ते उच्च व प्रसंगी सर्वोच्च न्या���ालयापर्यंत लढा दिला. भोईटे गटाच्या अत्याचाराला पाटील गटाने मोठ्या प्रयत्नांनी समाजासमोर मांडले, तशी त्यांनी त्यांची बाजू न्यायालयातही वेळोवेळी प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला. तरीही प्रत्येक ठिकाणी पाटील गटाच्या नशिबी अपयश आले. अखेरीस 2015मध्ये या संस्थेवर प्रशासक नियुक्ती करण्यात पाटील गट यशस्वी ठरला.\nया प्रशासकाच्या कार्यकाळात संस्थेची रीतसर सहकार कायद्यान्वये निवडणूक झाली. मे 2015 मध्ये झालेल्या या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तत्कालीन चाळीसगाव प्रांत मनोज घोडे-पाटील यांनी काम पाहिले. संस्थेची निवडणूक होऊन सर्व जागांवर नरेंद्र पाटील गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले व भोईटेंची \"गढी' ढासळली, असे समाजातही या निवडणुकीचे विश्‍लेषण मांडले जाऊ लागले. तेव्हापासून संस्थेत पाटील गटाने रीतसर कामकाज हाती घेऊन ते सुरू केले.\nमे- 2015पासून नरेंद्र पाटील गटाने कामकाज सुरू केले. काही गोष्टी चांगल्या घडत गेल्या. तरीही बदल होऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र पाटील गटाबद्दल काही जणांची नाराजी होती. पाटील गटाच्या कामकाजाबाबतही तक्रारी सुरू झाल्या होत्या, मात्र त्या किरकोळ स्वरूपाच्या व विश्‍वासार्ह नव्हत्या. अशा स्थितीतच कामकाज सुरू असताना शासनाने (शिक्षण संचालक, उच्च शिक्षण) संस्थेच्या तीन महाविद्यालयांतील कारभाराबाबत आदेश काढून वाद निर्माण केला. या पत्रानुसार भोईटे गटाकडे संस्थेचा पदभार सोपवावा, असे नमूद होते. आणि तेथून भोईटे व पाटील गटात पुन्हा एकदा संस्थेच्या ताब्याविषयी वाद सुरू झाला. मार्च महिन्यात दोन्ही गट समोरा-समोर येऊन संस्थेत ताबा घेण्यावरून तणाव निर्माण झाला, तेव्हापासून या संस्थेचा ताबा कुणाकडेही न ठेवता कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तेथे पोलिस बंदोबस्त राखण्यात आला.\nपुन्हा एकदा उच्च न्यायालयात\nसंस्थेत निवडणूक होऊन मे-2015 मध्ये पाटील गटाने ताबा घेतल्यानंतर शासनाच्या या एका पत्राने घोळ करून संस्थेचा वाद पुन्हा उच्च न्यायालयात गेला. पाटील गटाने शासनाच्या पत्रास आव्हान दिले, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. दुसरीकडे याच प्रकरणातील ताब्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल होऊन त्यासंबंधीही वाद सुरू आहे.\nपोलिसांनी तहसीलदारांकडे संस्थेच्या ताब्याविषयी अहवाल मागविला. त्यात भोईटे व पाटील अशा दोन्ही गटांना प्रतिवादी करून मत मागविण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांनी 12 जूनला एक आदेश काढला, त्यात तहसीलदारांनी संस्थेचा ताबा प्रतिवादीपैकी नरेंद्र पाटील गटाकडे सोपविण्यासंबंधी म्हटले होते. त्यानुसार गेल्या रविवारी (ता.17) नरेंद्र पाटील गटाने पोलिस बंदोबस्तात संस्थेचा ताबा घेतला, तसे पत्रकार परिषदेत जाहीर करून कामकाजही सुरू केल्याचा दावा केला.\nअशा स्थितीत मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास संस्थेत भोईटे व नरेंद्र पाटील गट एकमेकांशी भिडले, तेव्हा हा वाद मिटविण्यात आला. दुपारी चारला पुन्हा दोन्ही गटांतील समर्थक समोरासमोर आले आणि त्यांच्यात एकच धुमश्‍चक्री सुरू झाली. दोन्ही गटाकडून दगडफेक, लाठ्याकाठ्यांनी मारहाण सुरू झाली. चार जण जखमी झाले. अगदी पोलिसांवर धावून जाण्यापर्यंत समर्थकांची मजल गेली. पोलिसांनी वेळीच कठोर हस्तक्षेप करून स्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या प्रकाराने \"मविप्र'ची उरलीसुरली अब्रूही वेशीवर टांगली गेली.\n\"मविप्र'तील अलीकडच्या काळातील घटना\n17 फेब्रुवारी : ताब्यावरून दोन्ही गटात हाणामारी\nमविप्र संस्थेचा ताबा घेण्याच्या कारणावरून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयात (17 फेब्रुवारी) तोडफोड झाली. मविप्र ही संस्था दोन कायद्यान्वये नोंदणी असल्याने धर्मदाय आयुक्तांच्या कायद्याप्रमाणे नीलेश भोईटे यांनी संस्थेवर हक्क सांगितला आहे. तर सहकार कायद्याने निवडणुकीत आपला गट विजयी झाल्याने त्यावर नरेंद्र भास्कर पाटील गटाने हक्क सांगितला आहे. संस्थेच्या कार्यालयाचे तसेच सभागृहाचे कुलूप तोडण्यात येऊन धुडगूस घातल्याचे दोन्ही गटातर्फे परस्पर विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्या. भोईटे गटातर्फे 23 तर पाटील गटातर्फे 11 संशयितांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. नरेंद्र पाटील गटाने 10 हजार रुपये रोख व सोन्याची साखळी काढून पलायन केल्याची तक्रार नीलेश भोईटे यांनी पोलिसांकडे केली आहे. यावेळी या गटाकडून मारहाण देखील झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर लिपिक पराग रवींद्र कदम यांनीही दिलेल्या तक्रारीत योगेश भोईटे व संजय निंबाळकर यांनी मारहाण करून 5 हजार रुपये तर राजेंद्र वराडे व रमेश धुमाळ यांनी दोन तोळ्याची सोन्याची साखळी ओढून नेल्याची तक्रार दिली. कदम यांनी 11 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे तर निलेश भोईटे यांनी 23 जणांविरुद्ध तक्रार दिली .\n12 मार्च : नरेंद्र पाटील गटावर गैरव्यवहाराचा गुन्हा\n\"मविप्र'मध्ये तानाजी भोईटे गटाचे संचालक मंडळ कार्यरत असताना विजय भास्कर पाटील यांच्या गटाने खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक मंडळ कागदोपत्री दाखवून समाजबांधवांकडून लाखो रुपये वसूल केले, अशी तक्रार आहे. वसूल केलेली रक्‍कम प्रतिभा महिला सहकारी बॅंकेत जमा केली. या प्रकाराविरोधात प्रशासनिक अधिकाऱ्यांनी तक्रार देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी विजय पाटील गटाला वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे दस्तऐवज प्रभाकर श्‍यामराव पाटील यांनी पोलिसांत सादर केली आहे. या संदर्भात श्री. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगरसेवक नरेंद्र भास्कर पाटील यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी अशा एकूण 24 जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.\nबळजबरी ताबा घेतल्यानंतर, शिक्षण विभागाने पारीत केलेल्या आदेशाविरुद्ध नरेंद्र पाटलांतर्फे दाखल अवमान याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे, न्यायमूर्ती गव्हाणे यांच्या खंडपीठाने शिक्षण विभागाचे सचिव, कार्यासन अधिकारी प्र. ह. कदम, प्रधान सचिव, शिक्षण संचालक धनराज माने, सहसंचालक केशव तुपे यांच्याविरुद्ध नोटीस बजावली असून 2 मेस हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणात नरेंद्र भास्कर पाटील यांच्यातर्फे तिन्ही प्राचार्य व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.\nजळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचालित जळगाव, यावल आणि वरणगाव या तिन्ही महाविद्यालयाचा कारभार हस्तांतर करण्यासंदर्भात 5 मार्च 2018 चे महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मुंबई, शिक्षण संचालनालय (उच्चशिक्षण) पुणे, तसेच सह संचालक उच्च शिक्षण जळगाव, यांच्या आदेशान्वये मानद सचिव नीलेश भोईटे यांनी स्वीकारला होता. तसा अहवाल सहसंचालक उच्च शिक्षण यांच्या कार्यालयासंबंधित प्राचार्यांतर्फे सुपूर्द करण्यात आला होता. परिणामी महाविद्यालयांच्या दैनंदिन कामकाजाची सुरवात होऊन बॅंकेचे आर्थिक व्यवहार, प्रशासकीय कामकाज सुरू होते. दरम्यान, नरेंद्र भास्कर पाटील यांच्यावतीने भोईटे यांच्या कार्यकारिणी व कामकाजासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका (2677/2018) अन्वये दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. गंगापूरवाला, न्यायमूर्ती जे. जे. ढवले यांच्या खंडपीठावर कामकाज होऊन दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आणि प्राप्त दस्तावेजांच्या आधारे 13 मार्चला खंडपीठाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने भोईटे गटाला दिलेल्या पदभाराच्या आदेशास स्थगिती देण्यास नकार देत \"जैसे थे' ठेवण्याचे आदेश पारीत केले आहे.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_557.html", "date_download": "2018-10-16T18:42:22Z", "digest": "sha1:V7NQYVXRGY5JUGZDSCTYTQQOJT433MMY", "length": 16636, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ?; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ?; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा.", "raw_content": "\nमा.आ.बाब��जानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nउद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2019च्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी श्रीनिवास वनगांनाच देणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला आहे.पालघर मधल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. साम-दाम-दंड-भेदवाल्यांना सेनेनं घाम फोडला. पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई का होत नाही. आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी येत्या निवडणुकांत युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.पालघर निवडणुकीतील पराभव खिलाडू वृत्तीने नव्हे, तर कोणत्याच परीने मान्य करायला मी तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडत असतील तर मग चाचण्या कसल्या घेतल्या , नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली, याला लोकशाही म्हणतात का , नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली, याला लोकशाही म्हणतात का , असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे. किमान सहा लाखांच्या आसपास भाजपाच्या विरुद्ध मतं पडली.पास वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात का , असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे. किमान सहा लाखांच्या आसपास भाजपाच्या विरुद्ध मतं पडली.पास वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात का , एकाआदिवासी पोराने केलेला हा तर भाजपाचा पराभव आहे, 15 दिवसांत अडीच लाख मते मिळाली, अजून आता आठ महिने आहेत.2019ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे. बुलेट ट्रेन, हायवे, बंदर यासाठी कोण काय बोलत पाहू, यांनी जेवादे मतदानावेळी दिले. काल भेटी झाल्या त्यात सांगितलं शिवसेना जनतेच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेतल्या. शेतकऱ्यांचा म्हणणं आहे आमचा रस्त्याला विरोध नाही पण आमच्या जमिनी जात आहेत आयुष्य उधवस्थ होतंय. अनेकांनी जमिनी न देण्याबाबत सांगितलं. रक्त शिंपल्याशिवाय लोकशाही कळत नाही का, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.\nराष्ट्रीय शालेय बेसब���ल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड ���ाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/sangli/ruckus-sangli-municipal-corporation/", "date_download": "2018-10-16T20:06:40Z", "digest": "sha1:4LUBXBVRYULZZFW2ZOJS227CWZHFZ3XV", "length": 31611, "nlines": 469, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ruckus In Sangli Municipal Corporation | डॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझा���खंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : र���जनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nसांगली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये वाद निर्माण झाला.\nसांगलीमध्ये राम कदमांच्या प्रतिमेस महिलांनी मारले जोडे\nSangli Election सांगलीत मनपा निवडणुकीसाठी मतदान\nMaratha Reservation Protest : सांगलीजवळ माधवनगर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको\nMaharashtra Bandh : सांगलीतील मांगलेमध्ये एसटी बस पेटविली, प्रवाशी बचावले\nआरक्षण द्या, अन्यथा मराठा समाज भाजपाची साथ सोडेल, दानवे, देशमुख यांच्यासमोर घोषणाबाजी\nआरवडेमध्ये दूध उत्पादकांनी दूध वाहतूक करणारी गाडी अडवून दूध ओतले\nअन् कवठेमहाकाळ येथे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ओतलं दूध\nसांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बागलवाडी येथे श्रमदान\nडॉ. आंबेडकरांच्या फलकाच्या वादावरुन सांगली महापालिकेत दलित कार्यकर्त्यांकडून तोडफोड\nसांगली, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेला फलक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मृलन पथकाने हटवल्याने सोमवारी (16 एप्रिल) सकाळी सांगलीतील आंबेडकरनगरमध्ये वाद निर्माण झाला.\nमिरजेतील अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा\nमिरजेतील मीरासाहेब दर्ग्याच्या उरुसानिमित्त संगीतरत्न अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभेस शुक्रवारी प्रारंभ झाला. संगीत सभेत किराना घराण्यातील दिग्गज गायक, वादक सहभागी होते.\nनागेवाडीत पळाली लाकडी बगाडे\nग्रामदैवत श्री नागनाथ यात्रेनिमित्त सुमारे २०० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेला लाकडी बगाडे पळविण्याचा सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. नागेवाडी येथे गुढीपाडव्यादिवशी ग्रामदैवत श्री नागनाथ देवाची यात्रा भरते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी लाकडी बगाडे पळविण्याचा सोहळा असतो. 15 ते 20 फूट उंच लाकडी बगडाला बैलजोडी जुंपून हे बगाडे पळविले जातात.\nसांगली : 47 लाख रुपयांचा मांडूळ साप जप्���\nसांगली, मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केलीय. जप्त करण्यात आलेल्या मांडूळ सापाची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये एवढी किंमत आहे.\nसांगली शहरासह परिसरावर धुक्याची चादर\nसांगली शहर व परिसराला बुधवारी दाट धुक्यांनी कवेत घेतले. पहाटे पाच वाजल्यापासून सकाळी साडे नऊपर्यंत धुकं कायम होतं. जिल्ह्याचा पारा सध्या १३ ते १४ अंश सेल्सीअस इतकं आहे.\nभीमा कोरेगाव प्रकरणी सांगलीत शिवप्रतिष्ठानचा मोर्चा\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nकोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nकोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्ली��’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ...\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nकोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे. श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodar-rahilynantar-pahi-dokrankadchi-bhet-xyz", "date_download": "2018-10-16T19:41:30Z", "digest": "sha1:PKZ76ZGBR6SGSNJS4IRQ7UZQU4FMA444", "length": 13378, "nlines": 259, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदर राहिल्यानंतर पहिल्यांदा डॉक्ट्र काय विचारतात आणि काय प्रश्न विचारावे - Tinystep", "raw_content": "\nगरोदर राहिल्यानंतर पहिल्यांदा डॉक्ट्र काय विचारतात आणि काय प्रश्न विचारावे\nहे खूप नैसर्गिक आहे ज्यावेळी गरोदर आहात, हे कळतं आणि त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी डॉक्टरांकडे जाता त्यावेळी डॉक्टर काय सांगतील कोणत्या तपासण्या करायला सांगतील. सगळं नीट असेल ना असे विचार मनात येणे साहजिक असते. अ���्यावेळी सामान्य काही टेस्ट करून तुम्ही गरोदर आहात हे निश्चित करून डॉक्टरांकडं जाण्यात बराच काळ जातो. तुमची मासिकपाळी चुकल्यानंतर तुम्ही गरोदर असल्याचे असल्याची निश्चिती झाल्यावर डॉक्टर कडे जाणे आवश्यक असते. त्यावेळी तुम्हांला साधारणतः काय काय विचारतात आणि कोणत्या तपासण्या करायला सांगतात ते आपण पाहणार आहोत\n-बीएमआय तपासणी केली आहे का \n- गर्भाशयामधील परिस्थितीचा डॉक्टर अंदाज घेतात.\n-स्तनाची तपासणी केली आहे का \n-जर गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर त्याबाबत माहिती\n-नैसर्गिक आणि काही कारणस्तव झालेला गर्भपात झाला आहे का\n-कश्याची ऍलर्जी आहे का\nया काळात बऱ्याच तपासण्या करण्यात येतात त्यामुळे यात घाबरण्यासारखे काही नसते. त्यापैकी पुढील काही तपासण्या सामन्यात करायला सांगतात\nया तपासणीच्या आधारे ते तुमची रक्तातील साखरेची पातळी, तसेच प्रोटीनची पातळी आणि आणि शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण आणि काही जिवाणू यांचे प्रमाण याद्वारे तपासले जाते\nतुमच्या रक्ताचे नमुने,रक्ततील आरएच स्थिती (लाल रक्त पेशींनी घेतलेली प्रथिने) ऍनिमिया नाही ना याबाबत अंदाज येतो. तसेच डॉक्टरांना आपल्या शरीराची अंतर्गत वातावरण जसे की ड जीवनसत्वाची कमतरता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती याबाबतचा अंदाज डॉक्टरांना रक्ततपासणी मधून येतो\n३. अनुवांशिक आजाराबाबत तपासणी\nया तपासणीच्या आधारे तुमच्या गुणसूत्रांमध्ये काही समस्या तर नाही ना जे बाळाला पुढे त्रासदायक ठरतील. आणि असतील तर त्यावर काही उपाय सुचवण्यात येतात\n४. एस टी डी तपासणी\nआपल्या बाळाचे जीवन आपल्यासाठी अधिक महत्वाचे आहे आणि आपण एसडीएस, एचआयव्ही आणि हिपॅटायटीस बी सारख्या एसटीडी संक्रमित होणारे आजार असल्यास निष्काळजीपणमुळे त्या लहानग्यांचे आयुष्य पणास लागू नये म्हणून या तपासण्या करणे आवश्यक असते आणि ही टेस्ट डॉक्टर करायला सांगतात\nही तपासणी गर्भाशयाच्या संदर्भात करतात. गर्भाशयात करण्यासाठी की तो कर्करोगजन्य काहीतरी विकसित होत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी ही तपासणी करण्यात येते.\n६. रक्तदाब आणि रक्ततीतील साखरेची पातळी\nगर्भधारणे दरम्यान होणारे मधुमेहा नाही ना ही खात्री करून घेण्यासाठी ही तपासणी करण्यात येते.\n७.प्रसूतीची तारीख निश्चित करतात\nतुम्हांला गर्भधारणा झाल्याची तारीख माहिती असे��� आणि शेवटची मासिकपाळी कधी आली यावरून डॉक्टर तुम्हांला तुमच्या प्रसूतीच्या तारखेचा अंदाज देतात त्यामुळे तुम्हांला या गोष्टी देखील विचारल्या जातात.\nएकदा डॉक्टरांच्या सगळ्या तपासण्या झाल्यावर. त्या/ ते तुम्हांला तुमच्या तब्बेतीनुसार परिस्थिती नुसार गर्भावस्थेदरम्यान काय-करावे-काय करू नये याबाबत सूचना देतात, कशी काळजी घ्यावी याबाबत देखील सूचना देण्यात येतात.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/872-mnapa-karnar-vruksjhanchi-lahavf.html", "date_download": "2018-10-16T19:25:53Z", "digest": "sha1:QVXJ57BUPZJCKJINHMA27A7RJKKTVY6K", "length": 13674, "nlines": 117, "source_domain": "chandamirror.com", "title": "९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\nराज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभ���गृहात घेण्यात आली.\nयाप्रसंगी बोलताना महापौर म्हणाल्या पर्यावरण संरक्षणासाठी किमान ३३ टक्के वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील वर्षी आपण सर्वांच्या सहकार्याने अपेक्षित उद्दिष्टाच्या दुप्पट झाडे लावली. मात्र आपले शहर हे जगातील सर्वात उष्ण हवामानाचे शहर असल्याने पर्यावरणाप्रती आपली जवाबदारीही दुप्पट आहे. चंद्रपूरची जनता आम्हाला साथ देईल, शासनाच्या वृक्षलागवडीत पुढाकार घेईल असा विश्वास व्यक्त करीत प्रत्येकाने किमान एका तरी झाडाचे पालकत्व घेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nतर वृक्षलागवड संदर्भात माहिती देताना आयुक्त संजय काकडे म्हणाले, मनपातर्फे शासनाने ६० हजार झाडे लावावे, असे आवाहन दिले आहे. मात्र मनपाने ९७ हजार झाडांचे नियोजन केले आहे. शहरातील १८ ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून कुंपणावर विशेष लक्ष देण्यात ठेवण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना विवाह, जन्म, मृत्यूचे प्रमाणपत्र देताना रोपटे देण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी १०० टक्के झाडे जगविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसभेला स्थायी समिती सभापती राहुल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त विजय देवळीकर, सहायक आयुक्त सचिन पाटील, शीतल वाकडे, बारई, हजारे, इको प्रो संस्था, रेडक्रॉस सोसायटी, रोटरी क्लब, विश्व मानव केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\tधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/astrology/vaastu/", "date_download": "2018-10-16T18:20:46Z", "digest": "sha1:IFYDJOICKX6ISU2F7A5JBXWKYY3SG2KV", "length": 11945, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भविष्य | राशिफल | जन्म कुंडली | ज्योतिष्य | वास्तुशास्त्र | फेंगशुई | Astrology in Marathi | Jyotish | Vastushasra", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तू टिप्स: घराला पेंट करवण्यासाठी योग्य रंगांची निवड करा, नाही राहणार पैशांची किल्लत\nमंत्राने करा घरातील वास्तूदोष दूर\nआपल्या घरात रोग, दारिद्य्र, अभाव, शुभ कार्यात विघ्न येणे, अपयश यामुळे अशांती आणि वाद होत असतील तर त्यामागे वास्तुदोष हे ...\nबर्थ डेट अनुसार वास्तू उपाय\nवास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असतो. जर बर्थ डेट (मूलांक)ला लक्षात ठेवून ...\nभंगार ठरवते तुमचे सौख्य\nसाठवणे हा माणसाचा स्वभावधर्मच आहे. घरातील भंगार सामानही कधी लागेल ते सांगता येत नाही. म्हणून ते टाकूनही देता येत नाही. ...\nअंकावरून मिळकत व खर्च ओळखा\nवेबदुनिया| सोमवार,ऑक्टोबर 8, 2018\nनवीन घर बांधण्यापूर्वी किंवा खरेदी करण्यापूर्वी ते आपल्या कसे फायदेशिर ठरेल, हे पाहणे आवश्यक आहे. तसेच आपली मिळकत व ...\nज्या जागेवर घर बांधत आहे तो प्लॉट कसा असावा\n'उत्तम बांधकामासाठी प्लॉटचा आकार चौरस किंवा समचतुष्कोणीय असला पाहिजे. याने घरात सुख-समृद्धी नांदते. जर प्लॉट चतुष्कोणीय ...\nवास्तुशास्त्र व फेंगशुईत फरक काय\nवेबदुनिया| गुरूवार,ऑक्टोबर 4, 2018\nसृष्टीची निर्मिती ज्या 5 तत्त्वापासून झाली ती तत्त्वे म्हणजे, पाणी (जल), जमीन (भू), वारा (वायू), आग (अग्नी) व आकाश. ...\nवास्तूप्रमाणे नवदाम्पत्यांची खोली कशी असावी\nवेबदुनिया| बुधवार,ऑक्टोबर 3, 2018\nनवदाम्पत्यांच्या खोलीसाठी वायव्य दिशेचा कोपरा सर्वोत्तम आहे. संततीसाठी इच्छुक असतेली जोडपे वायव्य दिशेकडील खोलीची निवड ...\nवेबदुनिया| मंगळवार,ऑक्टोबर 2, 2018\nसंपूर्ण पृथ्वीशी वास्तुशास्त्र निगडीत आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राला गृहनिर्माण किंवा गृहव्यवस्थापन या विभागपुरतेच ...\nVastu Tips : भाड्याचे घर आणि वास्तू\nवेबदुनिया| सोमवार,ऑक्टोबर 1, 2018\nभाड्याच्या घरात घरमालकाच्या स्वीकृतीशिवाय कुठलेही बदल करता येत नाही. असं बघण्य��त आले आहे वास्तूच्या नियमांचे पालन ...\nवास्तुटिप्स: घराच्या या भागात चुकूनही ताळे लावू नये, दुर्भाग्य वाढेल\nघराच्या सुरक्षेसाठी ताळा आणि किल्ली दोन्ही महत्त्वाचे असतात. ताळ्याबगैर कुठलेही घर किंवा दुकान अपूर्ण असतात. आम्ही ...\nबोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर\nझाडांमुळे घरात सजीवता येते. हिरवळं कोणत्याही स्थानाची शोभा वाढवण्यात मदत करतं. नैसर्गिक वातावरणामुळे जीवनात अनेक ...\nमोरपीस घरात ठेवल्याने येते भरभराटी, फक्त 3 मोरपीस आणि आपल्याला फरक जाणवेल\nआकर्षक मोरपीस घरात ठेवल्याने शोभा तर निश्चितच वाढते परंतू काय आपल्या हे माहित आहे का मोरपीस घरात ठेवल्याने घरात धनात ...\nखासगीपण जपणारी जागा म्हणजे : बेडरुम\nवेबदुनिया| मंगळवार,सप्टेंबर 25, 2018\nआधुनिक सुखसोयींयुक्त घरात बेडरूम, तिची सजावट, सूर्यप्रकाश, मोकळी हवा यासोबतच रात्रीचा चंद्रप्रकाश अनुभवण्याची सुविधा या ...\nVastu Tips : तळघरात नसावे बेडरूम\nतळघराबद्दल अनेक लोकं गोंधळलेले असतात.\nधनाचा वर्षाव होईल जर घरातून दूर कराल हे...\nघरात कबूतराने घरटे बांधले असेल तर दारिद्र्य आणि अस्थिरता येते. आपल्या घरात ही हे घरटे असेल तर ते दूर करा.\nघर बांधताना वास्तूचे काही नियम पाळावे\nवास्तू आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असल्याने बांधकामापूर्वी अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. समृद्धी, ...\nगणपतीची पूजा केल्याने बरेच वास्तू दोष दूर होतात\n​गणपतीचे विविध स्वरूप सर्व दिशांमध्ये आमची रक्षा करतात. वास्तू पुरुषच्या प्रार्थनेवर ब्रह्माने वास्तुशास्त्राच्या ...\nवेबदुनिया| शुक्रवार,सप्टेंबर 14, 2018\nशक्य आहे तोवर वास्तुशास्त्रातील नियमानुसार जमीन निवडावी. अशी जमीन मिळणे अवघड आहे पण अशक्य नाही. वास्तुशास्त्राच्या ...\nवास्तूप्रमाणे बेडरूममध्ये भांडू नये\nबेडरूमची सजावटीचा पती-पत्नींच्या नात्यावर खूप प्रभाव पडतो. म्हणून मधुर संबंधांसाठी बेडरूमच्या वास्तूकडे दुर्लक्ष करता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/maharashtra-ats-arrests-3-hindu-activist-seizes-explosive-materials-1729412/", "date_download": "2018-10-16T18:49:54Z", "digest": "sha1:LBVXGNFKEBRPGDYQA5ETJGWXB7AF52TK", "length": 22337, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra ATS arrests 3 Hindu activist seizes explosive materials | तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी अटकेत | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nतीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी अटकेत\nतीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेकी अटकेत\nराज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.\n1) वैभव राऊत : 2)महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा येथे शुक्रवारी वैभव राऊत याच्या घरावर छापा घातला.\nदहशतवादविरोधी पथकाची धडक कारवाई, २० गावठी बॉम्ब हस्तगत\nमुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत वैभव राऊत (वय ४०) या तरुणासह नालासोपारा आणि पुण्यातून तीन संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांना अटक केली आहे.\nराऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्यही हस्तगत करण्यात आले असून या तिघांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांची चौकशीही करण्यात येत आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.\nअटक झालेल्या आरोपींनी स्वत: टोळी करून घातपाताची तयारी चालवली होती की त्यांच्यामागे एखादी संघटना वा व्यक्ती आहे, याचा शोध घेण्यास अग्रक्रम दिला जाणार आहे,असे ‘एटीएस’ने सांगितले. हे आरोपी मुंबईसह नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर या ठिकाणी बॉम्बस्फोट किंवा घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत होते, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने तिघांना १८ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी दिली आहे.\nएटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार खबऱ्याने दिलेली माहिती, मोबाइल क्रमांक याआधारे गेल्या दोन आठवडय़ांपासून या तिघावर पोलिसांची बारीक नजर होती. काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागताच ही कारवाई केली गेली.\nसोपारा गावातील भंडार आळीतील दोन मजली घरापासून काही अंतरावर असलेल्या ‘साई दर्शन’ या इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात हे बॉम्ब ठेवले होते. हे बॉम्ब कमी तीव्रतेचे असून त्यामुळे बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण हे तरुण घेत होते का, या दृष्टीनेही तपास होत आहे. हे बॉम्ब, स्फोटके आणि अन्य वस्तू तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोग शाळेत पाठविण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे एटीएसचे म्हणणे आहे.\n‘साई दर्शन’ ही निवासी इमारत चार मजली आहे. वैभवने ज्या दुकानात बॉम्ब ठेवले होते त्या दुकानाला लागूनच औषधाचे दुकान आहे. तर समोर बाजारपेठ आहे. त्याने बॉम्ब उघडय़ावर ठेवले होते. भरवस्तीत अशा प्रकारे बॉम्ब ठेवणे आणि बॉम्बसाठी लागणारे साहित्य ठेवणे हे धोकायदाक होते असे पोलिसांनी सांगितले. एवढय़ा उघडय़ावर त्याने ही स्फोटके कशी ठेवली, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.\nतयार बॉम्ब, बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि स्फोटके स्वत:जवळ ठेवणारे हे आरोपी दहशतवादी टोळी किंवा संघटनेतील वरच्या फळीतील असावेत, असा अंदाज आहे. हे बॉम्ब कशासाठी तयार केले, साहित्य कुठून आणि कसे मिळवले, त्याचा वापर कुठे-कसा होणार होता, अन्य साथीदार कोण कोण आहेत, याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर मालेगावसह आधी घडलेल्या काही घातपातांतही हे आरोपी सामील होते का, याचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.\nया तिघांविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील १६, १८, २०, भारतीय दंड संहितेतील कलम १२०ब, भारतीय स्फोटके कायदा आणि स्फोटजन्य पदार्थ कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.\nहस्तगत बॉम्ब, अन्य वस्तू\nराऊत याच्या घरी आठ तयार गावठी बॉम्ब सापडले. तर त्याच्या दुकानातून १२ तयार गावठी बॉम्ब आणि स्फोटकांसह अन्य आवश्यक वस्तूंचा मोठा साठा हस्तगत केला गेला. या वस्तूंत २ जिलेटीन कांडय़ा, ४ इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, २२ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, सेफ्टी फ्यूज वायर, साधारण दीडशे ग्रॅम शुभ्र रंगाची भुकटी, पॉयझन असे लिहिलेल्या दोन एक लिटर द्रव्याच्या बाटल्या, १० बॅटरींचा संच, एक ६ वॉल्टची बॅटरी, कटर आणि एक्सो ब्लेड, सोल्डरिंग मशीन, ३ स्वीच, ३ पीसीबी सर्किट, ६ बॅटरी कनेक्टर, ४ रीले स्वीच, ८ रेझीस्टर, ६ ट्रान्झीस्टर, वायरचे तुकडे, मल्टीमीटर, हातमोजे, सोल्यूशन यांचा समावेश होता. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या वस्तूंसह आरोपी आणखी बरेच बॉम्ब(आयईडी) तयार करू शकले असते.\nयेत्या बकरी ईदला राज्यात घातपात घडविण्याचाच हा क��� होता, असे दिसत असून आता तरी सरकारने सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या विघातक संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. याप्रकरणी सखोल तपास व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केली आहे.\nबॉम्ब तयार करण्याच्या सूचना, चित्र\nआरोपींच्या घरातून २० गावठी बॉम्ब आणि स्फोटकांबरोबरच काही कागदपत्रे सापडली. त्यात बॉम्ब तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची माहिती, बॉम्ब बांधण्यासाठी आवश्यक असलेली क्रमवार प्रक्रिया आणि बॉम्बसाठीच्या सर्किटचे एका कागदावरील चित्र सापडले.\nवैभव राऊतची स्थानिक पोलिसांमध्ये चांगलीच उठबस असल्याची बाबही उघड झाली आहे. पोलीस दलात त्याचे अनेकांशी मैत्रीचे संबंध होते आणि ते का होते, याचाही शोध घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे नालासोपारा पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या भंडार आळीत मुंबई पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी रात्री छापे घातले तेव्हा स्थानिक पोलीस ठाण्याला खडबडून जाग आली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे ठरवले आहे.\nवैभव राऊतच्या अटकेने ग्रामस्थांना आणि त्याच्या मित्रांना धक्का बसला आहे. राऊत घराणे गावात प्रतिष्ठित आहे. वैभव हा हिंदुत्ववादी होता, पण तो असे घातपाती प्रकार करणे शक्यच नाही. त्याला पोलिसांनी नाहक गोवले आहे, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. पंचनामा करताना पोलिसांनी एकाही ग्रामस्थाला का सोबत नेले नाही, असा सवालही केला जात आहे.\nवैभव याने दोन वर्षांपासूनच फेसबुकपासून फारकत घेतली होती. विशेष म्हणजे फेसबुकवरील सर्व संदेश नष्ट केले होते. ट्विटरवरही मागील वर्षी त्याने शेवटचे ट्विट केले होते. यामुळे पडद्यामागे त्याच्या गोपनीय हालचाली सुरू असल्यास त्याची कल्पना त्याचे मित्र आणि परिचितांना आली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड ता�� थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/poojan-116060300016_1.html", "date_download": "2018-10-16T18:56:14Z", "digest": "sha1:BVXHOQC4PQZLLKREWPAI7RE4MLCNDIDS", "length": 12818, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\nदररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही येतात जेव्हा आम्ही वृक्षांची पूजा करतो. बघू या कोणत्या वृक्षात कोणत्या देवांचा वास असतो.\n- पिंपळाचे वृक्ष: सर्व देवांचा वास\n- आवळा आणि तुळस: प्रभू विष्णू\n- बेल व वड: महादेव\nकोणत्या झाडाची पूजा केल्याने काय लाभ मिळतो:\nया दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस\nघरात पैशे आणि उदंड आयुष्यसाठी या कोपर्‍यात लावाला फेंगशुईचा पौधा\nघरात येथे लावा पाण्याचे फोटो, मालामाल व्हाल तुम्ही\nबोन्साय आणि नकारात्मक ऊर्जा पसरवण्यार्‍या झाडांना लगेच करा बाहेर\nचुकूनही या भाज्या कच्च्या खाऊ नये\nयावर अधिक वाचा :\nबघू या कोणत्या वृक्षात कोणत्या देवांचा वास असतो\nधन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T19:33:39Z", "digest": "sha1:WMBPEEMJYE6ZMC7BDFL4UL4KFHLSNFWL", "length": 5490, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पारगाव शिंगवे गावामध्ये शुकशुकाट | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपारगाव शिंगवे गावामध्ये शुकशुकाट\nपारगाव शिंगवे- मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव शिंगवे गावामध्ये शुकशुकाट होता. पारगाव, वळती, रांजणी, लाखणगाव, अवसरी, मेंगडेवाडी, लोणी, धामणी आदी गावांमधील व्यवसायिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. पारगावची संपूर्ण बाजारपेठ बंद होती. तसेच माध्यमिक शाळा व महाविद्यालय देखील बंद होती. खाजगी वाहतूकही बंद होती.\nलोणी धामणी गावातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. सर्व शाळा आणि शासकीय कार्यालये देखील बंद होती. सकाळी गावातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी रवींद्र करंजखेले, सागर जाधव, नितीन जाधव, मिलिंद जाधव, दिपक जाधव, बाळशीराम थिटे, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचंदनवाडीमध्ये उत्स्फूर्त बंद\nNext articleवाहतुकीच्या नियमांसाठी टॉम क्रूझची मदत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14088", "date_download": "2018-10-16T18:39:39Z", "digest": "sha1:P6LPVJDHOK4NA4WT3Q5IHD3G4EI5ZGYA", "length": 4540, "nlines": 91, "source_domain": "www.maayboli.com", "title": "किशोरदा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /किशोरदा\nमै हुं झुमझुम झुमझुम झुमरू\nफक्कड घुंगरू लेके घुमू\n��ै ये प्यार का गीत सुनाता चला....\nमंझील पे मेरी नजर\nबीती बातोंपे धूल उडाता चला....\nRead more about किशोरदा - रेखाचित्र\nपहाटेचे ६ वाजलेले असतात. मी कामावर जाण्यासाठी म्हणून गाडीपाशी येतो. उशीरा निघालो तर ऑफिसला जायला २ तासांच्यावर वेळ लागतो म्हणून लवकर निघण्याचा खटाटोप गाडीवर भरपूर फ्रॉस्ट जमलेले असते. एकंदरीत थंडीचे दिवस उदासवाणेच असतात.. छोटा दिवस, जास्त अंधार, येताजाता धुकं व बर्फ, दणकट थंडी आणि भेसूर दिसणारे निष्पर्ण वृक्ष गाडीवर भरपूर फ्रॉस्ट जमलेले असते. एकंदरीत थंडीचे दिवस उदासवाणेच असतात.. छोटा दिवस, जास्त अंधार, येताजाता धुकं व बर्फ, दणकट थंडी आणि भेसूर दिसणारे निष्पर्ण वृक्ष शिव्या घालत घालत निरुत्साहाने बर्फ काढतो आणि गाडी घेऊन निघतो. हाताला लागेल ती सिडी सरकवून गाणी लावतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=28&Itemid=5&limitstart=160", "date_download": "2018-10-16T19:39:23Z", "digest": "sha1:MXD2FKULVRMFEXFP3SS24HLEG7YM2VDU", "length": 28946, "nlines": 305, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "क्रीडा", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरमेश जोशी, अर्चना ओक विजेते\nडोणजे ते सिंहगड सायकल शर्यत\nगतवेळचा विजेता रमेश जोशी व प्रथमच सहभागी होणारी अर्चना देवल-ओक यांनी लाईफसायकल फायरफॉक्स करंडक डोणजे ते सिंहगड सायकल शर्यतीत अनुक्रमे पुरुष व महिला खुल्या गटात (माऊंटन टेरीन बायसिक���) विजेतेपद मिळविले.\nलाईफसायकल मॉलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीत राष्ट्रीय खेळाडू रमेश जोशी याने १२ किलोमीटरचे अंतर ३७ मिनिटांत पार केले. त्याने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय रोडरेस अजिंक्यपद स्पर्धेतील सांघिक विभागात रौप्यपदक मिळविले होते.\nवेगाचे आकर्षण कुणाला नाही. इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या निमित्ताने वेगाचा हा थरार अनुभवण्यासाठी नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर तमाम सेलिब्रेटिंनी हजेरी लावली होती. अभिनेता हृतिक रोशन काही कारणास्तव शर्यतीला येऊ न शकल्याने शेवटच्या क्षणी लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता गगन नारंग याच्या हस्ते शर्यतीला सुरुवात करण्यात आली. अभिनेता अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, नेहा धुपिया, अभिनेत्री गुल पनाग, मंदिरा बेदी तसेच लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि नेमबाज विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त शर्यतीसाठी उपस्थित होते.\nमुलींची क्रिकेट स्पर्धा : मध्य प्रदेशची महाराष्ट्रावर मात\nमध्य प्रदेशने महाराष्ट्रावर ६९ धावांनी मात करीत १९ वर्षांखालील मुलींच्या एक दिवसीय अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखले. ही स्पर्धा हैदराबाद येथे सुरू आहे.\nमायकेल लम्बने आठ चौकार आणि पाच चौकारांसह ४२ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ८२ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर सिडनी सिक्सर्सने लायन्स संघावर १० विकेट आणि ४५ चेंडू राखून आरामात विजय मिळवित चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावले.\nमहिला आशिया चषक क्रिकेट : भारताची पाकिस्तानवर मात\nभारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजीच्या बळावर महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर आठ विकेट राखून विजय नोंदविला. अर्चना दास (२/१२) व रीमा मल्होत्रा (२/१३) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा डाव १९.२ षटकांत ९३ धावांमध्ये गुंडाळला.\nराष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राची दमदार सलामी\nगुडगाव (हरयाणा) येथे सुरू असलेल्या ३२व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी दमदार सलामी केली. १८ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये महाराष्ट्राने तेलंगणाला १८-४ असा एक डाव आणि १४ गुणांनी पराभूत केले.\nखो-खो : सरस्व��ी स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी\nयूआरएल फाऊंडेशन आयोजित पुरुष-महिला खुला गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत सरस्वती स्पोर्ट्स क्लब आणि एसएनडीटी महाविद्यालयाने चांगली सुरुवात केली.\nउपनगर खो-खो : प्रबोधनची विजयी सलामी\nमुंबई उपनगर खो-खो संघटनेतर्फे गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रबोधन, सह्य़ाद्री क्रीडा मंडळ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी यांनी विजयी सलामी नोंदवली.\nक्रिकेट : पय्याडे, एमसीए कोल्टस विजयी\nपोलीस निमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धेत पय्याडे, एमसीए कोल्टस, डी. वाय. पाटील संघाने विजयी सुरुवात केली. ओंकार खानविलकर आणि सुफियान शेखच्या शानदार शतकांच्या जोरावर पय्याडेने ३२५ धावांचा डोंगर उभारला.\nकॅरम : हिदायत अन्सारीला पराभवाचा धक्का\nकॅरम प्लेयर्स वेल्फेअर्स असोसिएशन आणि क्षात्रक्य समाजतर्फे आयोजित मुख्तार अहमद स्मृतिचषक कॅरम स्पर्धेत आशियाई विजेत्या हिदायत अन्सारीला पराभवाला सामोरे जावे लागले.\nक्रिकेट : रवी बाबर चमकला\nठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि भिवंडी महानगरपालिका क्रिकेट अकादमी यांच्यातर्फे आयोजित धनराज सोळंकी स्मृती ट्वेन्टी-२० स्पर्धेत वसंत लिलाच्या विजयात रवी बाबर चमकला.\nबॅडमिंटन : कौशल धर्मामेरला तिहेरी मुकुट\nगोरेगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत कौशल धर्मामेरने १७ तसेच १९ वर्षांखालील गटात आणि पुरुष दुहेरीत जेतेपदावर नाव कोरले.\nलंगडी : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत\nमहाराष्ट्र लंगडी असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील तिसऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय लंगडी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.\nकिसमे कितना है दम\nहायवेल्ड लायन्स आणि सिडनी सिक्सर्स अंतिम फेरीत भिडणार\nचॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा\nपी.टी.आय., जोहान्सबर्ग, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२\nसातत्यपूर्ण प्रदर्शनासह दमदार कामगिरी करणाऱ्या सिडनी सिक्सर्स आणि हायवेल्ड लायन्स यांच्यात चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. सिडनीचा संघ स्पर्धेत अपराजित आहे. पाचही लढतीत त्यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. अंतिम फेरीत ��ायन्सला नमवत विजयी परंपरा कायम राखण्याचा सिडनीचा प्रयत्न असणार आहे. लायन्सचा संघही घरच्या मैदानावर जेतेपद मिळवण्यासाठी आतुर आहे. स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार लढतीत लायन्सने विजय साकारला आहे.\nफ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा\nडेन्मार्क खुली टेनिस स्पर्धा जिंकल्यावर फ्रेंच खुल्या स्पर्धेवर विजयाचा ध्वज फडकावण्यासाठी भारताची लाडकी फुलराणी सायना नेहवाल सज्ज झाली असून त्यासाठी ती फक्त दोन पाऊले दूर आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना धडकली असून उपांत्यपूर्व फेरीत तिने थायलंडच्या टीन रॅटचानोकचा पराभव केला.\nफॉर्म्युला-वन शर्यतीचा थरार आज रंगणार\nसराव शर्यतींसह पात्रता फेरीतही वेटेलचा दबदबा\nवेगाचा बादशाह कोण ठरणार, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. व्रूम-व्रूम करत भन्नाट वेगाने पळणाऱ्या आणि क्षणार्धात नजरेआड होणाऱ्या कार पाहून चाहते अवाक झाले. सळसळता उत्साह.. चकाचक ट्रॅक.. दिग्गज ड्रायव्हर्स.. जगातील सर्वात वेगाने पळणाऱ्या गाडय़ा.. असा फॉर्म्युला-वनचा थाट पाहून शनिवारी पात्रता शर्यतीसाठी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर उपस्थित चाहत्यांनी तोंडात बोटे घेतली.\nभारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या नाराजीनंतरही फेरारी संघाने इटलीच्या नौदलाचा झेंडा आपल्या गाडीवर फडकवला. अशी कृती करून आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नसल्याचे फेरारीने स्पष्ट केल्याने त्यांना परवानगी देण्यात आल्याचे भारतीय मोटारस्पोर्ट्स महासंघाचे अध्यक्ष विकी चंढोक यांनी सांगितले. हा झेंडा लष्कराचा नसून तो केवळ एक ‘स्टिकर’ असल्याचे फेरारीतर्फे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे त्याला प्रतिबंध करण्याचा प्रश्न उरला नाही, असे त्याने पुढे सांगितले.\nखेळपट्टय़ांचा फायदा घेण्यात गैर काय-कोहली\nइंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांचा फायदा उठवण्यात गैर काय, असा सवाल भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने केला आहे.\nमिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये\nराज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे (एमओए) यंदापासून पुन्हा मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू केली जाणार आहे. १२ ते २० डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.\nमलेशियातील स्पर्धेत साहिलला दुहेरी मुकुट\nसाहिल देशमुख या पुण्याच्या खेळाडूने इपोह (मलेशिया) येथे झालेल्या आयटीएफ कनिष्ठ गट टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/international/two-arrested-bangcock-thailand-airport-clicking-semi-nude-photos-front-buddha-temple/", "date_download": "2018-10-16T20:05:25Z", "digest": "sha1:PIBKQQ4F4RFM24SAGYJ2GX3BEPCIWIYF", "length": 29662, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Two Arrested From Bangcock Thailand Airport Clicking Semi-Nude Photos Front Of Buddha Temple | बुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nबुध्दमंदिराबाहेर अश्लिल फोटो काढल्याप्रकरणी दोघांना एअरपोर्टवरुन अटक\nया दोन भटक्यांना कायम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढायचा छंद होता. मात्र तो छंद त्यांना आता महाग पडला आहे.\nठळक मुद्देजगभर भ्रमंती करून तिकडचा अनुभव फोटो रुपात किंवा शब्दरुपात बंदिस्त करण्याची हल्ली फॅशनच आहे. अशीच आवड असलेल्या दोघांचा छंद त्यांच्या आता अंगलट आला आहे. फोटो व्हायरल होऊन थायलंडच्या पोलिसांनी या दोघांना बँगकॉक एअरपोर्टवरून अटक केली.\nबँकॉक : गेल्या काही वर्षात भटकत्यांची संख्या वाढतेय. जगभर भ्रमंती करून तिकडचा अनुभव फोटो रुपात किंवा शब्दरुपात बंदिस्त करण्याचीही पद्धत वाढतेय. अशीच आवड असलेल्या दोघांना एक जरा वेगळाच छंद होता. हा विचित्र छंद त्यांच्या आता अंगलट आला आहे. थायलंडच्या बुद्ध मंदिराबाहेर नग्न फोटो काढून या व्यक्तींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. हे फोटो व्हायरल होऊन थायलंडच्या पोलिसांपर्यंत जाऊन पोहोचले आणि थायलंडच्या पोलिसांनी या दोघांना बँगकॉक एअरपोर्टवरून अटक केली.\nमिरर युकेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे स्थायिक असलेले जोसेफ (३८) आणि ट्रॅविस (३६) या दोघांना भटकंतीचा छंद होता. भ्रमंती करताना काढलेले असे अश्लिल फोटो ते इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असत. त्यांच्या या अकाऊंटला १४ हजारहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. या दोघांनी थायलंडच्या प्रसिद्ध वॉर अरुम मंदिराबाहेर विचित्र फोटो काढले. असे विचित्र फोटो @travelling_butts या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड होताच अनेकांनी शेअरही केले. म्हणून थायलंडच्या पोलिसांपर्यंत हे फोटो पोहोचले. पवित्र ठिकाणी असे अश्लिल फोटो काढल्यामुळे पोलीस या दोघांच्या मागावर होते. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचाच वापर केला. त्या अकाऊंटचा वापर करत थायलंडच्या पोलिसांनी या दोघांना बँगकॉकच्या एअरपोर्टवरून अटक केली आहे.\nआणखी वाचा - हॉंगकॉंग आहे जगभरातल्या पर्यटकांचं आवडतं ठिकाण\nथायलंडच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांना ५ वर्षांची शिक��षा आणि ९९३६ रुपये प्रत्येक फोटोमागे दंड ठोठावण्यात आला आहे. थायलंड इमिग्रेशन पोलिसाचे उपप्रवक्ते Col Choengron Rimpadee यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना दिलेली शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर थाय इमिग्रेशन पोलिसांकडून त्यांचा व्हिसा कायमचा बंद करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्यांना थायलंडमधून हद्दपार केलं जाईल. तसंच पुन्हा थायलंडमध्ये येण्यासही मज्जाव केला जाणार आहे. तसंच, पोर्नोग्राफी फोटो इंटरनेटवर टाकल्याप्रकरणीही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.या आरोपींनी सॅन डिएगो पोलिसांशी संपर्क साधला आहे. मात्र त्यांनीही या प्रकरणी नाराजी व्यक्ती केली आहे. त्यामुळे असे फोटो तुम्हीही काढत असाल तर सावधान. कारण असा हौशी फोटोग्रार्फसना चांगलीच शिक्षा होऊ शकते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष येणार भारत भेटीवर\nडोळे बंद करुन, हात बांधून लटकल्यानं होईल मोक्षप्राप्ती; 11 मृतदेह आढळलेल्या 'त्या' घरात सापडली चिठ्ठी\nसुबोध जैस्वाल यांच्या ‘घरवापसी’ने बदलली समीकरणे\nविनंती बदल्या रेंगाळल्याने अस्वस्थता काही जण ‘मॅट’मध्ये जाण्याच्या पवित्र्यात\nबीडमध्ये चौकात दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक पोलिसाला जिल्हाधिकाºयांनी सुनावले\nऔरंगाबादमध्ये दोन घरफोड्यांत ३६ तोळे सोने पळविले\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन\nया देशाच्या पंतप्रधानांनी घातली बेघर लोकांना रस्त्यावर झोपण्यास बंदी\nहलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली\nहिंदू आडनाव वाटत नसल्याने तरुणांना गरबा कार्यक्रमातून हाकललं\nअवैधरीत्या नव्हे, तर योग्यतेच्या आधारावर अमेरिकेत या, ट्रम्प यांचा स्थलांतरित प्रवाशांना सल्ला\n...म्हणे आम्ही भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T18:22:18Z", "digest": "sha1:DWQJSEERNNV5V6EGCROT6YICKQUR2GNA", "length": 280055, "nlines": 562, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:धूळपाटी/केवळ मराठी - विकिपीडिया", "raw_content": "\n[१]संतोष पद्माकर पवार अहमदनगर नगरी बोली\nनगरी बोली- एक आवडती 'बेक्कार' बोली\nआंब्याचा आमरस पाणी टाकून वाढवला रस\nठकीला ग नवरा माझ्या मिळाला गांजेकस\nमाळ्याच्या मळ्यामधी बाई चिचचा आकडा\nकाहून येईना अजून भांग टोपीचा वाकडा\nमाळ्याच्या मळ्यामधी बाई कवठीला कवठं नऊ\nआधी केला गुरुभाऊ मग म्हणती गंधर्व लावू\nअशा लोक ओव्या ऐकायला अहमदनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातच गेले पाहिजे.\n’, ‘काय बोलू राह्य़ल���’, ‘जेऊ राह्य़ला’, ‘खाऊ राह्य़ला’ असे बोल ऐकायला मिळाले की हमखास अहमदनगर जिल्ह्य़ातील व्यक्ती आसपास आहे असे समजावे. नगरी बोलीचं वेगळेपण हे असं आहे. ही बोली अहिराणी, वऱ्हाडी, तावडी, कोकणी, कोल्हापुरी या बोलींप्रमाणे ठळकपणे उठून दिसणारी निश्चितच नाही. नगर जिल्ह्य़ाच्या भौगोलिक ठेवणीमुळे हा राज्यातला सर्वात मोठा जिल्हा आहे. उत्तर बाजूने खानदेश, पूर्वेला मराठवाडा, पश्चिमेला कोकणकडा, दक्षिणेला सोलापूर-पुणे यामुळे आसपासच्या प्रदेशाचा मोठा प्रभाव लगतच्या तालुक्यांवर असल्याचे दिसते.\nमराठीतले अव्वल ग्रंथलेखन, महानुभावांचे म्हाइंभटासह अनेक गं्रथकार आणि लीळांची स्थाने इथलीच. ज्ञानेश्वरी, नाथपंथीयांचे ‘अमर-शिष्य संवाद’पासून लेखन याच परिसरात घडले. शेख महंमद, चाँद बोधले आदी सुफी संप्रदायींचे लेखनही याच भूभागातले. शिवकाळातला मोजका काळ वगळता मध्ययुगीन काळापासून निजामाच्याच राज्याचा हा महत्त्वपूर्ण भाग होता. ख्रिश्चनांची पहिली मंडळी अहमदनगरला सर्वात आधी येऊन धडकली आणि मिशन कम्पाऊंडमधील वेगळी मराठी इथेच कविवर्य ना. वा. टिळक, ख्रिस्तपदनिर्माते कृ. र. सांगळे यांनी पुण्यमय करून सोडली आहे. Give my love to mery याचे 'मेरीला माझे प्रेम दे' असे खास इंग्रजी भाषांतर या ख्रिश्चन कंपाउंडमधीलच.याची नोंद मूळ नगरच्या प्रख्यात साहित्यिक उमाकांत ठोमरे, संपादक-वीणा मासिक (कालावधी १९२९ ते १९९९) यांच्या लेखनात सापडते.\nसत्यशोधक मुकुंदराव पाटील यांचे दिनमित्रमधील लेखन तसेच 'कुलकर्णी लीलामृत' , डढढाशास्त्री परांने हे लेखन तत्कालिन नगरी बोलीचा प्रत्यय देते.\n‘नगरी’ हा शब्द अहमदनगर जिल्ह्य़ातल्या लोकांसाठी वापरला जातो. त्याचे कारणच या जिल्ह्य़ातल्या बोलीच्या वेगळेपणात आहे. चहूबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांचा या जिल्ह्य़ाला शेजार आहे आणि मोगलांच्या काळापासूनची मुस्लीम वस्ती. या सर्व मिश्रणातून ‘नगरी बोली’चं एक वेगळंच रसायन तयार झालं आहे. शब्दांवर दाब देत व हेल काढत बोलणं इथपासून मराठी-हिंदीची सरमिसळ इथपर्यंत या बोलीत अनेक गोष्टी मिसळून गेल्या आहेत.\nत्यामुळे इथल्या भाषेला संमिश्र रूप प्राप्त झाले. स्वत:ची फार वैशिष्टय़पूर्ण बोली वगैरे असे काही येथे नसून खेडूत लोकांनी जपलेली भाषा, इथल्या मुख्य व्यावसायिक गवळी समाजाच्या भाषेत नगर बोलीचे अंश ���ापडू शकतात. दिवसेंदिवस सुशिक्षित बनत चाललेल्या वर्गाला इथली बोली सहजी उमगत नाही. नागर भाषा वेगळी ठरते. जिल्ह्य़ातील काही अल्पशिक्षित नेतृत्व फक्त या भाषेचा वापर करतात. त्यांना बऱ्याच गोष्टी ‘म्हाईती’ नसतात. आजूबाजूच्या माणसाला सहजच ‘भावडय़ा’ म्हणून पुकारण्याकडे कल असतो. नातेवाचक शब्दात बहिणीऐवजी ‘भयीन’ असते. आईला ‘बय’, ‘बई’ म्हणून संबोधतात. वडिलांना ‘दादा’ म्हटले जाते. आत्याला ‘मावळण’ हा आगळाच शब्द वापरला जातो.\n‘क्काय राऽऽ व’, ‘अय भ्भोव’, ‘तर्र ऽऽ म ऽऽ ग’, ‘लयऽऽ भारी’, ‘त्या माह्य़चा’, ‘ब्वॉ ऽऽ कसं सांगावं’ अशी बोलण्याची सुरुवात असते.\n‘माझं, तुझं’ हे इथे ‘माव्हं, तुव्हं’ बनतं. कर्जत-जामखेड तालुक्यांत तेच ‘मपलं-तुपलं’ बनतं. ‘माह्य़ावलं, तुह्य़ावलं’ हे शब्दप्रयोग हटकून होत राहतात. बऱ्याच वेळा ‘र’ अक्षरावर अनावश्यक जोर देऊन बोलण्याची प्रथा कशी पडली कुणास ठाऊक. गोदावरी, मुळा, प्रवरा काठावर, सीनेच्या उगमापासून प्रत्येक शब्दावर जोर देऊन बोलण्यानं नगरची बोली आकाराला येते असे दिसते. इथे दुग्धोत्पादनाचा मूळ व्यवसाय आहे. त्यातही गवळी समाजाच्या सोबतीनं इतरही अनेक जण तो करतात. गाईच्या (गावडीच्या) आचळावर दाब देऊन दूध काढण्याची रीत बोलण्यातही अवतरली असावी. जनावरांनाही- म्हशीला ‘म्हसाड’, गाईला ‘गावडी’, शेळीला ‘शेरडी’, कुत्र्याला ‘कुत्ताडी’ असे न्यारेच प्रयोग इथे आहेत. ‘मी’ इथे ‘म्या’ बनतो, तर ‘मला’चा ‘माला’ होतो. ‘ड’च्या जागी ‘ढ’ होतो, ‘हा’च्या जागी ‘वा’ होतो. म्हणून ‘डोहात’चा ‘ढवात’ होतो. 'ठ' च्या जागी 'ड' आणि 'ढ' करण्याची प्रवृत्ती आहे, इथं-तिथं चे 'इठ-तिठ' तर काही भागात इढ-तिढ होते.\nबालाघाट, गर्भगिरी डोंगराच्या रांगातून ये-जा करणाऱ्या कष्टक ऱ्यांचे जिणेदेखील तेवढेच कष्टदायक आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामुळे पडणारे दुष्काळही तीव्र आहेत. तुलनेने उत्तर नगर जिल्हा समृद्ध आहे. कारण तिथे सिंचनसोयी झाल्या आहेत. त्यामुळे १९३० च्या आसपास पुणे जिल्ह्य़ातून शेती करण्यासाठी आलेल्या नवस्थलांतरित आणि बागायतदारांची नवी संस्कृती इथे रुजली. दक्षिण नगर जिल्हा हा तसा कोरडाच. तिथे खरी नगरी बोली नांदते असे म्हणावे लागेल. जामखेड हे मराठवाडय़ाचे प्रवेशद्वार. तिथे आपुलकीला ‘आलुनकी’ म्हणायची रीत आहे. ‘काय चाललंय लेका’ऐवजी ‘काय चाललं, लका’ इथेच ऐकायला येते. लोक त्याकाळी समृद्ध बेलापूरला पोट भरण्यासाठी जात. आज कोणीही कोठेही पोट भरायला गेला तरी त्याला ‘बेलापूरला जाणं’ असंच म्हणतात.\nपाथर्डी तालुक्यात उसतोड कामगारांची स्वतंत्र बोलीच असल्यासारखी परिस्थिती आहे. तांड्यावर बोलली जाणारी बंजारा बोली स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. उसतोड कामगार त्या मिश्रणाची नगरी बोली बोलतो.शब्दांचे महाप्राण उच्चार अल्पप्राण बनविण्याची पद्धती मजेशीर म्हणावी लागेल.जसे भाकर- बाहाकर,भगुनं- बहगुनं, धोतर-दोहोतर-दोहथर, घमेलं-गहमेलं, असे टे वेगळे उच्चार असतात.\nत्यातच मढी या तीर्थस्थळी अखिल भारतीय भटक्या जमातींची जत्रा भरत असते. त्यात होणारे जात पंचायतचे न्यायनिवाडे गाजत असत आणि त्यातून अनेक शब्द नागर समाजाला माहीत होत असत. पळी- घरून पळून जाणारी, फलका- नपुंसक,पाकळीबंद---मार्ग बंद असलेली,असे कितीतरी शब्द टे संपूर्ण सांस्कृतिक अर्थासह समजून घेतले तर कळतील अशी स्वतंत्र त्यांची परिभाषा आहे. मढीच्या जत्रेत डील्ल, घेटलं, मागिटलं, असे शब्द ऐकले तरी वैदू किंवा तत्सम कोण बोलते आहे हे नेमकेपणाने ओळखता येते.\nसहकारात अव्वल ठरलेल्या या जिल्ह्य़ाला ‘इर्जिकाची’ परंपरा जुनीच. आणि हा शब्द इथूनच इतरत्र गेला. शेतीची नवनवीन तंत्रं आली, पण मोट-नाडा होत्या त्याकाळची काही शब्दांची जागा त्या वस्तू जाऊनही या ना त्या कारणाने उच्चारात आहेत. मोट, नाडा, चऱ्हाट, कासरा, सौंदर, येसन, येठन, खुर्दर, हातनी, जू, शिवळा, धुरा असे शब्द नायलॉन रोप येऊनही आज इथं ऐकायला मिळतात.\nआदिवासी-कोळी, ठाकर यांची स्वतंत्र बोली बोलणारे समूह कोकणकडय़ाच्या अकोले, संगमनेर व निकटच्या राहुरी तालुक्यात आढळतात. त्याविषयी गोविंद गारे आदी प्रभृतींनी मोठे काम केले आहे. मात्र, तेथील इतर समाजघटकांची भाषादेखील त्यामुळे बदलली आहे. दया पवारांच्या ‘बलुतं’ या आत्मकथनात त्याचा नमुना सापडतो. तर कीर्तनकार निवृत्तीमहाराज देशमुख यांच्या बोली-उच्चाराचा वेगळा अभ्यास केल्यास बराच उलगडा होईल. ‘खायलाच’ म्हणताना ‘य’ लोप पावून ‘खालाचं’, तसेच ‘जालाचं’, ‘प्यालाचं’ अशी रूपे इथे वापरात आहेत. राम नगरकर यांचा ‘रामनगरी’ हा एकपात्री प्रयोग संपूर्ण नगरी बोलीत आहे. त्यामुळे नगरची भाषा सर्वदूर गेली. 'मी तो हमाल' हे अप्पा कोरप्यांचे आत्मचरित्र नगरी बोलीचा उत्तम नमुना होय.\nका���कथित दादासाहेब रूपवते यांचे फर्डे वक्तृत्व अकोल्यातल्या बोलीचे वैशिष्टय़ होते. ‘ताम्रपटकार’ रंगनाथ पठारे यांच्या काही कादंबऱ्यांत नगरच्या बोलीचे पडसाद उमटलेले आहेत. ‘गोधडी’ हे आत्मकथन लिहिणाऱ्या अण्णासाहेब देशमुखांच्या कादंबरीत या बोलीचे वळण आढळते. त्यातील करतानी, जातानी, खातानी, पितानी, येती, जाती, उठती, बसती, खाती, पिती, चालती, येयेल हे, जायेल हे, पाहेल हे- ही क्रियापदरूपेदेखील ऐकायला गोड वाटतात. डाव्या चळवळीचे नेते शाहीर भास्करराव जाधव यांची गाणी नगरी बोलीचा आवर्जून पुरस्कार करत. मधुकर तोडमल यांनी नाटकात साकारलेली काही पात्र आणि त्यांच्या लकबी खास नगरी होत्या.सदाशिव अमरापूरकर असेच नगरी हेल लाभलेले कलावंत, त्यांची मराठी, हिंदी ऐकणे हा एक अनुभवच झाला आहे. अलीकडील एक गुणी अभिनेता मिलिंद शिंदे नगरी बोलीचा लहेजा चित्रपटात वापरतो.\nकुमार सप्तर्षी यांनी लोकसत्ता दैनिकात लिहिलेल्या 'राम राम पाव्हनं' या सदरात या बोलीचा अत्यंत बुजुर्ग व्यक्तीकडून वापर झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने वाचले आहे.तर अहमदनगर आकाशावाणीवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'नगरी नगरी ' या किरण डहाळे यांच्या विनोदी निवेदनात साकारलेल्या साप्ताहिक कार्यक्रमात नगरी बोलीचा प्रत्यय सर्व श्रोत्यांना आला आहे. किरण डहाळे यांनी ही शैली विकसित करून नगरी बोलीचा आयकॉन ठरेल अशी एखादी एकपात्री , नाट्यकृती समोर आणल्यास तो एक चिरंतन ठेवा होईल. तूर्तास त्यांच्या आकाशवाणी रेकॉर्ड खूपच मोठा ठेवा आहेत.\nसरसकट उसाची शेती करणाऱ्या आणि सहकारी कारखान्यांची (आता खासगी) भरभराट असलेल्या जिल्ह्य़ात शेतकरी शेतात करावयाचे 'आळे' जेवतानाही भातात करतो ,ज्यात कढी, आमटी घ्यायची असते.\n‘वाफसा’ असेल तर पीक पेर करणे उत्तम समजले जाते. पण इथे भूक नसेल, जेवण जाणार नसेल तर ‘वाफसा नाही’ असे म्हणतात. सहकारी कारखान्यात ऊस गेटावर नेऊन मोजून देणे आणि तिथेच पैसे घेऊन मोकळे होणे याला ‘गेटकेन’ म्हणतात. तीच पद्धती विवाहात आली. आता विवाह ‘गेटकेन’ होतात. म्हणजे एकाच दिवशी पाहणी, बोलणी आणि लग्न असे तिन्ही कार्यक्रम उरकण्याला ‘गेटकेन/गेटकिन लग्न’ म्हणतात.शेतीसाठी सायफन म्हणून नदी-कालव्यातून मोठमोठय़ा पाईपलाइन करण्याची पद्धती इथे वाढली, त्या पाइपलाइनवर एअरव्हॉल्व्ह कायम ‘हुस'- 'हुस’ असा आवाज करतात. ��्यावरून एअरव्हॉल्व्हला ‘हुसहुसा’ असा नवीनच शब्द या बोलीत अवतरला.\nकाही म्हणी फक्त इथेच सापडतात. त्या काहीशा शिवराळ स्वरूपाच्या, नगरी लोकांच्या प्रकृतिधर्माला धरून असाव्यात. ‘येळंला केळं न् वनवासाला सीताफळं,’, ‘उखळात घालायचं, मुसळात काढायचं’, ‘नवीन मुसलमान व्हायला न् रोजाचा महिना यायला एकच गाठ पडली’ 'चव ना चोथा -- रे भुता' 'भूताकडून गीता' अशा काही म्हणी इथे आहेत. तसेच तिरळ्या माणसाला ‘कान्हेगाव-कोपरगाव’ किंवा ‘नगर-भिंगार’ असे म्हणण्याची आणि उगाच हेलपाटा पडला म्हणण्याला ‘पुण्याहून पुणतांबा केलं’ असं म्हणण्याची इथं रीत आहे. विशेष म्हणजे कोपरगाव, कान्हेगाव, पुणतांबा ही गावे शेजारीच आहेत. पण ती बोलीत अशी फिट्टं बसली आहेत. मराठीत त्याचा दूरवर वापर होतो.\nनगरला पहिलवानांचे मोठे पेव आहे आणि त्यांच्या ठिकठिकाणी तालमी आहेत. त्यातूनही एक उर्मट भाषा जन्मली असावी असे दिसते. ‘जार नाही वाळला, पण उत किती’, ‘व्हटावरचं दूध नाही निवलं अजून’, ‘आळापण घालाव लागंल, औषीद शोदाव लागंल’ अशी दादागिरीची, दमबाजीची भाषा इथे विपुल आहे. खास नगर तालुक्याच्या परिसरात ‘करडईला किडा नाही, वक्टय़ाला पिडा नाही’ ही म्हण ऐकायला मिळते. ‘पायखुटी’ हा शब्द बृहत् अर्थाने वापरतात. अगदी लग्न करून देण्यासाठीदेखील.\nसोनईजवळ घोडेगावला जनावरांचा प्रसिद्ध बाजार भरतो. तेथील व्यवहारात अनेक गुप्त संकेताचे शब्द वापरले जातात. विटी,भुरका,केवळी, तळी असे काही टे शब्द आहेत. म्हशीच्या नराला 'हाल्या' (या नावाचे पात्र राम नगरकर विच्छा माझी पुरी करा या वगात करीत असत), टोणगा, अगदी निरुपयोगी म्हणून 'अंतुल्या'(कसा शब्द आला कुणास ठाऊक) असे शब्द आहेत. म्हशीच्या मादी पिल्लाला 'वगार' म्हणतात. याच भागात इमामपूर घाटात घडलेला वगारीचा किस्सा खासगीत लोक रंगवून आजही सांगतात.(विस्तारभयास्तव येथे तो सांगत नाही)\nभाकरीला ‘भाकऱ्या’ म्हणतात. त्या तयार करण्याला बनवणारीच्या मन:स्थितीप्रमाणे ‘भाक ऱ्या घडविणे’, ‘भाक ऱ्या थापणे,’ ‘भाकऱ्या छापणे’, ‘भाकऱ्या बडविणे’ असे विविध शब्दप्रयोग आहेत. भाजीला ‘कोरडय़ास’ म्हटले जाते. कर्जत भागात उडदाच्या आमटीस ‘शिपी आमटी’ म्हणून पुकारले जाते. सोबत लसून ठेचा, खर्डा, झिरकं (दाण्याची वाटून केलेली आमटी) असे खास नगरी प्रकार असतात. फळांमध्ये पेरूला जांब, चिक्कूला चक्कू असे सुलभ शब्द योजले जातात.\nइथे विहीर पुरुषभर मापात नाही, तर ‘परसा’त मोजली जाते. मापाला बाजारात ‘मापटं’ म्हणतात, तर मोजणीची परिमाणं अजूनही खंडी, मण, शेर, आदशेर, आच्छेर, पावशेर, अदपाव, आतपाव, छटाक अशी उतरत्या क्रमाने आहेत.\nप्रहराला ‘पारख’ ठरवले आहे. कालव्याचा पूल ‘तवंग’ असतो. सवड मिळणे यास ‘सावड’ असा भलताच शब्द येतो. ‘ठेचणे’ हे क्रियापद ‘चेचणे’ बनते. कुणीकडं म्हणताना ‘कुंकडं’ असे म्हटले जाते. ‘ओरडा’ शब्दास ‘आरोड’, ‘गवार’च्या शेंगेंस ‘गोराणीच्या शेंगा’ म्हटले जाते. ‘लई लामण लाऊ नको’सारखे वाक्प्रयोग येथेच समजले जाऊ शकतात. एखाद्या गोष्टीत जास्त आशय वाढू लागला की ‘लांबण’चे ‘लामण’ होते. ‘लामणदिवा’ इथूनच आला असावा.\n'इथं तिथं' शब्दाचे इठ-तिठ, इढ-तिढ असे उच्चार आहेत. मात्र, या सगळ्यापेक्षा खुद्द अहमदनगर शहराची भाषादेखील वैशिष्टय़पूर्ण म्हणावी लागेल. कोणतीही चांगली गोष्ट वर्णन करायची तर इथे ‘बेक्कार’ असे म्हटले जाते. नगरच्या बाजारपेठेत एक वडापावचे दुकान दिल्लीगेटच्या कारंज्याजवळ ‘बेक्कार’ नावाचे आजही आहे. एखादी व्यक्ती आपले काय वाकडे करणार, यावरून ‘काय घंटय़ा करून घेणार’, ‘गडबडला’ यासाठी ‘भांबाळला’, ‘गडबड- गोंधळा’साठी ‘हुंबल’ असे मजेशीर शब्द आहेत.\nनगरात पतंग उडविणे हा एक मोठा शौक इथे आहे, 'वो काप्यो ', उईल्लावे' 'वोयखल्लास ' असे शब्द जाता येता सहज कानी पडतात. गणपतीचे कारखाने नगरच्या नेप्ती रस्त्यावर आहेत, तिथे डोळे रेखाटण्याला \"डोळे काढणे चालू' असे भयंकर मराठी वापरले जाते.\nउन्हाळ्यात बाप्ये माणसं डोक्यावर जे वस्त्र घेतात त्यास उपरणे, पंचा, बागायतदार,गमछा टापरी अशी नावे व्यक्तीच्या सामाजिक वर्गवारीनुसार दिली जातात.\nनव्या पॅगो रिक्षांना येथे तिच्या आवाजावरून ‘टमटम’, हालण्यावरून ‘डुगडुगी’, दिसण्यावरून ‘डुक्कर’ अशी नावे दिलेली आढळतात. महिंद्रा कंपनीच्या मॅजिक वाहनाला ‘हत्ती’ संबोधले जाते. जीपला ‘जीपडं’ म्हटलं जातं. तर मोटारसायकलीला आवाजावरून ‘फटफटी’ अशी रंजक नावे आहेत.\nनगर जिल्ह्य़ात मध्ययुगीन काळातल्या छावण्यांमधून उर्दूचा जन्म झाला असा इतिहास आहे. त्याचा प्रभाव इथल्या भाषेवर आजही आढळतो. ‘घम ना पस्तावा’ (गम ना पछतावा) अशा म्हणीत तो आढळतो. पेस्तर (चालू साल), गुदस्ता (गुजिश्ता) असे काही शब्द उर्दू, फारसी शब्दांची आठवण देतात. इथे ���ुस्लीम वस्ती मोठय़ा प्रमाणावर आहे आणि त्यांची दखनी हिंदी मोठी रंजक आहे. ‘परडे में शेरडय़ा ओरडय़ा’ (परसात शेळ्या ओरडल्या), ‘धावत्या धावत्या आया न् धपकन् आपटय़ा’ (धावत धावत आला नि धपकन् आपटला), इत्यादी.\nया बोलीचा प्रत्यय वर नमूद केलेल्या साहित्यिकांच्या व्यतिरिक्त अशोक थोरे, टी.एन. परदेशी, देवदत्त हुसळे, आ.य.पवार, अशोक बनसोडे , दिनकर साळवे, प्रकाश घोडके, पुंडलिक गवंडी, वसंत मुरदारे, भाऊसाहेब सावंत, यशवंत पुलाटे, बाबासाहेब सौदागर, महेश देशपांडे, संजय बोरुडे आदींच्या निवडक साहित्यात नगरी बोलीचे दर्शन घडते. त्याचा बृहत शोध घेतल्यास अभ्यासकांना मोठे भांडार निश्चित खुले होईल. आणि ते आपल्यापुढील एक मोठे अभ्यास आव्हान मानण्यास हरकत नाही.\nहेल आणि बोलावरून नगरी बोली वेगळी काढता येईल, परंतु ती आता नष्ट पावत चालली आहे. त्याला वाढते नागरीकरण हे एक कारण आहे.\n१ [[ ]] ही चौकट कशी वापरू\n२ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n३ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n४ चला पहाता पहाता आपण तळाशी आलो तर \n६ माझी प्रारंभिक संपादने\n७ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n८ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n९ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n१० चला पहाता पहा तळाशी आलो तर\n१२ माझी प्रारंभिक संपादने\n१३ [[ चोरवड ता. पालम जिला.परभणीपासून 65किमी.अंतरावर चोरवड हे गाव आहे. परभणी व नांदेड जिल्हाच्या सीमेवरील चोरवड हे गाव आहे. ]] हि चौकट कशी वापरू\n१४ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n१५ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n१६ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n१७ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n१८ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n१९ माझी प्रारंभिक संपादने\n२० [[ ]] हि चौकट कशी वापरू\n२१ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n२२ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n२३ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n२४ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n२५ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n२६ चौरसाचे प्रकार व पूर्ण माहिती\n२७ माझी प्रारंभिक संपादने\n२८ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n२९ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n३० विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n३१ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n३२ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n३३ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n३५ माझी प्रारंभिक संपादने\n३६ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n३७ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n३८ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n३९ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n४० आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n४१ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n४२ माझी प्रारंभिक संपादने\n४३ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n४४ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n४५ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n४६ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n४७ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n४८ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n४९ सोलापूर शहर स्मार्ट सिटी च्या दिशेने वाटचाल. करताना\n५० माझी प्रारंभिक संपादने\n५१ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n५२ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n५३ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n५४ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n५५ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n५६ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n५७ ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो\n५८ माझी प्रारंभिक संपादने\n५९ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n६० मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n६१ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n६२ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n६३ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n६४ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n६६ माझी प्रारंभिक संपादने\n६७ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n६८ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n६९ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n७० विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n७१ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n७२ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n७४ माझी प्रारंभिक संपादने\n७५ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n७६ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n७७ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n७८ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n७९ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n८० चला पहाता पहा तळाशी आलो तर\n८१ माझी प्रारंभिक संपादने\n८२ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n८३ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n८४ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n८५ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n८६ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n८७ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n८८ माझी प्रारंभिक संपादने\n८९ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n९० मी या पान���वर काहीपण लिहून पाहू काय\n९१ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n९२ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n९३ आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n९४ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n९५ माझी प्रारंभिक संपादने\n९६ [[ ]] हि चौकट कशी वापरू\n९७ मी या पानावर काहीपण लिहून पाहू काय\n९८ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले\n९९ विकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल\n१०० आणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले\n१०१ चला पहाता पहा तळाशी आलो तर\n१०२ आदिवासींचा होलिकोत्सव अन् बदललेला गुलाल्या-भोंगर्‍या\n१०३ आदिवासींचा होलिकोत्सव अन् बदललेला गुलाल्या-भोंगर्‍या\n[[ ]] ही चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ माहीम ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच. ठाणे\nमराठवाडा मुक्ती संग्राम १७ सप्टेंबर १९४८ : मराठवाडय़ाचा पहिला स्वातंत्र्य दिन कळंबची पहिली प्रभात फेरी... स्वातंत्र्याच्या उन्मादाची कळंबची पहिली प्रभात फेरी... स्वातंत्र्याच्या उन्मादाची \nप्रथम संस्करण : १७ सप्टेंबर २०१६. ―――――――――――――――――――――――― . १५ आँगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला..... पण... पण आम्ही हैद्राबादच्या स्टेट मध्ये पारतंत्र्यातच होतो. निझामाच्या हुकुमशाहीच्या वरवंट्याखाली रगडले जात होतो. १३ सप्टेंबरला सर्व प्रजेचे \" कत्लेआम \" करण्यात येणार होते. दिल्लीला ही खबर पोंहचली, आणि.... आणि भारताचे पोलादी पुरुष उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद स्टेट मधे १२ सप्टेंबरलाच \" आँपरेशन पोलो \" नावाने पोलीस अँक्शन सुरु केले. हैद्राबाद स्टेटमध्ये जनरल जंयतनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली चारीही बाजूंनी भारतीय सेना घुसली. प्रचंड धुमश्र्चक्री झाली. पण भारतीय सेनेपुढे निझामाची सेना टिकाव धरु शकली नाही. चारंच दिवसात भारतीय सेनेने हैदराबाद जिंकले. निझ़ाम शरण आला. रेडिओ वरुन लोकांनी प्रत्यक्ष निझामाच्या तोंडून शरणागती ऐकली..... गोवळकोंड्याच्या किल्ल्यावरुन निझामाचा असफजाही झेंडा उतरवून डौलाने तिरंगा ध्वज फडकला. भारत सरकार पुढे निजामाने शरणागती वर स्वाक्षरी केली. हैद्राबाद राज्य भारतीय संघ राज्यात विनाशर्थ विलीन करण्यात आले....\nसर्वत्र जल्लोश, आनंदाने लोक बेहोश होऊन नाचू लागले.... खरेतर मराठवाड्यातील जनतेला कित्येक शतके कित्येक पिढ्या....स्वातंत्र्य काय असते.... हेच लोकांना माहिती नव्हते....कधी अनुभवलं नव्हतं.... \nकळंब मधे कथले चौकात तिरंगा ध्वज डौलाने फडकावण्याचे भोंग्यातून जाहीर करण्यात आले.... स्वातंत्र्याच्या स्वागताची मोठी प्रभातफेरी निघणार आहे, सर्वानी प्रचंड संख्येने सामील व्हावे... बाहेर गावी गेलेले लोक १६ तारखेलाच परतले होते. भोंगा जसजसा फिरला तसतसे लोक कथले चौकाकडे धावत येत होते.\nआणि एकदाची प्रभात फेरी निघाली. पुढं आम्ही पोरं... प्रभात फेरी गावात सगळ्या गल्ल्यातून फिरली. तसतसे लोक हातातील कामे टाकून सहभागी झाले.\nप्रभात फेरी मध्ये सारं गांव सहभागी झालं होतं पण प्रमुख कार्यकर्ते, नेते मंडळी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी मोठ्ठं योगदान दिलेलं होतं.... त्यांची नांवे व ओळखही कालांतराने कळंबकरांच्या स्मरणपटला वरुन पुसली जाईल.... त्याची कुठेतरी नोंद, निशाणी रहावी म्हणून आमचे मित्रवर्य व कळंबचे ख्यातकीर्त, ज्येष्ठ चित्रकार, पत्रकार( सा.आव्हान, चे सहसंपादक) श्री. आत्माराम गुंजाळ यांनी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी आजच्या शुभ दिनाच्या अनुषंगाने... हे स्मरण रंजन....\nकथले चौकातून प्रारंभ झालेल्या या प्रभात फेरीत सर्व प्रथम सर्वांनी ज्यांचे प्रथम स्मरण केले, व ज्यांचा एकमुखाने जयजयकार केला.... जे नांव ह्रदयातून उत्स्फूर्तपणे ओठावर आले..... ते एकमेव नांव होते.....\n\" क्रांतिसिंह पंडत गणपतरावजी कथलेजींचे \nभारतमाता की जय, मराठवाड्याचे रक्षणकर्ता सरदार वल्लभभाई पटेलांचा विजय असो, या व कथलेजींच्या व आर्यसमाज संघटनेच्या जयजयकाराच्या घोषणानी सारा आसमंत दणाणून गेला. प्रभात फेरी सुरु होण्यापुर्वी तत्कालीन नगरशेठ, मालक भगवानदास लोढा यांनी कळंबची मुलूखमैदानी तोफ़, वक्ता दशसहस्त्रेषू कमलाकर काटे, यांना या प्रभातफेरीची सविस्तराने रुपरेषा विशद करण्यासाठी विनंती केली. कळंबचे ते पहिलेच सार्वजनिक व चौकाती�� जाहीर भाषण होते. तो पर्यंत भाषण स्वातंत्र्य नव्हते, भाषणबंदी होती. त्यावेळी कमलाकर काटे यांनी केलेले भाषण पुढे कित्येक काळ कळंबकरांच्या स्मरणात होते. त्यांच्या नंतर कळंबची दुसरी बुलंद व फत्तरफोड तोफ़ धडाडली ती डॉ. दिगंबर मिटकरी यांची त्यांच्या भाषणात प्रचंड चिड व कडक कणखर आवेश असे. त्यांनी सरळ सरळ रझ़ाकार, त्यांचा म्होरक्या कासीम रझ़वी व निझ़ाम उस्मानअली यांच्या कुक्रुत्यावर अत्याचारावर घणाघाती प्रहार केले. त्या दोघांच्या वक्तव्याची शब्दशः चित्रफीत नंतर आम्हास कळंबचे पोलीस पाटील दत्तोपंत देसाई यांनी विशद केली.\nत्यावेळी कमलाकर काटे यांनी आठशे वर्षानंतर लाभलेल्या या स्वातंत्र्याचे पुर्णतः श्रेय एकट्या वल्लभभाई पटेलांचे असून आम्ही त्यांचे आयुष्यभर ऋणी राहूत असे सांगितले. मात्र आपल्या कळंबकरांच्या आयुष्यात आजचा हा दिन उगवला आहे, आपणास हा दिवस पहायला मिळाला आहे, तो..... केवळ व केवळ कथलेजींच्या मुळे. कारण एक कथलेजीं नसते तर आम्ही जिवंत राहिलो असतो कि नाही याची तिळमात्र शाश्र्वती नव्हती. त्यांनी आमच्या मध्ये जो एक पराक्रमाचा स्फुल्लिंग फुलवला, म्रुतप्राय झालेल्या समाजा मध्ये जे चैतन्य जागविले त्या मुळे त्या क्रुरकर्म्याच्या अन्याय अत्याचाराला आम्ही समर्थपणे यशस्वीपणे तोंड देऊ शकलो आहो uiत. कळंबकरांवर कथलेजींचे फार मोठे ऋण आहे. त्यांनी स्वतःच्या संसाराची अक्षरशः राखरांगोळी केली आणि आमचे रक्षण केले. सामान्य माणसातून त्यांनी पराक्रमी माणसे निर्माण केली. आर्यसमाजाची फार मोठी संघटना उभा केली. सरदार वल्लभभाई पटेलांनी गुजरातेत बारडोली येथे पहिला सत्याग्रह केला. त्या तोडीचा सत्याग्रह कथलेजींनी कळंब मध्ये केला होता. ब्राह्मणापासून ते अगदी मागासवर्गीया पर्यंत सर्व समाज कथलेजींच्या नेतृत्वाखाली एकदिलाने एकवटला होता. आर्य समाजाच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्यांनी सर्व समाज जातीपातीच्या बंधनातून मुक्त केला होता. जबरदस्त ताकदीचा व प्रचंड धैर्याचा कथलेजीं हे मेरुमणी होते. त्यांच्या कडे पाहिले की भयभीती पार दूर पळून जायची व शत्रू तर गर्भगळीत व्हायचे. आजच्या या शुभदिनी, या क्षणी गणपतरावजी कथले या ठिकाणी पाहिजे होते, हा आपला प्राणप्रिय तिरंगा ध्वज येथे डौलाने फडकाविण्याचा कथलेजींचाच अधिकार होता, हक्क होता. परंतू सा���ान्य रोगाचे कारण झाले व नियतीने त्यांना अकालीच आपणातून हिरावून नेले. मी त्यांना कळंबकरा तर्फे आदरांजली अर्पण करतो, असे प्रतिपादन त्यांनी त्यावेळी केले. ते पुढे कळंबकरांच्या कायम स्मरणात होते.\nनंतर प्रचंड प्रमाणात जमलेल्या समाजापुढे कथले चौकात आर्यसमाजाचे श्रेष्ठ व वयस्क नेते मन्मथप्पा भडंगे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकाविण्यात आला. आणि प्रभातफेरी निघाली. या मध्ये आघाडीला.... गोपीनाथराव माळवदे(आर्य), गोपिलाल अवस्थी, मन्मथ आप्पा भडंगे, दिनानाथ आप्पा भडंगे, पंढरीनाथ राजमाने, आण्णा राजमाने, रतनलाल ओझा, यशवंतराव बावीकर, नरहरबप्पा कुलकर्णी वकील, नगरशेठ भगवानदास लोढा, चनबसप्पा भडंगे, डॉ. डी.एल.मिटकरी, मारुतीआप्पा घोंगडे, मारुती मास्तर, महादू मास्तर, दिगंबर मास्तर भाटसांगवी, रामलिंग मास्तर हसेगाव, सुखदेव मास्तर, विश्र्वनाथ मास्तर बोर्डा, सिद्राम मास्तर, शंकरराव गायकवाड , ( हे सगळे..... आर्यसमाजाचे दक्षिणभारत प्रमुख क्रांतीसिंह पंडत गणपतराव कथलेजींच्या शाळेतील मास्तर) हरकचंद बलाई, केशरचंद रुणवाळ, गणेशलाल रुणवाळ, देवीचंद बलदोटा, रामनारायण भाईजी ओझा, किसनलाल व मोहनलाल ओझा( त्यावेळी यांचं नांव सुरज होतं), भराडे, धोडोपंत दशरथ, पंडितराव दशरथ, नानासाहेब वकील पिंपळगांवकर, वासुदेवराव वकील रत्नपारखी, देविदास हुलसुरकर, काशीनाथराव मुंडे, दगडूआप्पा मुंडे, बाबा धनगर(वाघमोडे), डॉ. श्रीपतराव सौताडेकर, श्रीपतराव देवडीकर, काशीराव पाटील वकील, एकनाथराव वेदपाठक, अच्यूतराव वेदपाठक, नारायणराव पेशवे, बाबुराव गोवर्धन, देवदत्तजी मोहिते, देविदासराव कुलकर्णी, आबा पोरे, आण्णा इंगळे, काशिनाथराव सुतार, गोविंदा कोळी, बाळनाथ गवळी, दिगंबर पुरी, डॉ. शर्मा, प्रभूलिंगप्पा मोदी, सिदलिंगप्पा मोदी,केशवराव देवडीकर, कमलाकर काटे, माणीकराव कथले, भगवान सोनार(दीक्षित), दत्तोपंत देशमुख, बापूकाका देशमुख, विश्र्वांभर देशमुख, किसनराव पाटील मांगवडगांवकर, केशवराव जोशी, भीमराव गायकवाड, संताजी हौसलमल, बाबुराव खंडागळे, भगवान गायकवाड, बंडूलाल राजपूत, ठाकूर भगवानसिंग (बजरंग हाटेल), शुक्ला(बालाजीचे वडील... नांव आठवत नाही), प्रभाकर पुरंदरे, नागनाथ डांगे, विश्र्वनाथ गायकवाड(फर्स्ट प्रेसिडेंट आफ टाऊन म्युनिसीपालटी कळंब) ज्योतीबा शेळवणे, बळीराम भांडे, नारायणराव बोराडे, नागनाथ दुरुग��र, शंकरराव देवदारे, विजयकुमार मांडवकर, वसंतराव मांडवकर, प्रभूआण्णा उफाडे, अंबादासराव कोळपे, डॉ. एम. गणेशलाल चौदापुडीवाले, बाबू कासार, निव्रुत्तीराव फाटक, नारायणराव करंजकर, विठ्ठलराव करंजकर, बाबुराव कदम, रामभाऊ चोंदे, बाबुराव कापसे, बाबुराव व येडबा जंत्रे बंधू, तुकाराम कदम, नामदेव चोंदे, प्रभूआण्णा घुले, बाबुराव खबाले, चिचकरदादा, केशव कोकणे, गुंडीबा त्रिंबके, रामा हारासे आणि रत्नप्रभा शर्मा, कमलबाई मोदी, इंदुमतीबाई मोहिते, चंद्रभागाबाई केशवराव जोशी असे असंख्य वीर यामध्ये सहभागी होते. आख्ख्या गावातील वातावरण मंतरलेलं होतं, एका धुंद, जोशाने भारलेलं होतं.... कित्येक दिवस एकच चर्चा अन एकच विषय.... कित्येक दिवस एकच चर्चा अन एकच विषय.... माझा मराठवाडा स्वतंत्र झाला माझा मराठवाडा स्वतंत्र झाला स्वतंत्र झाला\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही, पण किमान एकतरी शब्द लिहावा ही अगदी आग्रहाची विनंती आहे. १. राजकीय इतिहास २. स्‍थानिक इतिहास (ऐतिहासिक काळामध्‍ये लोकांच्‍या दैनंदिन जीवनामधील माहिती उदा. व्‍यापार, वेशभूषा, घरे, सणवार इत्‍यादी माहिती)\nचला पहाता पहाता आपण तळाशी आलो तर \nमंडळी, असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट, मित्रमंडळींना विकिपीडियाबद्दल सांगावयाचे विसरू नका. खाली \"जतन करा\" वर टिचकी मारावयाचे विसरू नका आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते.\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमहेश पवार (चर्चा) १६:२२, ३ ऑगस्ट २०१७ (IST)\nमंदार माधव करमरकर विलेपार्ले, मुंबई\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमहिलांनी स्वत:च्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस म��िला दिन म्ह्णून साजरा करण्यात येतो.\nएकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला. स्त्रीवाद किंवा फेमेनिझम हा मूळ फ्रेंच शब्द. तो जेव्हा पहिल्यांदा वापरला गेला, तेव्हा त्याची सर्वत्र टर उडवली गेली. आणि कमाल म्ह्णजे राणी व्हिक्टोरियाही या चेष्टेत सामील होती, तिने स्त्रीवाद म्हणजे मूर्खता, पाप आणि महाचूक अशी त्याची संभावना केली.\nमुळात, नोकरीसाठी स्वेच्छेने अथवा परिस्थितीमुळे घराबाहेर पडलेल्या स्त्रियांना नोकरीच्या ठिकाणी असलेली लिंगविषमता खटकू लागली. पुरुषांइतकेच काम करूनही वेतनात समानता नव्हती किंवा समान संधीही उपलब्ध नव्हत्या. आणि मग आपल्या हक्कांबाबत स्त्रिया जागृत होऊ लागल्या. स्त्रियांचे आत्मभान जागृत करण्याचे मोलाचे काम ज्यांनी केले त्यातल्या काही स्त्रियांच्या योगदानाबद्दल आपण सदैव कृतज्ञ असणे आवश्यक आहे.\nस्त्रीवादी विचारसरणीचा पहिला जाहिर उच्चार झाला तो मेरी वोल्स्टनक्राफ्ट या तत्ववेत्तीने लिहिलेल्या ' A Vindication of the Rights of Woman (1792)' या पुस्तकातून. सन 1792 मधे तिने अतिशय स्पष्ट्पणे लिहिले होते की, ' स्त्रीचे शिक्षण आणि घडण मुळातच पुरुषी वर्चस्व जपण्याचा विचार करुनच केली जाते. त्यामुळे पुरूषांना काय आवडते हे 'संस्कार' या नावाखाली तिच्या मनावर ठसविले जाते, पण स्वत:ला मनापासून काय आवडते, ते ठरवून निर्णय घेण्याची सोडाच, त्याचा नुसता विचार करण्याची कुवतही ती गमावून बसते.' मुळात 1792 सालात असे विचार मांडणे म्हणजे प्रवाहाच्या विरूध्द पोहण्यासारखे होते. या परखड आणि धाडसी विचारांमुळे मेरीला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते.\nदुसरे महत्वाचे नाव आहे ते एलिझाबेथ कॅडी स्टॅन्टन. यांनी पहिल्या 'विमेन्स राईट्स कन्व्हेन्शन'ची स्थापना केली. याशिवाय, स्त्रियांना नोकरी करता यावी, विद्यापीठांमधे प्रवेश मिळावा म्हणून मरियन हाईनिश या ऑस्ट्रियन महिलेने प्रथम लढा उभारला. तर, केट शेफर्ड यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून न्यूझिलंडच्या सुफ्राजेट कार्यकर्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारला. १८९३ साली न्यूझिलंडमधे झालेल्या राष्ट्रीय निवडणूकीमधे पहिल्यांदा महिलांना मतदानाचा अधिकार बजावता आला. पुढे अनेक देशांमधे मतदानाच्या अधिकारासाठी लढे उभारले गेले. ब्रिटनमधे, एमिलिन पॅन्खर्स्ट हिने महिलांच्या मतदानाच्या अधिकरासाठी स्त्रीवादी चळवळ उभारली. कॅरोलिन एगान हे नाव तर प्रत्येक स्त्रिने लक्षात ठेवावे, असे आहे. कारण, मुले जन्माला घालण्याचा स्त्रियांचा अधिकार त्यांना सर्वार्थाने बजावता यावा यासाठी अद्यापही सुरुच असलेल्या लढ्याची ती पहिली पुरस्कर्ती.\nमहिला दिनाच्या संदर्भातील काही घटनाही कालक्रमाने पाहणे, येथे उचित ठरेल.\nएक प्रवाद असा आहे की, दि. . 8 मार्च 1857 रोजी, न्युयॉर्क येथील वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी जो निषेध नोंदविला होता, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, परंतु, ती निव्वळ कपोलकल्पित कथाच असल्याचे आता आढळून आले आहे.\nत्यामुळे, दि. 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्युयॉर्क येथे, थेरेसा मालकियल यांच्या मार्गदर्शनाखाली ' सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका' यांनी आयोजित केलेला महिला दिन, हा अगदी पहिला महिला दिन होता, असे मानले जाते.\nकोपनहेगन, डेन्मार्क येथे सन 1910 मधे, आंतरराष्ट्रीय महिला परिषद घेण्यात आली. वार्षिक महिला आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याबाबत एक ठराव मांडण्यात आला, मात्र, या परिषदेत कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही.परिषदेसाठी जमलेल्या प्रतिनिधींनी ( 17 देशातील 100 महिला ) मतदानाच्या अधिकारासह समान अधिकारांचे संवर्धन या संकल्पनेस धोरणात्मक मान्यता दिली.\nनंतरच्या वर्षी 8 मार्च 1911 रोजीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन, ऑस्ट्रीया,डेन्मार्क,जर्मनी आणि स्विट्झर्लंड येथील दहा लाखापेक्षा अधिक लोकांच्या सहभागाने विशेष उल्लेखनीय ठरला. एकट्या ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यात जवळपास 300 निदर्शने झाली.पॅरिस परगण्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ व्हिएन्नामधे रिंगस्ट्रास येथे महिलांनी हाती फलक घेऊन संचलन केले. स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा,त्यांना सरकारी नोकरीची संधी मिळावी अशा मागण्या त्यांनी केल्या तसेच, नोकरीतील लिंगविषमतेचा त्यांनी निषे�� केला.\nत्यानंतर, अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.\nरशियात तत्कालिन वापरात असलेल्या ज्युलियन कॅलेंडरनुसार, सन 1913 मधे रशियन महिलांनी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महिला दिन साजरा केला.\nअशारितेने, सन 1914 सालापर्यंत महिला संप करीत होत्या, मोर्चे काढत होत्या किंवा निषेध नोंदवित होत्या, तरीही यापैकी एकही घटना 8 मार्चला घडलेली नाही.\nमग 8 मार्चच का \nतर, सन 1914 मधे 8 मार्चला रविवार होता. या कारणाने कदाचित, आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चला आयोजित करण्यात आला असावा आणि नंतर ती प्रथाच पडून गेली..\nदि. 8 मार्च 1917 या दिवसाचे मात्र, विशेष महत्व आहे. ग्रेगेरियन कॅलेंडरमधील, दि. 8 मार्च 1917 रोजी, पॅट्रॉग्राड या रशियन साम्राज्याच्या राजधानीत, वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी संपूर्ण शहरभर निदर्शने केली. ही रशियन राज्यक्रांतीची सुरुवात मानली जाते. सेंट पिट्सबर्ग मधील महिला ' ब्रेड व शांतता' या मागणीसाठी संपावर गेल्या. त्यांनी पहिले महायुद्ध समाप्त करण्याची, रशियातील अन्न तूटवडा संपुष्टात आणण्याची तसेच झारशाहीचा अंत करण्याची मागणी केली.लिओन ट्रॉटस्कीने लिहिले आहे की, ' 23 फेब्रुवारी (8 मार्च) हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस होता. महिलांच्या बैठका, कारवाया यांचा पूर्वअंदाज जरी होता तरी हा महिला दिन रशियन राज्यक्रांतिची नांदी असेल, अशी पुसटशी कल्पना कोणालाही आली नव्हती. या दिवशी, व्यवस्थेच्या विरोधात जाऊन, सगळे आदेश झुगारुन अनेक वस्त्रोद्योग कारखान्यातील स्त्री कामगार आपापले काम सोडून कारखान्यातून बाहेर पडल्या, संपाला पाठिंबा मिळविण्यासाठी, त्यांनी ठिकठिकाणी प्रतिनिधी पाठविले; त्याची परिणीती सामुदायिक संपात झाली. सर्व स्त्री कामगार लढ्यासाठी रस्त्यावर उतरल्या. सात दिवसानंतर रशियन सम्राट- दुसरा निकोलस याला पायउतार व्हावे लागले. सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार मंजूर केला.'\nसन 1917 मधे झालेल्या रशियन राज्यक्रांती नंतर व रशियाने स्वीकार केल्यानंतर हा दिवस जगभरातील साम्यवादी देशांत व चळवळीत साजरा केला जाऊ लागला. चीनमधील साम्यवादी, सन 1922 पासून तो साजरा करतात.\nसंयुक्त राष्ट्रांनी, आंतरराष्ट्रीय महिला वर्षापासून म्ह्णजेच 1975 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरूवात केली. सन 1977 मधे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत, सदस्य राष्ट्रांना आमंत्रित करून घोषित करण्यात आले की, 8 मार्च हा संयुक्त राष्ट्रांचा महिला हक्क व शांतता दिन असेल.\nएकोणीसाव्या शतकात, जगभरातील स्त्री वादी चळवळीने जोर धरला होता, त्याचवेळी भारतातही अनेक समाजधुरिणांनी स्त्रीवर होणा-या अन्यायाला वाचा फोडली. त्यामध्ये राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरुन चालणार नाही.\nसतीप्रथा, केशवपन,बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्री शिक्षण, विधवा पुर्विवाह तसेच प्रौढ विवाह असे अनेक विषय समाजासमोर मांडण्यात येऊ लागले. त्याचेच फलित म्हणून विवाहाच्या वेळी मुलाचे किमान वय 16 ते 18 तर मुलीचे किमान वय 10 ते 12 असावे अशी तरतूद करण्यात आली.\nस्त्री शिक्षणाच्या चळवळीनेही जोर धरला. महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले व भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळविलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून उद्भवलेल्या अनंत अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने स्त्री शिक्षणाचा पाया महाराष्ट्रात घातला.\nस्त्रिया विविध सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक विषयांमधे सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागल्या\nसन 1902 मधे रमाबाई रानडे यांनी ' हिंदू लेडीज सोशल अॅीन्ड लिटररी क्लब'ची स्थापना केली तर 1904 मधे ' भारत महिला परिषदे'ची स्थापना झाली.या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या यांचा पाठपुरावा करू लागल्या. त्यातूनच, प्रथम, संपत्तीदार स्त्रियांना मतदानाचा अधिकार, मग स्त्रियांना मतदानाबरोबरच निवडणूकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा सन 1935 पर्यंत होत गेल्या.\nस्वातंत्र्यानंतर, 1950 सालापासून भारतीय राज्य घटनेने, स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे.\nसंयुक्त राष्ट्रांनी सन 1975 हे जागतिक महिला वर्ष घोषित केले जे भारतातही साजरे झाले. 8 मार्च हा महिला दिन, जगभरातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतातही साजरा केला जातो.\nमेरी वोल्स्टनक्राफ्ट यांच्यापासून सन 1792 मधे सुरु झालेला हा लढा गेली 225 वर्षे चालू आहे. या प्रदीर्घ कालावधीत स्त्रियांना शिक्षणाचा, संपत्तीचा,मतदाना��ा, असे वेगवेगळे अधिकार मिळाले. महिला समानाधिकाराची बाब सर्व जगाने मान्य केली आहे. त्यामुळे, आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत, असेही चित्र दिसते आहे.. पण वास्तव खरच तसे आहे का, कारण 'मी टू' सारखी चळवळ सा-या जगभर मूळ धरत आहे, याचा विचारही याप्रसंगी करणे, आवश्यक वाटते\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\n182.48.198.95 ११:४३, २६ ऑक्टोबर २०१७ (IST)\n1680 ते 1707 या काळात मुघल साम्राज्य आणि मुगल साम्राज्यांत मुघल-मराठा युद्धे लढली गेली. 1680 मध्ये शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या विजापूर मुगल सम्राट औरंगजेबच्या मराठा साम्राज्यावर आक्रमण करून डेक्कन वॉर्सची स्थापना झाली. संभाजींच्या नेतृत्वाखाली मराठा (1681-168 9) 1681 च्या पहिल्या सहामाहीत, सध्याच्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशात मराठ्यांच्या किल्ल्यांना वेढा घालण्यासाठी अनेक मुघल तुकड्या पाठविण्यात आल्या. संभाजी महाराज बंडखोर मुलगा सुलतान मुहम्मद अकबर यांना आश्रय देत असत, आणि औरंगजेब संतापले. [2] सप्टेंबर 1681 मध्ये मेवाडच्या राजघराण्याशी झालेल्या विवादाचे विवाद झाल्यानंतर औरंगजेबने मराठ्यांचे तुलनेने तरुण मराठा साम्राज्य नष्ट करण्यासाठी दख्खनाचा प्रवास सुरू केला. ते दख्खनच्या मुघल मुख्यालयात औरंगाबाद येथे दाखल झाले आणि ते आपली राजधानी बनवले. या प्रदेशात मुघल सैन्याने सुमारे 5,00,000 सैनिकांची नोंद केली होती. [उद्धरण वतने] सर्व संवेदनांमध्ये हे एक असंतुलित युद्ध होते. 1681 च्या अखेरीस, मुगल सैन्याने फोर्ट रेमसेलला वेढा घातला होता. पण मराठ्यांना या अत्याचाराला बळी पडले नाही. हा हल्ला उत्तम प्रकारे प्राप्त झाला आणि किल्ला घेण्यास मुगलने सात वर्षे नेले. [3] डिसेंबर 1681 मध्ये संभाजींनी जंजिरावर हल्ला केला, परंतु त्याचा पहिला प्रयत्न अयश��्वी ठरला. याच वेळी औरंगजेबाच्या सेनापतींपैकी एक हुसेन अली खान याने उत्तरी कोकणवर हल्ला केला. संभाजींनी जंजिरा सोडला आणि हुसेन अली खानवर हल्ला केला आणि त्यांना अहमदनगरला परत नेले. औरंगजेबाने पोर्तुगीजांशी करार करून गोव्यातील व्यापार जहाजे बंद ठेवण्यासाठी प्रयत्न केला. यामुळे त्याला समुद्रातून आणखी एक पुरवठा मार्ग दख्खनकडे जाण्यास दिला असता. ही बातमी संभाजीला गाठली. त्यांनी पोर्तुगीज प्रदेशांवर हल्ला केला व त्यांना गोव्यातील किनारपट्टीवर परत पाठवले. परंतु अलॉव्हचा व्हायसरॉय पोर्तुगीज मुख्यालयाचे रक्षण करू शकला. या वेळी प्रचंड मुगल सैन्य दख्खनच्या सीमारेषेवर जमले होते. हे स्पष्ट होते की दक्षिणी भारत मोठा, सतत संघर्ष होता. [3]\n1683 च्या अखेरीस औरंगजेब अहमदनगरला गेले. त्यांनी आपल्या सैन्याची दोन विभागणी केली आणि त्यांचे दोन सरदार शाह आलम आणि आझम शाह प्रत्येक विभागाचे प्रभारी म्हणून ठेवले. कर्नाटक सीमाभागातील शाह आलम यांना दक्षिण कोकणावर आक्रमण करावे लागले तर आझम शाह खानदेश व उत्तर मराठा या प्रदेशावर हल्ला करतील. पिंडर रणनीती वापरुन, या दोन विभागांनी मराठ्यांना दक्षिणेकडून व उत्तरेकडील भागांना चिरडून घेण्याची योजना आखली. सुरुवातीला खूप चांगला गेला. शहा आलमने कृष्णा नदी ओलांडली आणि बेळगावमध्ये प्रवेश केला. तिथून ते गोव्यामध्ये दाखल झाले आणि कोकणमार्गे उत्तर लागणे सुरू केले. [3] पुढे तो पुढे सरकत गेला. त्यामुळे मराठ्यांच्या सैन्याने त्याला सतत त्रास दिला. त्यांनी त्यांच्या पुरवठा बंदिवानांची तोडफोड केली आणि भुकेमुळे त्यांचे बल कमी केले. अखेरीस औरंगजेब याने रुहुला खानला वाचवले आणि त्याला परत अहमदनगरला नेले. पहिला पिनरचा प्रयत्न अयशस्वी झाला. [3]\n16 9 4 च्या मानसूनानंतर औरंगजेबचा इतर सामान्य शहाबुद्दीन खानने मराठ्यांचे राजधानी रायगडवर थेट हल्ला केला. मराठा कमांडर्सनी रायगडचे रक्षण केले. औरंगजेबाने मदत करण्यासाठी खानहहांला पाठवले परंतु मराठा सैन्याच्या सरदार मुंबिरो मोहिते याने त्याला पटदी येथील भयंकर युद्धात पराभूत केले. [3] मराठा सैन्याच्या दुसर्या भागाची स्थापना पचड येथे शाहबुद्दीन खानवर झाली, ज्यामुळे मुगल सैन्यावर मोठी हानी झाली. [3]\n1685 च्या सुरुवातीस, शाह आलम गोखॅक-धारवार मार्गाद्वारे पुन्हा दक्षिण वर आक्रम��� केले, पण संभाजीच्या सैन्याने त्यांना सतत मार्गात अडथळा आणला आणि अखेरीस त्याला सोडले आणि दुसरीकडे लूप बंद करण्यात अयशस्वी ठरले. एप्रिल 1685 मध्ये औरंगजेबने आपले धोरण बदलले. त्यांनी गोळगाव आणि बिजापूरच्या मुस्लीम राज्यांमध्ये मोहीम हाती घेऊन दक्षिण मध्ये त्यांची शक्ती मजबूत करण्याची योजना आखली. हे दोघे मराठ्यांचे सहयोगी होते आणि औरंगजेब त्यांना आवडत नव्हते. त्यांनी दोन्ही राज्यांशी संधान तोडले, त्यांच्यावर हल्ला केला आणि सप्टेंबर 1686 पर्यंत त्यांना पकडले. [3] ही संधी घेऊन मराठ्यांनी उत्तर किनार्यावर आक्रमण केले आणि भरुचवर आक्रमण केले. ते मुघल सैन्याने त्यांना पाठवलेला बचाव करण्यास सक्षम ठरले आणि किमान नुकसान भरून आले. मराठ्यांनी कूटप्रमुखाद्वारा म्हैसूर जिंकण्याचा प्रयत्न केला. सरदार केशोपंत पिंगळे वाटाघाटी चालवत होते, पण विजापूरचा विजापूर मुघलांनी भरून काढला आणि म्हैसूर मराठ्यांना जाण्यास भाग पाडत नसे. संभाजी महाराजांनी अनेक बीजापुर सरदारांना मराठा सैन्यात यशस्वीरित्या निमंत्रित केले. [3]\nसंभाजींनी लढा दिला परंतु त्यांना मुगलने पकडले आणि ठार मारले. औरंगजेबाने 20 वर्षे त्याची पत्नी आणि मुलगा (शिवाजी यांचा नातू) बंदी बनवून घेतले. [3] संभाजीचा वध विजापूर आणि गोळकोंडा यांचा नाश झाल्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष मराठ्यांकडे वळविले परंतु त्यांच्या पहिल्या काही प्रयत्नांचा फारसा प्रभाव नव्हता. जानेवारी 1688 मध्ये, कोकणातील संगमेश्वर येथे एक रणक्षेत्रीय बैठक आयोजित करण्यासाठी संभाजी महाराजांनी आपले सरदारांना एकत्र बोलावले आणि दख्खनहून औरंगजेबला पराभूत करण्याचे अंतिम निर्णय घेतला. बैठकीत त्वरित निर्णय घेण्यासाठी संभाजींनी आपल्या बहुतेक सर्व सहकार्यांना पाठवले आणि कवी कलाश यांच्यासह आपल्या काही विश्वासू पुरूषांसोबतच ते मागे राहिले. संभाजीजींचे सासरे असलेले एक गणेशजी शिर्के, गद्दार झाले आणि औरंगजेबचे सेनापती मुक्रारब खान यांना मदत केली, तेथे पोहोचण्यास व संगमेश्वरवर हल्ला करताना संभाजी अजूनही तेथेच होता. तुलनेने लहान मराठा सैन्य परत सर्व बाजूंनी वेढले असले तरी. संभाजी 1 फेब्रुवारी 168 9 रोजी पकडले गेले आणि त्यानंतर 11 मार्च रोजी मराठ्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी औरंगजेबला नमन करण्यास आणि इस्लामला ��ूपांतरित करण्यास नकार दिला, म्हणून त्याचा शिरच्छेद केला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. [4]\nमुघल खात्याच्या मते, तथापि, संभाजींना मुस्लिमांविरूद्ध केलेल्या अत्याचारांमुळे फाशी देण्यात आली, ज्यात लूट, हत्या, बलात्कार आणि यातना यांचा समावेश होता, जेव्हा त्यांनी 20 हजार सैनिकांसह बुर्हानपूरवर छापा घातला. मुघल साम्राज्याच्या उलेमा याने संभाजी महाराजांना आपल्या अत्याचारांकरिता फाशीची शिक्षा सुनावली. [5] राजा राजाराम (16 9 8 ते 1700) अंतर्गत मराठा औरंगजेबला 16 9 8 च्या सुमारास मराठ्यांना सर्व मृत वाटले होते. पण हे एक गंभीर अपयशी ठरले. संभाजीराजांचा मृत्यू मराठ्यांच्या शक्तीचा पुनरुच्चार करीत होता, ज्याने औरंगजेबचे कार्य अशक्य करून टाकले. संभाजीराजांचा धाकटा भाऊ राजाराम यांना आता छत्रपती (राजा) असे नाव देण्यात आले होते. [6] मार्च 16 9 0 मध्ये, सांताजी घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली मराठा कमांडर्सने मुघल सेनाांवर सर्वांत धाडसाचा हल्ला केला. त्यांनी केवळ सैन्यावर हल्ला केला नाही, तर औरंगजेब स्वतः झोपलेला तंबू काढून टाकला. सुदैवाने औरंगजेब इतरत्र होते पण त्यांच्या खाजगी शक्तीमुळे आणि त्यांच्या अनेक अंगरक्षकांची हत्या झाली. तथापि, यानंतर मराठा शिबीरात विश्वासघात केला गेला. रायगदचा सूर्यजी पिसाळचा विश्वासघात झाला. संभाजीच्या राणी, यसबाई आणि त्यांचा मुलगा शाहु 1 यांना पकडण्यात आले. [3]\nझुल्फिकार खान यांच्या नेतृत्वाखाली मुगल सैन्याने या आक्रमणाच्या पुढे दक्षिणेस पुढे चालू ठेवले. त्यांनी पन्हाळा किल्ल्यावर हल्ला केला. पन्हाळा च्या मराठा मदाराने शूरपणे किल्ला रन आणि मुगल सैन्य वर भारी नुकसान inflicted अखेरीस औरंगजेब स्वतःला आला होता आणि पन्हाळा आत्मसमर्बल झाला. [3] मराठा राजधानी सिटी जिंजीला गेला [संपादन] मराठा मंत्र्यांना जाणीव झाली की, विशाळगडवर मुगल पुढे जातील. त्यांनी राजाराम (दक्षिणेतील सध्याच्या तमिळनाडू) मध्ये सेनजी (गिंगवी) साठी विशालगड़ला सोडून जाण्याची आग्रह धरली, जी दक्षिणेकडील विजयांसह शिवाजीने जिंकली होती आणि आता ती नवी मराठा राजधानी बनली आहे. राजाराम दक्षिणेकडे खांदो बळाल आणि त्यांच्या माणसांच्या सहकार्याच्या दिशेने प्रवास करीत. [7]\nऔरंगजेब राजारामांच्या यशस्वी सुटून निराश झाला. महाराष्ट्रातील त्यांच्या बर्याच ताकदीने त्यांनी राजाराम यांना धनादेश ठेवण्यासाठी एक छोटासा नंबर पाठवला. या लहानशा सैन्याने मराठ्यांच्या दोन मराठ्यांच्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या आक्रमणाने नष्ट केले आणि त्यानंतर ते दख्खनमध्ये रामचंद्र बावडेकरमध्ये सामील झाले. बाहेदेकर, विठोजी चव्हाण आणि रघुजी भोसले यांनी पन्हाळा आणि विशाळगड येथील पराभवा नंतर बहुतेक मराठा आरमारांची पुनर्रचना केली होती. [3]\n16 9 1 च्या अखेरीस, बावडेकर, प्रल्हाद निराजी, संताजी, धनाजी आणि अनेक मराठा सरदार मावळ प्रांतामध्ये भेटले आणि या धोरणाची पुनर्रचना केली. औरंगजेबने सह्याद्रीच्या चार प्रमुख किल्ले घेतले होते आणि झुल्फिकारखान किल्ले जिंजी जिंकण्यासाठी पाठवले होते. म्हणून नवीन मराठा योजनेनुसार, सांताजी आणि धनाजी पूर्वतुल्य प्रक्षेपण करतील जे उर्वरित मुघल सैन्याने विखुरलेले असतील. इतर महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करतील आणि दक्षिणेतील महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकच्या आसपासच्या किल्ल्यांवर हल्ला करतील ज्यामुळे दुहेरी पुरवठा बंदरांकडे लक्षणीय आव्हान निर्माण होईल. शिवाजी यांनी स्थापन केलेल्या मजबूत नौदलाने मराठ्यांना आता हे विभाजन समुद्रात वाढवता येऊ शकते आणि सूरतपासून दक्षिणेकडे जाणारे कोणतेही मार्ग शोधता येतील. [3]\nआता युद्ध मालवा पठार पासून पूर्वेकडील किनाऱ्यापर्यंत लढले गेले. मुघल यांच्या ताकदीचा प्रतिकार करण्यासाठी मराठा सरदारांची ही अशी रणनीती होती. मराठा सरदार रामचंद्रपंत अमात्य आणि शंकरजी निराजी यांनी सह्याद्रीच्या खडबडीत परिसरात मराठ्यांचा किल्ला कायम ठेवला. [3]\nअनेक छान घोडदळांच्या हालचालींत, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी मुघलांना पराभूत केले. त्यांचे आक्षेपार्ह आणि विशेषत: संताजीने, मुघलच्या ह्रदयात दहशत निर्माण केला. अथानीच्या लढाईत, संताजीने प्रसिद्ध मुगल जनरल असलेल्या कासिम खान यांना पराभूत केले. [3] जिंजीचे पतन (जानेवारी 16 9 8) [संपादन] मुख्य लेख: जिंजीची वेढा औरंगजेब आता त्यांना कळले होते की त्याने ज्या युद्धाची सुरुवात केली होती ती त्या मुळच्या मुळापेक्षा जास्त गंभीर होती. त्यांनी आपल्या सैन्याची पुनर्रचना केली आणि आपल्या धोरणाचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जिंजीवर कब्जा करण्यासाठी झुल्फिकार खानला एक निर्वाणीचा इशारा पाठवला किंवा खिताब काढून घेतला. झुल्फिकार खानाने वेढा वाढवला, परंतु राजाराम बचावला आणि धनाजी जाधव आणि शिर्के बंधू यांनी त्यांना सुरक्षितपणे डेक्कनकडे नेले. जानेवारी 16 9 8 मध्ये हरीजी महाडिकचा मुलगा जिंजीची आज्ञा पाळायला गेला आणि त्याने जुलै 1 9 8 9 मध्ये जलिफकार खान व दाऊद खान यांच्या विरोधात शहराचे रक्षण केले. यामुळे राजारामला बराच वेळ विशाळगडावर पोहोचला. [3]\nमुगल नुकसान लक्षणीय केल्यानंतर, Jinji एक क्लासिक Pyrrhic विजय मध्ये पकडले करण्यात आला. किल्ल्याने आपले काम केले होते: सात वर्षांपासून जिनजीच्या तीन टेकड्यांनी मुघल सैन्यांचा मोठा ताबा दिला होता ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रेझरी ते मेटेरीयल या भागातील मुगल संपत्तीचे महत्त्व कमी होते. [3]\nमराठ्यांना लवकरच त्यांच्या स्वत: च्या बनवण्याचा अप्रिय विकास साक्षीदार होईल. धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांच्यात सतत वाद निर्माण झाला होता, ज्यात कौन्सिलमध्ये प्रल्हाद निराजी यांनी चेक ठेवली होती. पण निराजीच्या निधनानंतर धनाजी भयानक ठरला आणि संताजीवर आक्रमण केले. नागोजी माने, धनजींच्या एका माणसाने, संताजीचा वध केला. संताजीच्या मृत्युची बातमीत औरंगजेब आणि मुगल सैन्य यांना प्रोत्साहन दिले. [3]\nपरंतु या वेळेस मुगल आता लष्कराचे नसावे. औरंगजेब, त्याच्या अनुभवी जनरेटर अनेक सल्ला च्या विरोधात, युद्ध चालू ठेवली. औरंगजेबची स्थिती तक्षशिलाच्या सीमेवर अलेक्झांडरप्रमाणेच होती. [3] राठा भाग्य पुनरुद्धार [संपादन] मराठ्यांनी पुन्हा एकत्रित केले आणि एक प्रति-आक्षेपार्ह सुरुवात केली. राजाराम यांनी धनजी जाधव यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली आणि सेना तीन विभागामध्ये विभागली गेली, ज्याच्या अध्यक्षतेखाली जाधव स्वतः, परशुराम टिंबक आणि शंकर नारायण होते. जाधव यांनी पंढरपूरजवळील एका मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला आणि नारायणने पुण्यात सर्वजा खानचा पराभव केला. जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या खंडेराव दाभाडे यांनी बागलाण व नाशिकचा समावेश केला, तर नाराजी शिंदे यांनी नंदगिरी येथे एक मोठा विजय मिळवला. [3]\nया पराभवांनी उत्स्फूर्तपणे औरंगजेबने ताबा घेतला आणि आणखी एक प्रकारचा आक्षेपार्ह मोहिम सुरू केली. त्याने पन्हाळावर वेढा घातला आणि सातारा किल्लांवर हल्ला केला. एका अनुभवी मराठा कमांडर प्रयागजी प्रभूने सहा म���िन्यांसाठी सातारा दिला परंतु एप्रिल 1700 मध्ये मानसून सुरू होण्याआधीच त्याचे शरणागती पत्करली. यामुळे मौसमी होण्याआधीच अनेक किल्ले साफ करण्यासाठी औरंगजेबाने केलेली योजना नापसंत केला. [3]\nताराबाई अंतर्गत मराठा मार्च 1700 मध्ये, राजारामांचा मृत्यू झाला. मराठा सेनापती-प्रमुख हंबिरराव मोहिते यांच्या कन्या असलेली त्यांची राणी, ताराबाई यांनी मराठा आराराचा ताबा घेतला आणि पुढील सात वर्षांसाठी लढत चालू ठेवली. [3] [6]\n1701 च्या उत्तरार्धात मुघल शिबिरांत तणावाचे लक्षण दिसून येत होते. असद खान, जलीलफिखार खानचे वडील, औरंगजेब यांना युद्ध संपवून समोरासमोर उभे राहण्यास सल्ला दिला. या मोहिमेमुळे साम्राज्यावर आधीपासूनच नियोजित जितक्या मोठ्या आकाराची मोठी मोहीम राबविली गेली होती आणि हे शक्य झाल्याने शक्य झाल्यास 175 वर्षांच्या मुघल साम्राज्य युद्धांत भाग घेण्यापासून परावृत्त होऊ शकले नाही. [3]\nकोषागारांमध्ये मुघल मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता परंतु, औरंगजेब युद्ध चालू ठेवत होता. 1704 साली औरंगजेबात टोरणाना व राजगड होता. या हल्ल्यात त्याने फक्त एक मूठभर किल्ले जिंकले होते, परंतु त्यांनी अनेक मौल्यवान वर्षे घालवली होती. त्याला 24 वर्षांच्या सतत युद्धानंतर मराठ्यांना पराभूत करण्यासाठी तो दिवस जवळच नव्हता असा निष्कर्ष काढण्यात आला होता.\nअंतिम मराठा काउंटर-आक्षेपार्ह उत्तर मध्ये गती एकत्र, जेथे मुघल प्रांतांमध्ये एक एक पडले. ते रक्षणासाठी स्थितीत नव्हते कारण शाही खजिना कोरडी झाल्या होत्या आणि एकही सैन्य उपलब्ध नव्हते. 1705 मध्ये दोन मराठा सैन्याने नर्मदा ओलांडला. एक, निमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भोपाळच्या उत्तरेस उत्तरला; खांदेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखालील दुसरा, भरोच आणि पश्चिमेला मारले. दाभाडे यांनी 8000 पुरूषांसह जवळजवळ चौदा हजारांची संख्या असलेल्या महिमाद खानच्या सैन्यावर हल्ला केला व पराभूत केले. [3] मराठ्यांचे संपूर्ण गुजरात वाड्याचे क्षेत्र खुले आहे. त्यांनी ताबडतोब मुघल पुरवठा साखळी वर त्यांच्या पकड tightened. 1705 च्या अखेरीस मराठ्यांनी मध्य भारत आणि गुजरातमधील मुगल कब्जा केला होता. नेमाजी शिंदे यांनी माळवा पठारीवर मुघलांचा पराभव केला. 1706 मध्ये, मुघल मराठ्यांच्या प्रभावापासून माघार घेण्यास सुरुवात केली. [3]\nमहाराष्ट्रात औरंगजेब निराश झाला. त्यांनी मराठ्यांशी वाटाघाटी करण्यास सुरुवात केली व मग त्यांना अचानक कट करून वाकीणाराचे छोटे राज्य चालवले, ज्याचे नायक शासक विजयनगर साम्राज्यातील राजघराण्याशी संबंधित होते. त्यांचे नवीन विरोधक मुगलोंच्या आवडीचे नव्हते आणि त्यांनी मराठ्यांना साथ दिली. जाधवने सह्याद्रीत प्रवेश केला आणि जवळजवळ सर्व प्रमुख किल्ले परत जिंकले, तर सातारा व परळीतील परशुराम परशुराम टिंबक यांनी घेतल्या आणि नारायण सिंहगडला मिळाले. जाधव मग वकिनीरा येथे नाईकांना मदत करण्यासाठी आपल्या सैन्याला घेऊन परतले. वकिना पडला परंतु नाईकचे राजघराणे संपले. [3 औरंगजेबचा मृत्यू [संपादन] औरंगजेबाने आता सर्व आशा सोडल्या आणि बुर्हानपूरला आश्रय दिला. जाधवांनी हल्ला चढविला व पराभूत केले परंतु, औरंगजेब झुल्फिकार खान यांच्या मदतीने आपल्या स्थळापर्यंत पोहोचू शकले. 21 फेब्रुवारी 1707 रोजी त्याला ताप आले. [8]\nइंडोलोजिस्ट स्टेनली वोलपरट म्हणतात की:\nदख्खनवर विजय मिळवण्याकरता, औरंगजेबाने आपल्या जीवनातील शेवटच्या 26 वर्षांचा विसंबून ठेवला, पायर्रिक विजयामुळे अनेकदा हा विद्वान शतरंज गेम युद्धाच्या अखेरीस दशकभरात दरवर्षी अंदाजे लाख लोक मरण पावले. सोन्याचा खर्च आणि रुपयांचा अचूक अंदाज येत नाही. औरंगजेबचा तळ हलत्या भांडवलाप्रमाणे होता- 30 मी. मैलाचा परिघ असलेले एक शहर, काही 250 बझारांसह, 1/2 मिलियन शिबिर अनुयायांसह, 50,000 उंट आणि 30,000 हत्ती, ज्यांना सर्वांना जेवायचे होते, त्यापैकी कोणत्याही डेक्कनचा छळ केला आणि त्याच्या सर्व अतिरिक्त धान्य आणि संपत्ती ... फक्त दुष्काळ पण बुबोनिक प्लेग ... फक्त औरंगजेबच नव्हे तर 90 च्या जवळ असतानाच हे सर्व उद्देश समजून घेणे थांबविले ... \"मी एकटा आलो आणि मी जातो एक अनोळखी म्हणून. मी कोण आहे आणि मी काय करत आहे हे मला ठाऊक नाही, \"फेब्रुवारी 177 9 मध्ये मरण पावलेला मुलगा त्याचा मुलगा आझम याला सांगतो. [9] औरंगजेबच्या मृत्यूनंतर, मराठ्यांनी उत्तर विस्तारला सुरुवात केली. त्यांनी उत्तरेकडील मैदानी प्रदेश आणि द्वीपकल्पांमधील पारंपारिक सीमा नर्मदा ओलांडली व स्वतः दिल्लीत प्रवेश केला. एका दशकातच, मुघल केवळ दिल्लीपर्यंतच मर्यादित होते आणि त्यांना कैद करून शिवाजी, शाहू यांचे नातलग सोडण्याची होती. [8] 1758 पर्यंत मराठ दिल्ली, मुल्तान आणि पेशावर येथे पोहोचले. [10]\nमॅ��्यू व्हाईटचा अंदाज आहे की, मुघल-मराठा युद्धांत सुमारे 25 लाख औरंगजेब सैन्याने मृतांची हत्या केली (एक चतुर्थांश शतकात दरवर्षी 100,000), तर युद्धग्रस्त जमिनीतील 2 दशलक्ष नागरिक दुष्काळ, पीडित आणि दुष्काळामुळे मरण पावले. [11]\nमुघल साम्राज्य छोट्याशा राज्यांमध्ये विभागले गेले, हैदराबादचे निजाम, औंधचे नवाब आणि बंगालच्या नवाब त्यांचे देशांच्या स्वाधीनतेला झटपट बोलू लागले. [3]\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ चोरवड ता. पालम जिला.परभणीपासून 65किमी.अंतरावर चोरवड हे गाव आहे. परभणी व नांदेड जिल्हाच्या सीमेवरील चोरवड हे गाव आहे. ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.चोरवड हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nज्या मुळे माझ्या ज्ञानात चांगली भर पडेल ,,,\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली ज���न करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\n8.37.225.73 २३:१३, २० नोव्हेंबर २०१७ (IST)\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nचौरसाचे प्रकार व पूर्ण माहिती[संपादन]\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nकपिल गायकवाड (चर्चा) २३:१५, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्ट���प ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nMayur mahakal (चर्चा) १६:१३, २० डिसेंबर २०१७ (IST)\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि ल��हा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nVaibhav Alai (चर्चा) २१:०५, २६ डिसेंबर २०१७ (IST)\nसोलापूर शहर स्मार्ट सिटी च्या दिशेने वाटचाल. करताना[संपादन]\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर ब���े वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nNavnath harale (चर्चा) ११:५४, ३ जानेवारी २०१८ (IST)\nज्ञानदेव म्हणे तरलो तरलो\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nडाॅॅ.दत्तात्रय प्रभाकर डुंंबरे (चर्चा) १२:२१, ९ जानेवारी २०१८ (IST)\nगणेश सावं��� हे पत्रकार असून बीड शहरातून प्रकाशित होणार्‍या दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादकपद २० वर्षा पासून सांभाळत आहेत. वेगवेगळ्या विषयावर ते लिहीत असतात. बीड शहारा पासून २३ कि.मी अंतरावर पिंपळनेर (गणपतीचे ) या गावाचे ते रहिवाशी आहेत .शालांत शिक्षण हे त्यांचे गावीच झाले ,गणेश सावंत यांचे घराणे वारकरी संप्रादाय विचाराचे आहे ,आई वडील भजन ,कीर्तनासह शेती करतात ,शेत करारे फुकाचे नाम विठोबा रायाचे\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा nano technology information\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nधनं���य गुंदेकर (चर्चा) १३:४४, १२ जानेवारी २०१८ (IST)\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nR. l. Taware (चर्चा) १६:४०, १२ जानेवारी २०१८ (IST)\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] ह��� चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nRavikiran jadhav (चर्चा) १८:१०, १७ जानेवारी २०१८ (IST)रविकिरण जाधव\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिस���्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच् आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमाझे नावः कैलास रामचंद्र जाधव\nतुमचे नाव , गाव काही पण लिहून पहा आणि मग या खिडकीच्या खाली जतन करा लिहिले दिसेल तीथे टिचकी मारा.आणि टाईप करायला लागा .\n इथला फाँटकसा वापरावयाचा माहित नाही होय . इथेच या खिडकीच्या वर विकिपीडियाचे फाँट कसे वापरावे ते दाखवा म्हणले की दिसते.\nआणि इथली वेग वेगळी व चिन्हे ना या खिडकीच्या वर टाचण पुढे दाखवा लिहिले आहे तिथे टिचकी मारा .\n[[ ]] हि चौकट कशी वापरू[संपादन]\nपुढच्या दुहेरी चौकटी कंसात तुमच्या गावाचे नाव लिहून पहा.[[ ]] हा धूळपाटी लेख जतन केल्या नंतर तुमच्या गावाचे नाव निळ्या रंगात दिसल्यास टिचकी मारून त्या लेखात पोहोचा आणि संपादन कळीवर टिचकी मारून सुयोग्य बदल करा किंवा कमीत कमी फूल स्टॉप ची जागा बदलून पहाच विकिपीडियावर संपादने करणे किती सोपे आहे ते.\nआणि तुमच्या गावाचे नाव लाल रंगात दिसल्यास असा लेख अजून लिहिला गेला नाही असा अर्थ होतो .तर मग वाट कसली पहाताय आपल्या गावा बद्दल एक तरी वाक्य लिहून लेख जतन कराच.\nमी या पानावर काहीपण लिहून पाहू काय[संपादन]\nहोय तर मंडळी हे पान अगदी तुमच्या प्रारंभिक संपादनाकरताच आहे, अगदी मनमोकळे पणाने आणि मनसोक्त बदल करा आणि लिहा\nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडले[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा \nविकिपीडियात तुम्हाला काय वाचावयास आवडेल[संपादन]\nआवश्यक नाही पण किमान एकतरी शब्द लिहा ना अगदी आग्रहाची विनंती आहे, अहो \nआणि तुम्हाला विकिपीडियातील सहाय्य कस वाटले[संपादन]\nआवश्यक नाही पण, काय सुधारणा हवी ते सांगितलेत तर बरे वाटेल \nचला पहाता पहा तळाशी आलो तर[संपादन]\nमंडळी असेच पुन्हा या आणि आपल्या आप्तेष्ट मित्र मंडळींना विकिपीडिया बद्दल सांगावयाचे विसरू नका काय आणि खाली जतन करा वर टिचकी मारावयाचे विसरू नका बरे आणि पहा आपण काय लिहिलेत आणि ते जतन केल्यावर कसे दिसते .\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nपावरा लक्ष्मण मोगरा (चर्चा) ०८:४५, ९ मार्च २०१८ (IST)\nआदिवासींचा होलिकोत्सव अन् बदललेला गुलाल्या-भोंगर्‍या[संपादन]\nआदिवासींचा होलिकोत्सव अन् बदललेला गुलाल्या-भोंगर्‍या आदिवासी संस्कृती ही नावानुसार भारतातच नव्हे, तर जागतिक इतिहासात ‘आदि’ अर्थात, आरंभाची आहे. जिथे-जिथे इतिहासाचे धागे जुळवायला सबळ पुरावे मिळत नाहीत, तिथे आदिवासींच्या संस्कृतीवरूनच जुळवाजुळव करता येते. शिक्षण, शासकीय योजना, रोजगार तसेच वसाहतीकरणामुळे आदिवासींच्या जीवनात अनेक बदल होऊ लागले आहेत. त्यांच्या जीवनावर हळूहळू शहरी संस्कृतीचा पगडा बसत चालला आहे. पावरा, भिलाला, राठवा, बारेला, धानका, उरपा, ढापला, भिल, पाडवी, वळवी, गावित, कोकणी आदी आदिवासी समाजाच्या महाराष्ट्रातील काही प्रमुख जमाती आहेत. या जमातींचे महाराष्ट्र (आंग्रेस), मध्य प्रदेश (राजवाडा), राजस्थान आणि काहीअंशी गुजरातमध्ये वास्तव्य आहे. त्यामुळे यांच्या बोलीभाषेवर त्या-त्या राज्यांतील भाषेची पकड आहे. या जमातींची बोलीभाषा प्रत्येक बारा कोसांवर बदलत गेल्याचे आढळून येतेे. महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांत आदिवासींचे विविध जाती-जमातींचे लोक राहतात. त्यात मेळघाट, डांग, तिकोना (महाराष्ट्र-मध्य प्रदेश-गुजरात या तीन राज्यांनी जुळलेला भूप्रदेश) यांचा अंतर्भाव आहे. या भौगोलिक क्षेत्रात येणार्‍या आदिवासी समाजाच्या अंदाजे लहान-मोठ्या सत्तरहून अधिक बोलीभाषा आहेत. भाषेचा उल्लेख करण्याचा मतितार्थ ‘गुलाल्या, भोंगर्‍या व होळी’ या शब्दांना बोलीभाषेनुरुप वेगवेगळे उच्चार आहेत.\nफाल्गुन मासारंभापासून दरवर्षी गुलाल्या बाजारास प्रथम सुरूवात होते. सप्ताहभर आयोजित या उत्सवाच्या समाप्तीनंतर भोंगर्‍या बाजाराला प्रारंभ होतो. भोंगर्‍या बाजारामुळे आदिवासी समाजात उत्साहाला उधाण येते. हा त्यांचा जणूकाही आनंदमेळाच. होळीच्या दिवसापर्यंत आठवडे हाटानुसार विविध गावांमध्ये एक आठवडा तो साजरा केला जातो. ज्या गावाचा साप्ताहिक हाट, त्याच गावात गुलाल्या व भोंगर्‍या उत्सवाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. अग्नीपूजन करणारा आदिवासी खरा निसर्गपूजक. होळीद्वारे आपली संस्कृती आजही तो जपत आला आहे. त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलविणारा होलिकोत्सव दीपोत्सवाप्रमाणे महत्वपूर्ण मानला जातो. पळसाची फुले बहरताच सातपुडा कुशीला होलिकोत्सवाची चाहूल लागते. या पर्वतरांगेत गुण्यागोविंदाने नांदणार्‍या संस्कृतीप्रिय आदिवासींच्या जीवनात होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. सांस्कृतिक परंपरेतील या उत्सवाला काळाच्या ओघात धार्मिक अनुष्ठानदेखील प्राप्त झाले आहे. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या नजरेत अलिप्त असलेल्या आदिवासींचे जगणे पूर्णपणे निसर्गावर विसंबून. डोंगरखोर्‍यातील निसर्गात एकरुप असलेल्या आदिवासींनी आपली संस्कृती चिरकालापासून जतन केलेली आढळते. आपल्या संस्कृतीमधील श्रीमंतीची त्यांना जाणीव आहे. मातीचा रंग व सुगंध भिन्नभिन्न असल्याप्रमाणे प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रदेशात वा प्रत्येक भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. आपापली संस्कृती प्रत्येकाला प्रिय असते म्हणून ती त्यांच्या दररोजच्या कृतीतून, विशेषत: सण, उत्सव, संगीत, नृत्य, गाणी, मेळावे आणि बाजारातून दिसून येते.\nनंदुरबार जिल्ह्यात काठी, गोरंबा, पाडली, काकरपाटी, रमशुला, ओरपा, मक्तारझिरा, गौर्‍या, कालीबेल, मांडवी, सुरवाणी, मोलगी, काकर्दा, असली, जामली, जमाना, धनाजे, बुगवाडे, नवागाव आदी ठिकाणचा होलिकोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. अक्कलकुवा तालुक्यातील काठीची राजवाडी होळी संस्थानिकांच्या काळापासून सुप्रसिद्ध आहे. येथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमधील आदिवासी बांधवांसमवेत अन्य समाजाचे मान्यवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-धडगाव रस्त्यावर काठी (ता.अक्कलकुवा) हे हजार लोकवस्तीचे गाव. काठी संस्थानिकांच्या निवासाचे ठिकाण आहे. काठी संस्थानचे 12 वे वारस चंद्रसिंग रुपोजी पाडवी तथा चंद्रसिंग सरकार यांनी शेकडो वर्षांपूर्वी येथे होलिकोत्���वास प्रारंभ केला. या होळीला दोन शतके होत आली आहेत. सातपुडा भागातील उत्सवाचा मानबिंदू म्हणून काठीची राजवाडी होळी मानली जाते. या ठिकाणीच्या होळीपूजनाची पद्धत अनोखी मानली जाते. होलिकोत्सवाच्या सप्ताहाआधी मानाचे पुजारी परिसरात सर्वात उंच बांबू निश्‍चित करतात. तो बांबू आसपासच्या पिंपळाच्या झाडाखाली आणला जातो. तेथे पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजा केली जाते. होळी ज्या ठिकाणी प्रज्वलित होते तेथून काही अंतरावर पहाटेच्या सुमारास काठी नेली जाऊन ती सजवली जाते. काठीपूजनाला हजारो भाविकांची गर्दी उसळते. पण, कुणीही ती काठी ओलांडत नाही. सजवलेली काठी होळीस्थळी आणली जाते. त्याठिकाणी येणारा प्रत्येक भाविक पाच मुठा माती काढून खोल खड्डा करतो. ही प्रक्रिया होळीची चाकरी मानली जाते. त्या खड्ड्यात काठी रोवली जाऊन आजूबाजूला लाकडे रचली जातात. शहादा, धडगाव, तळोदा, नंदुरबार, नवापूर तालुक्यांत ठिकठिकाणी आदिवासी पारंपारिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा करतात. डाब येथे होळीच्या पाच दिवस अगोदर देवतांची होळी साजरी केली जाते. मोलगी येथील होळी व्यापारी होळी म्हणून विख्यात आहे. गाव होळीसोबतच पुरातन काळापासून चालत आलेल्या जंगल होळीचा विधीही आवर्जून केला जातो. त्यामागे सुख-समृद्धी, धान्यप्राप्ती, निसर्गरक्षण, जीवन आल्हाददायी व्हावे, रोगराई, इडापिडा टळावी, अशी धारणा आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर, तेल्या घाटात अनेर नदीच्या काठावर वसलेल्या वैजापूर (ता.चोपडा जि.जळगाव) येथील होलिकोत्सवात दोन्ही राज्यातील हजारो आदिवासी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. या ठिकाणी भरणार्‍या भोंगर्‍या बाजारालासुद्धा विशेष महत्व आहे. चोपडा, यावल तालुक्यांच्या पहाडी इलाख्यात असलेल्या आदिवासी गावांमध्ये भोंगर्‍या मेळावा, होळीचा उत्सव हर्षोल्हासात पार पडतो. मध्य प्रदेशातील बड़वानी जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी सालाबादाप्रमाणे भोंगर्‍या (भगोरिया हाट) बाजार भरविण्याची परंपरा आहे. त्यात सिलावद, बालसमूद, घट्या, धवली, धनोरा, भवती, सेमलेट, पाटी, राजपूर, बांगरा, दवाना, राखीबुजूर्ग, बलवाड़ी, जोगवाड़ा, मेणीमाता, बोकराटा, ठिकरी, मोयदा, तलवाड़ा, वरला, झोपाली, गंधावल, ओझर, भागसूर, वझर, खेतिया, किरणपूर, मटली, बड़वानी, चेरवी, पोखल्या, बरूफाटक, पानसेमल, सेंधवा, इंद्रपूर, निवाली, गारा, जुलवानिया, अंजड़, सोलवन, जुनाझिरा, पलसूद, बालकुवाँ, रोसर, नागलवाड़ी, मंडवाड़ा, चाचरिया, बाबदड़, बिजासन आदी गाव-शहरांचा अंतर्भाव आहे. या ठिकाणी आदिवासी समाजातील भिलाला, पावरा, राठवा, बारेला, धानका, उरपा, ढापला या जमातींसह अन्य उपजमातींची लोकसंख्या अधिक आहे. महाराष्ट्राच्या निमूळत्या शेपुटावर शिरपूर (जि. धुळे) तालुक्यात गुलाल्या, भोंगर्‍या, होळी हे सणोत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. भौगोलिक रचनेत हा भाग मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असल्याने आदिवासींच्या संस्कृतीवर अल्पप्रमाणात हिंदी भाषेचा पगडा जाणवून येतो. शिरपूर तालुक्यात बोराडी, पळासनेर, सांगवी, कोडीद, शेमल्या, आंबा, खंबाळे, मोयदा, रोहिणी, मालकातर, वाकपाडा, बुडकी, बोरपाणी, न्यू बोराडी, दुर्बळ्या, झेडेअंजन, धाबापाडा, नादर्डे, सुळे आदी आदिवासीबहुल गावांमध्ये होलिकोत्सवाचे अनोखे दर्शन घडते. खरे तर साम्राज्यवादामुळे मुघल राजवटीत, त्यानंतर ब्रिटिश तसेच स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थान व मध्य प्रदेशातून बहुतांश आदिवासी महाराष्ट्रात सातपुडाच्या सीमा भागात स्थायिक झाल्याचा इतिहास आहे. आदिवासींचा होलिकोत्सव पारंपारिक जरी असला, तरी गुलाल्या बाजार आणि भोंगर्‍या मेळाव्याची निर्मिती मुख्यत: राजस्थान व मध्य प्रदेशातूनच झाली आहे. मूळ पावरा जमात आणि तिच्या उपपोट जमाती भिलाला, राठवा, बारेला, धानका, उरपा, ढापला हा आदिवासी समुदाय गुलाल्या-भोंगर्‍या आयोजित करतात. मात्र, हल्ली एकूणच आदिवासी समाजाचे ते आकर्षण ठरले आहे. सातपुडाच्या दर्‍याखोर्‍यात वसलेले आदिवासी आपली संस्कृती अजूनही जिवंत ठेवल्याचे यावरून प्रकर्षाने जाणवून येते.\nमाहिती नसलेला गुलाल्या गुलाल्या बाजार म्हणजे आनंदाच्या प्रसंगी एकमेकांच्या अंगावर जो ‘गुलाल’ उधळला जातो त्याचा बाजार. होळीच्या पंधरा दिवसआधी, भोंगर्‍या मेळाव्याच्या एक आठवडा अगोदर या बाजाराला सुरूवात होते. हा बाजार भरविण्यामागची आदिवासींची भावना अनोखी आहे. भोंगर्‍या उत्सवाचे पुढल्या सप्ताहात आगमन होत असल्याची आठवण या बाजाराद्वारे आदिवासी मंडळी करून देतात. गुलाल्यातून भोंगर्‍याचे ‘स्वागत’ केले जाते. जीवन-संस्कृतीच्या सरोवरावरुन आशेचे शेवाळ पसरविलेल्या गरीब-मातब्बरांपासून सर्वच आदिवासी या बाजारात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. ताज्या टवटव��त पाकळ्यांवरील दवबिंदू पाहिले की, पापण्यांच्या कडा जशा ओलावतात, तसा आनंद या बाजारात एकमेकांच्या अंगाला गुलाल लावून लुटला जातो. गुलाल्या बाजाराला भोंगर्‍या मेळाव्याचे ‘पूर्वप्रतिक’ म्हणूनही महत्व आहे. आदिवासींमध्ये चैतन्य आणणारा गुलाल्या ठिकठिकाणी भरणार्‍या आठवडे बाजारासारखा असतो. या बाजारात गुलाल उडविताना परिचित-अनोळखी असा कोणताही दुजाभाव नसतो. गुलाल्यात सहभागी कुठल्याही व्यक्तीवर गुलाल उडविण्याचा हा उत्सव असल्याने कोणीही-कुणावर उडवू शकतो. पण, या आनंदोत्सवात मिसळलेल्या प्रत्येकाचा तो इच्छेचा भाग. एक आठवडाभर हा बाजार फिरत्यावारी परंपरेनुसार होत असतो. (उदाहरणार्थ :प्रत्येक आठवड्यात कोणत्या वारी कुठल्या गावाचा बाजार भरतो, त्या ठिकाणीच गुलाल्या मनवण्याचा रिवाज आहे. मग, एकाच दिवशी तीन गावांच्या बाजारांचा योगायोग जुळून येत असल्यास त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्ररित्या हा बाजार भरविला जातो. अशीच पद्धत भोंगर्‍याचीसुद्धा आहे, हे आवर्जून नमूद केले आहे.) हा उत्सव साजरा करण्यास सर्वप्रथम ‘पावरा’ जमात पुढाकार घेते. आधुनिक काळापासून हा उत्सव परिस्थितीनुसार पार पाडण्याची प्रथा आहे. पूर्वी गुलाल्या व भोंगर्‍या मेळाव्याला केवळ ‘गुलाल्या’ म्हणूनच ओळखले जात. कालांतराने त्याची गुलाल्या आणि भोंगर्‍या अशी दोन स्वतंत्र पद्धतीत विभागणी झाली, अशी माहिती पावरा जमातीच्या बुर्जूगांच्या बोलण्यातून मिळते. गुलाल्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या गावाला ठराविक वारी भोंगर्‍या मेळावा भरणार असेल, त्याच दिवशी एक आठवडा अगोदर गुलाल्या बाजार भरविला गेला पाहिजेे. अर्थात, जर ‘अ’ या गावात पुढच्या रविवारी भोंगर्‍या मेळावा साजरा होणार असेल, तर या रविवारी गुलाल्या बाजार भरविणे आवश्यक आहे. अन्यथा, ‘पावरा’ जमातीच्या रुढी-परंपरेनुसार नियमबाह्य मानले जाते. गुलाल्या बाजारात ‘गुलाल’ एकमेकांना लावण्याआधी अथवा उडविण्याअगोदर शुभारंभक म्हणून पावरा जमातीमधील प्रतिष्ठीत व्यक्तीला प्रथम मान दिला जातो. जर त्या प्रमुखाने आरंभाला गुलाल उडविला तरच इतरांना उधळण्याची अनुमती असते. या बाजारात सहभागी आदिवासी मंडळी जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन उपयोगातील विविध साहित्य-साधने खरेदी करतात.\n पावरा जमातीत पूर्वापार चालत आलेल्या भोंगर्‍याचा एक ��िवाजच आहे की, आपापल्या भागातील शेतजमिनीची सर्व कामे संपुष्टात आल्यावर ‘भोंगर्‍या मेळावा’ होलिकोत्सवासाठी भरवावा. भोंगर्‍या म्हणजे होळीचा एक ‘पूर्वोपोत्सव’. होळीचे खाद्यपदार्थ (गूळ, दाळ्या, फुटाणे, कंगण, खजूर आदी) खरेदी करण्यासाठी हा मेळावा खास करून आयोजित केला जातो. या मेळाव्यात पारंपारिक वेशभूषेत आदिवासी मंडळी सहभागी होत असते. तरुण मंडळी नटून-थटून येते. युवकवर्ग हातात वेगवेगळे नृत्यसाहित्य, रुमाल, कंबरेला शाल, धोतर व विविध रंगांचे शर्ट, डोक्यावर पागोटे, शुभ्र-पांढरी टोपी, तोंडात पानाचा विडा, रंगीबेरंगी चष्मे घालून तर माता-भगिनी साजश्रृंगार करून, चांदीचे विविध, आकर्षक दागिने परिधान करून पारंपारिक पेहेरावात घोळक्या घोळक्याने भोंगर्‍यात मिसळतात. काही हौशी तरुण-तरुणी हातावर नाव, नक्षी, माथ्यावर टिळा गोंदण करण्यावर बाजारात अधिक भर देतात आणि काही युवक आपल्या पांढर्‍या टोप्यांवर विविध सिनेअभिनेत्यांचे, पशुपक्षींचे छायाचित्रे रंगवून घेण्यास पसंत करतात. जीवनावश्यक, संसारोपयोगी वस्तू, रंगीबेरंगी वस्त्रालंकार, चांदीचे दागिने, टागली, कडी, चांदीचा कोरदोडा, बाहवा, कंबरेला बांधावयाचे लहान-मोठे घुंगरु, टोपली, वाद्ये, मोरपिसांचा टोप आदी वस्तूंंच्या खरेदीसाठी आदिवासींची एकच झुंंबड उडते. बच्चे कंपनी करमणूक साधनांचा उत्साहाने आनंद लुटते. या मेळाव्यात आसपासच्या गावांमधील ढोलवादक पथकेदेखील मांदळसह (ढोल वाद्याला साथ देणारे लहान चर्मवाद्य) मोठ्या संख्येने सहभागी होतात. भोंगर्‍यात प्रारंभी जो ढोल फिरविला जातो तो ज्या गावाचा मेळावा असेल त्या गावातीलच ढोल फिरविण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाहेरुन आलेल्या ढोलवादक पथकांना परवानगी दिली जाते. दर्‍याखोर्‍यातून आलेल्या या पथकांदरम्यान वाद्य वाजविण्यावरून चढाओढ सुरू असते. जणूकाही एकप्रकारे स्पर्धाच होत असल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळते. यावेळी ढोल पथकाभोवती त्या-त्या गावातील मंडळी मनमुदारपणे नाचगान करण्यात रममाण होते. नानातर्‍हेचे वाद्य, संगीत साहित्यांनी भोंगर्‍या मेळाव्यात नाच-गाण्याचा कार्यक्रम रंगतो. ढोल, मांदळ, तोवी (विशिष्ट ताट), टुमकळी (ढोलकीचा प्रकार), खोवखिच्या, झांजर्‍या, घुंगरू, भिर्र्‍या आणि पावी आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर मुलांपासून तर वयस्कांपावेतो पावरा नृत्यावर थिरकणारी पाऊले हृदयाचा ठाव घेतात व डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतात. सामूहिक रिंगणनृत्य, स्वतंत्र नाच, पावरी बोलीतील गाणी या मेळाव्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेते. एकात्मता, बंधूभाव, ऋणानुबंधाने भोंगर्‍या मेळाव्यात प्रेम प्रस्थापित केले जाते. यातून आदिवासींचा प्रगल्भपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. होळीच्या दिवशी भरणार्‍या शेवटच्या भोंगर्‍या मेळाव्याने वर्षातून एकदा येणार्‍या या द्विसाप्ताहिक उत्सवाची आल्हाददायी सांगता होते. पावरा जमातीमधील ही संस्कृती त्यांच्या जीवनात अजूनही कार्यान्वित आहे. मानवी संस्कृतीचा उगम आदिवासीत दिसून येतो. ते जरी डोंगरदर्‍यांत वस्ती करीत असले तरी त्यांची संस्कृती शहरातील माणसांपेक्षा श्रेष्ठ ठरते.\nगैरसमज आणि परिवर्तन शहरी विभागात म्हणजे, ज्यांनी कोणी हा मेळावा पाहिला नाही अगर ज्यांना भोंगर्‍याची पुरेशी माहिती नाही त्यांच्यात एक गैरसमज आहे. ‘लग्न करू इच्छिणारे तरूण-तरुणी मेळाव्यातून पलायन करतात’. पण, तसा कुठलाही प्रकार या मेळाव्यात होत नाही. कारण, माघ पौर्णिमेपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत, होलिकोत्सवाची संागता होईपावेतो स्थळ (वधू) पाहणे, लग्न जमविणे व करणे यासाठी हा काळ आदिवासींमध्ये अशुभ मानला जातो. ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या काळात विवाहेच्छूक आदिवासी तरुण-तरुणी गुलाल्या-भोंगर्‍या बाजारात आपले राहण्याचे ठिकाण, नातेगोते, कुळासंदर्भात परस्परांचा परिचय करुन घेण्यावर भर देताना दिसून येतात आणि पसंती झाल्यास कालांतराने ते रिवाजाप्रमाणे विवाहबद्ध होतात. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात, धकाधकीच्या जनजीवनात रुळलेल्या व्यक्तींनी एकदा तरी सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या पावरा जमातीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. म्हणजे, त्यातून खर्‍याअर्थाने आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन होईल.\nपूर्वी शेकडी गाडी (लहान आकारातील लाकडी बैलगाडीचा एक अरुंद प्रकार) जुंपून एकत्रितपणे दूरदूरच्या गावातील गुलाल्या-भोंगर्‍या बाजाराला आदिवासी सहकुटुंब हजेरी लावत. वेळप्रसंगी जवळपासच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घोळक्या-घोळक्याने पायपिट होत असे. मात्र, अलिकडे पहाडपट्टीत दळणवळण साधनांची प्रगत सोय झाल्याने त्याचा उपयोग होऊ लागला आहे. त्याखेरीज चारचाक��, दुचाकी, सायकल यासारख्या वाहनांची भर पडली आहे. ही व्यवस्था झाल्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. परिणामी, बैलगाडी जुंपून जाण्याची परंपरा लोप होऊ पाहते आहे. कधाकाळी भांडण-तंटेविना हे उत्सव उत्साहात पार पडायचे. आता शांतता, सामंजस्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता भासू लागली आहे. तेव्हाच्या भोंगर्‍या बाजारात तिखट-गोड गुंडा (भजी), जिलेबी, गूळ, चणे-फुटाणे, खाणकाकडी (कंगण), खजूर, गोडशेव, दाळ्यांवर ताव मारली जायची. हल्ली शृंगारिक अलंकार, कापड खरेदीवर अधिक भर दिला जातो आहे. खरे तर ही आदिवासींमधील एकप्रकारे परिवर्तनाची नांदी मानली पाहिजे. नव्वदीच्या दशकापर्यंत आदिवासींमध्ये भोंगर्‍या-होलिकोत्सवाचे खास महत्व होते. परंतु, शहरी संस्कृतीशी त्यांचा जसजसा संपर्क येतो आहे, तसतसा त्यांच्या उत्सवातही बदलाचे वारे वाहू लागल्याची वस्तुस्थिती आहे. अलिकडे बदलत्या काळात होळी सण साजरा करण्याच्या पद्धतीतही थोड्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. तथा डोंगरखोर्‍यातील काही गावांमध्ये गुलाल्या-भोंगर्‍या-होलिकोत्सवाची परंपरा आजही अबाधित आहे.\nहोळी आनंदाची पर्वणी आदिवासींच्या होलिकोत्सवाचा प्रारंभ होतो तो माघ पौर्णिमेपासून. गावाच्या मध्यभागी किंवा एखाद्या सार्वजनिक जागी होळीचा दांडा उभारला जातो. तेथूनच या उत्सवाला सुरूवात होते. होलिकोत्सव तसा आदिवासींच्या जीवनातील अविभाज्य घटक. जमातीपरत्वे होळी साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पारंपारिक पद्धती अस्तित्वात आहेत. या उत्सवात बावा, बुध्या, गेहर्‍या यांना मानाचे स्थान आहे. होळीनंतर आयोजित विस्तवावर अनवाणी पायाने चालणे, मेलादा महत्वपूर्णच. विशेष म्हणजे होलिकोत्सवात बावा, बुध्या, गेहर्‍या श्रद्वेनुसार वेगवेगळे सजीव पात्र धारण करतात. ते मानवी आणि जंगली प्राण्यांची वेशभूषाही करतात. होळीच्या पाच दिवस आधी धनवृद्धी, कौटुंबिक वाद व विविध समस्या सुटण्यासाठी ही मंडळी नवस करते. या काळात उपवासही केला जातो. गेरनृत्यात सहभागी होणार्‍या पथकातील बावा-बुध्यांना चामडी चप्पल न वापरणे, बाक, खुर्चीवर न बसणे, खाटेवर न झोपता जमिनीवर झोपणे, दारू व नशिले पदार्थ सेवन न करणे आदी महत्त्वाचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. होळी व ग्रामदेवतेची पुजा करुन बावा आपले व्रत फेडत असतात. त्यासाठी ते परिसरातील तीन, पाच, सात विषमसंख्येतील होळीस्थळांची पुजा केल्याशिवाय झोपत नाहीत. यादरम्यान अंघोळ करण्यास त्यांची मनाई असते. शिवाय, त्यांच्या अंगावर पाण्याचा थेंबही उडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. गावाचा पोलिस पाटील, पुजारा, कारभारी, गावडाहला (गावाचा प्रतिष्ठीत) किंवा ज्येष्ठ व्यक्तींद्वारे सर्वप्रथम होळीमातेचे पूजन केले जाते. कामठीद्वारे तीर (तिरकामठा) हवेत मारला जातो. त्यांनतर पुढील सोपस्कार पार पाडले जातात. शहरी संस्कृतीत होळीला गौर्‍या अधिक वापरल्या जातात. मात्र, आदिवासींचा पहाडी इलाख्याशी अधिक संपर्क असल्याने बड्या-बड्या लाकडांचा उपयोग होळीसाठी जास्त होतो. (उपवाद, गावात यदाकदाचित संकटसदृश्य स्थिती, आकस्मिक रोगराईचे प्रमाण वाढल्यास साधी होळी संबोधून केवळ गौर्‍यांचा वापर करण्यात येतो.) होळीचा जळता दांडा कोणत्या दिशेला झुकतो वा पडतो, यावरही आदिवासी बांधवांचे अनेक भावनिक तर्क आहेत. त्यात धनधान्य उत्पादनाबाबत भविष्य वर्तविण्याची त्यांची खासियत आहे. दांडा जमिनीवर पडू न देता तलवार किंवा पाव्याद्वारे (सर्वात मोठ्या आकारातील तीक्ष्ण विडा) त्याचा शेंडा तोडून अलगद झेलला जातो. त्यानंतर विधीवत त्याची अर्चा केली जाते. इतर समाजातील मंडळीही होलिकोत्सवात सहभागी होऊन आदिवासी बांधवांबरोबर ढोल-मांदळच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटतात. होळी पेटण्याच्या रात्री बुवा-बुध्या आपल्या अंगाला होळीची विभुती लावतात. तसेच अंगावर पांढर्‍या रंगाचे गोल ठिपके, डोक्यावर मोरपिसांचा टोप, ठोपली, विविध रंगांच्या कागदाने तयार केलेले टोप, कमरेभोवती-पायाला घुंगरु आणि भोपळे बांधून होळीभोवती रिंगण धरून नृत्याद्वारे रात्रभर होळीची पुजा करतात. त्यात एकजण बावा व इतर बुधे असतात. बावा व्यक्तीच्या कमरेला भोपळे बांधलेले असतात. बुध्यांच्या पायात घुंगरु, डोक्यावर रंगबेरंगी कागद चिकटवलेला बांबूच्या काड्यांचा टोप असतो. ही मंडळी दुसर्‍या दिवशी अनवाणी पायाने आसपासच्या गावांत जाऊन फाग (होळी पूजनासाठी केलेल्या खाद्यपदार्थाची वर्गणी) लोकांकडे मागतात. नवसफेडीसाठी बुडला (बावा) मंडळींना ठराविक होळी वर्षांचा काळ मानावा लागतो. धुलीवंदनाच्या दुसर्‍या दिवशी मेलादा (मेळावा) नावाचा निखार्‍यावर अनवाणी पायाने चालण्य��चा बावा-बुध्या लोकांचा कार्यक्रम पार पडतो बावा मंडळींचा शेवटच्या दिवशी नदीवर अंघोळ केल्यावर होळीभोवती पुजेची प्रदक्षिणा घातल्यानंतर उपवास सोडण्याचा विधी पार पडतो. अशाप्रकारे संस्कृतीच्या पारंपारिक रंगात न्हाऊन आदिवासींमध्ये नवचैतन्य संचारते, ते होलिकोत्सवाने तरतरीत होतात आणि वर्षभर पुन्हा आपल्या संघर्षमय जगण्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज असतात. शहरी संस्कृतीत जगणार्‍यांनी आयुष्यात एकदातरी आदिवासींच्या होलिकोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बदलत्या काळात आपण नेमके कुठे आहोत अगर आपली संस्कृती आदिवासींच्या तुलनेत कितपत मागासलेली आहे, याचा नक्कीच प्रत्यय येईल.\nआदिवासींचा होलिकोत्सव अन् बदललेला गुलाल्या-भोंगर्‍या[संपादन]\nआदिवासींचा होलिकोत्सव अन् बदललेला गुलाल्या-भोंगर्‍या आदिवासी संस्कृती ही नावानुसार भारतातच नव्हे, तर जागतिक इतिहासात ‘आदि’ अर्थात, आरंभाची आहे. जिथे-जिथे इतिहासाचे धागे जुळवायला सबळ पुरावे मिळत नाहीत, तिथे आदिवासींच्या संस्कृतीवरूनच जुळवाजुळव करता येते. शिक्षण, शासकीय योजना, रोजगार तसेच वसाहतीकरणामुळे आदिवासींच्या जीवनात अनेक बदल होऊ लागले आहेत. त्यांच्या जीवनावर हळूहळू शहरी संस्कृतीचा पगडा बसत चालला आहे. पावरा, भिलाला, राठवा, बारेला, धानका, उरपा, ढापला, भिल, पाडवी, वळवी, गावित, कोकणी आदी आदिवासी समाजाच्या महाराष्ट्रातील काही प्रमुख जमाती आहेत. या जमातींचे महाराष्ट्र (आंग्रेस), मध्य प्रदेश (राजवाडा), राजस्थान आणि काहीअंशी गुजरातमध्ये वास्तव्य आहे. त्यामुळे यांच्या बोलीभाषेवर त्या-त्या राज्यांतील भाषेची पकड आहे. या जमातींची बोलीभाषा प्रत्येक बारा कोसांवर बदलत गेल्याचे आढळून येतेे. महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, ठाणे, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांत आदिवासींचे विविध जाती-जमातींचे लोक राहतात. त्यात मेळघाट, डांग, तिकोना (महाराष्ट्र-मध्य प्रदेश-गुजरात या तीन राज्यांनी जुळलेला भूप्रदेश) यांचा अंतर्भाव आहे. या भौगोलिक क्षेत्रात येणार्‍या आदिवासी समाजाच्या अंदाजे लहान-मोठ्या सत्तरहून अधिक बोलीभाषा आहेत. भाषेचा उल्लेख करण्याचा मतितार्थ ‘गुलाल्या, भोंगर्‍या व होळी’ या शब्दांना बोलीभाषेनुरुप वेगवेगळे उच्चार आहेत.\nफाल्गुन मासारंभापासून दरवर्���ी गुलाल्या बाजारास प्रथम सुरूवात होते. सप्ताहभर आयोजित या उत्सवाच्या समाप्तीनंतर भोंगर्‍या बाजाराला प्रारंभ होतो. भोंगर्‍या बाजारामुळे आदिवासी समाजात उत्साहाला उधाण येते. हा त्यांचा जणूकाही आनंदमेळाच. होळीच्या दिवसापर्यंत आठवडे हाटानुसार विविध गावांमध्ये एक आठवडा तो साजरा केला जातो. ज्या गावाचा साप्ताहिक हाट, त्याच गावात गुलाल्या व भोंगर्‍या उत्सवाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. अग्नीपूजन करणारा आदिवासी खरा निसर्गपूजक. होळीद्वारे आपली संस्कृती आजही तो जपत आला आहे. त्यांच्या जीवनात नवचैतन्य फुलविणारा होलिकोत्सव दीपोत्सवाप्रमाणे महत्वपूर्ण मानला जातो. पळसाची फुले बहरताच सातपुडा कुशीला होलिकोत्सवाची चाहूल लागते. या पर्वतरांगेत गुण्यागोविंदाने नांदणार्‍या संस्कृतीप्रिय आदिवासींच्या जीवनात होळीला अनन्यसाधारण महत्व आहे. सांस्कृतिक परंपरेतील या उत्सवाला काळाच्या ओघात धार्मिक अनुष्ठानदेखील प्राप्त झाले आहे. दैनंदिन जीवन व्यवहाराच्या नजरेत अलिप्त असलेल्या आदिवासींचे जगणे पूर्णपणे निसर्गावर विसंबून. डोंगरखोर्‍यातील निसर्गात एकरुप असलेल्या आदिवासींनी आपली संस्कृती चिरकालापासून जतन केलेली आढळते. आपल्या संस्कृतीमधील श्रीमंतीची त्यांना जाणीव आहे. मातीचा रंग व सुगंध भिन्नभिन्न असल्याप्रमाणे प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रदेशात वा प्रत्येक भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. आपापली संस्कृती प्रत्येकाला प्रिय असते म्हणून ती त्यांच्या दररोजच्या कृतीतून, विशेषत: सण, उत्सव, संगीत, नृत्य, गाणी, मेळावे आणि बाजारातून दिसून येते.\nनंदुरबार जिल्ह्यात काठी, गोरंबा, पाडली, काकरपाटी, रमशुला, ओरपा, मक्तारझिरा, गौर्‍या, कालीबेल, मांडवी, सुरवाणी, मोलगी, काकर्दा, असली, जामली, जमाना, धनाजे, बुगवाडे, नवागाव आदी ठिकाणचा होलिकोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. अक्कलकुवा तालुक्यातील काठीची राजवाडी होळी संस्थानिकांच्या काळापासून सुप्रसिद्ध आहे. येथे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमधील आदिवासी बांधवांसमवेत अन्य समाजाचे मान्यवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा-धडगाव रस्त्यावर काठी (ता.अक्कलकुवा) हे हजार लोकवस्तीचे गाव. काठी संस्थानिकांच्या निवासाचे ठिकाण आहे. काठी संस��थानचे 12 वे वारस चंद्रसिंग रुपोजी पाडवी तथा चंद्रसिंग सरकार यांनी शेकडो वर्षांपूर्वी येथे होलिकोत्सवास प्रारंभ केला. या होळीला दोन शतके होत आली आहेत. सातपुडा भागातील उत्सवाचा मानबिंदू म्हणून काठीची राजवाडी होळी मानली जाते. या ठिकाणीच्या होळीपूजनाची पद्धत अनोखी मानली जाते. होलिकोत्सवाच्या सप्ताहाआधी मानाचे पुजारी परिसरात सर्वात उंच बांबू निश्‍चित करतात. तो बांबू आसपासच्या पिंपळाच्या झाडाखाली आणला जातो. तेथे पारंपारिक पद्धतीने विधीवत पूजा केली जाते. होळी ज्या ठिकाणी प्रज्वलित होते तेथून काही अंतरावर पहाटेच्या सुमारास काठी नेली जाऊन ती सजवली जाते. काठीपूजनाला हजारो भाविकांची गर्दी उसळते. पण, कुणीही ती काठी ओलांडत नाही. सजवलेली काठी होळीस्थळी आणली जाते. त्याठिकाणी येणारा प्रत्येक भाविक पाच मुठा माती काढून खोल खड्डा करतो. ही प्रक्रिया होळीची चाकरी मानली जाते. त्या खड्ड्यात काठी रोवली जाऊन आजूबाजूला लाकडे रचली जातात. शहादा, धडगाव, तळोदा, नंदुरबार, नवापूर तालुक्यांत ठिकठिकाणी आदिवासी पारंपारिक पद्धतीने होलिकोत्सव साजरा करतात. डाब येथे होळीच्या पाच दिवस अगोदर देवतांची होळी साजरी केली जाते. मोलगी येथील होळी व्यापारी होळी म्हणून विख्यात आहे. गाव होळीसोबतच पुरातन काळापासून चालत आलेल्या जंगल होळीचा विधीही आवर्जून केला जातो. त्यामागे सुख-समृद्धी, धान्यप्राप्ती, निसर्गरक्षण, जीवन आल्हाददायी व्हावे, रोगराई, इडापिडा टळावी, अशी धारणा आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर, तेल्या घाटात अनेर नदीच्या काठावर वसलेल्या वैजापूर (ता.चोपडा जि.जळगाव) येथील होलिकोत्सवात दोन्ही राज्यातील हजारो आदिवासी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. या ठिकाणी भरणार्‍या भोंगर्‍या बाजारालासुद्धा विशेष महत्व आहे. चोपडा, यावल तालुक्यांच्या पहाडी इलाख्यात असलेल्या आदिवासी गावांमध्ये भोंगर्‍या मेळावा, होळीचा उत्सव हर्षोल्हासात पार पडतो. मध्य प्रदेशातील बड़वानी जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी सालाबादाप्रमाणे भोंगर्‍या (भगोरिया हाट) बाजार भरविण्याची परंपरा आहे. त्यात सिलावद, बालसमूद, घट्या, धवली, धनोरा, भवती, सेमलेट, पाटी, राजपूर, बांगरा, दवाना, राखीबुजूर्ग, बलवाड़ी, जोगवाड़ा, मेणीमाता, बोकराटा, ठिकरी, मोयदा, तलवाड़ा, वरला, झोपाली, गंधावल, ओझर, भाग��ूर, वझर, खेतिया, किरणपूर, मटली, बड़वानी, चेरवी, पोखल्या, बरूफाटक, पानसेमल, सेंधवा, इंद्रपूर, निवाली, गारा, जुलवानिया, अंजड़, सोलवन, जुनाझिरा, पलसूद, बालकुवाँ, रोसर, नागलवाड़ी, मंडवाड़ा, चाचरिया, बाबदड़, बिजासन आदी गाव-शहरांचा अंतर्भाव आहे. या ठिकाणी आदिवासी समाजातील भिलाला, पावरा, राठवा, बारेला, धानका, उरपा, ढापला या जमातींसह अन्य उपजमातींची लोकसंख्या अधिक आहे. महाराष्ट्राच्या निमूळत्या शेपुटावर शिरपूर (जि. धुळे) तालुक्यात गुलाल्या, भोंगर्‍या, होळी हे सणोत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. भौगोलिक रचनेत हा भाग मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असल्याने आदिवासींच्या संस्कृतीवर अल्पप्रमाणात हिंदी भाषेचा पगडा जाणवून येतो. शिरपूर तालुक्यात बोराडी, पळासनेर, सांगवी, कोडीद, शेमल्या, आंबा, खंबाळे, मोयदा, रोहिणी, मालकातर, वाकपाडा, बुडकी, बोरपाणी, न्यू बोराडी, दुर्बळ्या, झेडेअंजन, धाबापाडा, नादर्डे, सुळे आदी आदिवासीबहुल गावांमध्ये होलिकोत्सवाचे अनोखे दर्शन घडते. खरे तर साम्राज्यवादामुळे मुघल राजवटीत, त्यानंतर ब्रिटिश तसेच स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थान व मध्य प्रदेशातून बहुतांश आदिवासी महाराष्ट्रात सातपुडाच्या सीमा भागात स्थायिक झाल्याचा इतिहास आहे. आदिवासींचा होलिकोत्सव पारंपारिक जरी असला, तरी गुलाल्या बाजार आणि भोंगर्‍या मेळाव्याची निर्मिती मुख्यत: राजस्थान व मध्य प्रदेशातूनच झाली आहे. मूळ पावरा जमात आणि तिच्या उपपोट जमाती भिलाला, राठवा, बारेला, धानका, उरपा, ढापला हा आदिवासी समुदाय गुलाल्या-भोंगर्‍या आयोजित करतात. मात्र, हल्ली एकूणच आदिवासी समाजाचे ते आकर्षण ठरले आहे. सातपुडाच्या दर्‍याखोर्‍यात वसलेले आदिवासी आपली संस्कृती अजूनही जिवंत ठेवल्याचे यावरून प्रकर्षाने जाणवून येते.\nमाहिती नसलेला गुलाल्या गुलाल्या बाजार म्हणजे आनंदाच्या प्रसंगी एकमेकांच्या अंगावर जो ‘गुलाल’ उधळला जातो त्याचा बाजार. होळीच्या पंधरा दिवसआधी, भोंगर्‍या मेळाव्याच्या एक आठवडा अगोदर या बाजाराला सुरूवात होते. हा बाजार भरविण्यामागची आदिवासींची भावना अनोखी आहे. भोंगर्‍या उत्सवाचे पुढल्या सप्ताहात आगमन होत असल्याची आठवण या बाजाराद्वारे आदिवासी मंडळी करून देतात. गुलाल्यातून भोंगर्‍याचे ‘स्वागत’ केले जाते. जीवन-संस्कृतीच्या सरोवरावरुन आशेचे शेवाळ ��सरविलेल्या गरीब-मातब्बरांपासून सर्वच आदिवासी या बाजारात उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. ताज्या टवटवीत पाकळ्यांवरील दवबिंदू पाहिले की, पापण्यांच्या कडा जशा ओलावतात, तसा आनंद या बाजारात एकमेकांच्या अंगाला गुलाल लावून लुटला जातो. गुलाल्या बाजाराला भोंगर्‍या मेळाव्याचे ‘पूर्वप्रतिक’ म्हणूनही महत्व आहे. आदिवासींमध्ये चैतन्य आणणारा गुलाल्या ठिकठिकाणी भरणार्‍या आठवडे बाजारासारखा असतो. या बाजारात गुलाल उडविताना परिचित-अनोळखी असा कोणताही दुजाभाव नसतो. गुलाल्यात सहभागी कुठल्याही व्यक्तीवर गुलाल उडविण्याचा हा उत्सव असल्याने कोणीही-कुणावर उडवू शकतो. पण, या आनंदोत्सवात मिसळलेल्या प्रत्येकाचा तो इच्छेचा भाग. एक आठवडाभर हा बाजार फिरत्यावारी परंपरेनुसार होत असतो. (उदाहरणार्थ :प्रत्येक आठवड्यात कोणत्या वारी कुठल्या गावाचा बाजार भरतो, त्या ठिकाणीच गुलाल्या मनवण्याचा रिवाज आहे. मग, एकाच दिवशी तीन गावांच्या बाजारांचा योगायोग जुळून येत असल्यास त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्ररित्या हा बाजार भरविला जातो. अशीच पद्धत भोंगर्‍याचीसुद्धा आहे, हे आवर्जून नमूद केले आहे.) हा उत्सव साजरा करण्यास सर्वप्रथम ‘पावरा’ जमात पुढाकार घेते. आधुनिक काळापासून हा उत्सव परिस्थितीनुसार पार पाडण्याची प्रथा आहे. पूर्वी गुलाल्या व भोंगर्‍या मेळाव्याला केवळ ‘गुलाल्या’ म्हणूनच ओळखले जात. कालांतराने त्याची गुलाल्या आणि भोंगर्‍या अशी दोन स्वतंत्र पद्धतीत विभागणी झाली, अशी माहिती पावरा जमातीच्या बुर्जूगांच्या बोलण्यातून मिळते. गुलाल्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या गावाला ठराविक वारी भोंगर्‍या मेळावा भरणार असेल, त्याच दिवशी एक आठवडा अगोदर गुलाल्या बाजार भरविला गेला पाहिजेे. अर्थात, जर ‘अ’ या गावात पुढच्या रविवारी भोंगर्‍या मेळावा साजरा होणार असेल, तर या रविवारी गुलाल्या बाजार भरविणे आवश्यक आहे. अन्यथा, ‘पावरा’ जमातीच्या रुढी-परंपरेनुसार नियमबाह्य मानले जाते. गुलाल्या बाजारात ‘गुलाल’ एकमेकांना लावण्याआधी अथवा उडविण्याअगोदर शुभारंभक म्हणून पावरा जमातीमधील प्रतिष्ठीत व्यक्तीला प्रथम मान दिला जातो. जर त्या प्रमुखाने आरंभाला गुलाल उडविला तरच इतरांना उधळण्याची अनुमती असते. या बाजारात सहभागी आदिवासी मंडळी जीवनावश्यक वस्तूंसह दैनंद���न उपयोगातील विविध साहित्य-साधने खरेदी करतात.\n पावरा जमातीत पूर्वापार चालत आलेल्या भोंगर्‍याचा एक रिवाजच आहे की, आपापल्या भागातील शेतजमिनीची सर्व कामे संपुष्टात आल्यावर ‘भोंगर्‍या मेळावा’ होलिकोत्सवासाठी भरवावा. भोंगर्‍या म्हणजे होळीचा एक ‘पूर्वोपोत्सव’. होळीचे खाद्यपदार्थ (गूळ, दाळ्या, फुटाणे, कंगण, खजूर आदी) खरेदी करण्यासाठी हा मेळावा खास करून आयोजित केला जातो. या मेळाव्यात पारंपारिक वेशभूषेत आदिवासी मंडळी सहभागी होत असते. तरुण मंडळी नटून-थटून येते. युवकवर्ग हातात वेगवेगळे नृत्यसाहित्य, रुमाल, कंबरेला शाल, धोतर व विविध रंगांचे शर्ट, डोक्यावर पागोटे, शुभ्र-पांढरी टोपी, तोंडात पानाचा विडा, रंगीबेरंगी चष्मे घालून तर माता-भगिनी साजश्रृंगार करून, चांदीचे विविध, आकर्षक दागिने परिधान करून पारंपारिक पेहेरावात घोळक्या घोळक्याने भोंगर्‍यात मिसळतात. काही हौशी तरुण-तरुणी हातावर नाव, नक्षी, माथ्यावर टिळा गोंदण करण्यावर बाजारात अधिक भर देतात आणि काही युवक आपल्या पांढर्‍या टोप्यांवर विविध सिनेअभिनेत्यांचे, पशुपक्षींचे छायाचित्रे रंगवून घेण्यास पसंत करतात. जीवनावश्यक, संसारोपयोगी वस्तू, रंगीबेरंगी वस्त्रालंकार, चांदीचे दागिने, टागली, कडी, चांदीचा कोरदोडा, बाहवा, कंबरेला बांधावयाचे लहान-मोठे घुंगरु, टोपली, वाद्ये, मोरपिसांचा टोप आदी वस्तूंंच्या खरेदीसाठी आदिवासींची एकच झुंंबड उडते. बच्चे कंपनी करमणूक साधनांचा उत्साहाने आनंद लुटते. या मेळाव्यात आसपासच्या गावांमधील ढोलवादक पथकेदेखील मांदळसह (ढोल वाद्याला साथ देणारे लहान चर्मवाद्य) मोठ्या संख्येने सहभागी होतात. भोंगर्‍यात प्रारंभी जो ढोल फिरविला जातो तो ज्या गावाचा मेळावा असेल त्या गावातीलच ढोल फिरविण्याची पद्धत आहे. त्यानंतर बाहेरुन आलेल्या ढोलवादक पथकांना परवानगी दिली जाते. दर्‍याखोर्‍यातून आलेल्या या पथकांदरम्यान वाद्य वाजविण्यावरून चढाओढ सुरू असते. जणूकाही एकप्रकारे स्पर्धाच होत असल्याचे विलोभनीय दृश्य पाहावयास मिळते. यावेळी ढोल पथकाभोवती त्या-त्या गावातील मंडळी मनमुदारपणे नाचगान करण्यात रममाण होते. नानातर्‍हेचे वाद्य, संगीत साहित्यांनी भोंगर्‍या मेळाव्यात नाच-गाण्याचा कार्यक्रम रंगतो. ढोल, मांदळ, तोवी (विशिष्ट ताट), टुमकळी (ढोलकीचा प्रकार), खोवखिच्या, झांजर्‍या, घुंगरू, भिर्र्‍या आणि पावी आदी पारंपारिक वाद्यांच्या तालावर मुलांपासून तर वयस्कांपावेतो पावरा नृत्यावर थिरकणारी पाऊले हृदयाचा ठाव घेतात व डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतात. सामूहिक रिंगणनृत्य, स्वतंत्र नाच, पावरी बोलीतील गाणी या मेळाव्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेते. एकात्मता, बंधूभाव, ऋणानुबंधाने भोंगर्‍या मेळाव्यात प्रेम प्रस्थापित केले जाते. यातून आदिवासींचा प्रगल्भपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. होळीच्या दिवशी भरणार्‍या शेवटच्या भोंगर्‍या मेळाव्याने वर्षातून एकदा येणार्‍या या द्विसाप्ताहिक उत्सवाची आल्हाददायी सांगता होते. पावरा जमातीमधील ही संस्कृती त्यांच्या जीवनात अजूनही कार्यान्वित आहे. मानवी संस्कृतीचा उगम आदिवासीत दिसून येतो. ते जरी डोंगरदर्‍यांत वस्ती करीत असले तरी त्यांची संस्कृती शहरातील माणसांपेक्षा श्रेष्ठ ठरते.\nगैरसमज आणि परिवर्तन शहरी विभागात म्हणजे, ज्यांनी कोणी हा मेळावा पाहिला नाही अगर ज्यांना भोंगर्‍याची पुरेशी माहिती नाही त्यांच्यात एक गैरसमज आहे. ‘लग्न करू इच्छिणारे तरूण-तरुणी मेळाव्यातून पलायन करतात’. पण, तसा कुठलाही प्रकार या मेळाव्यात होत नाही. कारण, माघ पौर्णिमेपासून ते फाल्गुन पौर्णिमेपर्यंत, होलिकोत्सवाची संागता होईपावेतो स्थळ (वधू) पाहणे, लग्न जमविणे व करणे यासाठी हा काळ आदिवासींमध्ये अशुभ मानला जातो. ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. मात्र, अलीकडच्या बदलत्या काळात विवाहेच्छूक आदिवासी तरुण-तरुणी गुलाल्या-भोंगर्‍या बाजारात आपले राहण्याचे ठिकाण, नातेगोते, कुळासंदर्भात परस्परांचा परिचय करुन घेण्यावर भर देताना दिसून येतात आणि पसंती झाल्यास कालांतराने ते रिवाजाप्रमाणे विवाहबद्ध होतात. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात, धकाधकीच्या जनजीवनात रुळलेल्या व्यक्तींनी एकदा तरी सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या पावरा जमातीच्या या उत्सवात सहभागी व्हावे. म्हणजे, त्यातून खर्‍याअर्थाने आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन होईल.\nपूर्वी शेकडी गाडी (लहान आकारातील लाकडी बैलगाडीचा एक अरुंद प्रकार) जुंपून एकत्रितपणे दूरदूरच्या गावातील गुलाल्या-भोंगर्‍या बाजाराला आदिवासी सहकुटुंब हजेरी लावत. वेळप्रसंगी जवळपासच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घोळक्या-घोळक्याने पायपिट होत असे. मात्र, ���लिकडे पहाडपट्टीत दळणवळण साधनांची प्रगत सोय झाल्याने त्याचा उपयोग होऊ लागला आहे. त्याखेरीज चारचाकी, दुचाकी, सायकल यासारख्या वाहनांची भर पडली आहे. ही व्यवस्था झाल्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. परिणामी, बैलगाडी जुंपून जाण्याची परंपरा लोप होऊ पाहते आहे. कधाकाळी भांडण-तंटेविना हे उत्सव उत्साहात पार पडायचे. आता शांतता, सामंजस्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता भासू लागली आहे. तेव्हाच्या भोंगर्‍या बाजारात तिखट-गोड गुंडा (भजी), जिलेबी, गूळ, चणे-फुटाणे, खाणकाकडी (कंगण), खजूर, गोडशेव, दाळ्यांवर ताव मारली जायची. हल्ली शृंगारिक अलंकार, कापड खरेदीवर अधिक भर दिला जातो आहे. खरे तर ही आदिवासींमधील एकप्रकारे परिवर्तनाची नांदी मानली पाहिजे. नव्वदीच्या दशकापर्यंत आदिवासींमध्ये भोंगर्‍या-होलिकोत्सवाचे खास महत्व होते. परंतु, शहरी संस्कृतीशी त्यांचा जसजसा संपर्क येतो आहे, तसतसा त्यांच्या उत्सवातही बदलाचे वारे वाहू लागल्याची वस्तुस्थिती आहे. अलिकडे बदलत्या काळात होळी सण साजरा करण्याच्या पद्धतीतही थोड्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. तथा डोंगरखोर्‍यातील काही गावांमध्ये गुलाल्या-भोंगर्‍या-होलिकोत्सवाची परंपरा आजही अबाधित आहे.\nआदिवासींच्या होलिकोत्सवाचा प्रारंभ होतो तो माघ पौर्णिमेपासून. गावाच्या मध्यभागी किंवा एखाद्या सार्वजनिक जागी होळीचा दांडा उभारला जातो. तेथूनच या उत्सवाला सुरूवात होते. होलिकोत्सव तसा आदिवासींच्या जीवनातील अविभाज्य घटक. जमातीपरत्वे होळी साजरा करण्याच्या वेगवेगळ्या पारंपारिक पद्धती अस्तित्वात आहेत. या उत्सवात बावा, बुध्या, गेहर्‍या यांना मानाचे स्थान आहे. होळीनंतर आयोजित विस्तवावर अनवाणी पायाने चालणे, मेलादा महत्वपूर्णच. विशेष म्हणजे होलिकोत्सवात बावा, बुध्या, गेहर्‍या श्रद्वेनुसार वेगवेगळे सजीव पात्र धारण करतात. ते मानवी आणि जंगली प्राण्यांची वेशभूषाही करतात. होळीच्या पाच दिवस आधी धनवृद्धी, कौटुंबिक वाद व विविध समस्या सुटण्यासाठी ही मंडळी नवस करते. या काळात उपवासही केला जातो. गेरनृत्यात सहभागी होणार्‍या पथकातील बावा-बुध्यांना चामडी चप्पल न वापरणे, बाक, खुर्चीवर न बसणे, खाटेवर न झोपता जमिनीवर झोपणे, दारू व नशिले पदार्थ सेवन न करणे आदी महत्त्व��चे नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. होळी व ग्रामदेवतेची पुजा करुन बावा आपले व्रत फेडत असतात. त्यासाठी ते परिसरातील तीन, पाच, सात विषमसंख्येतील होळीस्थळांची पुजा केल्याशिवाय झोपत नाहीत. यादरम्यान अंघोळ करण्यास त्यांची मनाई असते. शिवाय, त्यांच्या अंगावर पाण्याचा थेंबही उडणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते. गावाचा पोलिस पाटील, पुजारा, कारभारी, गावडाहला (गावाचा प्रतिष्ठीत) किंवा ज्येष्ठ व्यक्तींद्वारे सर्वप्रथम होळीमातेचे पूजन केले जाते. कामठीद्वारे तीर (तिरकामठा) हवेत मारला जातो. त्यांनतर पुढील सोपस्कार पार पाडले जातात. शहरी संस्कृतीत होळीला गौर्‍या अधिक वापरल्या जातात. मात्र, आदिवासींचा पहाडी इलाख्याशी अधिक संपर्क असल्याने बड्या-बड्या लाकडांचा उपयोग होळीसाठी जास्त होतो. (उपवाद, गावात यदाकदाचित संकटसदृश्य स्थिती, आकस्मिक रोगराईचे प्रमाण वाढल्यास साधी होळी संबोधून केवळ गौर्‍यांचा वापर करण्यात येतो.) होळीचा जळता दांडा कोणत्या दिशेला झुकतो वा पडतो, यावरही आदिवासी बांधवांचे अनेक भावनिक तर्क आहेत. त्यात धनधान्य उत्पादनाबाबत भविष्य वर्तविण्याची त्यांची खासियत आहे. दांडा जमिनीवर पडू न देता तलवार किंवा पाव्याद्वारे (सर्वात मोठ्या आकारातील तीक्ष्ण विडा) त्याचा शेंडा तोडून अलगद झेलला जातो. त्यानंतर विधीवत त्याची अर्चा केली जाते. इतर समाजातील मंडळीही होलिकोत्सवात सहभागी होऊन आदिवासी बांधवांबरोबर ढोल-मांदळच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटतात. होळी पेटण्याच्या रात्री बुवा-बुध्या आपल्या अंगाला होळीची विभुती लावतात. तसेच अंगावर पांढर्‍या रंगाचे गोल ठिपके, डोक्यावर मोरपिसांचा टोप, ठोपली, विविध रंगांच्या कागदाने तयार केलेले टोप, कमरेभोवती-पायाला घुंगरु आणि भोपळे बांधून होळीभोवती रिंगण धरून नृत्याद्वारे रात्रभर होळीची पुजा करतात. त्यात एकजण बावा व इतर बुधे असतात. बावा व्यक्तीच्या कमरेला भोपळे बांधलेले असतात. बुध्यांच्या पायात घुंगरु, डोक्यावर रंगबेरंगी कागद चिकटवलेला बांबूच्या काड्यांचा टोप असतो. ही मंडळी दुसर्‍या दिवशी अनवाणी पायाने आसपासच्या गावांत जाऊन फाग (होळी पूजनासाठी केलेल्या खाद्यपदार्थाची वर्गणी) लोकांकडे मागतात. नवसफेडीसाठी बुडला (बावा) मंडळींना ठराविक होळी वर्षांचा काळ मानावा लागतो. धुलीवंद���ाच्या दुसर्‍या दिवशी मेलादा (मेळावा) नावाचा निखार्‍यावर अनवाणी पायाने चालण्याचा बावा-बुध्या लोकांचा कार्यक्रम पार पडतो बावा मंडळींचा शेवटच्या दिवशी नदीवर अंघोळ केल्यावर होळीभोवती पुजेची प्रदक्षिणा घातल्यानंतर उपवास सोडण्याचा विधी पार पडतो. अशाप्रकारे संस्कृतीच्या पारंपारिक रंगात न्हाऊन आदिवासींमध्ये नवचैतन्य संचारते, ते होलिकोत्सवाने तरतरीत होतात आणि वर्षभर पुन्हा आपल्या संघर्षमय जगण्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज असतात. शहरी संस्कृतीत जगणार्‍यांनी आयुष्यात एकदातरी आदिवासींच्या होलिकोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेणे गरजेचे आहे. त्यामुळे बदलत्या काळात आपण नेमके कुठे आहोत अगर आपली संस्कृती आदिवासींच्या तुलनेत कितपत मागासलेली आहे, याचा नक्कीच प्रत्यय येईल.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balacha-mitra-naralache-khobrel-tel", "date_download": "2018-10-16T19:44:13Z", "digest": "sha1:WMBBDVFSLFOESL37GRJLD2QBP2DXASGX", "length": 14415, "nlines": 251, "source_domain": "www.tinystep.in", "title": "खोबरेल तेलाचे लहान मुलांसाठी असणारे आरोग्यदायी फायदे - Tinystep", "raw_content": "\nखोबरेल तेलाचे लहान मुलांसाठी असणारे आरोग्यदायी फायदे\nआजही बऱ्याच आज्या नारळाच्या तेलानेच बाळाची मालिश करतात. ते तिला डॉक्टरांनी सांगितले नाही. हे ज्ञान परंपरागतच भारतीय मातेला मिळाले आहे. कारण नारळाच्या तेलात, रोगाच्या सूक्ष्मजंतूंना (Anti-Bacterial) विरोध करण्याची क्षमता असते, त्याचबरोबर त्यात विषाणूंना विरोध करण्याची शक्तीही असते. त्याच्या शरीरावर काहीच विपरीत परिणाम होत नाही. हेच नारळाचं तेल (खोबरेल तेल) हे बाळांसाठी अतिशय उपयुक्त असं तेल मानण्यात येतं. बाळासाठी हे तेल पुढील काही प्रकारे कसे उपयुक्त ठरते हे आपण पाहणार आहोत\nबाळाच्या जन्म झाल्यांनतर काही बाळांच्या टाळूवर रखरखीत त्वचा तयार तयार होते. तुम्हाला तो डोक्यामध्ये कोंडा झालाय असे वाटते. आणि ही अवस्था आठवड्यानंतर येते. बऱ्याचदा ही स्थिती बाळाचे डोके उशीला किंवा कपड्याला घासल्यामुळे येते. याला सेबोरेहीक (seborrheic dermatits) असेही म्���णतात. यासाठी नारळाचे तेल खूप उपयुक्त आहे. बाळाच्या टाळूवर व त्या भागात नारळाच्या तेलाची हलकी मालीश करा. आणि ती २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर अंघोळीच्या वेळी कोमट पाण्याने हलकेच डोकं धुवा.\nबाळ खूप तान्हे असताना त्याला मऊसर सुती लंगोट घालावे. पण जर पर्याय नसेल आणि काही कारणाने डायपर घालावे लागल्यास बाळाच्या नाजूक त्वचेला रॅशेस किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. कधी कधी सततच्या शु करण्याने किवां काही कारणाने आणि हळूहळू मांडीलाही लालसर पुरळ येते तेव्हा नारळाचे तेल याबाबत मदत करते. त्यासाठी बाळाची अंघोळ झाल्यावर नारळाचे तेल(खोबरेल तेल) ज्या भागावर पुरळ उठले असतील त्या ठिकाणी लावावे. व बाळाचे डायपर नेहमी बदलत राहावे. लवकरच पुरळपासून बाळाला आराम मिळेल.\nबाळाच्या केसांना रोज नारळाचे (खोबरेल तेल) लावल्यामुळे पुढे बाळाच्या केस मुलायम होतात,केसाची चांगली वाढ होते.आणि भविष्यात केसाच्या तक्रारी कमी प्रमाणात उद्भवतात.\nकिडा /मुंगी चावल्यामुळे येणारे रॅशेस\nबाळाची त्वचा मऊ आणि नाजूक असल्याने त्यावर कीडा/ मुंगी चावल्यावर ती जागा लगेच लालसर होते, व काही बाळांना त्यामुळे अलर्जी होते. त्यावेळी नारळाचे तेल हातावर घेऊन चावलेल्या जागेवर हळूहळू चोळावे. जोराने चोळू नये. पण जर एखादा किडा चावल्यावर असाधारण लक्षणे दिसल्यास बाळाला डॉक्टरांकडे कडे घेऊन जावे.\nनारळाचे तेल (खोबरेल तेल) हे बाळासाठी आणि सर्वांसाठीच नैसर्गिक बॉडीलोशन आहे. हे नैसर्गिकपणे त्वचेला ओलावा देते. ह्या तेलात त्वचेसाठी पोषक घटक व जीवनसत्व असतात, ते कोरड्या त्वचेला तुकतुकीत व मुलायम करतात. त्यासाठी नारळाचे तेल(खोबरेल तेल) हातावर घेऊन ज्या ठिकाणी रुक्ष व कोरडी त्वचा झाली असेल तिथे हलक्या हाताने लावावे व अंघोळीपर्यंत राहू द्यावे.\nजर तुमच्या बाळाला लागलं, काही कापले गेलं, हात भाजला, कुठे टेंगुळ आले तेव्हा तिथे आपण शुद्ध नारळाचे तेल लावतो. जखम झाली तिथेही नारळाचे तेल घरोघरी लावले जाते कारण त्यामध्ये औषधी घटक आहेत. ते घटक जखम भरून येण्यास मदत करतात\nरोज रात्री झोपताना बाळाच्या डोक्याला नारळाच्या तेलाने (खोबरेल तेलाने )हलक्या हाताने मालीश केली असता बाळाला शांत झोप लागते\nएवढ्या सगळ्या बाबतीत उपयुक्त असणारे तेल बाळाचा जवळचा मित्र असते. परंतु एखाद्या बाळाला नारळाच्या तेलाची ��लर्जी असू शकते पण ते प्रमाण अगदी नाही इतके कमी असते. फक्त तुम्ही वापरात असलेले नारळाचे तेल हे शुद्ध आणि केमिकल विरहित आहे ना याची खात्री करून घ्या.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-regional-workshop-grapes-nashik-maharashtra-12699", "date_download": "2018-10-16T19:36:30Z", "digest": "sha1:FT4YHLDVHI2VD7ZFFEKQN6GR4UYWKR5O", "length": 16504, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, regional workshop on grapes, nashik, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष बागायतदार संघाचा मार्केटिंग, ब्रॅँडिंगवर भर ः राजेंद्र पवार\nद्राक्ष बागायतदार संघाचा मार्केटिंग, ब्रॅँडिंगवर भर ः राजेंद्र पवार\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nकाही निर्यातदारांकडून रसायनांचे ‘रेसीड्यू रिपोर्टस’ शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. ते थेट द्राक्ष उत्पादकांना मिळावेत अशी मागणी आहे. त्यासाठी द्राक्ष उत्पादक सर्वस्तरावर पाठपुरावा करीत आहे. याबाबत संघातर्फे प्रयत्न केले जातील. येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या या प्रश्‍नावर मार्ग निघेल.\n- राजेंद्र पवार, अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.\nनाशिक : ‘‘गोड चवीची, रेसीड्यू सिड्यू फ्री द्रा��्ष उत्पादन मिळविण्यात प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांनी यश मिळवले आहे. गुणवत्तेमुळे जागतिक, देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढत आहे. येत्या काळात राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून द्राक्षांच्या मार्केटिंग व ब्रॅँडिंगवर भर देण्यात येणार आहे``, असे प्रतिपादन राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले.\nद्राक्ष बागायतदार संघाचे ‘ऑक्‍टोबर छाटणी'' या विषयावरील विभागीय चर्चासत्र शुक्रवारी (ता. ५) येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात झाले. यावेळी श्री. पवार अध्यक्षस्थानी होते. संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, संघाचे खजिनदार कैलास भोसले, संचालक माणिकराव पाटील, विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे, कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, डॉ. सोमकुंवर, डॉ. अजय उपाध्याय, मधुकर क्षीरसागर उपस्थित होते.\nश्री. पवार म्हणाले, ‘‘जगभरात विविध पिकांचे संघ, मंडळे स्थापन झाली आहेत. त्याद्वारे शेतकरी व सरकार एकत्रितपणे आपल्या प्रश्‍नांवर मार्ग काढतात. संघ मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळापासून द्राक्षशेतीसाठी कार्यरत आहे. संघाकडून द्राक्ष उत्पादकांना प्रमाणित जीए, खते आदी निविष्ठा रास्त दरात उपलब्ध करून दिली जात आहेत त्याला प्रतिसाद वाढत अाहे. त्यातून होणाऱ्या स्पर्धेमुळे बाजारातील शेतकऱ्यांची अडवणूक कमी झाली आहे.``\n`द्राक्षांच्या नवीन जाती व त्यांचे व्यवस्थापन'' या परिसंवादात प्रयोगशील द्राक्ष उत्पादक चंद्रकांत लांडगे, अजित नरोटे, सुरेश एकुंडे, विनायक पाटील, रघुनाथ झांबरे, अनंत मोरे यांनी मार्गदर्शन केले. आघाव यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. संघाचे नाशिक विभागाचे सचिव अरुण मोरे यांनी सूत्रसंचालन केले.\nशिंदे म्हणाले, द्राक्षांच्या उत्पादनावर खूप चांगलं काम शेतकऱ्यांनी आणि शास्त्रज्ञांनी केलं आहे. १५ हजार कोटींची क्षमता असणाऱ्या द्राक्ष उद्योगासाठी सुसंघटित मार्केटिंग मॉडेल उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरही धोरणात्मक निर्णय होणे आवश्‍यक आहे.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची न��ंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, को��रगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/koteshwar-bridge-work-issue-125312", "date_download": "2018-10-16T18:55:35Z", "digest": "sha1:FROXGRMOQVUVEN6B5GG5QOVVBYILIV5F", "length": 13948, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "koteshwar bridge work issue ‘कोटेश्‍वर’साठी शाहूपुरीवासीय वेठीला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 22 जून 2018\nसातारा - कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने शाहूपुरीवासीयांना वेठीस धरले जात आहे. पालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेल्या पुलामुळे शाहूपुरीवासीयांना रोज दोन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागत आहे. जवळचा मार्ग म्हणून काही नागरिक खोदलेल्या पुलाच्या कडेने जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे.\nसातारा - कोटेश्‍वर पुलाचे काम रखडल्याने शाहूपुरीवासीयांना वेठीस धरले जात आहे. पालिकेने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर खोदलेल्या पुलामुळे शाहूपुरीवासीयांना रोज दोन किलोमीटरचा हेलपाटा मारावा लागत आहे. जवळचा मार्ग म्हणून काही नागरिक खोदलेल्या पुलाच्या कडेने जात आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता वाढली आहे.\nसाताऱ्यातून शाहूपुरीकडे जाण्यासाठी कोटेश्‍वर मंदिर ते अर्कशाळामार्गे गेंडामाळ हा जवळचा व रहदारीचा रस्ता आहे. सातारा पालिकेने या रस्त्यावरील कोटेश्‍वर पूल रुंदीकरण व पुनर्बांधणीसाठी उखडला. हे काम करत असताना त्याठिकाणी कोटेश्‍वर टाकीत पाणी घेऊन जाणारी जलवाहिनी आडवी आली. ही जलवाहिनी स्थलांतर करेपर्यंत अवधी गेला. त्यानंतर ठेकेदाराने पुलाचे खोदकाम हाती घेतले. त्यावेळी रस्त्याखाली शुक्रवार पेठ व परिसरास पाणी वितरण करणाऱ्या आणखी तीन जलवाहिन्या आढळून आल्या. या जलवाहिन्या बदलण्यापूर्वी तांत्रिक मंजुरी व खर्चास मान्यता घेईपर्यंत कालापव्यय झाला.\nअद्याप या पुलाचे काम अपूर्ण आहे. हे काम करताना पुलावर पायवाट ठेवली. सध्या पादचारी, सायकलचालक या पायवाटेचा वापर करत आहेत. कोटेश्‍वर टाकी, अर्कशाळा या परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांना या पायवाटेचाच आधार आहे. नुकताच पाऊस सुरू झाल्याने ही वाट निसरडी झाली आहे. गेल्या काही दिवसांत रस्त्यावरून घसरून पादचाऱ्यांना लहान-मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे आणखी किती महिने पालिका नागरिकांना कसरत करायला लावणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.\nदीड महिन्यापासून कोटेश्‍वर पूल रहदारीसाठी बंद असल्याने शाहूपुरीवासीयांना शहरात यायचे झाल्यास बुधवार नाका अथवा अनंत इंग्लिश स्कूलमार्गे जावे लागते. खरं तर शाहूपुरीवासीयांना राजवाड्याकडे अथवा राधिका रस्त्याला यायचे झाल्यास कोटेश्‍वर पूल हा जवळचा रस्ता आहे. पालिकेने पाऊस थांबल्यानंतर प्राधान्याने पुलाचे काम करून तो लवकर रहदारीसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.\nपुलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे परिसरातील व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालिकेने कामाचा वेग वाढवावा, अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल.\n- जयेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक\nअपघात करून पळालेल्या वाहन चालकास कराडमध्ये अटक\nचिपळूण - शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक संजय सुर्वे यांच्या दुचाकीला धडक देवून पळालेल्या वाहन चालकाला कराड येथून ताब्यात घेतले....\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nपैसेवारी उत्तम दुष्काळ कसा जाहीर करणार\nनागपूर - दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात असलेल्या राज्य आणि केंद्राच्या निकषात मोठा फरक आहे. राज्याच्या निकषाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5632222688853003846&title=Convocation%20Ceremony%20in%20Mumbai&SectionId=5550652221595367684&SectionName=%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T18:28:12Z", "digest": "sha1:WDBY72IBZJIC32KOVOFQIGZED7X6FOOP", "length": 9217, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘धोरणात्मक नियोजनात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची’", "raw_content": "\n‘धोरणात्मक नियोजनात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची’\nमुंबई : ‘लोकांचा दृष्टीकोन आणि विचारांना आकार देण्यात आणि कॉर्पोरेट क्षेत्र, केंद्रीय बँका, सरकारे आणि बहुविध संस्थांच्या धोरणात्मक नियोजनाची रचना करण्यात अर्थतज्ञाची भूमिका महत्त्वाची असते,’ असे मत भारतीय रिसर्व्ह बँकेचे चे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी व्यक्त केले.\nअर्थशास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या संस्थापैकी एक मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सचा (एमडीएई) पदवीदान समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ‘अर्थतज्ञाची भूमिका आणि महत्त्व’ या विषयावर ते बोलत होते.\nडॉ. पटेल म्हणाले, ‘धोरणांचे निर्धारण करण्यामध्ये अर्थतज्ञांचे योगदान हे अप्रत्यक्षरित्या असते. अर्थतज्ञांद्वारे करण्यात येणाऱ्या विविध संशोधनामुळे धोरणांचे रचनाकार आर्थिक समस्या, आव्हानांविषयी नवीन-वेगळ्या पद्धतीने विचार करण्यास प्रेरित होतात.’\nपटेल यांनी भारत सरकारच्या वस्तू व सेवा कर, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता व चलनविषयक धोरण सुधारणांची प्रशंसा करताना या निर्णयांचा चांगला परिणाम आपल्याला येणाऱ्या दशकात अनुभवता येईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी त्यांनी ‘एमडीएई’चे अध्यक्ष लॉर्ड मेघनाद देसाई यांच्या उपस्थितीत ‘एमडीएई’च्या २०१७-१८ बॅचच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.\nप्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि ‘एमडीएई’चे अध्यक्ष देसाई म्हणाले, ‘देशामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अर्थतज्ञांच्या या नवीन पिढीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ‘आरबीआय’चे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल या���सारख्या थोर विभूतीची उपस्थिती लाभली याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. अर्थतज्ञांसाठी डॉ. पटेल यांचे भाषण आणि सहकार्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवण्यास अनुकूल असलेल्या या काळात असे मार्गदर्शन खूपच आवश्यक आहे.’\nTags: MumbaiDr. Urjit PatelReserve Bank Of IndiaMeghanath DesaiRBIMeghanath Desai Academy of Econimicsडॉ. उर्जित पटेलआरबीआयभारतीय रिसर्व्ह बँकमेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्समेघनाद देसाईप्रेस रिलीज\n‘फेअरसेंट’ला ‘आरबीआय’चे ‘एनबीएफसी-पी२पी’ प्रमाणपत्र ‘लेनदेनक्लब’ला बिगरबँकिंग वित्तीय कंपनीची मान्यता ‘आरबीआय’ची तटस्थ भूमिका रिझर्व्ह बँकेतर्फे एटीएमच्या सुरक्षिततेचे नियोजन ‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/kkr-vs-dd-ipl-2018-live-delhi-won-toss-and-elected-bowl-first/", "date_download": "2018-10-16T20:05:45Z", "digest": "sha1:XK4ZWOD6BR2YXTAJYQRF34GTEMWHOFUZ", "length": 45594, "nlines": 463, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kkr Vs Dd, Ipl 2018 Live: Delhi Won The Toss And Elected To Bowl First | Kkr Vs Dd, Ipl 2018 Live : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक���ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nKKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय\nकोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला.\nकोलकाता : आपल्या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सने सहजपणे दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवले. नितीश राणाचे अर्धशतक आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला.\nकोलकात्याच्या 201 धावांचा पाठलाग करताना दिल्लीली सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 24 धावां�� पहिल्या तीन फलंदाजांना गमावले. त्यानंतर रीषभ पंत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे बाद झाल्यावर मात्र दिल्लीच्या संघाने शरणागती पत्करली. पंतने 26 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 43 धावा केल्या. मॅक्सवेलने दमदार फटकेबाजी केली खरी, पण त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. मॅक्सवेलने 22 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.\nत्यापूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या ट्रेंट बोल्टने पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात त्याने सुनील नरिनला एका धावेवर बाद करत कोलत्याला पहिला धक्का दिली. त्यानंतर ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार फलंदाजी करत दुसऱ्या विकटेसाठी 55 धावांची भागीदारी रचली. उथप्पा बाद झाल्यावर राणा फलंदाजीला आला आणि त्याने संघाची धावगती वाढवण्यावर बर दिला. राणा आणि रसेल या जोडीने तर दिल्लीच्या तोंडचे पाणी पळवले होते. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचत संघाच्या धावगतीला वेग मिळवून दिला. ट्रेंट बोल्टने रसेला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 12 चेंडूंत सहा षटकारांच्या जोरावर 41 धावा केल्या. रसेल बाद झाल्यावही राणाने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. राणाने 30 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्याला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. राणाने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या. ख्रिस मॉरीसने अर्धशतकवीर राणाला कर्णधार गौतम गंभीरकरवी झेलबाद केले. राहुल टेवाटियाने अखेरच्या षटकात फक्त एक धाव देत तीन फलंदाजांना बाद केले.\n11.18 PM : कोलकात्याची दिल्लीवर 71 धावांनी मात\n11.07 PM : दिल्लीला आठवा धक्का; विजय शंकर बाद\n11.05 : ख्रिस मॉरीस OUT; दिल्लीला सातवा धक्का\n11.02 PM : दिल्लीला हादरा; ग्लेन मॅक्सवेल OUT\n- मॅक्सवेलने अकराव्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन षटकार लगावले. पण पाचव्या चेंडूवरही मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. मॅक्सवेलने 22 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.\n10.56 PM : दिल्ली 10 षटकांत 5 बाद 99\n10.54 PM : दिल्लीला पाचवा धक्का; राहुल टेवाटिया बाद\n- टॉम कुरनने राहुलला आंद्रे रसेलकरवी झेलबाद केले आणि दिल्लीला पाचवा धक्का दिला.\n10.45 PM : दिल्लीला चौथा धक्का; रिषभ पंत OUT\n- कुलदीप यादवला मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. पंतने 26 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 43 धावा केल्या.\n10.30 PM : दिल्ली पाच षटकांत 3 बाद 45\n10.20 PM : गौतम गंभीर OUT; दिल्लीला तिसरा धक्का\n- कोलकात्याचा युवार गोलंदाज शिवम मावीने गंभीरला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.\n10.08 PM : दिल्लीला दुसरा धक्का; श्रेयस अय्यर OUT\n- आंद्रे रसेलने दुसऱ्या षटकात दिल्लीचा सलामीवीर श्रेयस अय्यरला बाद केले. श्रेयसने चार धावा केल्या.\n10.05 PM : गौतम गंभीरचा संघासाठी पहिला चौकार\n- दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने आंद्रे रसेलच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. दिल्लीचा हा पहिला चौकार होता.\n10.00 PM : दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का; जेसन रॉय OUT\n- कोलकात्याचा फिरकीपटू पीयुष चावलाने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला यष्टीचीत केले.\nकोलकाता : आपल्या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाने अर्धशतक झळकावत चाहत्यांची मने जिंकली. राणाचे अर्धशतक आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या.\nदिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या ट्रेंट बोल्टने पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात त्याने सुनील नरिनला एका धावेवर बाद करत कोलत्याला पहिला धक्का दिली. त्यानंतर ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार फलंदाजी करत दुसऱ्या विकटेसाठी 55 धावांची भागीदारी रचली. उथप्पा बाद झाल्यावर राणा फलंदाजीला आला आणि त्याने संघाची धावगती वाढवण्यावर बर दिला. राणा आणि रसेल या जोडीने तर दिल्लीच्या तोंडचे पाणी पळवले होते. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचत संघाच्या धावगतीला वेग मिळवून दिला. ट्रेंट बोल्टने रसेला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 12 चेंडूंत सहा षटकारांच्या जोरावर 41 धावा केल्या. रसेल बाद झाल्यावही राणाने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. राणाने 30 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्याला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. राणाने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारा��च्या जोरावर 59 धावा केल्या. ख्रिस मॉरीसने अर्धशतकवीर राणाला कर्णधार गौतम गंभीरकरवी झेलबाद केले. राहुल टेवाटियाने अखेरच्या षटकात फक्त एक धाव देत तीन फलंदाजांना बाद केले.\n9.45 PM : कोलकात्याचे दिल्लीपुढे 201 धावांचे आव्हान\n9.39 PM : कोलकात्याच्या दोनशे धावा पूर्ण\n- अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टॉम कुरनने एकेरी धावत घेत संघाच्या दोनशे धावा फलकावर लावल्या.\n9.36 PM : कोलकात्याला सहावा धक्का; अर्धशतकवीर राणा OUT\n- ख्रिस मॉरीसने अर्धशतकवीर राणाला कर्णधार गौतम गंभीरकरवी झेलबाद केले. राणाने संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. राणाने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या.\n9.28 PM : रसेलचे वादळ संपुष्टात\n- ट्रेंट बोल्टने रसेला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 12 चेंडूंत सहा षटकारांच्या जोरावर 41 धावा केल्या.\n9.27 PM : नितिष राणाचे अर्धाशतक\n- राणाने 30 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले.\n9.25 PM : रसेलचा झंझावात... 11 चेंडूंत 41 धावा\n- इडन गार्डन्सवर रसेचा झंझावात पाहायला मिळाला. रसेलने 11 चेंडूत सहा षटकार ठोकले.\n9.15 PM : राणाच्या षटकारासह कोलकात्याच्या दीडशे धावा पूर्ण\n9.13 PM : रसेलकडून तीन षटकारांसह 22 धावांची लूट\n9.12 PM : कोलकाता 15 षटकांत 4 बाद 145\n9.11 PM : कोलकात्याच्या आंद्रे रसेलला जीवदान\n9.03 PM : कोलकात्याला चौथा धक्का; दिनेश कार्तिक बाद\n- कार्तिकने षकारासह दमदार सुरुवात केली होती, पण दिल्लीच्या ख्रिस मॉरिसने त्याला बाद केले. कार्तिकने 10 चेंडूंत 19 धावा केल्या.\n8.54 PM : दिनेश कार्तिकने उघडले षटकाराने खाते\n- कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि दिमाखात आपले खाते उघडले.\n8.48 PM : कोलकात्याला तिसरा धक्का; ख्रिस लिन OUT\n- दिल्लीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून दिले. शमीने स्थिरस्थावर झालेल्या ख्रिस लिनला 31 धावांवर बाद केले.\n8.42 PM : कोलकाता 10 षटकांत 2 बाद 85\n- उथप्पा बाद झाल्यावर राणा आणि लिन यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे संघाला 10 षटकांमध्ये 85 धावा करता आल्या.\n8.40 PM : नितीष राणाची धडाकेबाज फलंदाजी; षटकारानंतर चौकाराची वसूली\n- राणाने नदीमच्या दहाव्या षटकामध्ये दमदार फलंदाजी केली. या षटकात त्याने प्रत्येकी एक चौकार आणि षट��ार लगावत 14 धावांची वसूली केली.\n8.30 PM : उथप्पा OUT; कोलकात्याला दुसरा धक्का\n- नदीमने आठव्या षटकात जोरदार फटकेबाजी करणाऱ्या उथप्पाला बाद केले. उथप्पाने 19 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 35 धावा केल्या.\n8.25 PM : रॉबिन उथप्पाची स्फोटक फलंदाजी, सहाव्या षटकात दोन षटकार\n- दिल्लीचा फिरकीपटू शाहबाझ नदीमच्या सहाव्या षटकात उथप्पाने दोन षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 18 धावांची वसूली केली.\n8.21 PM : कोलकाता पाच षटकांत 1 बाद 32\nख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी संयतपणे फलंदाजी करत पाच षटकांत संघाला 32 धावांपर्यंत मजल मारून दिली.\n8.11 PM : OUT... कोलकात्याला पहिला धक्का; सुनील नरिन बाद\n- ट्रेंट बोल्टने आपल्या दुसऱ्याच षटकात कोलकात्याचा धडाकेबा सलामीवीर सुनील नरिनला बाद केले. नरिरनला फक्त एक धावच करता आली.\n8.06 PM : ख्रिस लिनचा कोलकात्यासाठी पहिला षटकार\n- पहिल्याच षटकात एकही धाव न काढणाऱ्या कोलकात्याच्या ख्रिस लिनने षटकाराने आपले खाते उघडले.\n8.02 PM : कोलकात्याची दमदार सुरुवात; ट्रेंट बोल्टची पहिली ओव्हर मेडन\n- कोलकात्याचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात एकही धाव न देता संघासाठी चांगली सुरुवात केली.\n7.35 PM : दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय\nइडन गार्डन्सवर सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत या दोन्ही संघाने प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत आणि त्यांना एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. या दोन्ही संघांचे समान दोन गुण आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल चार स्थानांवर पोहोचण्याची या दोन्ही संघांना संधी असेल.\nकोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.\nदिल्ली डेअरडेव्हिल्स : गौतम गंभीर (कर्णधार), श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, कॉलिन मुन्रो, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.\nदोन्ही संघांचे इडन गार्डन्सवर आगमन, पाहा व्हीडीओ...\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIPL 2018Kolkata Knight RidersDelhi DaredevilsGautam GambhirDinesh Karthikआयपीएल 2018कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली डेअरडेव्हिल्सगौतम गंभीरदिनेश कार्तिक\nधोनीमुळेच मला संघात स्थान मिळाले नाही, पण... - दिनेश कार्तिक\nअरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात\n8 वर्षानंतर कार्तिकचे कसोटी संघात पुनरागमन, दुखापतग्रस्त साहा बाहेर\nभारतीय कसोटी संघात दिनेश कार्तिकला संधी\nआयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर\nएक खेळाडू, दोन बायका अन् तीन लग्न\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्तीबाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवा���िनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_2282.html", "date_download": "2018-10-16T19:06:33Z", "digest": "sha1:SIBZREYJOGJDDGOLDH53ZKQ27JON3O6O", "length": 15048, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आठ आण्यातलं लग्न -- सुनीता देशपांडे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआठ आण्यातलं लग्न -- सुनीता देशपांडे\nमहाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला उद्दा- १२ जून रोजी सहा वर्ष पूर्ण होत आहेत. योगायोगानं त्यांचं लग्नही याच तारखेला झालं होतं, चोपन्न वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांची कायमची ताटातूट झाली, तिही याच दिवशी. सुनीताबाईंनी त्यांच्या लग्नाची सांगितलेली ही चित्तरकथा....\nसाठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात `ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने( पु,ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही क���ळाने मीही भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना.(तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)\nशिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग `आपण लग्न करूया.' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला.\nलग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. स्मजा- उद्दा आपलं पटेनासं झालं, तर लग्नात `शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय माझं ताठ मन वाकायला तयार नव्ह्तं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त `हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी माझं ताठ मन वाकायला तयार नव्ह्तं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त `हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी केल देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.\nमाझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. `भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणिने,' असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभवतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. `हसवण्याचा माझा धंदा' या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझ अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.\nपुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडु नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून वाचून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.\nआमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना `मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल\" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, `मग आत्ताच जाऊ या की\" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, `मग आत्ताच जाऊ या की' म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.\nरत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्प घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.\nहे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न `समारंभ' संपला. नेहमीच्��ा दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून `कु. सुनीता ठाकूर' हिचे नाव `सौ. सुनीता देशपांडे' करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.\nएका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणी त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ahmedabad-news-gujarat-caste-horizontal-way-bjps-power-73055", "date_download": "2018-10-16T18:48:25Z", "digest": "sha1:N52T6UGHUKRTUMCBJ2KGCRSTR5NP4FDD", "length": 16124, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "ahmedabad news In Gujarat, the caste horizontal way of BJP's power गुजरातेत भाजपच्या सत्तामार्गात \"जात' आडवी | eSakal", "raw_content": "\nगुजरातेत भाजपच्या सत्तामार्गात \"जात' आडवी\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nपटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान\nनवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून \"बुलेट' वेगाने धावणाऱ्या भाजपला विधानसभेच्या आगामी निवडणुकीत विजय मिळविणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. तब्बल दशकभर हिंदुत्वाभोवती घुटमळलेल्या राज्याच्या राजकारणाने आता जातीय रंग दाखवायला सुरवात केली आहे. तीन उच्चवर्णीय आणि एका आदिवासी नेत्याने सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले असून, अन्य पक्ष हे जातीय नेतृत्व आपल्या दावणीला कसे बांधता येईल या विचारात आहे.\nपटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान\nनवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून \"बुलेट' वेगाने धावणाऱ्या भाजपला विधानसभेच्या आगामी निवडणुकीत विजय मिळविणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. तब्बल दशकभर हिंदुत्वाभोवती घुटमळलेल्या राज्याच्या राजकारणाने आता जातीय रंग दाखवायला सुरवात केली आहे. तीन उच्चवर्णीय आणि एका आदिवासी ने���्याने सत्ताधारी भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण केले असून, अन्य पक्ष हे जातीय नेतृत्व आपल्या दावणीला कसे बांधता येईल या विचारात आहे.\nगुजरातमध्ये नव्वदच्या दशकापासून सत्तेच्या परिघात वावरणाऱ्या भाजपला आता प्रथमच किचकट जातीय समीकरणे सोडवावी लागणार आहेत. राज्यामध्ये 2002 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलीनंतर जात हा घटक काहीसा मागे पडला होता. त्या वेळी दलित आणि आदिवासींनीही भाजपला मतदान केले होते; पण आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तीन जातीय घटक महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. यातील पहिला घटक हा आंबेडकरी जनता दुसरा पटेल समर्थक आणि तिसरा क्षत्रीय हा आहे.\nभाजपच्या 19 वर्षांच्या सत्ताकाळात नरेंद्र मोदी हे आक्‍टोबर 2001 ते मे 2014 पर्यंत म्हणजे तब्बल 13 वर्षे मुख्यमंत्री होते. 2002, 2007 आणि 2012 अशा सलग तीन वेळा भाजपने आपला विजय ध्वज येथे फडकावला. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व 24 जागा जिंकत विरोधकांना भुईसपाट केले होते; पण विधानसभेची आगामी निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही. आनंदीबेन यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेले विजय रूपानी हे प्रभावहीन नेते आहेत.\nठाकूर, पटेल प्रभावी घटक\nअल्पेश ठाकूर (क्षत्रिय ठाकूर नेते) आणि हार्दिक पटेल (पाटीदार नेते) हे दोन घटक आगामी निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. येत्या काळामध्ये कोणा एका व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणे शक्‍य होणार नाही, असे संयुक्त जनता दलाच्या बंडखोर गटाचे नेते छोटूभाई वसावा यांनी सांगितले. पटेल आंदोलनाची ताकद दिसून आल्यानंतर भाजपप्रमाणेच कॉंग्रेसनेही या समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेसने उच्चवर्णींयामधील आर्थिक मागासांना 20 टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वास दिले होते.\nपंतप्रधान मोदी यांनी ज्या गुजराती विकासाच्या मॉडेलचे भांडवल केले, तेच भांडवल आता भाजपला पुरणारे नाही, हे संघ परिवारानेही मान्य केले आहे. शरद यादवप्रणीत जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष छोटूभाई वसावा हे आदिवासींचा चेहरा म्हणून पुढे आले आहेत. तब्बल सहावेळेस विधानसभेवर निवडून येणारे वसावा हे यादव यांचे निष्ठावंत आहे. दलित विकास आंदोलनाचे नेते जिग्नेश मेवानीस आपल्या गोटात ओढण्यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत, तर 120 मतदारसंघांमध्ये प्रभाव असलेल्या \"गुजरात क्षत्रिय ठाकूर सेने'च्या अल्पेश ठाकूर सोब��� भाजपच्या वाटाघाटी सुरू आहेत.\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nमोदींचे बंधू म्हणतात, ''महागाई वाढली, असे वाटत नाही''\nपुणे : ''पेट्रोल व डिझेल सोडले तर नागरिकांना आवश्यक असलेल्या वस्तू महाग झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात महागाई वाढली, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5558506854101004940&title=Tari%20Bar&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-10-16T18:27:19Z", "digest": "sha1:2KOQNGYKIPMJ7OZIPZMWM2O4JQE7MIUL", "length": 6592, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "तरी बरं", "raw_content": "\n‘एक वेळ पुस्तकं निराश करतात; पण माणसं आपल्याला कधीही निराश करत नाहीत. त्यांना निरखणं, त्यांची बोलणी कान देऊन ऐकणं, त्यांच्या वागण्याचा अन्वयार्थ लावणं, वरवरच्या विसंगतीत दडलेली सुसंगती समजून घेणं हे नेहमीच फार अर्थपूर्ण वाटतं,’ ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी त्यांच्या या कथासंग्रहामागची भूमिका व्यक्त करताना लिहिलेले हे ��नोगत.\nया मनोगतातूनच त्यांच्या या एकूण ११ कथा माणसांवर, माणसांच्या वागण्यावर, नात्यांवर आधारित आहेत. मध्यमवर्गीय घरांमध्ये घडणाऱ्या प्रसंगांमधून या कथा उलगडत जातात. ‘पडदा’ या कथेची सुरुवात राणी आणि प्रसन्नजीतच्या विवाहाच्या बातमीपासून होते. ही बातमी समजल्यापासून विवाह होईपर्यंत घडणारे नाट्यसंवाद, प्रसंगांमधून समोर उभे राहते. त्याचबरोबर नात्यांची गुंफण समोर येते. तशीच नात्यांची खोली दाखविणारी संजीवनी, धुरंधरची ‘शब्द’ ही कथा.\nप्रकाशक : नाविन्य प्रकाशन\nकिंमत : १८० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nTags: तरी बरंमंगला गोडबोलेकथासंग्रहनाविन्य प्रकाशनTari BarMangala GodboleNavinya PrakashanBOI\nमॅन इटर्स अॅंड मेमरीज ‘दिवाळी अंक म्हणजे दिवाळी’ आरोग्यासाठी मुद्रा विज्ञान अरुणा ढेरे, मंगला गोडबोले, डॉ. श्री. व्यं. केतकर सत्य सांगा ना\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2018-10-16T18:25:38Z", "digest": "sha1:PBKE2TGLXIGMZXMIH6ZTKEUESBOGFPAZ", "length": 8664, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्वीडनच्या कार्निव्हलमध्ये मराठमोठ्या ढोलताशाचा गजर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्वीडनच्या कार्निव्हलमध्ये मराठमोठ्या ढोलताशाचा गजर\nलॅंड्‌सक्रोना (स्वीडन) – स्वीडनमधील जगप्रसिद्ध कार्निवलमधील सर्व पाश्‍चात्य कला अविष्कारांमध्ये मराठी ढोल-ताशा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.\nयुरोपखंडातील स्वीडनमधील लॅंड्‌सक्रोना या शहरात दर वर्षी उन्हाळ्यात तीन दिवसांचा कार्निवल असतो. त्यावेळी जगभरातून वेगवेगळ्या देशांतील कलाकार येऊन आपापल्या कलेचे प्रदर्शन करतात. या कार्निवलचा महत्वाचा भाग म्हणजे कार्निवल ट्रेन किंवा कार्निवल मिरवणूक. कार्निवल ट्रेन संपूर्ण शहराला संगीतमय करते.\nयावर्षी कार्निवल ट्रेन मध्ये साधारण 20 नृत्याविष्कार सादर केले गेले. थाई डान्स, लॅटिन सांबा डान्स, ईंडोनेशिया डान्स, न्यूयॉर्क डान्स, बॉलीवूड डान्स, फायर फ्लो ओरिएंटल डान्स अशा काही प्रमुख डान्स प्रकारांचे सादरीककरण करण्यात आले.\nत्यामध्ये लूंड या शहरातील हौशी मराठी मंडळींनी या वर्षी स्कोने ढोल-ताशा मंडळ स्थापन केले. स्कोने ढोल-ताशा मंडळाने कार्निवल ट्रेन मध्ये मराठी ढोल, ताशा, लेझीम आणि झान्ज खेळून मराठी परंपरेचे दिमाखदार प्रदर्शन केले. कार्निवल ट्रेन सुरु झाल्यापासून म्हणजे 1992 पासून असे प्रदर्शन पहिल्यांदा केले गेले. सर्व बायकांनी नऊवारी साडी-नथ-फेटा असा मराठमोळा वेष परिधान केला होता, तर पुरुषांनी पांढरा झब्बा आणि जीन्स असा पोशाख परिधान केला होता.\nजीन्स-झब्बा-फेटा असा वेष परिधान केलेली मुलेही मागे नव्हती. लॅंड्‌सक्रोनाचा परिसर ढोल-ताशा च्या आवाजाने, तसेच गणपती बाप्पा मोऱ्या, जय भवानी-जय शिवाजी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… यासारख्या अनेक मराठी घोषणांनी दुमदुमून गेला होता. युरोपीय रहिवास्यांनी ढोलाच्या ठेक्‍यावर ताल धरत, मराठी वेषभूषेचे कौतुक करत मराठी मंडळींना उस्फुर्त दाद दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमेट्रो स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा\nNext articleडाबर कंपनीचा नफा वाढला\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\n“स्वामिनी’तर्फे आयोजित गानमैफिल रंगली\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-government-should-insist-on-an-amendment-to-the-constitution-for-reservation-nawab-malik/", "date_download": "2018-10-16T18:16:45Z", "digest": "sha1:HGNJOZA723R2ZLHUPWGYDI47AWT5O6XA", "length": 6721, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरक्षणासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे- नवाब मलिक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआरक्षणासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे- नवाब मलिक\nमुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याची मागणी राष्ट्���वादी कॉंग्रसचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी केली आहे.\nनवाब मलिक म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलावावे. तसेच तसा प्रस्ताव मंजूर करुन केंद्राकडे शिफारस करुन घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे”\nमराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करुन विधिमंडळाचे अधिवेशन बोलावावे. तसेच तसा प्रस्ताव मंजूर करुन केंद्राकडे शिफारस करुन घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा आग्रह सरकारने धरला पाहिजे. – @nawabmalikncp\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाढदिवसापूर्वी घुले यांना घरातच धक्का\nNext articleरिक्षातून आलेल्यांनी मोबाइल हिसकावला\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\nघरपोच दारू विषयावरून राष्ट्रवादीचे आंदोलन\nमुंबई विमानतळावर एअर इंडियाची ‘महिला क्रू सदस्य’ विमानातून पडली\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/pune-university/", "date_download": "2018-10-16T20:04:57Z", "digest": "sha1:XQTSNVPF2R5UXYZZNVAMNPXSZFMP5R7V", "length": 27834, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Pune university News in Marathi | Pune university Live Updates in Marathi | पुणे विद्यापीठ बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशन���धून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nप्रभावी अध्यापनासाठी ‘रिफ्रेशर कोर्स’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे अध्यापनाचे काम करतानाच अध्ययनही करणे आवश्यक असल्याने प्राध्यापकांचा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञान आणि कौशल्य विकास साधण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व विद्यापीठाकडून उजळणी वर्ग (रिफ्रेशर ... Read More\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत नवा मानवतावादी सिद्धांत मांडणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ... Read More\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : पुनर्वसनामागे ‘पदनाम घोटाळा’\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : निवृत्तीनंतर अधिकारी, कर्मचारी पुन्हा सेवेत ... Read More\nपुणे विद्यापीठात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी पुन्हा सेवेत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : रिक्त १० टक्के पदे भरणारदीपक जाधव ... Read More\nसायकल रॅलीतून पुण्याच्या जुन्या अाठवणींना उजाळा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपुण्याच्या जुन्या अाठवणी पुन्हा एकदा जागवण्यासाठी अाठवणींचं पुणं...सायकलींचं पुणं या संकल्पनेवर अाधारित पुणे सायक्लाेथाॅन-2 चे अायाेजन करण्यात अाले अाहे. ... Read More\nPunenewsPune universityS P Collegeपुणेबातम्यापुणे विद्यापीठस प महाविद्यालय\nहायर एज्युकेशन क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पहिला नंबर, पण...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nद टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारी : अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याची विद्यार्थ्यांची मागणी ... Read More\nपारंपरिक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापीठ प्रथम, पण...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nद टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारीत देशातील पारंपारीक विद्यापिठांमध्ये पुणे विद्यापिठाने पहिला क्रमांक पटकावला अाहे. याबाबत विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रीया नाेंदवल्या अाहेत. ... Read More\nपारंपरिक विद्यापीठांत ‘पुणे’ पहिले, ‘टीएचई’कडून दर वर्षी क्रमवारी जाहीर\nBy पवन देशपांडे | Follow\n‘द टाइम्स हायर एज्युकेशन’ (टीएचई) क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पारंपरिक विद्यापीठांमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर, इतर विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे. ... Read More\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सत्रपूर्तता संपलेल्यांना दिलासा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व विद्याशाखांमधील ज्या विद्यार्थ्यांची सत्रपूर्तता पूर्ण झाली आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून या शैक्षणिक वर्षामध्ये (२०१८-२०१९) परीक्षेला बसण्यास परवानगी देण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आल ... Read More\nPune universityEducation Sectorपुणे विद्यापीठशिक्षण क्षेत्र\nमाजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमाजी न्यायमूर्ती बी. जी. काेळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील वाचकप्रेमी तरुणांनी पाचशे विविध सामाजिक विषयांवर���ल पुस्तकांचे वाटप केले. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258236:2012-10-28-17-06-03&catid=127:2009-08-06-07-25-02&Itemid=139", "date_download": "2018-10-16T19:40:53Z", "digest": "sha1:5B22Y2PGM6MY2BX5WINMLJ2P5YU6I472", "length": 25620, "nlines": 252, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "गुंतवणूकभान : शरदाचे चांदणे (?)", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> लेख >> गुंतवणूकभान : शरदाचे चांदणे (\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nगुंतवणूकभान : शरदाचे चांदणे (\nवसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nगेल्या सलग अकरा तिमाहीत रिझव्‍‌र्ह बँकेने जे अर्थपुरवठा आकुंचित करण्याचे धोरण राबविले ते आता तरी बदलायला हवे. ५ टक्क्यांच्याही खाली आलेले औद्योगिक उत्पादन अर्थव्यवस्थेला निश्चितच परवडणारे नाही..\nआज कोजागिरी पोर्णिमा. उद्या, मंगळवारी डी. सुब्बराव ‘ऋणनिती’ सादर करतील. तेव्हा दोन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. घसरत चाललेले औद्योगिक उत्पादन आणि दुसरी गोष्ट म्हणजे रुपयाची स्थिरता. जून - सप्टेंबर या तिमाहीत रुपयाचा डॉलर विनिमय दर ५२.८६ ते ५७.३५ एवढा होता. कुठल्याही राष्ट्राला आपले चलन स्थिर असणे विकासाच्या दृष्टीने चांगले असते. डिझेलच्या दरात महिन्याभरात दोन वेळा झालेली वाढ बघता महागाई वाढणे अपेक्षित आहे. उलट या इंधन दरवाढीचा परिणाम आणखी दोन ते तीन महिने असाच राहिल. तेव्हा सप्टेंबर महिन्यात महागाई दरात झालेली ७.८१% वाढ अपेक्षितच होती.\nअर्थशास्त्रातील एक संकल्पना म्हणजे दोन देशांपकी ज्या देशात महागाईचा दर जास्त, चढे व्याजदर अधिक त्या देशाचे चलनाचे मूल्य कमी व्हायला हवे. परंतु बेन बर्नान्के आणि मरिओ द्रागी यांच्या कृपेमुळे या काळात भारतीय रुपयाचे मूल्य वाढले. क्यूइ-३चा परिणाम ओसरायला लागला तसा रुपया पुन्हा घसरायला लागला. जसा रुपया घसरतो तसे देशांतर्गत इंधनाचे भाव वाढतात. महागाई वाढते. चालू खात्यावरची तूट वाढते. रुपयाची स्थिरता महत्वाची आहे. या दृष्टीने काह��� ठोस उपाययोजना पाहायला मिळेल.\nसध्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती खूप वेगळी आहे. रिझव्‍‌र्ह बँकेला ठेवींमध्ये वाढ १७% अपेक्षित होती. प्रत्यक्षत ८.१% वाढ झाली आही. तर कर्जे ४.३% वाढली. वाढीव व्याजदरामुळे अपेक्षेपेक्षा वाढ कमी झाली. २६ ऑक्टोबपर्यंत या महिन्यात बँकांनी सरासरी रु. ६८,२५४ कोटी रेपो दराने घेतले आहेत (LAF Borrowing). म्हणजे असावी तेवढी द्रवता अर्थव्यवस्थेत नाही. कारण हाच आकडा सप्टेंबरमध्ये रु. ४८,६७५ कोटी तर ऑगस्ट महिन्यात रु. ४६.७५६ कोटींचा होता. परंतु २५ ऑक्टोबर रोजी रु. १,००,००० कोटींचा आकडा पार केला होता. (कदाचित २६ तारखेचा Reporting Friday असल्यामुळे शक्यता आहे.) गेल्या शुक्रवारी सर्व बँकांनी मिळून २३% ऐवजी २८.५४% एसएलआर रोख्यांमध्ये गुंतवणूक केली होती. म्हणून एसएलआर कपात होणार नाही. १९ ऑक्टोबपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेने रु. ३,९६,७८५ कोटींचे रोखे या वर्षांत बाजारात विकले आहेत. यावर्षी रु. ५,७०,००० कोटींचे रोखे विकायचे ठरविले आहे. अर्थव्यवस्थेत पुरेशी द्रवता नसेल तर ही विक्रीला प्रतिसाद मिळणार नाही. हे रोखे रिझव्‍‌र्ह बँकेलाच खरेदी करावे लागतील या क्रियेला Divolve अशी संज्ञा वापरली जाते. बँकिंग वर्तुळात ज्या-ज्या वेळेस LAF Borrowing रु. १,००,००० कोटींचा टप्पा पार करते त्या-त्या वेळेस रोख राखीव प्रमाणात कपात अपेक्षित असते. परंतु हा काही नियम नव्हे, हा अंदाज आहे. म्हणून पाव ते अध्र्या टक्क्याची रोख राखीव प्रमाणात कपात अपेक्षित आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था एका संक्रमण अवस्थेतून जात आहे. अर्थव्यवस्थेसमोर घटलेले औद्योगिक उत्पादन, वाढती चालू खात्यातील तूट, परदेशी व्यापारातील तूट, वाढता चलनफुगवटा, अस्थिर रुपया ही प्रमुख आव्हाने आहेत. या सर्व समस्या एकमेकांशी निगडीत आहेत. औद्योगिक उत्पादनाला चालना व मर्यादित चलन फुगवटा या प्रश्नांना मंगळवारच्या ‘ऋणनिती’मध्ये उत्तरे अपेक्षित आहेत. गेल्या ११ तिमाहीत रिझव्‍‌र्ह बँकेने जे अर्थपुरवठा आकुंचित करण्याचे धोरण राबवले ते आता तरी बदलायला हवे. अर्थव्यवस्थेला ५ टक्क्यांच्याही खाली आलेले औद्योगिक उत्पादन निश्चितच परवडणारे नाही.\nसाधारण १९९६ ते २०१२ या १६ वषार्ंचा विचार केल्यास १९९६ ते २००० हा कमी व्याजदराचा आणि सामान्य औद्योगिक उत्पादनाचा कालखंड. २००० ते २००४ हा औद्योगिक विकासाचा दर घटलेला कालखंड. २००४ त�� २००८ हा स्वप्नवत औद्योगिक वाढ असलेला कमी व्याजदराचा कालखंड आणि २००८ नंतरचा काळजी करायला लावणारी महागाई आणि घटलेले औद्योगिक उत्पादनाचा कालावधी. तेव्हा आर्थिक आवर्तनानुसार, सध्याचा कालखंड हा औद्योगिक उत्पादन वाढीला लागण्याचा कालखंड ठरायला हवा. व्याजाचे दर कमी होण्याची आवश्यकता आणि पुरेसा वित्तपुरवठा या दोन चाकांवर विकासाची गाडी गव्हर्नर सुब्बराव हाकतील. कारण जर औद्योगिक उत्पादन ५% खाली घसरले तर देशात आर्थिक अराजकता निर्माण होईल. वाढत्या महागाई आणि कमी औद्योगिक उत्पादनांच्या चक्रव्यूहात देशाची अर्थव्यवस्था अडकेल. बँकांच्या अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढेल. तिथून बाहेर, अर्थव्यवस्था रुळावर येण्यास अनेक वष्रे लागतील. पण दरकपात आली तर बँकांनादेखील आपला दृष्टीकोन गुंतवणुकीकडून कर्ज वाढवण्याकडे असा बदलावा लागेल. याच गृहितकावर आधारित गेल्या सोमवारी आघाडीच्या बँकांमध्ये मोच्रेबांधणी करण्याचा सल्ला देण्यात आला व निश्चितच फायदेशीरही ठरला. जर कपात आली नाही तर हे भाव खाली जातील. ज्या बँकांचे शेअर शिफारस केलेल्या भावापासून सध्या वर असतील तेव्हा भाव आणखी वर जाण्याची वाट न पाहता नफा पदरात पडून घ्यावा.\nबाजार नेहमी अपेक्षेने वर किंवा खाली जात असतो. बाजार यापूर्वी वर गेला तो ‘क्यूई-थ्री’नंतर डॉलर भारतीय बाजारात येतील या अपेक्षेने. आता सध्या वर आहे तो प्रमुख व्याजदर कपात आणि रोख राखीव प्रमाणाच्या अपेक्षेने. जर दरकपात आली नाही तर बँका, वाहन, उद्योग, बांधकाम, पायाभूत सुविधा या शेअरचे भाव पडू शकतात. म्हणून आज नवीन खरेदीची शिफारस नाही. उद्या दरकपात आली तर एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, भारतीय स्टेट बँक खरेदी करावे. आदित्य बिर्ला नुव्हो हा सहा महिने ते वर्षभरासाठी रु. ८७५ - ९०० दरम्यान घ्यावा. त्याचे गुंतवणूक विश्लेषण येत्या सोमवारी.\nरिझर्व बँकेकडून अपेक्षित ‘ऋणनिती’ :\n० सीआरआर पाव टक्क्याने कमी होऊन ४.२५% तर रु. १६,००० कोटी बँकांना वापरायला मिळतील.\n० रेपोदर पाव टक्क्याने कपात होऊन ७.७५% होईल.\n० रिव्हर्स रेपो दर पाव टक्क्याने कमी होऊन ६.७५% होईल.\n० एसएलआर बदल संभवत नाही. तो २३% वर स्थिर असेल.\n(आकडे कोटीत) २०१२ २०१३\nकर्ज पुरवठा २,०७,५९० १,९७,५३०\nटक्केवारीत वाढ ५.३% ४.३%\nएकूण ठेवी ४,२१,४०० ५,०१,९५०\nटक्केवारीत वाढ ८.१% ८.५%\nठेव/कर्ज गुणोत्तर ७४.��०% ७५.०१%\n(स्त्रोत : सांख्यिकी विभाग, भारतीय रिझव्‍‌र्ह बँक बँकिंग)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/kavit-marathi-108032900016_1.html", "date_download": "2018-10-16T18:26:00Z", "digest": "sha1:R4Q7ITI3HCUZBYGY6STY4MPK3EIJGIC7", "length": 8606, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्वयंभू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतो उद्गारला, आत एकदम अंधार कसा\nहा अंधार अनेक वर्षांपासनूचा.\nतो म्हणाला, हे अनैसर्गिक आहे.\nया काळात कधी प्रकाश इथे उगवलाच नही\nखूप उगवला जागोजाग उगवला\nपण तरीही हा अंधार कायमच होता\nकारण हा अंधार म्हणजे\n9 ऑगस्ट 1942 ''ऑगस्ट क्रांती दिन''\nबोध कथा : स्वत:चा नाश\nबोधकथा : सद्‌गुणावर कर बसवावा\nबाप माझा विठ्ठल विठ्ठल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-administrative-committee-declare-drought-12867", "date_download": "2018-10-16T19:33:10Z", "digest": "sha1:37JKJ7JTJSJ5KNS5BIJMD5USJVEDVICB", "length": 15839, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Administrative committee for declare drought | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या ���ातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळ जाहीर करण्यासाठी जळगावात प्रशासकीय समिती\nदुष्काळ जाहीर करण्यासाठी जळगावात प्रशासकीय समिती\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nजळगाव : जिल्ह्यात दुष्काळाचे नेमके अहवाल, माहिती समोर येण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुके दुष्काळी स्थितीत प्रथमदर्शनी दिसत असून, यासंदर्भात अंतिम कार्यवाहीसाठी जिल्ह्यात प्रशासनाने समिती गठीत केली आहे.\nजळगाव : जिल्ह्यात दुष्काळाचे नेमके अहवाल, माहिती समोर येण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील १२ तालुके दुष्काळी स्थितीत प्रथमदर्शनी दिसत असून, यासंदर्भात अंतिम कार्यवाहीसाठी जिल्ह्यात प्रशासनाने समिती गठीत केली आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी याच महिन्यात अखेरीस कार्यवाही पूर्ण होईल, असे सांगितले. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात धरणगाव, पारोळा व एरंडोल वगळता इतर सर्व तालुक्‍यांमध्ये दुष्काळी स्थिती असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. तीन तालुके वगळता इतर सर्व तालुक्‍यांमध्ये ७५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. १२ तालुक्‍यांमधील आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्याची मागणीही यानिमित्ताने झाली आहे. परंतु या महिन्यातील आणेवारी दुष्काळासंबंधी महत्त्वाची असून, पीक कापणी अहवाल, भूगर्भातील पाण्याची स्थिती व इतर बाबी लक्षात घेऊन दुष्काळाची घोषणा होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाची समिती कार्यरत झाली आहे. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत.\nही समिती प्रत्येक तालुक्‍यात किमान पाच ठिकाणी पाहणी करणार आहे. त्यात पीकस्थिती, पाण्याची उपलब्धता, चारा आदींची माहिती घेतली जाईल. महसूल, कृषी विभागातील अधिकारी बांधावर जाऊन पाहणी करेल. ही पाहणीदेखील जिल्हा समितीला मार्गदर्शक ठरणार आहे.\nया समितीमध्ये भूजल सर्वेक्षण यंत्रणा, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील निवासी उपजिल्हा��िकारी यांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसलेल्या तालुक्‍यांमध्ये या महिन्यात काही बदल झालेले दिसले. दुष्काळी स्थितीत संबंधित तालुके आल्याचे स्पष्ट झाले, तर संबंधित तालुकेही दुष्काळाच्या छायेत आणून त्या तालुक्‍यांमध्ये उपाययोजना जाहीर केल्या जातील, अशी माहिती मिळाली.\nप्रशासन administrations मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis दुष्काळ पाऊस कृषी विभाग agriculture department जलसंपदा विभाग\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगा���ाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/evadach-na-by-sandip-khare.html", "date_download": "2018-10-16T19:08:12Z", "digest": "sha1:MNXNBYC4QICRGW55KYWQ3SUCBES56NOH", "length": 4326, "nlines": 54, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): एवढंच ना? - संदिप खरे.....Evadach Na by SAndip Khare", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\n[ आयुष्यावर बोलू काही च्या उत्तरार्धाची सुरुवात अनेकदा या कवितेने होते. ]\n एकटे जगू.. एवढंच ना\nआमचं हसं, आमचं रडं, घेऊन समोर एकटेच बघू,\n जन्माला अवघ्या या पुरलंय कोण\nश्वासाला श्वास, क्षणाला क्षण, दिवसाला दिवस जोडत जगू\nअंगणाला कुंपण होतंच कधी, घराला अंगण होतच कधी,\nघराचे भास , अंगणाचे भास, कुंपणाचे भासच भोगत जगू,\nआलात तर आलात, तुमचेच पाय, गेलात तर गेलात कुणाला काय\nस्वतःचं पाय, स्वतःचं वाट, स्वतःचं सोबत होऊन जगू\nमातीचं घर, मातीचं दार, मातीच घर, मातीच दार\nमातीचं घर, मातीचं दार, मातीच्या देहाला मातीचे वार\nमातीचं खरी, मातीचं बरी, मातीत माती मिसळत जगू\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/inspector-gaikwad-suspended-12713", "date_download": "2018-10-16T19:00:51Z", "digest": "sha1:ETOS4ZC6TBWIHG34JLL4TGHTQLPQWCUC", "length": 14517, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Inspector Gaikwad suspended निरीक्षक गायकवाड लाचप्रकरणी निलंबित | eSakal", "raw_content": "\nनिरीक्षक गायकवाड लाचप्रकरणी निलंबित\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nकोल्हापूर - इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाडला लाच प्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याचा सहकारी ठाण्यातील \"कलेक्‍टर' पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे यालाही आज बडतर्फ करण्यात आले. लाच प्रकरणात शिंदेही सहभागी होता म्हणून ही कारवाई केली. शिंदेप्रमाणेच गायकवाडवरही बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे.\nकोल्हापूर - इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव बाबूराव गायकवाडला लाच प्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याचा सहकारी ठाण्यातील \"कलेक्‍टर' पोलिस नाईक विष्णू रमेश शिंदे यालाही आज बडतर्फ करण्यात आले. लाच प्रकरणात शिंदेही सहभागी होता म्हणून ही कारवाई केली. शिंदेप्रमाणेच गायकवाडवरही बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे.\nनिरीक्षक गायकवाड व पोलिस नाईक शिंदे यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात लाच घेतल्याप्रकरणी 26 सप्टेंबरला गुन्हा दाखल झाला. त्याच दिवशी त्यांना अटक झाली. त्यांच्या या कृत्यामुळे पोलिस दलाची बदनामी झाली. विष्णू शिंदे हा भ्रष्टाचारी आहे, नैतिक अध:पतनाचे वर्तन असून त्याचे अवैध व्यावसायिकांशी संबंध आहेत. त्यामुळे नागरिकांत पोलिस दलाच्या कार्यपद्धतीबाबत संशय निर्माण झाला. अशा पोलिस कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे होते. त्यामुळेच निरीक्षक गायकवाडला विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी निलंबित केले तसेच पोलिस नाईक शिंदेला जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बडतर्फ केले.\nदरम्यान, शिवाजीनगर पोलि��� ठाण्यातील तत्कालीन व पोलिस मुख्यालयात नेमणूक असलेला पोलिस हवालदार कुमार भीमराव पवार याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधाखाली गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवून 2 वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास 3 महिने साधी कैद तसेच भारतीय दंडविधान संहिता कलम 201 प्रमाणे नोट गिळून पुरावा नष्ट केल्याबद्दल 1 वर्षाची सक्तमजुरी व 1 हजार रुपये दंड व दंड न दिल्यास 1 महिना साधी कैद अशी शिक्षा दिली. त्यालाही पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी आज बडतर्फ केले. जे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याविरुद्ध भविष्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई होईल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येण्याचे संकेत पोलिस अधीक्षकांनी दिले.\nनिलंबित, बडतर्फची प्रेस नोट...\nपोलिसांवर झालेल्या कारवाईला शक्‍यतो पोलिसांकडूनच प्रसिद्धी दिली जात नाही, यासाठी अधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा करावी लागते; मात्र निरीक्षक गायकवाड आणि पोलिस नाईक शिंदे यांच्यामुळे वृत्तपत्रांतून मोठ्या प्रमाणात पोलिस दलावर टीका झाली. त्यामुळे आज खुद्द पोलिसांनीच जिल्हा माहिती अधिकाऱ्यांमार्फत व स्वतः प्रेस नोट तयार करून गायकवाड आणि शिंदे, पवारवर कारवाई केल्याचे प्रसिद्धीस दिले.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत��महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-siddheshwar-sparrow-will-finally-finish-12151", "date_download": "2018-10-16T19:32:58Z", "digest": "sha1:EPG4E5XLTR64EG336FISNNTYUMPF7LXX", "length": 14597, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Siddheshwar' sparrow will finally finish | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘सिद्धेश्‍वर'ची चिमणी अखेर पाडणार\n‘सिद्धेश्‍वर'ची चिमणी अखेर पाडणार\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nसोलापूर : होटगी रस्त्यावरील विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या संरक्षणाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी हटविण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांना केली आहे.\nसोलापूर : होटगी रस्त्यावरील विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीच्या संरक्षणाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी हटविण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांना केली आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांनी या चिमणीबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. परंतु हे पत्र अद्यापपर्यंत मिळाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याने नव्याने उभारलेल्या चिमणीमुळे होटगी रस्त्यावरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यात अडथळा येत असल्याबाबतचा अहवाल एअरपोर्ट ॲथॉरिटीकडून शासनाला देण्यात आला होता.\nचिमणी हटविण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया हाती घेतल्यानंतर सुरवातीला राज्य शासनाने तीन महिन्यांची मुदत दिली. त्यानंतर कारखान्यातील कामगार युनियन व शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने मागील महिन्यात स्थगितीबाबत याचिका फेटाळून लावत कारवाईला परवानगी दिली आहे.\nसोलापूर साखर जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका महापालिका आयुक्त प्रशासन administrations विमानतळ airport उच्च न्यायालय high court\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रम���णात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18947", "date_download": "2018-10-16T18:59:18Z", "digest": "sha1:52RLJPIQH32GHJ4OWXAWXU4WPOL37UCM", "length": 3643, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगोत्सव water colors : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nR for ….. एक प्रयत्न \nबरेच दिवसानंतर एक चित्र काढता आले. खरे म्हणजे एक विषय डोक्यात खूप दिवस झाले थैमान घालत होता खूप लिहायचे होते पण मग वाटले एक दुसऱ्या माध्यमातून व्यक्त व्हाव. आपण सर्व जन हे जाणून घ्यालच यात शंका नसे.\nअजून बऱ्याच चित्रांना सुरवात केलीय पूर्ण होताच उपलोड करीन.\nआपला रविवार सुखद जावो \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lalbaugcha-raja-live-darshan/", "date_download": "2018-10-16T18:47:25Z", "digest": "sha1:G4CBS53V2TMC4UDZ7YKWGMJUXE3OQFUJ", "length": 8118, "nlines": 183, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Live: Lalbaugcha Raja Visarjan Sohala 2018 | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nLalbaugcha Raja: लालबागचा राजा लाइव्ह दर्शन\nमुंबईतील ‘लालबागचा राजा’ म्हणजे अनेक सेलिब्रिटींसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान गणेशोत्सवात ‘लालबागचा राजा’चे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर परदेशातूनही भाविक मुंबईमध्ये येत असतात. गेल्या चार वर्षांपासून ‘लालबागचा राजा’चे ऑनलाईन दर्शन घेण्याची सुविधा ‘लोकसत्ता ऑनलाईन’तर्फे जगभरातील भाविकांना देण्यात येत आहे. अनेक भाविकांनी या सुविधेचे कौतुक केले असून, यामुळे घरबसल्या आम्हाला आमच्या ‘राजा’चे कधीही दर्शन घेता येते, या स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदाही संपूर्ण गणेशोत्सवात दिवस-रात्र तुम्ही ‘लालबागचा राजा’चे ‘ऑनलाईन’ दर्शन घेऊ शकणार आहात. गणपती बाप्पा मोरया…\n– लोकसत्ता ऑनलाईन टीम\nपाहा: मुंबई, पुण्यासह राज्यातील गणपती विसर्जन मिरवणुकांमधील जल्लोष\nपुण्याच्या विसर्जन मिरवणुकीतील दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक\nपरेलच्या राजावर - नरेपार्क पुष्पवृष्टी\nलालबागच्या राजाची पहिली झलक\nहिरेजडित मुकुट शोभतो बरा..\nगणेश उत्सव २०१७: लाल\nगणेश उत्सव २०१७: परळचा\nगणेश उत्सव २०१७: गिरणगावचा\nगणेश उत्सव २०१७: रंगारी\nगणेश उत्सव २०१७: काळाचौकीचा\nगणेश उत्सव २०१७: चिंचपोकळीचा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/ekmake/", "date_download": "2018-10-16T18:50:28Z", "digest": "sha1:Q5IWYDOE2OGC7YN3QRQM2TJ6DSA44YOB", "length": 12608, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "एकमेक | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nडिसेंबर महिन्��ात तालमी झाल्या आणि ३१ डिसेंबर या मोहनकाकांच्या अत्यंत लाडक्या तारखेला नाटक ओपन झालं.\nमी एन. एस. डी.ची ऑफिशियल कागदपत्रं त्या दिवशी हॉस्टेलवरच विसरून मुंबईला परतलो.\nपक्यामामा : द डॉन\nवहिनी गेल्यावर मामानं आपल्या हिश्श्यातून वांगणीला छोटीशी जागा केली आणि तिथे राहायला गेला.\nकोमल नाटकाबिटकातली अजिबातच नव्हती.\nडॉक्टर, पोलीस, इसम वगैरे..\nतमाशात जशी एक ‘मावशी’ असते तसा या लोकांचा एक ‘कोऑर्डिनेटर’ असतो.\nकेमसे, प्रॉडक्शन मॅनेजर (भाग ३)\nमी आणि माझ्याबरोबरच्या काही सुज्ञ सहकलाकारांनी जनजागृतीचा निष्फळ प्रयत्न एकदा करून पाहिला.\nकेमसे, प्रॉडक्शन मॅनेजर भाग २\nकाही दिवसांतच केमसे दादरच्या एका हॉटेलमध्ये मला भेटले.\nवाईट सिनेमा कुणालाच बनवायचा नसतो.\nअभय सर (भाग ३)\nअभय सरांचा जन्म आणि बालपण कोकणातल्या एका छोटेखानी गावातलं.\nअभय सर (भाग २)\nराष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून मी अभिनयाचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण करून आलो होतो.\nजी वाट मला ठाऊकच नव्हती त्या वाटेवर अलगद बोट धरून चालायला शिकवणारा वाटाडय़ा झाला.\nमी ‘वादळवाट’ या मालिकेसाठी ‘जयसिंग राजपूत’च्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती.\nशशांक सोळंकी हा फक्त पैसे लावणारा किंवा जोखीम उचलणारा निर्माता नाही.\nअसाच एक माणूस : शशांक गणेश सोळंकी.\n२००० साली मी राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात दाखल झालो तेव्हा बज्जूभाई त्या संस्थेचे प्रमुख होते.\nकोलकात्याच्या प्रथितयश ‘नांदिकार नाटय़महोत्सवा’मध्ये ‘वाडा’चा प्रयोग होता\nविनय सर त्यानंतर काही दिवसांतच गुरूपासून मित्र झाले होते. पण मी आजही त्यांना ‘सर’च म्हणतो\nमला एक शब्द बोलायची संधी न देता पलीकडून नेहमीच्या खर्जात आदेश झाला होता.\nविशाल विजय माथुर (भाग ३)\nएअरपोर्टवरून टॅक्सी करून थेट विशालच्या घरी निघालो. त्याचं घर मुख्य शहरापासून किंचित लांब होतं.\nविशाल विजय माथुर (भाग २)\nसुरुवातीचं वर्ष त्याच्या नेहमीच्या हसतमुखपणात तसूभरही फरक झाला नव्हता.\nविशाललाही आम्हा देशी लोकांमध्ये मिसळताना सुरुवातीच्या काळात खूप त्रास झाला असावा\nमला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो.\nकल्पनाच्या या अतिभक्तिमुळे तिच्या घराबद्दल माझ्या विलक्षण कल्पना तयार झाल्या होत्या.\nजनार्दनकाकांचं घर म्हणजे देशोदेशीहून जम���लेल्या वस्तूंचा अजबखानाच होता\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2011/10/blog-post.html", "date_download": "2018-10-16T19:44:08Z", "digest": "sha1:KNOJ2OJ3AT6VSMMWWOMHS7AFIGM6MAP4", "length": 12000, "nlines": 115, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: दे दणका 'फोर्स' !", "raw_content": "\nइंटरवललाच मनाचा हिय्या करून बाहेर निघालो. (आईंग\nमल्टीप्लेक्स मध्ये तिकीट, लाह्या, आणि सटरफटर पेय याच्यावर खर्च केल्यावर मधेच बाहेर पडणे लय जीवावर येते. तसा कशामधूनही बाहेर पडायचे मला पहिल्यापासूनच वावडे आहे. अगदी चाळीस मार्कांचा पेपर लिहायचा असला तरी मी बाकी दीड-दोन तास कोऱ्या उत्तरपत्रिकेकडे बघत काढलेले दिवसपण आठवतात. त्यामुळे सजीत (माझा सदनिकामित्र) ने जेव्हा हा सोडून देण्याचा विचार माझ्या डोक्यात पेरला तेव्हा लय बोर झाले.\nआता मी इंटरवल पासून न बघण्यामागचे कारण सांगतो.. हा पिक्चर इतका वाईट मुळीच वाटला नव्हता. पण, सजीत ने तमिळमध्ये याचा मूळ सिनेमा 'काखा काखा' पहिला होता. या इसमाला म्यानर्स नाहीत, मला आधीच सांगितले की जेनेलिया मरते म्हणे. हिरॉईन मरते गझनी त्यासाठीच पाहिला नाही मी थेटरात. विश्वास नाही बसणार पण गझनी मी तीन वेळा पहिला नंतर.. पाहिला म्हंजे मला बळच दाखवण्यात आला. पळायची सोय नाही, दारे बंद. कान-डोळे बंद करायची सोय नाही, अवघडलेल्या स्थितीत आणि चार माणसांसमोर तसे करणे बरे नाही वाटत. हो, दोनदा पुणे-मुंबई-पुणे, आणि एकदा उटी-मैसूर प्रवासात बसमध्ये दाखवला त्या क्रूर कंडक्टरने.\nतर आम्ही बाहेर आलो, हह्ये पाऊस चा��ू. मग काय करायचे विचारले तर सजीत म्हणे, सूर्या-ज्योतिका (मूळ 'काखा काखा' मधली जोडी) समोर पिल्लू आहेत हे जेनेलिया आणि जॉन. ऐकून घेतले, आणि परत गेलो. पूर्ण पाहिला. आता हा पिक्चर का पाहावा आणि का पाहू नये.. ते..\nपिक्चर सुरु होतो गझनी स्टाईल ने. नार्कोटिक्स डीपार्टमेंटच्या ए.सी.पी. यशवर्धन (जॉन) ला एवढी उर्जा आणि चीड (सभ्य भाषेत 'माज') कुठून आलीये याचा पत्ता लागत नाही. दे दणादण एका मागून एक बापुड्या गुंडांना धोपाटतो. बापुडेच ते, कारण त्यांनी अस्सा काय गुन्हा केला हे सांगायच्या भानगडीत दिग्दर्शक पडत नाही. गोळीबार आणि एन्काउंटर तर अगदीच बालिश वाटतात.\nया मारामारीत ती झुळूक येते.. जेनेलिया.. आणि मग तिच्यासोबतचे काही प्रसंग चांगले जमून आलेत. जॉन 'अवाढव्य' आहे. आणि तो या सिनेमाचा सेलिंग फॅक्टर नक्कीच आहे. काही संवाद खरच हसवतात. बरीचशी इतर पात्र मराठी आहेत. जेनेलिया चे पात्र मराठी आहे. हो, तसे उघड-उघड नाही दाखवले, पण या जोडीचे लग्न मराठी इश्टाईल ने होते. (या लग्नाच्या सीनवर वाद झालं म्हणे, भटजीने खरे खरे लग्न लावले अशी हवा आहे).\nसिनेमाचा दिग्दर्शक- निशिकांत कामत ला आपण ओळखतो ते 'मुंबई मेरी जान' आणि 'डोम्बिवली फास्ट' साठी. खरेतर मला 'मुंबई मेरी जान' 'डोम्बिवली फास्ट' पेक्षा खुपच उजवा वाटतो. हे सिनेमे पाहिल्यानंतर मला जेव्हा समजले, की हाच तो 'सातच्या आत घरात' मधला बदक, तेव्हा विश्वास बसला नाही. नंतर मी '४०४:एरर नॉट फाउंड' अशा विचित्र नावाच्या ठीकठाक सिनेमात याला पाहिले. 'मुंबई मेरी जान' ज्यांनी पाहिलाय, त्यांना 'फोर्स' कडून अपेक्षापूर्तीची जाणीव नाही येणार.\nआता विलन, डाकू, खलनायक, अँटॅगनिस्ट, हीरोचा नेमेसिस विषयी..\nकेवळ अफलातून. विद्युत जमवाल अशा इलेक्ट्रीफायिंग नावाच्या पोराने साकारलाय 'विष्णू'. ए.सी.पी. यशवर्धन चा माज कम्प्लीट उतरवणारा.\n\"मेरा काम था ड्रग्स बेचना, तेरी ड्युटी थी मुझे रोकना. तेरा काम था अण्णा को पकडना, मेरा काम था उसे कैसेभी जेल से निकालना.. बट देन यू डीसायडेड टू प्ले गॉड\" अशा आशयाचा एक खतरनाक डायलॉग टाकून हिरोला गप्प करणारा खलनायक चांगला जमलाय. हसू नका, पण मला 'डार्क नाईट' च्या जोकर पेक्षा भयानक वाटला हा.\nआणि कौतुक आणखी एका गोष्टीचे की याने त्याचे स्टंटसीन असेकाही केलेत, की तोंडात बोटे घालावीत. ही युट्युब ची लिंक पहा.. सर्व मीडिया समोर त्याने प्रत्यक्ष केलेत..केबल्स न वापरता.. मानलं याला.\nस्टोरी लय ट्रॅजिक आहे, गझनी सारखी.. नाहीतर कुणी सांगावं..आणखी एकदा बघितला असता..\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nजलते है जिसके लिये\nद बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२\nद बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/ncp/", "date_download": "2018-10-16T20:05:34Z", "digest": "sha1:OY5YSZSXTVDXRQU524OA3HPZKFRQ2QY4", "length": 28519, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest NCP News in Marathi | NCP Live Updates in Marathi | राष्ट्रवादी काँग्रेस बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' प��ार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानं�� सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nभाजपा कार्यालयावर राष्ट्रवादीने केले ‘गाजर फेक’ आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकेंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारविरोधात एल्गार मोर्चाची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी थेट मुंबईतील भाजपा कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. ... Read More\nभाजप-सेना सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रवादी काँग्रेसचा २० आॅक्टोबर रोजी निषेध मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभय्या गावंडे यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ... Read More\nपुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा : पाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nशहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे-कलशा घेवून महापालिकेत आले. ... Read More\nPunePune Municipal CorporationBJPShiv SenaMNSNCPcongressWaterपुणेपुणे महानगरपालिकाभाजपाशिवसेनामनसेराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसपाणी\nनागपुरात चूल पेटवून राष्ट्रवादीने केले आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना केरोसिन वाटप न झाल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सोमवारी आंदोलन करण्यात आले. अन्न पुरवठा कार्यालयात चक्क चूल पेटवून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष अनिल ... Read More\nइस्लामपूर ये��े युवक राष्ट्रवादीचा हल्लाबोल : वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ ... Read More\nराष्ट्रवादीचे माजी खासदार दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रवादीचे माजी खा. गणेश दुधगावकर यांना जमीन फसवणूक प्रकरणात आज सकाळी अटक करण्यात आली. ... Read More\nउस्मानाबादेत राष्ट्रवादीने अडविला पालकमंत्री खोतकरांचा ताफा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपारगाव (उस्मानाबाद ) : उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना सोयाबीन पीक अनुदान मिळावे या मागणीसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या ... ... Read More\nagitationArjun KhotkarNCPआंदोलनअर्जुन खोतकरराष्ट्रवादी काँग्रेस\nराष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, लोकसभा 2019 साठी ठेवला 'हा' फॉर्म्युला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोकसभा 2014 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 26 जागांवर तर राष्ट्रवादीने 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी, राष्ट्रवादीला 4 जागांवर तर काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळाला. ... Read More\nNCPcongressSharad PawarRahul GandhiJayant Patilराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसशरद पवारराहुल गांधीजयंत पाटील\nसंघटन मजबुतीसाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nखोटारड्या गोष्टींचा प्रचार करून भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळविली. मात्र त्यांचा हा डाव जनतेने ओळखला आहे. अशात सामान्य जनतेला याशी अवगत करण्याची वेळ आली आहे. ... Read More\nNCPprafull patelराष्ट्रवादी काँग्रेसप्रफुल्ल पटेल\nभजे, इमरती आणि निवडणूक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nप्रासंगिक : औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर संख्याबळ ११ वरून ३ वर घसरले. ही जबाबदारी त्यावेळी सुरेश धस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी विर ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/pmc-care-app-not-working-properly-124760", "date_download": "2018-10-16T18:56:32Z", "digest": "sha1:FDBFLBBR5INT2BUTCV5JCXYJD6N4UNOU", "length": 9595, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "The 'PMC Care' app is not working properly 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही | eSakal", "raw_content": "\n'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्यरत नाही\nमंगळवार, 19 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : पुणे महानगरपालिकेचे 'पीएमसी केअर' अॅप योग्यरितीने कार्य करीत नाही. स्मार्ट सिटी तक्रार विभाग बनावट आहे. समस्येचे निराकरण न प्रकरण बंद करत आहेत.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2012/07/blog-post_14.html", "date_download": "2018-10-16T18:28:22Z", "digest": "sha1:ZJSVKE5FYEAJDIPNECDXDHLLGEIPGO2C", "length": 13028, "nlines": 147, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: संस्मरणीय जून - २", "raw_content": "\nसंस्मरणीय जून - २\nसंस्मरणीय जून - १ वरून पुढे.\nअगदी अवचीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात गेलो इथे शनिवारी. सोबत ३ उझबेक, एक इरिट्रिया (पूर्व आफ्रिका, इथिओपिया च्या जवळ) ची मुलगी, आणि प्रवीण.\nआम्हाला वासरात लंगडी गाय रशियन माहित असल्याने त्यांच्या सोबत एका कार्यक्रमाचे आमंत्रण होते तिथल्या एका शाळेत. यांचे अनुभव ऐकणे, हास्यविनोद, घोड्यावरची रपेट, माथेरानचा धो धो पाउस यात हा प्रवास मस्त झाला.\nहेमचंद्रांचे लग्न होते इथे जूनच्या तिसऱ्या आठवड्यात. पुणे भुसावळ हा जवळपास ५०० किमी चा प्रवास आम्ही (सुमित, निखिल, मुस्तफा, कुणाल) स्लीपर बसने केला. येता-जाता दोन्ही वेळी रात्रीचा प्रवास, मोठी बेड आणि बसही आरामदायक असल्याने गप्पाष्टकांना उधान. बेन्डीचे लग्न पण सुंदर झाले. लग्नावारून येवून लगेच माझ्या क्यामेर्यातल्या फोटो आणि विडीओचे संकलन करून मी एक छानशी क्लिप बनवून सगळ्या मित्रांना शेयर केली.\nलग्नात बेन्डीला नाव घ्यायला सांगितले तर गडी लगेच तयार झाला. म्हंजे नक्कीच तयारी करून आला असेल या समजुतीने आम्ही कान टवकारले तर बेंडीने हे नाव घेतले-\n\"वाटीत वाटी स्टील ची वाटी\nवाटीत वाटी स्टील ची वाटी,\nअर्चनाचे नाव घेतो धरून तिची अंगठी\"\nजमलं नाही जमलं नाही म्हणून लगेच लोकांनी वहिनीकडे मोर्चा वळवला.\n\"हळद लावते किंचित, कुंकू लावते ठसठशीत,\n\"याला म्हणतात नाव, नाहीतर आपले बघा भांड्यांचे दुकान म्हणे स्टीलची वाटी.\" - इति सुमित.\nआजीला परत घ्यायला गेलो (मागच्या पेट्रोलच्या पोस्ट मध्ये दुसऱ्या दिवशी सोडायला गेलो होतो). जूनचा चवथा आठवडा. बदगी हे पिंपरी पेंढार पासून साधारण १५ कि.मी. वर आळेफाटापासून २५ कि.मी. वर असलेले दुर्गम खेडे. तिथे पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात काटेदार लोखंडी पट्टा घालतात. कारण-वाघाने धरू नये म्हणून.\nमाझी मावशी राहते तिथे. आणि आजीचे माहेरही हेच. तिथे मुक्कामी एस. टी. जाते. १-२ वर्षापूर्वी एकपदरी डांबरी मार्ग बांधला तिकडे जाणारा. मस्तच जागा आहे.. गावाला शहराची अवकळा नाही आली अजून.\nमला इथे गाडी चालवायला लय म्हंजे लय आवडते. वळणावळणाचे रस्ते आणि सभोवताली शेते आणि डोंगर. सोबत आजी असली तर \"ते आम्ही तिथे घळीत पाणी प्यायला जायचो, तिथे मला वाघ दिसला होता, कोण कुठला म्हातारबा तिकडं पडून गेला, माझी नणंद, भावजय अमकी तमकी तिथे राहायची, ते मळाबाईचे देऊळ, तो चा��णबाबा-त्याच्यापुढे प्रसाद म्हणून तंबाकू ठेवतात\" असले किस्से सांगत प्रवास घडतो. यावेळी सोबतीला रिमझिम पाऊसही होता.\nटिंग्याचे शूटिंग याच परिसरात झालंय.\nअसा होता माझा फुल पॅक्ड जून. मजा केली एकंदर\nLabels: बदगी, माथेरान, रशियन.\nकारण-वाघाने धरू नये म्हणून\nमस्त प्रवास झालेला दिसतोय. फोटो एकदम जबराट\nतुमच्या युक्तीवादावरून बिरबलाची ती गोष्ट आठवली - बादशाहाच्या सर्वात श्रेष्ठ फूल कोणते या प्रश्नाला बिरबल 'कापसाचे' हे उत्तर देतो. कारण का तर ते सर्व मानवजातीची कापडाची (त्या काळी तरी, रेशीम सोडून, पण रेशीम काही बहुजनांचे वस्त्र नव्हते) गरज भागवते.\nलॉजिक बळकट असले तरी आजतागायत कुणा प्रियकराने त्याच्या मैत्रिणीसाठी कपाशीची बोंडे आणलेली ऐकिवात नाही. 'श्रेष्ठ' आणि 'सुंदर' यात घोळ झालेला दिसतोय.\nउद्या बेन्डीने बायकोला वाढदिवसाला सत्ते पे सत्ता च्या अमिताभने हेमा मालिनीला आणला तसा कलिंगड देवू नये म्हणून त्यांना वेळीच आवरा. :D\nमाथेरान काही शेवटचे डेस्टिनेशन नाही, त्यामुळे वाट पहा. :)\nरोज रोज च्या आयुष्यात हे प्रवास थोडे चैतन्य आणतात खरे. पण कधीकधी उलट होते. म्हणजे जिथे गेलोय तिथे मन भरले नाही तर काहीतरी मागे ठेवून आल्यासारखे वाटते. हे मला नेहमीच जाणवायचे, कधी एक दोघांना सांगून पण पाहिले. \"ह्या असं कुठं असते का, सुट्टी नेहमीच रिचार्ज करते\" वगैरे सूर असायचा. पण हा खालचा लेख वाचनात आला तेव्हा एकदम Rumpelstiltskin effect जाणवला. http://www.inc.com/jessica-stillman/case-against-taking-a-vacation.html\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nसंस्मरणीय जून - २\nसंस्मरणीय जून - १\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/874-poltecnik-antim-satrat-uttirn-jhalelya.html", "date_download": "2018-10-16T19:23:55Z", "digest": "sha1:5EK7OOCU3VWKGUVG2Q2NNPVCC66UVTNT", "length": 13312, "nlines": 116, "source_domain": "chandamirror.com", "title": "पाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक ��ोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nपाँलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्राच्या निकाल जाहीर होताच यात उत्तीर्ण झालेल्या भावी अभियांत्रिकांना पुढील अभियांत्रिकी शिक्षणासाठी टी.सी. व मार्कशीट चि अत्यंत आवश्यक्यता आहे. परंतु शासन व महाविध्यालयाच्या भोंगळ कारभाळामुळे शिष्यवृत्तीचे कारण समोर करून या विध्यार्थ्यांच्या टी.सी. व मार्क लिस्ट अडकवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जर येत्या १५ दिवसात या विध्यार्थ्यांना टी.सी. व मार्कशीट देण्यात आले नाही तर शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सरकार व शैक्षणिक संस्थाच्या विरोधात विधार्थांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा देण्यात आला आहे.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्श���े\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « धारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\tहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी. »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/ovarian-cysts-116101400014_1.html", "date_download": "2018-10-16T19:37:14Z", "digest": "sha1:JFDDK6CAT4BP6BPQNA5HBUCEDGJFXCEF", "length": 12739, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार\nबर्‍याच महिलांना ओवरीमध्ये सिस्‍ट असत ज्यामुळे त्यांना वेदना आणि असहजता जाणवते. तसेच मासिक धर्मात देखील उशीर होतो. ही समस्या अस्थायी नसते बलकी बर्‍याच वेळापर्यंत याचा त्रास जाणवतो.\nपण आम्ही यासाठी काही घरगुती कारगर उपाय सांगत आहोत जे केल्याने ओवरीतील सिस्‍टपासून तुम्हाला सुटकारा मिळू शकतो. हे उपाय खाली प्रमाणे आहे :\n1. कॅस्‍टर ऑयल पॅक - ह्या तेलामुळे रक्ताचा संचार चांगल्या प्रकारे होतो आणि सिस्‍टला गळण्यात मदत करतो. तुम्ही एका कॉटन कपड्याला तेलात भिजवून त्याला सिस्‍ट असणार्‍या जागेवर ठेवा नक्की आराम मिळेल.\n2. हीटिंग पॅड - स्त्रिया नेहमी हीटिंग पॅडचे वापर करण्यास स्वत:चा बचाव करतात. पण जर ओवरीत सिस्ट असेल तर हीटिंग पॅड कमालीचा\nअसर दाखवतो. याने स्नायू रिलॅक्स होतात आणि दुखणे कमी होते.\n3. ऍपल साइडर वेनिगर - यात एल्‍काइन असत जे दुखण्यापासून तुमचा बचाव करतो. तसेच यात पोटॅशियमची मात्रा जास्त असते जी सिस्‍टला संकुचित करते. तुम्ही याचा वापर जेवणात देखील करू शकता.\n4. चुकंदर (बीटरूट) - चुकंदरमध्ये बीटासायनिन असत जे दुखण्यात आराम देतो. तसेच यात एल्‍काइन एजेंटपण असत जे सिस्‍टमध्ये फार प्रभावी असतो.\n5. कॅमोमाइल चहा - जर तुम्ही एक कप कॅमोमाइल चहाचे सेवन कराल तर तुमच्या ओवरीत होणार्‍या सिस्‍टच्या वेदनांस आराम मिळतो. हा फार प्राचीन उपचार आहे. याचे कुठलेही साइड इफेक्टपण होत नाही.\n6. शरीराला मूव्ह करा - जर तुमच्या ओवरीत सिस्‍ट असेल तर रोज व्यायाम किंवा योगा करा. याने तुमच्या दुखण्यात आराम मिळेल आणि वॉर्मअप केल्याने तुम्हाला दीर्घकाळापर्यंत आराम मिळेल.\n7. पर्याप्त म��त्रेत पाण्याचे सेवन करावे - ओवरीत सिस्‍ट असेल तर पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करावे. याने शरीरातील विषाक्‍तता बाहेर निघून जाते आणि आराम मिळतो. दिवसातून कमीत कमी 8 ग्लास पाणी जरूर प्या.\n8. हर्ब्‍सची मदत घ्‍या - बर्‍याच महिलांना ही समस्या हारमोन्‍सच्या असंतुलनामुळे होते. अशात हर्ब्‍स फारच सहायक असतात. अलसी, तीळ इत्यादीचे सेवन लाभकारी असतात आणि हे सिस्टचा खात्मा करण्यास मदत करतात. तसेच नवीन सिस्‍टला बनू देत नाही.\nडास, माशा दूर होतात बहुउपयोगी विक्स वेपोरबने\nडिलेव्हरीच्या तीन महिन्यापर्यंत आयरन-कॅल्शियम सप्लिमेंटची गरज\nशंख वाजवणे आरोग्यासाठी लाभदायक\nशहाळ्याचे फायदे जाणून घ्या …\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-10-16T18:13:09Z", "digest": "sha1:KTPNNJP372BNCDZSLGEC4FHMQOAAU26F", "length": 4027, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धर्मपुत्र (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९६१ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९६१ मधील चित्रपट\nयश चोप्रा दिग्दर्शित चित्रपट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०११ रोजी ०५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bappa-morya-re-2017/bappa-videos-bappa-morya-re-2017/jewellery-for-bappa-268001.html", "date_download": "2018-10-16T18:41:02Z", "digest": "sha1:BUL6NTDTLOM2TZJLNKSBPNT3RNTQFGQ2", "length": 13646, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाप्पासाठी स्वस्त आणि मस्त दागिने", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nबाप्पासाठी स्वस्त आणि मस्त दागिने\nबाप्पासाठी स्वस्त आणि मस्त दागिने\nबाप्पा मोरया रे - 2017\nकपूर कुटुंबियांनी दिला बाप्पाला निरोप\nबाप्पाला निरोप द्यायला लोटला जनसागर\nपुण्याच्या 'या' गणेश मंडळाने साकारला डीजेमुक्तीचा देखावा\nभक्तांना पावणारा गुपचुप गणपती\nपुण्याचा प्रसिद्ध गुंडाचा गणपती\nकोल्हापूरच्या गणेशोत्सवात अवतरलं विमान\nव्यासरत्न डॉ. सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत बुद्धी आणि सिद्धीचं महत्त्व\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे करत आहे गणपतीचं वर्णन\nरोबो करतो बाप्पाची आरती\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : शिवसम्राट मिजगर, मालाड\nव्हाॅट्सअॅप बाप्पा : आशिष गोलतकर, दादर\nशिवडीच्या राजाचा नदी संवर्धनाचा देखावा\nगणपती विसर्जनासाठी 'अमोनियम सल्फेट'चा वापर\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणेशाच्या दंतकथांचे अर्थ\nव्यासरत्न सच्चिदानंद शेवडे सांगत आहेत गणपतीला का म्हणतात 'एकदंत'\nअकोल्याचा प्रसिद��ध बारभाई गणपती\nजीएसबी गणपतीचं झालं विसर्जन\nगणेशोत्सवात केलं मैदानी खेळांचं आयोजन\n'ओम ईश गणाधीश स्वामी'\nऔरंगाबादच्या इमारतीला गणेशोत्सवात भरपूर मागणी\nसोनाळी गावचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nटेक्नोलाॅजी, ऑटो अँड टेक\nतुमच्या मोबाईलमध्ये गुगलचे अॅप खरे आहे ना\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/what-next-to-rane-bjp-entry-270772.html", "date_download": "2018-10-16T19:35:30Z", "digest": "sha1:ZWAF4LJJH4PPB6E6Z4OJQFKII3YBSV6O", "length": 19156, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फ���शन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nराणेंबाबत भाजपचं सध्यातरी 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण \nनारायण राणे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा फेरा अजूनही सुटलेला दिसत नाही. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपनं अजूनही स्पष्ट संकेत दिले नसल्याने राणे यांच नक्की काय होणार याबाबत प्रशचिन्ह कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणेंबाबत भाजपने सध्यातरी वेट अॅन्ड वॉच अशीच काहिशी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.\nमुंबई, नवीदिल्ली, 26 सप्टेंबर : नारायण राणे दिल्लीत जाऊन अमित शहांना भेटून आले तरी त्यांच्या भाजप प्रवेशाचा फेरा अजूनही सुटलेला दिसत नाही. राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपनं अजूनही स्पष्ट संकेत दिले नसल्याने राणे यांच नक्की काय होणार याबाबत प्रशचिन्ह कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राणेंबाबत भाजपने सध्यातरी वेट अॅन्ड वॉच अशीच काहिशी भूमिका घेतल्याचं बोललं जातंय.\nनारायण राणेंनी काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिवशीच प्रस्तावित सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन निमंत्रणाचं निमित्त काढून दिल्ली गाठली तिथं आधी दानवे, चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. त्यानंतर दानवे आणि चंद्रकांत पाटील राणेंना घेऊन अमित शहांच्या निवासस्थानी गेले. पण हिशेबाला पक्के गुजराती असलेल्या अमित शहांनी राणेंना भेटण्याची अजिबात घाई केली नाही. राणेंना तास -दीडतास ताटकळत ठेवल्यानंतरच ते घरी गेले. पण या भेटीतही राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कुठलीच ठोस चर्चा झाली नसल्याचं बोललं जातंय. साधारण 20-25 मिनिटे ही बैठक चालली. त्यानंतर राणे आणि अमित शहा हे दोघेही माध्यमांशी काहीच न बोलता मुंबईला रवाना झाले. तर दानवे आणि चंद्रकांत पाटलांनी एका सुरात सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज उद्घाटनाच्या निमंत्रणाचं कारण कॅमेरासमोर बोलताना ठोकून दिलं. बरं हे कारण खरं मानावं तर त्याचीही कुठलीच तारीख अमित शहांनी नारायण राणेंना दिलेली नाही. थोडक्यात कायतर भाजप राणेंना पक्षात घेण्याबाबत स्वतःहून कुठलीच उत्सुकता दाखवत नाहीये. कारण तसं केलं तर राणेंच्या अटी शर्ती मान्य कराव्या लागतील, हे त्यांना पक्कं माहिती आहे. म्हणूनच राणेंना पक्षात घ्यायचेच झालेतर त्यांनी भाजपच्या अटीशर्तींवर यावं, असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो.\nबरं मुंबईत आल्यानंतरही अमित शहांनी राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत कोणतंही विधान केलं नाही. नाही म्हणायला ते संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना भेटले पण भय्याजी जोशींनीही राणेंना पक्षात घ्यायचं की नाही सर्वस्वी भाजपचा प्रश्न आहे. पण आमची संघटना ही शिस्त पाळणारी आहे. हे सांगायलाही ते विसरले नाहीत. याचाच अर्थ असा की नारायण राणेंना भाजपात यायचेच असेल तर त्यांनाही संघाची शिस्तही पाळावीच लागेल. पण राणेंच्या राजकारणाचा आजवरचा खाक्या पाहिला तर त्यांना स्वतःला संघाच्या शिस्तीत बसवून घेणं नक्कीच जड जाणार यात शंका नाही कारण काँग्रेसमध्ये 12 वर्षे काढूनही ते तिथल्या राजकीय संस्कृतीशी एकरूप होऊ शकलेले नाहीत. बरं हे कमी काय म्हणून राणेंच्या दोन्ही मुलांचं काय करायचं, हा देखील भाजपसमोरचा मोठा यक्ष प्रश्न आहे. कदाचित म्हणूनच राणेंच्या पक्ष प्रवेशाबाबत भाजपनेही काँग्रेस प्रमाणेच 'थंडा करके खाओ' ही राजनिती अवलंबली असल���याचं बोललं जातंय.\nभाजपने समजा राणेंबाबत पुढचे काही दिवस हे असंच 'वेट अॅन्ड वॉच'चं धोरण अवलंबलं तर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. अशातच राणेंनी पुढच्या राजकीय वाटचालीचा निर्णय हा दसऱ्याआधीच जाहीर करणार असल्याचं यापूर्वीच जाहीर करून टाकलंय. त्यामुळे भाजप प्रवेशाचं नक्की होण्याआधीच काँग्रेस सोडून मोकळे झालेले राणे दसऱ्याला नेमकी काय भूमिका जाहीर करणार हा खरंतर मोठा प्रश्नच आहे.\nदरम्यान, भाजपातील खात्रीलायक सूत्रांनुसार मुख्यमंत्री राणेंना पक्षात घेण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत तर चंद्रकांत पाटील आणि नितीन गडकरी राणेंसाठी अनुकूल आहेत. पण आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन कोकणात शिवसेनेला काटशह देण्यासाठी मोदी-शहा ही जोडगोळी ऐनवेळी राणेंना भाजप प्रवेशाचा हिरवा कंदील दाखवूही शकते. पण तोपर्यंत नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते नेमकं काय करणार, हाच खरा प्रश्न आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-maratisuccess-story-drshrikant-gavandevasmatdisthingoli-12527", "date_download": "2018-10-16T19:29:49Z", "digest": "sha1:B7OQSKT3AB3RKMMW424OJ6UYLMWBRP3L", "length": 25736, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marati,success story of Dr.Shrikant Gavande,Vasmat,Dist.Hingoli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रयोगशील फूलशेतीतून प���रगतीकडे वाटचाल\nप्रयोगशील फूलशेतीतून प्रगतीकडे वाटचाल\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nडाॅ. श्रीकांत गावंडे हे वसमत येथील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक. शेतीच्या अावडीतून त्यांनी दीड एकर शेतीमध्ये विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील मागणी लक्षात घेऊन सेंद्रिय पद्धतीवर भर देत झेंडू, गुलाबाची लागवड केली. त्यामुळे चांगला दर मिळू लागला. स्वतःच्या फुलशेतीबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांची शेतीही प्रयोगशील करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू अाहे.\nडाॅ. श्रीकांत गावंडे हे वसमत येथील महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक. शेतीच्या अावडीतून त्यांनी दीड एकर शेतीमध्ये विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील मागणी लक्षात घेऊन सेंद्रिय पद्धतीवर भर देत झेंडू, गुलाबाची लागवड केली. त्यामुळे चांगला दर मिळू लागला. स्वतःच्या फुलशेतीबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांची शेतीही प्रयोगशील करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू अाहे.\nहिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील डाॅ. श्रीकांत गावंडे यांनी पळसगाव (ता. वसमत) शिवारातील दीड एकर शेतीमध्ये फुलशेतीचे विविध प्रयोग सुरू केले आहेत. विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील मागणी लक्षात घेऊन वर्षभर दर्जेदार झेंडू फुलांचे उत्पादन घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. डाॅ. श्रीकांत गावंडे यांची मूळ गावी पोटी (ता. मंगळूर पीर, जि. वाशीम) येथे ४० एकर शेती आहे. त्यांचे वडील सुधारकरराव गावंडे यांनी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी म्हणून शासकीय सेवेत नोकरी केली. अाता ते निवृत्त झाले आहेत. आई अलका गावंडे गृहिणी आहेत. डाॅ. गावंडे २०११ पासून वसमत (जि. हिंगोली) येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी प्रा. दीपाली गावंडे या पातूर (जि. अकोला) येथील महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागात कार्यरत आहेत.\nडाॅ. गावंडे यांच्या वडिलांना शेतीची आवड आहे; परंतु शासकीय सेवेत असल्यामुळे त्यांची विविध ठिकाणी बदली होत गेली, त्यामुळे त्यांना शेती करता आली नाही. वडिलांची शेती करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी डाॅ. श्रीकांत गावंडे यांनी २०१३ मध्ये वसमतजवळ असलेल्या पळसगाव शिवारात दीड एकर शेतजमीन खरेदी केली. सुरवातीच्या काळात पाण्याची व्यवस्था नसल्याम��ळे त्यांनी शेजारील शेतकऱ्यांकडून पाणी विकत घेऊन झेंडू फुलांची लागवड केली. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी कूपनलिका घेतली. गेल्या चार वर्षांपासून ते झेंडू फुलांचे उत्पादन घेत आहेत. जून, आॅक्टोबर अाणि फेब्रुवारीमध्ये झेंडू लागवड केली जाते. डाॅ. गावंडे दर रविवारी, तसेच सुटीच्या दिवशी पूर्णवेळ शेतावर असतात. त्यांच्या पत्नी दीपाली यासुद्धा रविवार तसेच सुटीच्या दिवशी पातूर येथून शेतावर येतात.\nडाॅ. श्रीकांत गावंडे यांनी यंदा उन्हाळ्यात पुणे येथून गुलाबाची रोपे आणली. सोबत अॅस्परॅगस स्पिंजरीची (२ हजार रोपे) रोपे आणल्यानंतर त्यांचे चांगले संगोपन केले. रोपे उन्हाळ्यात आणल्यामुळे स्वस्त दरात उपलब्ध झाली. परिणामी लागवड खर्च कमी झाला. यंदा जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्यानंतर लागवड केली. सप्टेंबर महिन्यापासून फुले निघण्यास सुरवात झाली. सध्या प्रतिदिन सरासरी ८ किलो फुले मिळतात. नांदेड येथील मार्केटमध्ये प्रतिकिलो ८० रुपये दराने फुलांची विक्री केली जाते. एका महिन्यानंतर २० किलो फुलांचे उत्पादन अपेक्षित आहे.\nपुष्पगुच्छ बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या अॅस्परॅगसची, तसेच बांधावर रातराणीच्या ८०० रोपांची लागवड केली असून, ते दोन महिन्यांत विक्रीसाठी येणे अपेक्षित आहे. डेलिया सारख्या शोभिवंत फुलांची लागवडदेखील ते करत असतात.\nगुलाब आणि झेंडू आंतरपीक\nडॉ. गावंडे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने फुलशेती करण्यावर भर देतात. आजवर झेंडूची सलग पद्धतीने लागवड केली जायची, परंतु यंदा त्यांनी गुलाबामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतले आहे. जमीन तयार करून जुलै महिन्यामध्ये गुलाबाची आठ फुटांवर लागवड केली. गुलाबाच्या दोन ओळींमध्ये चार फुटांवर झेंडूची लागवड केली. झेंडूच्या दोन झाडांमधील अंतर एक फूट ठेवले आहे. सरळ रेषेत लागवड केल्यामुळे झाडांची संख्या जास्त बसली, तण नियंत्रण करणे सोपे झाले, हवा खेळती राहत असल्यामुळे झाडांची चांगली नैसर्गिक वाढ झाली. त्यामुळे फुलांची संख्या तसेच आकारात वाढ झाली. लाल, पिवळा, नारंगी रंगाच्या झेंडूची त्यांनी लागवड केली आहे.\nगुलाबामध्ये झेंडूचे आंतरपीक घेतल्यामुळे सूत्रकृमींचे नियंत्रण होते. रोग अाणि किडींच्या नियंत्रणासाठी वनस्पतींच्या अर्काची फवारणी ते करतात. झाडांची वाढ योग्य राहण्यासाठी रासायनिक खते वापरण्यापेक्षा दहा दिवसांतून एकदा २०० लिटर जीवामृत गाळून ठिबक सिंचन संचाद्वारे दिले जाते. वर्षातून दोनवेळा बायोडायनॅमिक्स पद्धतीने तयार केलेल्या खतांचा वापर केला जातो. पिकाच्या गरजेनुसार ठिबक सिंचन संचाद्वारे सकाळी किंवा सायंकाळी पाणी दिले जाते.\nविविध ठिकाणच्या बाजारपेठांत विक्री\nझेंडू तसेच अन्य फुलांचा तोडा सकाळी ६ ते ९ किंवा सायंकाळी ३ ते ६ या वेळेत केला जातो. त्यासाठी मजुरांची मदत घेतली जाते. क्रेटमध्ये तसेच पोत्यांमध्ये पॅकिंग करून नांदेड, अकोला, अमरावती, पुणे, जालना येथील फुलांच्या मार्केटमध्ये खासगी ट्रॅव्हल्सद्वारे, तसेच कधी स्वतःच्या वाहनाने फुले पोचवली जातात. अकोला येथील मार्केटमध्ये ते स्वतःच्या वाहनामध्ये फुले घेऊन जातात. नांदेड येथील मार्केटमध्ये फुले नेण्यासाठी शेजारचे शेतकरीदेखील मदत करतात. झेंडूच्या फुलांना वर्षभरात सरासरी प्रतिकिलो २० ते २५ रुपये दर मिळतो. एक एकरमध्ये वर्षाकाठी खर्च वजा जाता दोन लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो.\nगावंडे यांनी एक एकर शेती करार पद्धतीने घेऊन त्याठिकाणी ऊस लागवड केली आहे. गावंडे पळसगाव शिवारातील शेतकऱ्यांना फुलशेतीसोबतच अन्य पिकांच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देत असतात. त्यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. पाण्याची गरज पडल्यास शेजारच्या शेतकऱ्यांना कूपनलिकेचे पाणी देतात. शेतकरीसुद्धा डाॅ. गावंडे यांना शेतीकामे, बाजारपेठेत फुले पोचविण्यासाठी मदत करतात. डाॅ. गावंडे यांनी अापल्या महाविद्यालयामध्ये सेंद्रिय शेती जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसोबतच हळद, ऊस पीक लागवडीची माहिती ते देतात.\nडाॅ. गावंडे दर रविवारी शेतावर असताना परिसरातील शेतकऱ्यांना शेती व्यवस्थापनाबाबत मागदर्शन करतात. हळद उत्पादक तालुका असलेल्या वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी हळद प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. आगामी काळात सेंद्रिय शेतीतील गुलाबापासून गुलकंदनिर्मिती, तसेच मधुमक्षिका पालन उद्योग सुरू करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.\n- डाॅ. श्रीकांत गावंडे, ८६६८४१७४२३\nवसमत शेती farming झेंडू गुलाब फुलशेती ठिबक सिंचन\nगुलाब लागवडीत बहरलेले झेंडूचे अांतरपीक.\nअॅस्परॅगस तसेच इतर पिकांना जीवामृत दिले जाते.\nअळ��ंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/453866", "date_download": "2018-10-16T18:58:35Z", "digest": "sha1:FBRT2XWIFRDO5ETQGJ6DBGWUYIG7OXGZ", "length": 5238, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय\nतोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय\nमोदी सरकार उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर तोंडी तलाकवर बंदीच्या दिशेने मोठे पाऊल उचलू शकते असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. तोंडी तलाकची परंपरा महिलांच्या सन्मानाविरोधात असून यावर बंदी आणण्याची गरज असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे. तोंडी तलाकचा मुद्दा धर्माशी निगडित नाही. महिलांना सन्मान देणारा भाजप पक्ष आहे. इतर पक्ष महिलांना योग्य स्थान देत नाहीत आणि त्यांचा सन्मान देखील करत नसल्याचा दावा त्यांनी केला.\nभाजप तोंडी तलाकच्या मुद्यावर मुस्लीम महिलांकडून सहानुभूतीची अपेक्षा करत आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लखनौतील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्ष रुपाने या मुद्याचा उल्लेख केला होता.\nहनीप्रीतची होणार सत्यशोधन चाचणी \nचीनी सेनेचा तिबेटमध्ये युद्धाभ्यास\nएम. करुणानिधींची प्रकृती अत्यवस्थ\n16 मिनिटांत 3 भारतीय अंतराळात पोहोचणार\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529277", "date_download": "2018-10-16T18:58:05Z", "digest": "sha1:SIAVSACW6OFDXC3DD37V3T7IKSFBK6UH", "length": 12175, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सीमाप्रश्न ऑनलाईन महामंथनाला प्रचंड प्रतिसाद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाप्रश्न ऑनलाईन महामंथनाला प्रचंड प्रतिसाद\nसीमाप्रश्न ऑनलाईन महामंथनाला प्रचंड प्रतिसाद\n‘तरुण भारत’ने सीमाप्रश्नाचा समग्र इतिहास “धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन’’ या लेखमालेद्वारे वृत्तपत्रातून देण्यास प्रारंभ केला. या माध्यमातून वृत्तपत्राचे वाचन करणाऱया लाखो वाचकांपर्यंत हा इतिहास पोहोचलाच आहे. मात्र या लेखमालेचे व्हिडीओ स्वरुपात रुपांतरण करून ‘तरुण भारत न्यूज’ या यु-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून ही मालिका इंटरनेटवर पाठविण्यास सुरुवात केल्यानंतर तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मालिका सुरु झाल्यापासून आजवर तब्बल 5 लाखांहून अधिक मंडळींनी ती पाहिल्याचे दिसून आले आहे.\nबेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभाग तसेच महाराष्ट्रातील तब्बल 2 ते अडीच लाख जनतेने यु-टय़ूब चॅनेलवरील ही मालिका पाहिली आहे. संपूर्ण देशभरातही ती प्रसिद्ध झाली असून देश-विदेशातील 4 लाख 5 हजार 758 नागरिकांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकेतील नागरिकही या इतिहासाकडे आपुलकीने पाहताना दिसतात. युएईमधील 3 हजार 463 तर अमेरिकेतील 3 हजार 357 जणांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. याचबरोबरीने सौदी अरेबिया, कुवैत, ब्रिटन, ओमान, मलेशिया, कतार, पाकिस्तान, जर्मनी, बांगलादेश, फिलीपाईन्स, मॉरिशस, रशिया, बेल्जियम, स्वित्झर्लंड आदी देशांमध्ये या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आहे.\n1956 आणि त्यानंतरच्या सीमाप्रश्नी झालेल्या सत्याग्रह आंदोलनातील स���्याग्रहींच्या मुलाखती\nयाच व्हिडीओंच्या माध्यमातून यु-टय़ूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आल्या. त्यांनाही सीमाभागासह महाराष्ट्र आणि देश-विदेशात चांगले क्हय़ूव्ज मिळाले आहेत. बेळगावचा सीमाप्रश्न काय आहे याची माहिती देशात आणि विदेशात पोहोचावी आणि हा प्रश्न निर्माण केलेल्या राज्यकर्त्यांना त्याची जाण यावी, अशी संकल्पना सीमाभागाचे नेते आणि तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मांडली आहे. या संकल्पनेला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.\n1 नोव्हेंबरच्या काळय़ा दिनाच्या पार्श्वभूमीवर हे व्हिडीओ ‘तरुण भारत न्यूज’ या यु-टय़ूब चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले.\nतरुण भारतच्या धगधगत्या सीमाप्रश्नाचे महामंथन या मालिकेचे क्लिपींग्स तसेच व्हीडीओमधील भाग घेवून त्यांच्या माध्यमातून तरुणाईला जागे करण्याचा प्रयत्न इंटरनेटच्या माध्यमातून पहायला मिळाला आहे. बघताय काय सामील व्हा, तसेच उठ मराठय़ा जागा हो, सीमा प्रश्नाचा धागा हो या सारखे संदेश जोडून तरुणाईने समग्र सीमाप्रश्नाच्या इतिहासाला सर्वत्र पोहोचविण्याची मोहीमच सुरु केली आहे.\nया एकंदर उपक्रमाबद्दल तरुणाईने तरुण भारतचे आभारच मानले आहेत. तरुण भारत डेली या तरुण भारतच्या फेसबुक पेजवर असंख्य लाईक्स आणि शेअर्स पहायला मिळाले आहेत. प्रत्येक व्हिडीओला युवकांनी आपल्या लाईकच्या माध्यमातून प्रतिसाद दिला आहे. तर सीमाप्रश्ना विरोधात गरळ ओकणाऱया विरोधकांच्या प्रतिक्रियांना संख्याबळाच्या माध्यमातुन खाली पाडविले आहे. सोशल मीडीयावर व्यक्त होण्यावर बंधने आलेली असतानाही तरुणाई आणि सीमाप्रश्नाबद्दल आपुलकी असणाऱया मंडळींनी दिलेली दाद या प्रश्नाचे आणि या प्रश्नासाठी धडपडणाऱया तरुण भारतचे बळ वाढविणारेच आहे.\nतरुण भारत सीमाभागातील मराठीचा आवाज आहे, सीमाभागातील मराठी माणसाची आई म्हणजेच तरुण भारत, मला तुझा अभिमान आहे. खरचं मराठी माणसांचे मुखपत्र आहे तरुण भारत या प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला वाचायला मिळाल्या आहेत. एका विद्यार्थिनीने तर आपल्याला या संदर्भातील आणखी माहिती हवी आहे, अशी मागणी करत तरुण भारतने चांगला उपक्रम सुरु केला आहे. कन्नड माध्यमातून शिकणाऱया विद्यार्थ्यांना सर्वत्र चांगला मान आणि नोकऱया मिळतात, मराठी विद्यार्थी म्हणून आमच्यावर अन्याय होतात, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.\nकाहींनी आपला निनावी अभिप्राय कळविला आहे. आजवर सीमाप्रश्न म्हणजे जास्त काही माहिती नव्हते. मात्र तरुण भारतच्या या मालिकेमुळे आपल्याला सीमाप्रश्न म्हणजे नेमके काय आहे हे कळू लागले आहे, असे म्हणणे व्यक्त करण्यात आले आहे.\nदलितांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रमुखांनी घेतली बैठक\nउत्तम भोई यांचे कार्य तरुणांना प्रेरणादायी\nकिल्ला तलावानजिक 360 फूट उंचीचा तिरंगा\nसंकेश्वर बसस्थानकाचे काम संथगतीने\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_887.html", "date_download": "2018-10-16T19:21:53Z", "digest": "sha1:ORRIW5TFARJB3LOAMWK5NDU2H23MVRST", "length": 18624, "nlines": 108, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "आष्टी शहरातील भिक मागून उपजिवीका करणाऱ्या व्यक्तींना अन्नदान करुन वाढदिवस साजरा करणार - राजेंद्र लाड - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : आष्टी शहरातील भिक मागून उपजिवीका करणाऱ्या व्यक्तींना अन्नदान करुन वाढदिवस साजरा करणार - राजेंद्र लाड", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nआष्टी शहरातील भिक मागून उपजिवीका करणाऱ्या व्यक्तींना अन्नदान करुन वाढदिवस साजरा करणार - राजेंद्र लाड\nमुंबई : आष्टी जे का रंजले गांजले,त्यांसी म्हणे जो आपुले,तोचि साधु ओळखावा,देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे आष्टी शहरातील गरीबीने त्रासलेले वेडेसरपणाने त्रासलेले,अंधत्वानेअपंगत्वाने भिक मागून आपली नियमीत भटकंती करुन शिळे पाके भिक मागून खाणारे,रुपया दोन रुपये मागून जगणारे व्यक्ती यांना आज माझ्या 42 व्या वाढदिवसानिमित्त जेथे भेटतील तेथे अन्नदान करुन माझा वाढदिवस मी साजरा करणार आहे.तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त मला काही भेट न देता माझ्या गरीब भिक मागून उपजिवीका करणाऱ्या बांधवांना तसेच माझ्या आदर्श दिव्यांग बंधु - भगिनींना आर्थिक मदत करावी तसेच गरीब होतकरु शालेय विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्तींची पुस्तके देवून मदत करावी असे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हा सचिव तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले आहे.\nराजेंद्र लाड यांना सन 2016 या वर्षीचा बीड जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार व महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला असून त्यांनी आजपर्यंत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवून त्यांना शासनाच्या अनेक सोयी - सवलती मिळवून दिलेल्या आहेत.तसेच ते स्वतः दिव्यांग असतांना देखील दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांगांचा जनता दरबार आयोजित करुन अधिकारी व पदाधिकारी यांना उपस्थित ठेवून अनेक प्रश्न निकाली काढलेले आहेत.तसेच दिव्यांगत्वावर मात करुन सदृढ शिक्षकाला लाजवेल असेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले आहे.\nतसेच शौचालय बांधा अन् पाचशे एक रुपये मिळवा हा एक अनोखा व स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम राबवून दिव्यांगांना आर्थिक मदत केलेली आहे.तसेच आष्टी शहरातील शासकीय कार्यालयांना संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रास्ताविकेच्या प्रतिमा भेट दिलेल्या आहेत.पाणी फाऊंडेशनच्या वाँटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना भेटी देवून दिव्यांग असतांना देखील श्रमदान करुन स्वतःच्या दुचाकीवर पाण्याविषयी घोषवाक्य लिहून पाण्याविषयी प्रचार व प्रसार केलेला आहे.तसेच सर्वधर्म समभावाची जपवणूक व्हावी या उद्देशाने सध्या सुरु असलेल्या रमजान या पवित्र महिण्यामध्ये दोन दिवसाचे रोजाचे उपवास धरुन दिव्यांगांना अच्छे दिन यावेत यासाठी दुवा मागितली आहे.\nनेहमीच सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सर्वगुणसंपन्न दिव्यांग शिक्षक राजेंद्र ��ाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुख���ंन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=101&product_id=560", "date_download": "2018-10-16T19:46:13Z", "digest": "sha1:I3BR532ZWTWKZPXDR7WLO3IIIATVIZQ2", "length": 2560, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Phiruni Navi Janmen Mi | फिरुनी नवी जन्मेन मी", "raw_content": "\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nआयुष्याच्या एका उदात्त क्षणी भेट होते , तिचे रुपांतर जन्मोजन्मीचा सोबतीपणाच्या निश्चयात होते . परंतु नियतीने काही वेगळेच ठरविलेले असते . दोन भिन्न दिशांना दोघांचा प्रवास होतो . एका अश्याच क्षणी पुन्हा हे दोन्ही रस्ते भेटतात . परंतु त्यावेळी भावनेचा ओलेपणा आटून गेलेला असतो आणि पुढचा रस्ता धुसर दिसतो . अश्या कसोटीच्या वेळी एवढेच सांगता येते. ….\nफिरुनी नवी जन्मेन मी . एका समाजकार्य करणाऱ्या ध्येयवेड्या स्त्रीची हि जीवनकथा व्यक्त करणारी कादंबरी वाचकांना भावोत्कट करते आणि मनाला हुरहूर लावते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/154?page=299", "date_download": "2018-10-16T19:20:14Z", "digest": "sha1:WHLBDAKEJGF3LAY2OM6KNVOYQSDPF4JO", "length": 19088, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेखन : शब्दखूण | Page 300 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /लेखन\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ७ : कार्टा - mrinmayee\nप्रवेशिका ७ : कार्टा\nमूळ कविता : कविता\nघासूनही न चमकलेले दात\nपुसूनही न स्वच्छ झालेलं तोंड\nविंचरूनही न बसलेले केस\nह्या सगळ्यांचं दिवसाच्या शेवटी\nजेव्हा कळकट वाण होईल\nतेव्हा तुझ्या पोटातल्या गुरगुरणार्‍या भुकेचं\nकाही एक न चालता, तुझ्या अकलेच्या उजेडातही\nमी हाणू शकेन तुझ्या पाठीत\nहाताला कधीपासून शिवशिववणारा सणसणित\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २\nRead more about कायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ७ : कार्टा - mrinmayee\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ६ : बिलंदर - slarti\nप्रवेशिका ६ : बिलंदर\nमूळ कविता : कविता\nसुचूनही न लिहीलेले रसग्रहण\nसाथीच्या रोगातही न मारलेल्या राउंड्स\nउंचावर नसूनही असणारी हिल स्टेशनं\nया सार्‍यांचं शेवटी एकदाचं\nतर तुझ्या बिलंदरी असण्याचं\nइंगित सापडेल आणि त्या अर्काइव्ह्जमध्ये\nआम्ही पाहू शकू थेट तुझ्या पोस्टांत\nआम्ही कधीच न ओळखलेला तुझा\nमूआय (अर्थात, मूळ आयडी).......\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २\nRead more about कायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ६ : बिलंदर - slarti\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ५ : ओझ्याचा बैल - kavita.navare\nप्रवेशिका क्र. ५ : ओझ्याचा बैल\nमूळ कविता : कविता\nनकाराच्या भीतीन मी न लिहीलेल प्रेमपत्र\nरोझ डेला माझ्या हातून गळून गेलेला गुलाब\nआमंत्रण येऊनही चुकवलेल तुझं लग्न\nहे सारच आयुष्याच्या वळणावर\nजेव्हा पुन्हा सामोरं येईल\nवाकलेला नवरा मला दिसेल आणि त्या प्रसंगीही\nमी वाचू शकेन थेट त्याच्या डोळ्यात\n\"साल्या, तू सुटलास नी मी झालो\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २\nRead more about कायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ५ : ओझ्याचा बैल - kavita.navare\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ४ : हिशेब - Girish Kulkarni\nप्रवेशिका ४ : हिशेब\nमूळ कविता : कविता\nशिकुन-सवरुनही न गिरवलेले धडे\nओढुन्-ताणुनही न आणलेल अवसान\nमारुन्-मुटकुनही न सावरलेली घडी\nया सार्‍यांची जेव्हां शेवटी\nतेव्हां तुझ आळसात आयुष्य बुडवण्याच\nएक मोठ्ठ वजाबाकीच गणित होईल अन त्यातही\nमला करावेच लागतील...अगदी माझ्याच घरात\nमी आयुष्यात कधीही न केलेले\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २\nRead more about कायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ४ : हिशेब - Girish Kulkarni\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका २ : यमकांचं गमक - mkarnik\nप्रवेशिका २ : यमकांचं गमक\nमूळ कविता : कविता\nना सुचूनही लिहिलेल्या त्या कविता,\nखोडूनही ना फाटेल असा तो कागद,\nफिरफिरून तासली तरि नाही जी झिजली\nती पेन्सिलही नि:शब्द अशी पडलेली.\nतारीख दिलेली उलटुन गेलि असेल\nकाव्यप्रसववेदनांचे वांझोटे बिंब पडेल\nअन् त्यातूनच मग वाचू शकेल वाचक\nमज कधी न जमलेल्या यमकांचे गमक\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट २\nRead more about कायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका २ : यमकांचं गमक - mkarnik\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण - mkarnik\nप्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण\nमूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी\nरंग सभेचे क्षणाक्षणाला बदलत होते\nसभाध्यक्ष अस्वस्थ असावे समजत होते\nहे काय अचानक मुख्य पाहुण्या झाले आहे\nजे भांग चढवल्यापरी कसेही बरळत होते\nयाचीच लोक किति करीत होते चर्चा तेथे\nकोणालाही न कुणाचे म्हणणे उमगत होते\nपाहुणे पाजळत होते अक्कल आपली सारी\n’भगिनींनो’ मधल्या ’भ’ वर टिंब उठवत होते\nपहिल्या धारेची दारू रात्री कडकच होती\nसाध्या शब्दांवरही म्हणुनच अडकत होते\nनव्हते झालेले पाठ तयांचे भाषण म्हणुनी\nकवि��ा मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट\nRead more about कायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ६ : मुख्य पाहुण्यांचे भाषण - mkarnik\nमंडळ - भाग २\nधुमसत्या युद्धभुमीवर, मांडीत रूतलेल्या बाणाची जखम भळभळत असतांना एखाद्या अज्ञात दिशेने कुठल्यातरी धूसर आशेवर निग्रहाने खुरडत खुरडत रांगणार्‍या जखमी सैनिकासारखा पाय उचलत तो मंडळाकडे चालत होता. तिरवड्याहून परतल्यापासून भयंकर त्रासदायक कल्पना आणि प्रश्न मनात, समुद्रात उठणार्‍या वावटळीसारखे थैमान घालत होते. प्रश्नांच्या उंचचउंच लाटा आणि उत्तरांचे भोवरे, फक्त एकातून दुसर्‍यात अडकत रहाणे, सुटका नाहीच.\nगणेशोत्सव २००९ सांस्कृतिक कार्यक्रम\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ५ : गुलमोहोर - tanyabedekar\nप्रवेशिका ५ : गुलमोहोर\nमूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी\nरुप माबोचे वर्षावर्षाला बदलत होते\nकुणीतरी जुने असावे, नवे असे हे समजत होते\nआज अचानक इथे मिळेना प्रतिसाद जनाचा\nह्याच चित्राला काल तिथे पण भरगोस होते\nकशास होती सुरु तिथे ती चर्चा नक्की\nबघाता बघता सगळेच काही(तरी) बरळत होते\nमी काही ठरवून कंपूंना जूडत नाही\nजे होते ते उपेक्षितांचे अंतरंग होते\nप्रतिसादाचा रोख टिकेचा असेल तर मग\n'वा, वा छान छान'चेही बहरात शिकरण होते\nअसेच हळवे उत्कट होते काव्य कालचे\nजुळवत होते, पाडत होते.. पण यमकत नव्हते\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट\nRead more about कायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ५ : गुलमोहोर - tanyabedekar\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे - girish kulkarni\nप्रवेशिका ४ : रंग मत्सराचे\nमूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी\nरंगढंग रोज तुझे नव-नवे बरसत होते\nमत्सराचे आम्लपित्त असावे...समजत होते\nका हा अचानक उलटे उसासे सोडू लागला\nका त्याला रदीफ्-काफीया एव्हढेच अवगत होते\nत्याचा राग होता कशावर कोठे काही कळेना\nत्याचे ताळतंत्र सुटले यावर मात्र सार्वमत होते\nतो स्वताला यौवनाचा जालीम जाणकार म्हणवतो\nघरच्या घरीच हाय त्याची केव्हढी फसगत होते\nत्याचे विचारणे-बोलणे-लिहीणे बेलगाम इतके\nसाध्या सौजन्याचीही चटकन केव्हढी फारकत होते\nबरे झाले त्याचा कुठेही संचार मोजकाच असतो\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट\nRead more about कायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ४ : रंग मत्सराचे - girish kulkarni\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प���रवेशिका ३\nमूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी\nघडोघडी अस्वस्थ मी रीफ्रेश मारत होते\nकाही नवे नाही ..सर्व्हर का निद्रिस्त होते\nमायबोलीचीच पहावी का कुंडली कोणी\nसगळेच असे का प्रेमकविता पाडत होते \nकशास होती सुरू तिथे ती चर्चा नक्की\nकुडमुडे व्यासंगी धबाबा पोस्टत होते\nखरेच का कळती कविता यांना\n जे नित्यही म्हणत होते\nकितीक परोपकारी शंकासूर येथे\nमित्र मैत्रिणींच्या अडचणी विचारत होते\nवैभवा तुझ्यासारखे कवी क्वचितच नशिबी\n कळत नव्हते, बरळत होते\nसुरेख तुझी ही गजल पाहता\nकविता मायबोली गणेशोत्सव २००९ विडंबन कायापालट\nRead more about कायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ३\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22957", "date_download": "2018-10-16T18:48:47Z", "digest": "sha1:ADPQESUFLCLC73DN2PM2ZBX37WLJ2PSL", "length": 4437, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ताडमाड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ताडमाड\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा- ताडमाड चुर्ण\nनमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी झटपट पटापट उंची वाढवण्यासल्ल्ल्ल्लठी ताडमाड जडीबुटी घेऊन आलोय्. याला ताडमाड असे नाव देंण्याचे महत्वाचे कारण म्हणजे हे औषध घेतलेल्या सर्वांना किती ताडामाडा सारखा वाढलायस असे ऐकुन घ्यावे लागते. हे औषध द्रव्य स्वरुपात आहे पण ते चुर्णच आहे.\nह्यातील काही औषधाचा शोध बाबा चमत्कार पे चमत्कार यांनी काही वर्षापुर्वी गोव्यात नारळांच्या झाडांपासुन लावला. नारळाच्या झाडाखाली ध्यान करत असताना त्यांच्या तोंडात वरुन एक द्रव पदार्थ् पडला (बाबा झोपलेल्या अवस्थेत ध्यान करतात्. ) . त्याचवेळी त्यांना आपण खुप उंच व शक्तिशाली झालो आहोत असे वाटु लागले.\nRead more about अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा- ताडमाड चुर्ण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_565.html", "date_download": "2018-10-16T18:51:23Z", "digest": "sha1:C76KF52OR4QY7QTC4PZIW5QRJZVB5GTH", "length": 18788, "nlines": 108, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "आई वडीलांचे संस्कार व सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ हेच प्रेरणास्थान - प्रदिप मुंडे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : आई वडीलांचे संस्कार व सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ हेच प्रेरणास्थान - प्रदिप मुंडे", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nआई वडीलांचे संस्कार व सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ हेच प्रेरणास्थान - प्रदिप मुंडे\nबीड जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदिपभैय्या मुंडे यांचा वाढदिवस आज परळीत उत्साहात साजरा झाला. आई वडीलांकडून समाज सेवेचे व जनकल्याणाचे झालेले संस्कार व सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ हेच आपल्या सार्वजनिक जिवनाचे प्रेरणास्थान असल्याचे भावनिक उद्‌गार यावेळी प्रदिपभैय्या मुंडे यांनी काढले.\nपरळी येथील जवाहर लाल नेहरू महाविद्यालयात प्रदिप मुंडे यांच्या वाढदिवसाचा अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांसह हजारो युवकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना प्रदिपभैय्या मुंडे यांनी समाज सेवेचे बाळकडू घरातून आई वडीलांच्या संस्कारातूनच मिळाले. लहानपणा पासूनच वडील प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांनी जनकल्याणासाठी केलेला संघर्ष, त्याग जवळून पाहिला. त्यातूनच आपल्याही मनात समाज सेवेचे व जनकल्याणासाठी काम करण्याची आवड निर्माण झाली.त्याला सहकारी कार्यकर्त्यांचे पाठबळ मिळाले. हिच शिदोरी घेवून भविष्यात आपण कार्य करणार असल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखवली.\nयावेळी अ.भा.कॉंग्रेसचे राष्ट्रीय सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटीचे सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे (सर), जेष्ठ नेते जनार्धन गाडे गुरूजी, प्रा.नरहरी काकडे, रिपाईचे राज्यसचिव भास्करनाना रोडे, प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे, भालचंद्र तांदळे, न.प. सभापती गोपाळ आंधळे, सुर्यकांत मुंडे, शेख अहेमद अंकल, पंडीत झिंझुर्डे, विठ्ठल दंदे, इसाकभाई कठाळू, माणिकराव नागरगोजे, दत्तात्रय ढवळे, नारायणदेव गोपनपाळे, प्रभुअप्पा तोंडारे, बाबुभाई नंबरदार, प्रभाकर गवळी, माणिक���ाव सातभाई, आत्माराम कराड, शिवा महाजन, कृष्णा लोंढे, भिसाराम राठोड, प्रा.विजय मुंडे, विश्वनाथ गायकवाड, प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे, ऍड. संजय जगतकर, व्यंकटराव गित्ते, दौलत ढाकणे, बाळु कुलकर्णी, छत्रपती कावळे, दिपक शिंदे, राहूल कांदे, किशोर जाधव, जम्मुसेठ, ताराचंद फड, ऍड. मनोज संकाये, संदिपान मुंडे, शिवा चिखले, गुलाबभाई पठाण, बबलु सय्यद, नवनाथ क्षिरसागर, शाम गडेकर, नागेश वाव्हळे, बाळासाहेब पाथरकर, राहूल काकडे, सोनु कांबळे, रघुनाथ डोळस, शिवा बडे, राहूल कराड आदि उपस्थित होते.\nप्रदिप मुंडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी शिवाजी चौक येथून शहराच्या प्रमुख मार्गावरून हजारो युवकांनी मोटार सायकल रॅली काढली. परळी शहर व तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या गावागावातील नागरिकांनी प्रदिपभैय्या मुंडे यांचा सत्कार करून अभिष्ठचिंतन केले. बीड जिल्ह्यातील हजारो हितचिंतकांनी दुरध्वनीवरून शुभेच्छा, प्रत्यक्ष भेटून अभिष्ठचिंतन केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅ��ॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दि���ी आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/01/10/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-32/", "date_download": "2018-10-16T19:56:52Z", "digest": "sha1:OUJQRNNV6CADF236WCLZD65O37J54K6Z", "length": 81137, "nlines": 431, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 32) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nसमोरून काहीच आवाज आला नाही तसं सुजयने विचारलं,\n“अरे काही नाही. सायलीबद्दल तुला विचारायचं होतं. पण तू पुण्याला आहेस म्हणालास त्यावरून अंदाज आला मला…”\n” सुजयने सावध होत विचारलं.\nकिल्लीने दरवाजा उघडून सायलीचे बाबा आत घरात आले. घरात सगळे असले तरीही ते बरेच वेळा किल्लीनेच दार उघडून घरात यायचे. बेल वाजवायचे नाहीत. काही कामासाठी ते सकाळीच बाहेर गेले होते आणि आता येईपर्यंत साडेदहा होत आले होते. हुश्श करून त्यांनी आधी समोरच्या डायनिंग टेबलवर ठेवलेलं पाणी प्यायलं आणि ते सोफ्यावर जाऊन बसले.\n“हो…हो….आता कळलं ना आपल्याला…काय मुली आहेत…घोर लावला आपल्याला नुसता….” आई फोनवर बोलत होती.\n“हो चल….ठेवते मी पण…कालपासून डोक्याला जो भुंगा लागला होता तो आता गेल्यामुळे फार बरं वाटतंय…चल अच्छा…”\nआई कोणाशी बोलत होती ते ओळखणं बाबांसाठी फार कठीण नव्हतंच. एखादी मैत्रीण किंवा सायलीची मावशी, नक्कीच.\n“अहो, तुम्ही कधी आलात कळलंपण नाही मला. चहा घेणार आहात का तुम्ही कळलंपण नाही मल���. चहा घेणार आहात का तुम्हीबरं आज खरेदीला जायचंय, आहे ना लक्षातबरं आज खरेदीला जायचंय, आहे ना लक्षात आणि जरा त्या अनिशी बोलून घ्या. तो लग्नात काय घालणार आहे, त्याची खरेदी कुठे करायची आहे त्याला एकदा विचारून घ्या. आपल्याबरोबर तो काही येणार नाही. कोण मित्र येणार असतील त्यांना घेऊन जा आणि करून टाक म्हणावं खरेदी. आणि गुरुजींशी बोलायचंय. ग्रहमखाच्या तयारीची लिस्ट घ्यायची आहे. ”\n“अगं सगळं करतो मी.” बाबा पेपर वाचता वाचता म्हणाले.\n तुमच्याकडे बघून तर अजिबात वाटत नाही असं. सायलीचं लग्न आलंय आठ–नऊ दिवसांवर. तुम्ही इतके थंड कसे हो आणि ती मुलगी. तिला तर अजिबात काहीच पडलेलं नाहीये. पुण्याला जाऊन बसली आहे. सुधाला म्हटलं मी आत्ता तिला आजच्या आज घरी पाठवून दे आणि तुम्ही सगळेपण या पुढच्या दोन दिवसात म्हटलं.”\n“ते बरंच केलंस. मला पण सायलीशी बोलायचंच आहे. सगळं कुठपर्यंत आलं ते बघायला हवंच ना…..”\nआईला बाबांच्या बोलण्याचा अर्थच कळत नव्हता. बाबा मात्र आईच्या प्रश्नामुळे जरा गडबडले. आत्ता नको ते तोंडातून बाहेर पडता पडता राहिलं होतं.\n“अगं ती तिकडे खरेदी करणार आहे म्हणाली होतीस ना तू….त्याबद्दल म्हणतोय मी….बरं काय बोलणं चाललं होतं ताईंशी काय ते …कसला डोक्याला भुंगा वगैरे म्हणत होतीस काय ते …कसला डोक्याला भुंगा वगैरे म्हणत होतीस सायलीबद्दल का काही\n“अहो कालच सांगणार होते तुम्हाला. पण म्हटलं राहूदे. उगीच तुम्हाला पण टेन्शन कशाला. अहो, सुधाचा काल फोन आला होता. ती म्हणत होती, सायली आणि ईशाचं काहीतरी चाललंय. कुठेतरी जात असतात, सारख्या काहीतरी कुजबुजत असतात, काहीतरी गुप्त, सीक्रेट असल्यासारखं. मग म्हटलं सुजयला विचारून बघू…”\n” बाबा जोरात ओरडलेच.\n“हो,….अहो किती जोरात ओरडताय…”\n“तुला कोणी सांगितलं होतं पण त्याला फोन करून हे विचारायला म्हणजे…..त्याचा काहीच संबंध नाहीये ना…”\n“एवढं वैतागायला काय झालं पण….मी कालच म्हटलं होतं की नाही तुम्हाला, सुजयला फोन करून विचारायला हवं खरेदीचं. म्हणून त्याला फोन केला. आणि कसं आहे, सायली त्याला तर सगळं सांगतच असणार ना…म्हटलं त्यालाच विचारू ती नक्की पुण्याला का गेली आहे ते….मुलींनी काही सांगितलं नसतं…”\n“मग….म्हणजे तुझं झालं का बोलणं त्याच्याशी ” आईकडून कदाचित ‘नाही‘ असं उत्तर मिळेल ह्या अपेक्षेने बाबांनी विचारलं.\n“मग…काय…काय म्हणाला तो…..तू काय सांगितलंस त्याला\n“अहो, काय झालंय नक्की त्याला फोन नको करायला होता का त्याला फोन नको करायला होता का” आईला आता बाबांचा वैतागल्याचा सूर ऐकून काळजी वाटायला लागली होती.\n“आता केलायस ना तू फोन काय बोलणं झालं ते सांग….”\n“त्याला खरेदीचं वगैरे विचारलं. तर तो म्हणाला की दोन दिवसांसाठी तो जरा कामासाठी बाहेर आलाय. पुण्याला आलोय म्हणाला. तर मी म्हटलं की आता तू पुण्याला आहेस तर सायलीबद्दलचा अंदाज पण आलाय मला..त्याने विचारलं म्हणजे काय….”\n तू काही म्हणालीस का \n मला अंदाज तर आला ना, की सायली बहुतेक त्यालाच भेटायला जात असणार. आणि तो पुण्याला गेला म्हणून ह्या मॅडम पण गेल्या असणार नक्कीच. म्हणूनच सुधाला पण खरेदीला नेलं नाही तिने…हे फिरायला गेले असणार त्या वेळेत..हो…तो पुण्याला आहे हे कळल्यावर मग ह्या बाकी सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधता आला मला. म्हटलं कशाला स्वतःच्या तोंडाने सांगायचं त्यांना, तुमचं सिक्रेट आम्हाला कळलंय म्हणून. त्याला म्हटलं, काही खास नाही. माझ्यापुरतं जे कळायचं होतं ते कळलंय….आता ठेवते फोन. दोन दिवसात खरेदीचं ठरवून टाकू म्हटलं आणि त्याने आणखी काही विचारायच्या आत फोनच ठेवून दिला…..”\n मी काय खोटं बोलतेय का\n“अगं तसं नाही…म्हणजे नक्की एवढंच बोलणं झालं का सायली पुण्याला गेली आहे हे तू बोलली नाहीस का त्याला सायली पुण्याला गेली आहे हे तू बोलली नाहीस का त्याला\n“अहो…मी नाही बोलले…पण मी कशाला सांगायला पाहिजे त्याला ते दोघे तिकडे फिरायला वगैरे पण जातायत, हे मला माहित आहे मग मी कशाला त्याला विचारू सायली पुण्यात आहे, ती कशाला आली आहे वगैरे“\nआईला बाबांच्या प्रश्नाचा रोख कळत नव्हता पण बाबांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. म्हणजे अजून सायली पुण्यात आली आहे हे सुजयला माहित नव्हतं. अर्थात ती तिथे आहे हे कळलं असतं तरी काहीच बिघडणार नव्हतं. सायलीची मावशी, ईशा पुण्यात असतात त्यामुळे सायली तिथे जाणं सहज शक्य होतं. पण तिच्या संशयास्पद वागण्याबद्दल आईकडून सुजयला काही कळलं असतं तर मात्र त्याला नक्की संशय आला असता. नशिबाने आईने संभाषण आवरतं घेतल्यामुळे हे पुढचं संकट टळलं होतं. अर्थात आता सायलीला फोन करून ही गोष्ट सांगायला हवी होती.\n“आणखी काय म्हणाल्या ताई मग\n“दोन दिवसात सगळेच येतो म्हणाली. सायलीशी मात्र मलाच बोला���ला लागेल. नाही, हे सगळं ठीक आहे. पण लग्न इतक्या तोंडावर आलंय. घरातल्या घरात करायचं म्हटलं तरी सगळं वेळेवर व्हायला नको का मी आजच परत यायला सांगणार आहे तिला. आत्ताच बोलणार होते पण ती तिकडे सुजयशी बोलत होती….”\n“अहो मी सुजयशी फोन करून बोलले हे मी कसं लगेच सुधाला सांगितलं, तसं तो अर्थात सायलीला सांगणार नाही का सुधाच म्हणाली आत्ताच सुजयचा फोन आलाय असं…”\nम्हणजे आईशी बोलल्यावर त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असणार आणि काहीतरी कळेल ह्यासाठी त्याने सायलीला फोन केला असणार….बाबा आता सुजयच्या भूमिकेत जाऊन विचार करत होते.\n“काय म्हणत होता सुजय सकाळी सकाळी फोन केला त्याने सकाळी सकाळी फोन केला त्याने\n“हम्म….तसं फार काही वेगळं बोलला नाही तो….आईचा फोन आला होता म्हणाला…आणखी कशी आहेस आणि बाकी सगळं बोलत होता. पुण्यालाच आलोय म्हणाला….पण असा सहज फोन का केला असेल त्याने तेपण आईशी बोलून झाल्यावर लगेच तेपण आईशी बोलून झाल्यावर लगेच म्हणजे आई असं काहीतरी म्हणाली असेल ज्याबद्दल संशय आला असणार त्याला म्हणून माझ्याकडून काहीतरी माहिती काढायला त्याने फोन केला मला…”\n“अगं मग मावशीला विचारायचंस ना….” ईशा\n“काय बावळटासारखी बोलतेयस गं ईशा…त्याच्याशी फोनवर बोलताना काय सांगू त्याला, आईशी बोलते आधी आणि मग तुझ्याशी बोलते…असं \n“हो, हो, सॉरी …माझ्या लक्षातच नाही आलं ते…..पण मग काय …म्हणजे तुमचं काय बोलणं झालं\n“आईचा फोन आला होता म्हणाला तो. लग्नाची खरेदी करण्याबद्दल विचारात होत्या असं म्हणाला आणि थांबला. मी पुढे काय बोलतेय ते त्याला बघायचं असेल. मग मीच विचार केला, आईने त्याला सांगितलंच असणार मी पुण्यात आहे ते. आणि मग मी नाही बोलले तर त्याला संशय येईल …म्हणून मीच त्याला म्हटलं, आई म्हणाली असेल ना तुला, मी पुण्यात आहे, ईशाकडे आलेय..”\n” तो म्हणाला, हो का नाही आई तसं काही नाही म्हणाल्या.” सायली अजूनही तिच्या विचारात होती..\n“अगं पण असं कसं मावशी बोलता बोलता सांगणारच की त्याला….आय मिन…तो पुण्यात आहे हे ऐकल्यावर मावशी त्याला बोलणार नाही , असं कसं शक्य आहे मावशी बोलता बोलता सांगणारच की त्याला….आय मिन…तो पुण्यात आहे हे ऐकल्यावर मावशी त्याला बोलणार नाही , असं कसं शक्य आहे\n“हो, ते आहेच…कदाचित त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं असेल….पण सुजयच्या बोलण्यावरून त्याला नक्की संशय आलाय का, ह्याचा अंदाज नाही आला मला…मी पुण्यात आहे हे कळल्यावर तो जरा विचारात पडल्यासारखा वाटला मला….काय चाललंय यार आपलं ईशा नुसते प्रश्न, तर्क ह्याच्यावर चाललंय सगळं…ठोस उत्तर कधी मिळणार आहे आपल्याला नुसते प्रश्न, तर्क ह्याच्यावर चाललंय सगळं…ठोस उत्तर कधी मिळणार आहे आपल्याला\n“कोडं सोडवतोय ना आपण सायले, कधी ना कधी उत्तर मिळणार……” ईशा\n लग्न आठ– दहा दिवसांवर आलंय. त्याच्या आत हे कोडं सुटायलाच हवं….” सायली\n“सायले, तू अशी डेडलाईन का ठरवतेयस लग्न आठ– दहा दिवसांवर आलंय. पण आठ– दहा दिवसात आपल्याला सुजयबद्दल खरं काय ते कळलं नाही तर तू काय लग्न करणार आहेस त्याच्याशी लग्न आठ– दहा दिवसांवर आलंय. पण आठ– दहा दिवसात आपल्याला सुजयबद्दल खरं काय ते कळलं नाही तर तू काय लग्न करणार आहेस त्याच्याशी यु कॅन बॅक आऊट एनी टाईम माय डिअर….”\n“अर्थातच. पण ईशा मी आईला अजून काही सांगितलं नाहीये. आईच कशाला, अनि, मावशी , निशा, शेजारचे सगळे, नातेवाईक सगळ्यांनाच माहित आहे माझं लग्न ठरलंय ते. ह्या सगळ्यांना मला उत्तर द्यावंच लागेल ना. त्यासाठी जास्त धडपड चाललीये माझी. सुजयला काय मी एक मिनिटात नाही म्हणेन, पण नंतर मला सगळे प्रश्न विचारतील, आणि त्याचं खरं उत्तर माझ्याकडे असायलाच हवं….”\n“हम्म….ते आहेच..बरं ते जाऊदेत….आता ह्या कोड्याच्या मागे लागूया हात धुवून…कालचे ते सिद्धार्थने पाठवलेले दोन्ही फोटोज….आपल्याला त्या फोटोबद्दल काहीतरी अंदाज आला आणि बेडरूमची खिडकी…..एकदम एवढी जोरात उघडली…आणि मग तो थंड वारा……मी काल बोलले नाही तुला सायले, पण माझे ना हातपायच गळाले होते. मला वाटलं आता पुन्हा ‘ती‘ येणार….असं ना वेगळंच टेन्शन आलं होतं…छातीवर कोणीतरी भलामोठा दगड ठेवावा तसं वाटत होतं….पण मग तसं काहीच झालं नाही…पण तरी आय एम शुअर, ती खिडकी थाड्कन जोरात उघडणं वगैरे हे नॉर्मल नव्हतं…”\nसायली ह्यावर काहीच बोलली नाही…ती तिच्याच विचारात होती…\n“काय बोलणार ह्याच्यावर ईशी तुला जे वाटलं, जसं वाटलं तसंच सगळं मलाही वाटलं त्याक्षणी….त्या थंड हवेत एक वेगळीच अस्वस्थ करणारी जाणीव असते……रात्री जाग आली तेव्हासुद्धा मला सारखं असं वाटत होतं की रूममध्ये आणखी कोणीतरी आहे. डोळे मिटले की समोरून एखादी सावली सरकत गेल्यासारखी वाटायची आणि दचकून जाग आली की समोर तसं काहीच दिसायचं नाही पण तरीही कोणी���री अंधारातून आपल्याकडे बघतंय असं सारखं वाटत राहायचं. असं रात्री खूप वेळा झालं. एकदा तर ती सावली माझ्या खूप जवळ आल्यासारखी वाटली…म्हणजे मी अक्चुअली बघितलं नाही, बहुतेक भासच असेल, किंवा अर्धवट झोपेत पडलेलं स्वप्न. ती सावली माझ्या जवळ आली आणि काहीतरी बोलली….इथे थांबू नकोस ….तिथे पुढे रस्ता आहे…तो बघ….तिकडे….असं काहीतरी…आणि यावेळचा आवाज असा घाणेरडा वगैरे नव्हता, स्पष्ट होता बऱ्यापैकी…तो वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजात मिक्स होतच होता पण तरीही मला कळत होता.. मग पहाटे कधीतरी शांत झोपले मी…ह्या सगळ्यात ह्या गूढ आणि विचित्र, ऍबनॉर्मल गोष्टींचा नक्की काय रोल आहे हे स्पष्ट होत नाहीये अजून…”\n“बापरे….माझ्या अंगावर आत्तापण काटा आलाय हे सगळं ऐकताना. पण मग सायले…गूढ गोष्टी आपल्याला कळत नसतील पण ज्या गोष्टी समोर आहेत त्याचा तरी विचार करूया…ते फोटोज…एक सुजयचा आणि दुसरा….”\nईशाच्या आईच्या हाकेने ईशाचं बोलणं अर्धवटच राहिलं…\n” अगं काय चाललंय तुमचं एवढा वेळ \nमावशी बोलत–बोलतच आत खोलीत आली….समोर बेडवर ठेवलेल्या प्लेटकडे तिचं लक्ष गेलं.\n“धन्य आहात तुम्ही मुली…अगं सँडविचेस आत आणलेत खायला आणि एकसुद्धा संपलेलं नाहीये. काय चाललंय काय एवढा वेळ तुमचं सायली, आधी आईला फोन कर बरं. आणि हे बघ एरव्ही काही मी तुला असं सांगितलं नसतं. पण लग्न आहे तुझं सोन्या, तू घरी असायला हवंस आत्ता. सुजयला आत्ताच सांगून ठेव, लग्न झालं की मी माझ्या लाडक्या मावशीकडे भरपूर दिवस राहायला जाणार आहे. पण आत्ता घरी जायला हवं. आई पण मला तेच म्हणत होती. तू आधी फोन कर आणि आईशी बोल बरं. आणि ईशा तुझं काय चाललंय सायली, आधी आईला फोन कर बरं. आणि हे बघ एरव्ही काही मी तुला असं सांगितलं नसतं. पण लग्न आहे तुझं सोन्या, तू घरी असायला हवंस आत्ता. सुजयला आत्ताच सांगून ठेव, लग्न झालं की मी माझ्या लाडक्या मावशीकडे भरपूर दिवस राहायला जाणार आहे. पण आत्ता घरी जायला हवं. आई पण मला तेच म्हणत होती. तू आधी फोन कर आणि आईशी बोल बरं. आणि ईशा तुझं काय चाललंय अकरा वाजत आलेत. तुला बारा पर्यंत पोहोचायचं आहे ना ऑफिसला अकरा वाजत आलेत. तुला बारा पर्यंत पोहोचायचं आहे ना ऑफिसला अजून काहीही आवरलेलं नाहीये तुझं. आणि काय गं…आधीच इतक्या सुट्ट्या होत असतात तुझ्या, त्यात सायलीच्या लग्नाला रजा घ्यावीच लागेल. मावशी तर उद्या परवापासूनच य�� असं म्हणतेय.आत्ता कशाला हाफ डे वगैरे टाकून रजा वाया घालवतेयस अजून काहीही आवरलेलं नाहीये तुझं. आणि काय गं…आधीच इतक्या सुट्ट्या होत असतात तुझ्या, त्यात सायलीच्या लग्नाला रजा घ्यावीच लागेल. मावशी तर उद्या परवापासूनच या असं म्हणतेय.आत्ता कशाला हाफ डे वगैरे टाकून रजा वाया घालवतेयस\n“अगं काही वाया नाही घालवत आहे. आज एका क्लायंटच्या ऑफिसमध्ये जाऊन मग ऑफिसला जाणार होते म्हणून बॉसला सांगून ठेवलं होतं, बारा पर्यंत येईन म्हणून. पण तुला माहित आहे ना, माझं काम सॉलिड असतं एकदम. त्या क्लायंटच्या ऑफिसमध्ये माझी एक बॅचमेट आहे, ट्रेनी म्हून लागलीये तिकडे. तिच्याच डिपार्टमेंट मधून काही डिटेल्स हवे होते, काही पेपर्सवर सह्या हव्या होत्या. तिने कालच सगळं रेडी करून घेतलं आणि रात्री मला आणून दिलं. काल नाही का मी म्हटलं तुला, जेवल्यावर खाली गेले होते, एक मैत्रीण आली आहे भेटायला म्हटलं…तीच आली होती…मग माझं काम कालच झालंय…”\n“बरं ठीक आहे. झालंय ना तुझं काम चांगलं आहे…चल आता आवर पण. …आणि सायली आईला फोन कर…आणि आधी खाऊन घ्या दोघी….”\nमावशी बाहेर गेल्यावर सायली ईशाला म्हणाली,\n“आता आईला फोन करते आणि सुजयशी काय बोलणं झालं ते पण विचारते. ईशी पण आई आता मला परत बोलावणार. आज जावंच लागेल गं….पुढे काय करायचं, कसं करायचं सगळं ठरवायचं होतं. पण आता तू इथे आणि मी तिथे…आणि तो सिद्धार्थ तिथे कटनीला…काय करायचं आता\n“हो ना…ते ठरवायला लागेलच..बघते ऑफिसमध्ये काहीतरी झोलझाल करून मला पण येता आलं तर आज तुझ्याबरोबर…” ईशा\n ईशा हे अति होतंय हा तुझं. ट्रेनी आहेस ना तू…असं सारखं रजा घेतलेल्या कोण खपवून घेईल काही गरज नाहीये. मी आज जाईन आणि तू ये शनिवारी…”\n“थांब ना…प्लिज …उद्या सकाळी जा, किंवा आज संध्याकाळी उशिरा….मी ऑफिसमधून परत येईपर्यंत थांब…”\n“अगं पण करू काय मी संध्याकाळपर्यंत थांबून तू ऑफिसला जाणार ना…मग तू ऑफिसला जाणार ना…मग \n“सांगेन नंतर. मी येईपर्यंत तू थांबतेयस. कळलं आता कर मावशीला फोन…मी जाते अंघोळीला…” ईशा तिच्या डिशमधलं सँडविच खात म्हणाली.\n“ओके. थांबते. ईशा पण पुण्यात आणखी काही महत्वाची कामं राहिली, असं नाही ना म्हणजे बघ हा, सुजयच्या आईला आणि काकांना भेटायला म्हणून मी पुण्यात आले. आईला भेटले पण काकांना भेटायचं राहिलंच गं…जाऊन येऊ का आज त्यांच्या घरी म्हणजे बघ हा, सुजयच��या आईला आणि काकांना भेटायला म्हणून मी पुण्यात आले. आईला भेटले पण काकांना भेटायचं राहिलंच गं…जाऊन येऊ का आज त्यांच्या घरी\n“तुला वाटतंय का खरंच उपयोग होईल त्याचा हे बघ, जिथे त्याने त्याच्या आईपासून इतकं सगळं लपवलं आहे, त्याअर्थी काका–काकूंना सुद्धा काहीच माहित नसणार ना…आणि तसंही तो आगाऊ वोचमन म्हणालात होता ना, ते दोन दिवसांसाठी गेलेत म्हणून…ते अजून परत आलेले नसणारच…जाऊदेत…उगीच जिथे हातात काहीच सापडणार नाही अशा गोष्टींच्या मागे का लागायचं हे बघ, जिथे त्याने त्याच्या आईपासून इतकं सगळं लपवलं आहे, त्याअर्थी काका–काकूंना सुद्धा काहीच माहित नसणार ना…आणि तसंही तो आगाऊ वोचमन म्हणालात होता ना, ते दोन दिवसांसाठी गेलेत म्हणून…ते अजून परत आलेले नसणारच…जाऊदेत…उगीच जिथे हातात काहीच सापडणार नाही अशा गोष्टींच्या मागे का लागायचं त्यापेक्षा सिद्धार्थशी बोलून बघ…त्याला इथे बसून काही हेल्प करता येत असेल तर बघ…आणि अगदीच नाही तर तुमच्या ‘ह्यांच्या‘ बरोबर फिरायला जा….तुझे अहो पुण्यातच आलेत ना सध्या…” ईशा दात काढत म्हणाली…\n“ईशा………आगाऊ…..चल जा आधी इथून….गेट लॉस्ट….”\nसायलीच्या धपाट्यांपासून वाचण्यासाठी ईशा पटकन अंघोळीला पळाली. सायली पुन्हा एकदा बेडरूममध्ये येऊन खिडकीपाशी विचार करत उभी राहिली. ईशा म्हणत होती त्यात तथ्य होतं खरं तर. त्याच्या आईलाच जिथे इतक्या गोष्टी माहित नव्हत्या तिथे काका–काकूंना का सांगेल तो त्यांना भेटायला जायचं म्हणजे पुन्हा रिस्कच आहे. कुठूनतरी सुजयला कळलं तर त्यांना भेटायला जायचं म्हणजे पुन्हा रिस्कच आहे. कुठूनतरी सुजयला कळलं तर त्याला सुगावा लागला तर….त्यापेक्षा त्याच्या काका–काकूंना भेटण्याचं कॅन्सलच करावं…..\nमेंदूला हा विचार पटत होता तरीही का कोणास ठाऊक मनात कुठेतरी असं वाटत होतंच की त्याच्या काका– काकूंना भेटलं पाहिजे. अर्थात ते कठीणच होतं. ते जर आणखी दोन दिवसांनी परत येणार असतील तर दोन दिवस इथे पुण्यात थांबणं आलं. आईला काय सांगणार जाऊदे, पुन्हा विचार नको करायला आता. ठरवलं आहे ना, बास….\nह्या एका निर्णयामुळे हातातोंडाशी आलेला घास आपण स्वतःच्या हाताने दूर लोटतोय ह्याची सायलीला कल्पनाच नव्हती.\nबरीच पायपीट केल्यावर सिद्धार्थ दमून एका दुकानासमोरच्या बाकड्यावर बसला. बॅगेतून पाण्याची बाटली काढून प��णी प्यायल्यावर त्याला जरा बरं वाटलं. त्याच्या डोक्यात आत्ता वेगवेगळे विचार होते. काल रात्रीपासून विचित्र घटनांची मालिकाच सुरु झाली होती. त्यातल्या कशाचाच त्याला अर्थ लागत नव्हता. ह्याआधी कधीही त्याला असले अनुभव आलेले नव्हते. आणि इथे कटनीमध्ये पाय ठेवल्यापासून त्याला एकामागोमाग एक गूढ अशा घटनांना सामोरं जावं लागत होतं. त्यात ते दोन फोटोज. त्यांचा काय अर्थ लावायचा हेसुद्धा त्याला कळत नव्हतं. त्यात भरीस भर म्हणून ऑफिसमधून कामासंदर्भात सारखे फोन येत होते.\nकाल रात्री ते फोटोज बघितल्यावर त्याने मनाशी काही ठरवलं होतं. आज सकाळी ते फोटोज दाखवून पुन्हा एकदा त्या देवळात जायचं, त्या प्रजापती निवास च्या आजूबाजूला चौकशी करायची, वगैरे सगळं ठरवलं होतं. ज्या अर्थी प्रजापती निवास मध्ये ते फोटोज मिळाले होते त्याअर्थी तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना काहीतरी माहिती नक्कीच असेल, असा त्याचा अंदाज होता. अर्थात प्रजापती निवासाच्या आजूबाजूला फारसं तसं कोणी राहत नाही हे त्याने कालच बघितलं होतं. पण आज पुन्हा त्याने एक प्रयत्न करायचं ठरवलं होतं. फोटोबद्दल नाही, तर निदान त्या प्रजापती निवास मध्ये कोण राहत होतं, ह्याची तरी माहिती काढता येईल, असा त्याचा अंदाज होता. हे सगळं मनाशी ठरवता ठरवता रात्री कधी झोप लागली त्याचं त्यालाही कळलं नव्हतं. पण मग…नंतर….\nथोड्याच वेळात…खोलीत कसलातरी आवाज आल्यासारखं वाटायला लागलं. एक दोन वेळा त्याने दचकून उठून पाहिलं, पण तसं कोणीच दिसलं नाही त्याला. समोरची खिडकी वाऱ्याने जोरात आपटायला लागली तसं त्याला पुन्हा जाग आली. सारखी सारखी झोपमोड होत असल्यामुळे त्याची आता चिडचिड व्हायला लागली. एक तर अगदीच स्वस्तातलं हॉटेल होतं हे, त्यात रूम्स मध्ये ए.सी. कुठून असणार….फॅनसुद्धा काही जोर नसल्यासारखा फिरत होता, म्हणून सिद्धार्थने मुद्दामच समोरची खिडकी उघडी ठेवली होती. सुरुवातीला खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे त्याला जरा बरं वाटलं होतं. पण मग त्या वाऱ्याचा वेग इतका वाढला की खिडकी सारखीच समोरच्या गजांवर आपटायला लागली. खिडकी उघडी ठेवायच्या कड्याही तुटलेल्या होत्या…चरफडत तो उठला. उद्या सकाळी आधी दुसरं चांगलं हॉटेल शोधलं पाहिजे, झोपेतच मनाशी ठरवत त्याने खिडकी बंद करून घेतली आणि तो मागे वळला.\nआणि समोरचं दृश्य बघून तो अर��धवट झोपेतून खाडकन जागा झाला पण त्याचे पाय मात्र जमिनीला खिळून राहिले होते. पाऊल मागे टाकण्याचं त्याच्यात त्राण नव्हतं आणि पुढे टाकण्याची हिम्मतही नव्हती.\nत्याच्यापासून दोनच हातांवर काहीतरी होतं. कुणीतरी उभं होतं. पाठमोरं. खोलीतला नाईटलॅम्प बंद होता म्हणून त्याने बाथरूममधल्या बेसिनवरचा दिवा चालू ठेवला होता आणि तो उजेड बाहेर यावा म्हणून बाथरूमचं दार थोडंसं उघडं ठेवलं होतं. आता त्याला आठवलं, तो खिडकी बंद करायला म्हणून उठला तेव्हा खोलीत पुरेसा उजेड होता. म्हणजे बाथरूममधला तो लाईट चालू असणार. मग …मग….खिडकी बंद करून मागे वेळेपर्यंत तो बंद झाला की काय आता खोलीत कुठल्याच दिव्याचा उजेड नव्हता. पण खिडकीच्या काचेमुळे बाहेरून दुरून कुठूनतरी येणारा अंधुकसा उजेड होता….त्यामुळे रूममध्ये अगदी काळामिट्ट अंधार नव्हता. समोर कुणी उभं आहे हे तरी निश्चितच कळत होतं. खोलीतली हवा अचानक खूप गार पडल्यासारखी वाटली त्याला. अंग शहारत होतं. एक मिनिटभर तो तसाच स्तब्ध उभा राहिला. समोरची ती सावली किंवा आकृती, पुरुषाची आहे की बाईची, हे काही कळत नव्हतं. अंधारात काहीतरी काळंकाळं, घनं, त्याच्या सामोरं उभं होतं. समोर काहीच हालचाल नव्हती पण मगाशी ऐकलेले आवाज मात्र खोलीत कुठूनतरी येत होते.\nएक मिनिटानंतर सिद्धार्थ जरा विचार करण्याच्या स्थितीत आला. त्याने जोरात घसा खाकरला. पण समोर काहीच हालचाल नव्हती किंवा काहीच प्रत्युत्तर नव्हतं.\n” इतक्या वेळच्या शांततेनंतर स्वतःचाच आवाजही सिद्धार्थला भीतीदायक वाटत होता.\nसमोरून काहीच उत्तर आलं नाही. मात्र, समोर उभी असलेली आकृती थोडी हलल्यासारखी वाटली. सिद्धार्थच्या दिशेने की आणखी कुठे, त्याला काहीच कळलं नाही.\nआता काय करावं त्याला सुचेना. खोलीच्या दरवाजाच्या दिशेने जाऊन दार उघडावं का पण ती सावली, मधेच उभी होती. चेहरा दिसत नव्हताच पण त्यातून रोखलेली भेदक नजर जाणवत होती. आपण पाऊल पुढे टाकलं आणि अंधारातून कोणी आपल्यावर झेप घेतली तर पण ती सावली, मधेच उभी होती. चेहरा दिसत नव्हताच पण त्यातून रोखलेली भेदक नजर जाणवत होती. आपण पाऊल पुढे टाकलं आणि अंधारातून कोणी आपल्यावर झेप घेतली तर मग…काय करायचं आता….इतक्या थंड हवेतही स्वतःच्या मानेवरून, हातापायांवरून, पाठीवरून वाहणारे घामाचे ओघळ त्याला स्पष्ट जाणवत होते. कदाचित त्यामुळेच त्याला परिस्थितीचं भान राहिलं असावं. अचानक त्याला आठवलं की तो उभा होता, तिथून उजव्या हाताला एक टेबल होतं आणि त्या टेबलच्या वर भिंतीवर खोलीतल्या दिव्यांचे स्विच होते. निदान दिवे लावायला हवेत. अंधार सहन करण्यापलीकडचा वाटत होता आता…\nत्याने उजवा हात हळूहळू लांब करून आधी टेबलाला चाचपडून पाहिलं. मग अगदी हळुवार उजवा पाय थोडा त्या दिशेला सरकवला. मान अगदी किंचित उजवीकडे वळवून तो लाईटच्या स्विचचा अंदाज घेत होता, तेवढ्यात समोरची ती आकृती सळसळत आपल्या अगदी जवळ आल्याचं त्याला जाणवलं. त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्याने तसंच काहीसं टिपलं त्याने. एक हळुवार खटकन असा आवाज झाला, आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर एका बाजूने येणारा उजेड त्याला जाणवला. त्याने मान दुसऱ्या दिशेला वळवून पाहिलं. समोर बाथरूमच्या अर्धवट उघड्या दारातून आतल्या दिव्याचा उजेड बाहेर येत होता.\nछातीतली धडधड कानांना स्पष्ट ऐकू येत होती तरीही त्याने आजूबाजूला वळून पाहिलं. काहीच नव्हतं आजूबाजूला. पण खिडकीकडे लक्ष जाताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आत्ता दोन मिनिटांपूर्वी त्याने स्वतः कड्या लावून बंद केलेली खिडकी आत्ता पूर्ण उघडलेली होती. आणि आता त्याच्या डोळ्यांदेखत ती खिडकी आपोआप बंदही होत नव्हती. तो तसाच धडपडत मागे सरकत बेडवर येऊन बसला आणि त्याने आधी बेडजवळच्या टेबलवर ठेवलेलं पाणी प्यायलं. हे आत्ता त्याने जे अनुभवलं होतं, ते काय होतं नक्की हे खरंच घडलं होतं की भास झाला होता त्याला हे खरंच घडलं होतं की भास झाला होता त्याला बाथरूममधला तो लाईट काही वेळापुरता बंद झाला होता. म्हणजे नक्की बंद झाला होता ना, की मलाच तसा भास झाला बाथरूममधला तो लाईट काही वेळापुरता बंद झाला होता. म्हणजे नक्की बंद झाला होता ना, की मलाच तसा भास झाला समोर कोणीतरी उभं होतं. ते नक्की उभं होतं ना समोर कोणीतरी उभं होतं. ते नक्की उभं होतं ना की तो सुद्धा भास होता की तो सुद्धा भास होता आणि आता ही खिडकी …ही आपोआप बंद झाली…तो सुद्धा भासच होता का आणि आता ही खिडकी …ही आपोआप बंद झाली…तो सुद्धा भासच होता का सगळं होऊन गेलं होतं तरीसुद्धा छातीतली धडधड बंद झाली नव्हती. अचानक त्याला सायलीच्या डायरीत लिहिलेलं ते वर्णन आठवलं. ज्यावर तो पोट धरून हसला होता, ते वाक्य सुद्धा “ती खिडकीतून बाहेर गेली“. हे आठवल्यावर ��ो ताडकन उभा राहिला. आणि अस्वस्थपणे फेऱ्या मारायला लागला. म्हणजे नक्कीच आज त्यालासुद्धा तसलाच अनुभव आला होता. हे सगळे भास नव्हते, खरंच घडलं होतं…..\nह्या प्रकारानंतर झोप लागणं शक्यच नव्हतं. रात्र कधी सरते ह्याचीच वाट बघत होता तो. रात्रीची ती शांतता जीवघेणी होती. कुठल्याही क्षणी ती सावली पुन्हा दिसेल ह्या भीतीने त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते, पण कान मात्र नकळत सावध झाले होते. शेवटी पहाटे कधी तरी त्याचा डोळा लागला.\nपहाटे गाढ झोपेत असतानाही त्याला स्वप्न पडलं. तो त्या प्रजापती निवासाच्या बाहेर उभा होता. अचानक आतून कोणीतरी त्याला हाक मारल्यासारखी वाटली. तो काहीही विचार न करता कुणीतरी खेचून नेल्यासारखा आत गेला. बाहेरच्या खोलीत कुणीच नव्हतं. तो तसाच आत चालत राहिला. आत, आत अगदी त्या आतल्या खोलीपर्यंत. समोर कुणीच दिसत नव्हतं तरीही कुणीतरी हाक मारतंय असं वाटत होतं. खोलीचं दार नुसतंच लोटलेलं होतं. ते ढकलून तो आत गेला. समोर कोपऱ्यात तीच ती सावली हलत होती……\n“तिथे बघ….तिथे….’ वाऱ्यावर वरखाली होणारा आवाज कुठूनतरी येत होता…ती सावली आता सळसळत त्याच्या अगदी जवळ आली…आणि त्या धसक्याने सिद्धार्थला एकदम जाग आली…\nसकाळचे पावणेसहा होत आले होते. हे सगळं काय चाललंय त्याला कळत नव्हतं. कटनीला नुसतं आल्यामुळेच एवढं काय घडलं होतं त्याला कळत नव्हतं. कटनीला नुसतं आल्यामुळेच एवढं काय घडलं होतं बराच वेळ विचार करूनही त्याला काहीच सुचलं नाही. शेवटी रात्री आपण जे ठरवलं होतं, तसंच करायचं. आधी ते फोटोज दाखवून काही माहिती मिळतेय का त्याची चौकशी करायची, प्रजापतींबद्दल काही कळतंय का ते बघायचं….आणि ठरल्याप्रमाणे सकाळी आठ वाजेपर्यंत तो निघाला सुद्धा…पण जवळपास तीन तास वणवण करूनही त्याच्या हाताला फारसं काहीच लागलं नाही….\nसायलीला फोन करावा का त्याच्या मनात आलं. पण मग लगेचच त्याने तो विचार मनातून काढून टाकला. सायलीला काय सांगणार त्याच्या मनात आलं. पण मग लगेचच त्याने तो विचार मनातून काढून टाकला. सायलीला काय सांगणार आपल्याला इथे रात्री पुन्हा असले भयानक अनुभव आले असं आपल्याला इथे रात्री पुन्हा असले भयानक अनुभव आले असं आपली मदत घेणं तिला जड जातंय हे तिने न सांगताही त्याला कळत होतं. उगीच असलं सगळं सांगून तिच्यावरचं मानसिक दडपण कशाला वाढवायचं आपली मदत घेणं तिला जड जातंय हे तिने न सांगताही त्याला कळत होतं. उगीच असलं सगळं सांगून तिच्यावरचं मानसिक दडपण कशाला वाढवायचं त्यापेक्षा काहीतरी ठोस माहिती मिळाली की नंतरच कॉल करू तिला.\nपण अशी ठोस माहिती मिळणार तरी कधी आणि कशी इथे आल्यापासून फक्त ते फोटोज हा एवढाच क्लू मिळाला होता त्याला. बाकी सगळ्या घटनांनी त्याच्या समोर प्रश्नांची आणि गूढ अनुभवांची मालिकाच उभी केली होती. कोडं एका बाजूने सुटत होतं पण दुसऱ्या बाजूने ते दुप्पट वेगाने गुंतागुंत वाढवत होतं. आणि ते फोटोज….त्यांच्याबद्दलही पुढे काय करायचं, त्याला कळत नव्हतं.\nतो जितका जास्त विचार करायला लागला तितकं त्याचं डोकं जास्तच भणभणायला लागलं.\nरजा घेऊन आलेला होता तरीही त्याला ऑफिसमधून ई–मेल्स आणि कॉल्स येताच होते. थोडा बदल तरी होईल म्हणून त्याने काही ई–मेल्स चेक केले.\n“हे लोक पण ना…एवढ्या नीट इंस्ट्रक्शन्स देऊन आलोय तरी ह्यांना स्पून फीडिंग करावं लागतं..”\nत्यातला एक मेल वाचून तो वैतागला. त्याने ऑफिसला फोन लावला.\n“अरे काय रे हे….परवा सगळं दाखवलं होतं ना मी तुम्हाला….आता ह्या असल्या फालतू कामासाठी ई–मेल करताय तुम्ही\n नाही कसं म्हणतोस तू अरे ड्रॉव्हर्स मधेच आहे…तिथे बघ ना …तिकडे…..”\nबोलता–बोलता तो स्वतःच थांबला. समोरचं ‘हॅलो, हॅलो‘ ऐकून पुन्हा भानावर आला.\n“हा…त्या ड्रॉव्हर्स मधेच आहे. तिथून काढून घ्या…आणि प्लिज कीप इट रेडी बाय टुडे इव्हिनिंग….चल ठेवतो…”\nघाईघाईत फोन ठेवून तो पुन्हा विचारात गढून गेला. आत्ता त्याच्याच तोंडातून निघून गेले ते शब्द…”तिथे बघ …” हे कालच त्याने स्वप्नात ऐकले होते , नाही का\nम्हणजे …..कदाचित त्या घरात, त्या खोलीत…….काहीतरी होतं….कदाचित पुढचा क्लू…..ती सावली, ते जे कुणी होतं, ते काय म्हणालं होतं त्याला….”तिथे बघ….तिथे…” …तिथे म्हणजे कुठे कदाचित त्याच खोलीत काहीतरी असेल…..पण म्हणजे ते शोधण्यासाठी पुन्हा त्या घरात जावं लागणार….\nएक आवंढा गिळून तो उठला…अंगावर भीतीचा शहारा उठला होता, तरी मन पुढे जाण्यासाठी सहमत होत होतं.\nबॅगपॅक पाठीवर लटकवली आणि तो तसाच पुढे निघाला…\nसुजय अस्वस्थपणे घरात फेऱ्या मारत होता….सायलीची आई सकाळी फोनवर म्हणाली होती, “जे कळायचं होतं ते कळलंय” म्हणजे काय आणि तो पुण्याला गेला आहे त्यावरून त्या असं म्हणाल्या होत्या…नंतर सायलीकडून कळलं की ती पुण्य��ला आहे. मी पुण्यात आहे आणि सायलीही पुण्यात आहे, यावरून तिच्या आईला काय कळलं नक्की\nखूप विचार करूनही त्याला उत्तर मिळत नव्हतं. पण त्यातही सायली पुण्यात आहे, हे सायलीकडूनच कळल्यामुळे तो थोडाफार निर्धास्तही झाला होता. आधी त्याने सायली पुण्यात असण्याचा आणि घरात ती टेलरची रिसीट मिळाल्याचा थोडाफार संबंध जुळवून पहिला. पण बाकी कुठल्याच गोष्टी जुळत नव्हत्या. एकतर असं सगळं असताना सायलीच्या घरचे लग्नाचं पुढे नेणारच नाहीत. कुठल्याही पालकांनी त्याला सगळ्यात आधी जाबच विचारला असता. पण सायलीच्या आईने तर आज लग्नाची खरेदी वगैरे ठरवायला फोन केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे सायलीने स्वतः त्याला सांगितलं होतं ती पुण्यात असल्याचं. म्हणजे तिला ते लपवायचं नव्हतं. मी पुण्यातच आहे, हेसुद्धा तिला आधी माहित नव्हतं असंच वाटलं तिच्या बोलण्यावरून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, त्याच्या खऱ्या घरापर्यंत असं येऊन पोहोचणं सोपं नव्हतं. त्याने असा कुठलाच मार्ग ठेवला नव्हता की खऱ्या सुजयच्या खऱ्या आयुष्यापर्यंत कोणी येऊन पोहोचेल. सगळे मार्ग खोट्या सुजयपाशीच येऊन थांबतील अशीच व्यवस्था केली होती त्याने. सायली एवढ्या पुढेपर्यंत कशी येऊन पोहोचेल तेसुद्धा त्याला अजिबात चाहूल लागू न देता…..छे…शक्यच नाही….\nसायलीच्या बाबतीत आलेला संशय त्याने मनातून झटकून टाकला. पण अर्थात त्याचं सगळं लक्ष लागलं होतं ते म्हणजे सिद्धार्थच्या बाबतीत त्याची माणसं काय खबर आणतायत, त्याकडे.\nआई आणि काका–काकू मगाशीच बाहेर गेले होते. त्यालाही खूप गळ घातली त्यांनी त्यांच्याबरोबर बाहेर येण्याची. पण काही ना काही कारण सांगून त्याने ते टाळलं. आता विचार करत करत तो घरभर उगीचच फिरत होता. फिरता–फिरता गच्चीवर जाणाऱ्या जिन्याच्या खाली त्याचं लक्ष गेलं. जिन्याखाली वर्षानुवर्षे तसंच पडून राहिलेलं सामान होतं. जुन्या बॅग्ज होत्या. पूर्वी आईला जमेल तसं ती ते सामान बाजूला करून साफसफाई करून घ्यायची. पण सध्या स्वतःची तब्येत आणि आल्या–गेल्याचं संभाळण्यापलीकडे तिच्याकडून फारसं काही होत नसे. तरीही ती जागा बऱ्यापैकी साफ दिसत होती, फारशी धूळ नव्हती म्हणजे साधारण महिन्याभरापूर्वी तिने साफ सफाई करून घेतलेली असणार. काय, काय साठवून ठेवलंय आपण ह्या बॅग्ज मध्ये…लहानपणची काही मोडकी खेळणी, आवडता शर्ट, जु��ी पुस्तकं…आणि बरंच काही….\nएकदम लहानपणच्या सगळ्या आठवणी उफाळून आल्या. इतक्या वर्षात ह्या बॅग्ज उघडूनही बघितल्या नव्हत्या. त्यात ती सगळ्यात खालची लाल बॅग. आईला त्याने बजावून सांगितलेलं होतं, “ह्यात माझा लहानपणचा खजिना आहे, मला विचारल्याशिवाय त्याला हातही लावू नकोस आणि त्यातल्या वस्तू टाकूनही देऊ नकोस…” आता लहानपणचा तो स्वतः त्याच्या डोळ्यांसमोर आला आणि तो स्वतःशीच हसला. भराभर जाऊन त्याने वरचं सगळं सामान, बाकीची अडगळ, बॅग्ज सगळं बाजूला काढलं आणि ती लाल बॅग बाजूला घेतली. त्याला नंबर लॉक होतं. आई त्याच्या नकळत ते सगळं अडगळ म्हणून टाकून देईल ह्या भीतीने त्याने आईलासुद्धा तो नंबर सांगितलेला नव्हता. पण त्याला मात्र तो कायम पाठ होता. बॅग उघडल्यावर मात्र त्याच्या चेहऱ्यावरचं हसू, उत्साह एकदम मावळला.\nसमोर होत्या त्याच्या आयुष्यातल्या त्याला नकोशा वाटणाऱ्या आठवणी…आता त्याच्या लक्षात आलं…दीड वर्षांपूर्वी त्याने ही बॅग एकदा उघडली होती…त्याच्या लहानपणचा खजिना बघण्यासाठी नाही, तर काही वस्तू त्यात लपवण्यासाठी. कधी एकदा ते सगळं एखाद्या जुन्या बॅगमध्ये टाकून नजरेआड करतोय असं त्याला झालं होतं. त्यातल्या त्यात ही बॅग सेफ होती. आईला किंवा आणखी कोणाला ती उघडताही आली नसती. म्हणून त्याच्या सगळ्या खजिन्यावर त्याने सगळ्या नको असलेल्या आठवणी टाकून दिल्या आणि बॅग बंद करून टाकली. नकोशा गोष्टी आपण सोईस्कर विसरून जातो, त्याप्रमाणे तो विसरूनही गेला होता हे सगळं. पण आता असं अचानक त्या वस्तूंच्या रूपाने पुन्हा सगळं त्याच्या समोर आलं होतं. समोर काही फोटोज होते एका पाऊच मध्ये. ते त्याने उघडलं. पहिलाच फोटो. जाड भिंगांचा चष्मा, बरेचसे पांढरे झालेले केस आणि लांब दाढी…..बराच वेळ तो त्या फोटोकडे बघत होता…त्या फोटोबरोबर बऱ्याच नको असलेल्या आठवणी जाग्या झाल्या होत्या…\nत्याचा स्वतःचा फोटो …..पण ह्या फोटो च्या तर दोन कॉपीज दिल्या होत्या त्या फोटो स्टुडिओ वाल्याने…एक माझ्याकडे आली ….मग दुसरी कुठे गेली तो विचार करत राहिला…\n‘प्रजापती निवास‘ च्या बाहेर येऊन सिद्धार्थ उभा राहिला. आत जायचं तर होतं पण धाडस होत नव्हतं. त्याने त्याच्या बागेतून ते दोन फोटो बाहेर काढले….एक सुजयचा आणि दुसराही सुजयचाच….काय संबंध असेल सुजयचा ह्या सगळ्याशी शोधून काढायचं असेल त�� आत जायलाच हवं….त्याने ते फोटोज परत आत ठेऊन दिले आणि तो ‘प्रजापती निवास’ च्या दिशेने निघाला….\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज��ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/700", "date_download": "2018-10-16T18:44:24Z", "digest": "sha1:EOQZY75LPUXOZQ7PRQ4FBS65B4MLFSQP", "length": 30018, "nlines": 250, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझे अण्णा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /शैलजा यांचे रंगीबेरंगी पान /माझे अण्णा\nअण्णा म्हणजे माझे आजोबा. माझ्या वडिलांचे वडील. बालपणीचा माझा पहिला वहिला मित्र. घरात कोकणी आणि मराठी दोन्ही बोलत असल्याने, घरी कोकणीमधल 'अरे तुरे' च वापरल जायच, समजा जरी मराठी बोललो तरी संबोधन 'अरे' हेच, मग ते आजोबा असोत, नात्यातली इतर वडिलधारी मंडळी असोत... त्याला निकष एवढाच की ती व्यक्ती तुम्हाला जवळची असायला हवी आणि कोकणीत बोलताना तर 'अरे तुरे' च वापरल जात. असो.\nतर काय सांगत होते, मी आजोबांना अरे तुरे च करत असे, अन त्यांना ही ते आवडायच. तर या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा आणि मग सर्वांना माझ्यासमोर लुटुपुटूचा जाब विचारला जायचा. ते मला खूपच आवडायच, अर्थात तेह्वा ते सार लुटुपुटूत चालायच हे कळायचच नाही, घरातली सर्वात मोठी व्यक्ती आपली बाजू घेऊन बोलते आहे, तमाम शत्रूगणाला जरब देते आहे, ह्याचच अप्रूप ��ाटत असे. शत्रूगण गूपचूप ऐकून घेतो आहे ह्याचा केवढा आनंद व्हायचा आणि मग सर्वांना माझ्यासमोर लुटुपुटूचा जाब विचारला जायचा. ते मला खूपच आवडायच, अर्थात तेह्वा ते सार लुटुपुटूत चालायच हे कळायचच नाही, घरातली सर्वात मोठी व्यक्ती आपली बाजू घेऊन बोलते आहे, तमाम शत्रूगणाला जरब देते आहे, ह्याचच अप्रूप वाटत असे. शत्रूगण गूपचूप ऐकून घेतो आहे ह्याचा केवढा आनंद व्हायचा नंतर भावंड आणि कधी कधी मोठी माणसं फ़िदी फ़िदी का हसायची तेच कळायच नाही तेह्वा मला नंतर भावंड आणि कधी कधी मोठी माणसं फ़िदी फ़िदी का हसायची तेच कळायच नाही तेह्वा मला सगळ्यात शेंडे फ़ळ असल्याचे हे असे तोटे पण होते सगळ्यात शेंडे फ़ळ असल्याचे हे असे तोटे पण होते पण, काहीही असल, तरी हा कार्यक्रम आठवड्यातून एक दोन वेळा व्हायचाच.\nअण्णांकडे गोष्टींचा खूप साठा होता, आणि आम्हां भावंडांना जमवून गोष्टी सांगायला त्यांना खूप आवडायच पण. माझ्या लहानपणी, आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो, आजी, आजोबा, काका, काकी, माझी चुलत भावंड, आई, बाबा आणि मी. रात्रीची जेवण झाली की आम्ही भावंड, अण्णांच्या ताब्यात असायचो, आणि मग गोष्टी, गाणी, वेगवेगळी स्तोत्र यांचा खजिनाच खुला व्हायचा आमच्या साठी. घराच्या मागच्या बाजूला व्हरांडा होता, नेमकी वीज जायची आणि, चंद्र प्रकाशातल्या उजेडात अण्णा प्राण्या पक्ष्यांचे वेगवेगळे आकार करून दाखवायचे, जंगल खात्यात नोकरीला असल्याने त्यांनी जंगलांमधून भरपूर भटकंती केली होती, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाजही काढून दाखवायचे. आम्ही पण तसे आवाज काढून बघण वगैरे ओघाने होतच होत, मे महिन्यांच्या सुट्ट्यांमधे आतेभावंडही येत असत पुण्याला, मग कल्ला करायला किती वेळ खूप मजा यायची घरातली बायका मंडळी आमच्या दंग्याला कंटाळत, पण अण्णांच्या पाठिंब्यावर हे उद्योग आम्ही बिनदिक्कत करत होतो ते आमच्या पैकीच एक होते.\nआता वयाने जऽऽरा मोठे होते, केस पांढरे झाले होते, चालताना काठी घ्यावी लागत होती कधी कधी, म्हणून आम्हाला काहीच फ़रक पडत नव्हता. त्यांचा मोठेपणा कळण्याच ते वय नव्हत आणि त्या मोठ्या माणसाने ही कधी तो जाणवू दिला नाही.\nअण्णा त्यांच्या भावंडात सर्वात मोठे. सर्व भाऊ, बहिणी मिळून आठ जण. माझे पणजोबा लवकर गेले, आणि मोठा भाऊ म्हणून सगळ्यांची जबाबदारी अण्णांवर येऊन पडली. भरीस भर म्हणून लहान वयात लग्नही झ���ल. माझी आज्जीही अगदी लक्ष्मीच होती. दोघांनी दोन्ही बाजूच्या खूप जणांच खूप काही केल, शिक्षण, नोकरी लावून देण, आपल्याकडे रहायला ठेवून घेण, आणि सार काही निरिच्छ भावनेने, मायेने, प्रेमाने. पुन्हा कोणासाठी काही केल तर त्याची वाच्यताही नाही कोणाकडेही. कुठूनतरी, कधीतरी कळायच... आजदेखील अण्णांची नात आहे म्हटले की जे त्यांना ओळखतात, त्यांच्या नजरेत उमटणारी आपुलकी आणि माया बघून मला अचंबा वाटतो, इतक्या मोठ्ठ्या माणसाशी आपल इतक जवळच आणि हक्काच नात होतं याबद्दल खूप अभिमान वाटतो, त्यांच नाव टिकवण्याची जबाबदारी पण वाटते.\nमाझ्या पुस्तकांच्या वेडाच त्यांना खूप कौतुक होत.त्यांनाही होतच ते वेड. त्यामुळे त्यांचा पुस्तकांचा संग्रह माझ्यासाठी नेहमीच खुला होता, अणि कुठलही पुस्तक हातात घ्यायला बंदी नव्हती. गडकर्‍यांची नाटक, शेक्सपिअर, श्री भगवद्गीतेवरची निरुपण, वि.स., तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, संत कबीर, सामाजिक प्रश्नांवरची पुस्तकं, कथा कादंबर्‍या, राजगोपालाचारींच रामायण, महाभारत, बा. भ, ग. दि. मा., अत्रे, गोट्या, चिंगी सारखी पुस्तक, पु. ल., चि. व्ही. जोशी...किती नाव घावी.... अजून बरीचह्शी इथे लिहीली पण नाहीत पण, तेह्वापासून लागलेल वाचनाच वेड आजतागायत सोबत करतय....\nपुस्तकांवरून असच आठवल. एकदा, अण्णांचे एक मित्र घरी आले होते. दोघांच्या गप्पा सुरु होत्या, मी ही तिथेच शेक्सपिअर आणि शब्दांचे अर्थ शोधायला डिक्शनरी घेऊन जवळच बसले होते. शब्दांशी झटापट सुरुच होती. आणि एकदम ते मित्र मला म्हणाले, काय कळतय का काय वाचते आहेस ते आणि मग अण्णांकडे वळून म्हणाले, अहो, हे काय वाचतेय ती आणि मग अण्णांकडे वळून म्हणाले, अहो, हे काय वाचतेय ती एवढ्यात काय कळणार आहे तिला यातल एवढ्यात काय कळणार आहे तिला यातल काहीतरी तिच्या वयाला चालेलस द्या... यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन\nमाझ शिक्षण अजूनही अव्व्याहत सुरुच आहे रे अण्णा...\nलहानपणच्या आठवणींत रमताना, आता कळत की शिकवण्याचा अथवा उपदेशाचा आव न आणता या माणसाने आम्हा भावंडांना खूप काही शिकवल, आयुष्यभर पुरेल अन तरीही उरेल, इतक पाथेय दिल. जीवनमूल्य शिकवली, ताठ मानेन जगायला शिकवल. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवला आणि जिथे गरज पडेल तिथे प्रवाहाविरुद्ध पोहू शकू, गरज पडली तर एकट्यानही, इतकी हिम्मत दिली, ह्याहून अनमोल दुसर काय असू शकेल आणि हे सार हसत खेळत. कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण. भले त्यांनी आम्हाला महागडी खेळणी आणली नसतील, शॉपिंगला नेल नसेल... याची काही गरजही नव्हती आमच्या लहानपणी. या सर्व गोष्टींपेक्षा, सर्वात महत्वाचा असा त्यांचा वेळ आमच्यासाठी कायमचाच राखीव होता.\nअण्णांशी कधीही संवाद साधायला आम्हां कोणालाच कसलीच अडचण कधीच जाणवली नाही. मला तर अजूनही जाणवत नाही. माझा मित्र अजूनही माझ्या मनात ठाण मांडून बसलाय. कधी मनात कसली दुविधा आली, चल बिचल झाली, निर्णय घेताना अडल्यासारख वाटलच, तर लौकीकार्थाने माझ्या बरोबर नसलेल्या या मित्राशी मी संवाद साधते, माझ्याच मनात. त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे, त्याची हलकेच एक उजळणी होते, डोळ्यांत नकळत उभा राहिलेला अश्रू त्यांच अस्तित्व माझ्यापुरत तरी अगदी जिवंत बनवतो. मनाला एक नवी उभारी मिळते.\nथोडस भावनेच्या भरात लिहिल्यासारख वाटेल, पण माझा अण्णा, म्हणजे,\nसकल चिंतामणी शरीर l जरी जाय अहंकार आशा समूळ ll\nनिंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी l निर्मळ स्फटीक जैसा ll\nमोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी l येती तयापासी अवघीं जनें ll\nतीर्थासी तीर्थ झाला तोची एक l मोक्ष तेणे दर्शने ll\nशैलजा यांचे रंगीबेरंगी पान\nछान लिहिलय, अशी सन्गत लाभणे हे देखिल भाग्यच\nआणि सन्गतच माणसाला घडवते वा बिघडवते\nशैलजा, हा लेख आणि विषय यापेक्षा मला महत्वाचा वाटतो तो सहजशैलीत लिहिणार्‍या एका लेखिकेचा जन्म.\n आणि मला माझ्या आजोळची आठवण करून देणारं\nखुप छान लिहिल आहे. ओघवती भाषा आहे.\nलिंबूदा, दिनेशदा, कृ, सुहास्य सार्‍यांचे आभार.\nसुंदर लिहिलयस. सहज सोप्पी, ओघवती भाषा. हे असं लिहिणं सोप्प नाही.\n****सर्वात महत्वाचा असा त्यांचा वेळ आमच्यासाठी कायमचाच राखीव होता.****\nहे जे आजोबा-आज्जी देऊ शकतात ते आजचे आई-वडिल इच्छा असूनही देऊ शकत नाहीत.... मग आ��च्या घरट्यातून आज्जी आजोबांची \"अडचण' कशी होते\nअसो... लिहीत रहा. 'सहज' हा तुझ्या लेखणीचा स्वभाव दिसतो... अगदी आवडला.\nखूप छान लीहीलेस ग.\nमाझे आजोबा. काय लीहू ग. इतके सुवीचारी आणि सुसन्स्क्रुत. मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे अगदी कळत असल्यापासून आजोळी रहायचो. लहानपणापासून अण्णांना माझे कवतीक आई शीवाय एकटा रहातो म्हणून. (आता आई शिवाय रहायची सवयच पडून गेलीय)\nमला ते गोष्ट सांगायचे. डम डम डमरु कोल्ह्याची. डोळ्यासमोर एक जंगलाचे चित्र असायच. तिथे मी आणि माझे आजोबा दोघच. बाकी कुण्णा कुण्णा ला म्हणून प्रवेश नाही. मी आंघोळ करून आलो की मला त्यांच्या पेश्शल ब्रश ने भांग पाडायचे आणि म्हणायचे कसा राजबिंडा दिस्तोय. मला काही तो शब्द कळायचा नाही. मी म्हणायचो - अण्णा मला राजबिनडोक करा.\nहो अग मी सुद्धा माझ्या आजोबांना (आईच्या बाबांना) अण्णाच म्हणायचो.\nमी आधी लिहिला होता प्रतिसाद हरवला वाटत\nखुप छान लिहिल आहेस.\nअसे आजोबा मिळायला नशीब लागत. नशीबवान आहेस.\nदाद, तुमच्यासारख्या शब्दांवर प्रभुत्व असणार्‍या व्यक्तीकडून कौतुकाचे शब्द ऐकण म्हणजे एकदम ग्रेट वाटल आणि कसलाही मोठेपणाचा अभिनिवेश न बाळगता एवढी दिलखुलास दाद दिलीत, खूप आभार\nकेदार, झकास आभार तुमचेही.\nछान लिहिलंय. शेवटचा पॅरा पण खूप आवडला.\n>>कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका....\nलालू, लेख आवडल्याच आवर्जून सांगितल्याबद्दल खूप आभार.\nआय.टी. खरच खूपच छान\nआय.टी. खरच खूप छान वाटले वाचून, नकळ्त बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, अशीच लिहीत रहा.\nआयटी गर्ल वेगवेगळ्या विषयांवर आणी सहज ओघवत्या भाषेत सुंदर लिहिते आहेस.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.\nसुंदर लेख अन शेवट अत्यंत\nसुंदर लेख अन शेवट अत्यंत भावपूर्ण..\nमस्त लिहिलं आहेस शैलजा.\nमस्त लिहिलं आहेस शैलजा.\nवा शैलू सुरेख लिहलयस.. असा\nवा शैलू सुरेख लिहलयस.. असा मित्र प्रत्येकाला हवाच गं... फार सुदैवी आहेस तू\nतुझा लेख वाचून मात्र मला माझ्या मैत्रिणीची खूप आठवण येतेय.. माझ्या आजीची\nप्रत्येक नॉस्टॅल्जिक लेखाला कारुण्याची झालर चढवलीच जाते-गुरु अँटीमॅटरानंद\n>>>> प्रत्येक नॉस्टॅल्जिक लेखाला कारुण्याची झालर चढवलीच जाते <<<<\nहसत खेळत रमत गमत नॉस्टॅल्जिक कस व्हायच ते शिकवाल का जरा\nम्हण्जे मग प्रत्येक नॉस्टॅल��जिकला कारुण्याची झालर चढणार नाही\nत्यातुन उद्या कोणी महाभाग कित्येक वर्षांपूर्वीच्या हनिमूनच्या आठवणीन्नी नॉस्टॅल्जिक झाला अन कारुण्याचि झालर चढवुन अश्रु पाघळू लागला तर वाचकांवर भलतीच आफत ओढवेल, नै का तेव्हा तुम्ही ते हसतखेळत नॉस्टॅल्जिक व्हायचे कसे ते शिकवण्याचे मनावर घ्याच\nखुप छान लिहीलयसं ..\nखुप छान लिहीलयसं ..\n'पॉकेट ऑक्सफर्ड डिक्शनरी'त 'नॉस्टॅल्जिया'ची व्युत्पत्ति दिलीय -\nत्यामुळे, 'नॉस्टॅल्जिया'ला दु:खाची नुसती झालरच नाही तर दु:ख हा त्याचा गाभाच असावा, असं वाटतं \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/death/", "date_download": "2018-10-16T20:05:36Z", "digest": "sha1:UNSKPWYCHP5J7QKN3WGABLQEUEUGV6WS", "length": 26331, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Death News in Marathi | Death Live Updates in Marathi | मृत्यू बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वाग���ासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिन्नर-नाशिक महामार्गावरील उद्योग भवनजवळील साईराज पेट्रोल पंपासमोर कंटेनरने धडक दिल्याने अपघातात जखमी झालेल्या दाम्पत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवार (दि. १३) रोजी नाशिककडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात पती ... Read More\nआखाडा बाळापुरजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोन्ही अपघात ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे झाले असून यात एक महिला व एक पुरुष यांना प्राण गमवावा लागला. ... Read More\nट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला पोलीस व चिमुकली गंभीर जखमी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभोकर ते किनवट रस्त्यावर एका ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला ... Read More\n 'त्याचा आत्मा मला बोलावतो' सांगत तरुणाची आत्महत्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nनागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ... Read More\nकालव्यात बस कोसळून भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यामधील हरिपाल येथे एक बस कालव्यात कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. ... Read More\nमेहबूबा मुफ्तींना दहशतवाद्याचा कळवळा; म्हणे मन्नान वाणी हिंसाचारातील पीडित\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा कळवळा आला आहे. ... Read More\nMehbooba MuftiMannan WaniterroristDeathJammu Kashmirमहेबूबा मुफ्तीमन्नान वानीदहशतवादीमृत्यूजम्मू-काश्मीर\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. ... Read More\nदोन अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या; २०१० मधील घटनेची आता कबुली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपॉक्सोच्या अठरा गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने २०१० मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. ... Read More\nपाच तास मृतदेह रेल्वेरुळांवरच\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nडोंबिवली : कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या तुर्भे येथील नौशाद अली या प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री ... ... Read More\nपहूरच्या इसमाचा अजिंठा घाटात सापडला मृतदेह\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपेठ मधील रहिवासी प्रल्हाद जनार्दन सोनवणे (६९) हे सहा दिवसांपासून बेपत्ता झाले होते. सोमवारी त्याचा मृतदेह अजिंठा घाटात आढळला आला. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार���यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/vande-mataram/", "date_download": "2018-10-16T20:05:50Z", "digest": "sha1:XCIB3ZJ4IHA3JCVLRL7U7MPHRZVXUUZL", "length": 27951, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Vande Mataram News in Marathi | Vande Mataram Live Updates in Marathi | वंदे मातरम बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक ���सचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nवंदे मातरम् स्पर्धेमुळे नागपूर शहराला वेगळी ओळख\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहापालिकेतर्फे मागील २२ वर्षापासून आयोजित करण्यात येणाऱ्या महापौर चषक वंदे मारतम् समूहगान स्पर्धेमुळे शहराचे स्थान उंचावत आहे. दिवसेंदिवस स्पर्धेची गुणवत्ता वाढत असल्याने शहराला वेगळी ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी के ... Read More\nएकस्वरात गायिले ‘वंदे मातरम’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भ ... Read More\nVande MataramIndependence Dayवंदे मातरमस्वातंत्र्य दिवस\nमुस्लिमांना भारतात राहण्याचा हक्कच नाही- विनय कटियार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nलोकसंख्येच्या आधारावर भारताची फाळणी करून वेगळा पाकिस्तान निर्माण करण्यात आला होता. ... Read More\nMuslimRSSVande Mataramमुस्लीमराष्ट्रीय स्वयंसेवक संघवंदे मातरम\nVIDEO: ओवेसींच्या घराबाहेर फडकवला भगवा, दिले ‘भारत माता की जय’चे नारे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ... Read More\nAsaduddin OwaisiVande Mataramअसदुद्दीन ओवेसीवंदे मातरम\nवंदे मातरम् वाद प्रकरण : 'माँ'ला सलाम नाही करणार, मग काय अफझल गुरूला करणार का - व्यंकय्या नायडूंचा हल्लाबोल\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिवंगत विहिंप नेते अशोक सिंघल यांच्यावर आधारित लिहिण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान 'वंदे मातरम्' वरुन सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ... Read More\nVande MataramVenkaiah NaiduBJPGovernmentवंदे मातरमव्यंकय्या नायडूभाजपासरकार\nभाजपा प्रवक्त्याचं 'वंदे मातरम्' व्हायरल, LIVE शो दरम्यान फोनमध्ये बघुनही गायलं चुकीचं\nभाजपा प्रवक्त्याचं 'वंदे मातरम्' व्हायरल, LIVE शो दरम्यान फोनमध्ये बघुनही गायलं चुकीचं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी नवीन कुमार सिंह आणि भाजपाची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली. दुस-यांना शिकवण्याआधी पहिले स्वतः शिका अशा शब्दात अनेक युजर्सनी सुनावलं आहे. ... Read More\nधर्माचे हे फसवे राजकारण कशासाठी \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआम्हाला वंदे मातरम् म्हणण्याचाही अधिकार नाही काय’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारलेला प्रश्न सामान्य आहे की राजकीय बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी तो राजकीय असल्याचे तात्काळ सांगून टाकले. मायावतींचा अभिप्राय खराही आहे. कारण वंदे मातरम्, जय हि ... Read More\nVande MataramNarendra ModiBJPGovernmentHindutvaIslamवंदे मातरमनरेंद्र मोदीभाजपासरकारहिंदुत्वइस्लाम\n‘वंदे मातरम्’ला विरोध करणा-यांचा मताधिकार काढून घ्या - उद्धव ठाकरे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'वंदे मातरम्'विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे. ... Read More\nMIMच्या नगरसेवकांनी 'वंदे मातरम्' म्हणण्यास विरोध केल्यानं औरंगाबाद मनपाच्या सर्वसाधारण सभेत राडा, 2 जण निलंबित\nBy ऑनलाइन लो��मत | Follow\nऔरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 'वंदे मातरम्' म्हणण्यावरुन वाद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/aanandsaadhana/", "date_download": "2018-10-16T19:19:38Z", "digest": "sha1:U2YBV53TWY6CR3KD264EVQXYP4JACK5P", "length": 18179, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आनंद साधना | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआतापर्यंत आपण योगशास्त्रातील अनेक संकल्पना जाणून घेतल्या अगदी योग शब्दांच्या व्याख्येपासून यमनियम, आसने, प्राणायाम यासंबंधी थोडक्यात जाणून घेतले.\nआनंदाची निवृत्ती – शिक्षण चळवळीत रमलो आहे.\nएप्रिल २००२ला मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन दादरहून जळगावला आलो.\nसंगणकाशी मैत्री : ओळख ऑनलाइन शब्दकोशाची\nआजी-आजोबा, संगणकाशी मैत्री करण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या आपल्या या मालिकेतील आजचे हे शेवटचे सदर.\n – तुमचे प्रश्न, माझी उत्तरे\nदर शनिवारी हे सदर प्रसिद्ध झाल्यानंतर वाचकांची प्रश्न विचारणारी पत्रे नियमीत येत. काहींना मी उत्तरे दिली.\nसज्जनगडावरील मकरंदबुवा रामदासी आपल्या एका प्रवचनात म्हणाले, ‘‘साधनेला तीन गोष्टींचा शाप आहे- आळस, यांत्रिकता आणि सकामता\nएखादी व्यक्ती नेहमीपेक्षा थोडी प्रभावी दिसली की आपण गमतीने आपण म्हणतो- 'वा काय तेज आहे' पण या गमतीच्या उद्गारांमध्येही वास्तवता आहे.आपल्या शरीरापलीकडे आपल्याभोवती स्वत:चे असे एक Electromagnetic field अर्थात\nप्राणायाम हा बहिरंग साधनेतून अंतरंग साधनेपर्यंत प्रवास करताना लागणाऱ्या वाटेतील पूल आहे. योगसाधनेचे उद्दिष्ट हे नियंत्रित शरीराकडून\nपूर्वीच्या काळी असुरांनी येऊन यज्ञ उधळून दिल्याचे संदर्भ आपल्याला ठाऊक आहेत. असुर अर्थात दैत्य, अक्राळविक्राळ, क्रूर अशा अनेक शब्दांतून ही वृत्ती ध्वनित होते;\nनिवृत्त कधी होणार याची तारीख आधीच कळत असल्यामुळे, निवृत्तीनंतर वेळ कसा घालवायचा याचा आराखडा मी आधीपासूनच निश्चित केला होता. त्यामुळे रिकामेपण कधीच जाणवले नाही.\nप्राणायाम साधना करायची ती केवळ मनोनियंत्रणासाठीच हे आपण जाणले. किंबहुना योगसाधनेचे फलित वर्णन करताना पतंजली म्हणतात, ‘योगाच्या अष्टांगांची साधना केल्यास अशुद्धीचा क्षय होऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होते.\nआपल्या देहातील प्राणशक्तीलाही हेच वर्णन लागू पडते. प्राणशक्तीची सामावस्था म्हणजे ‘सम + आ + धी’, जिथे बुद्धी समत्वदृष्टीने प्रस्थापित होते.\n योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी याचे उत्तर आपल्या पुस्तकात तीन शब्दांत दिले आहे- यत्नमुक्त, यथाशक्ती व जाणीवपूर्वक प्राणायाम करावा. यत्नमुक्त म्हणजेच हट्टाने, जोर-जबरदस्तीने वा वास कोंडून असा\nआपल्या श्वासाचेदेखील असेच आहे. क्षणभर विचार करा. आपण अन्नसेवन करण्यासाठी एकच तोंड वापरतो. पण श्वासाचे सेवन करण्यासाठी मात्र दोन दारे आहेत.\nपरमेश्वराने आपल्याला जन्माला घालताना 'प्राणप्रतिष्ठा' करून आपली मूर्ती घडविली आहे. या देहात प्राण असेपर्यंतच सर्व काही आहे. प्राणाच्या अस्तित्वाशिवाय आपले अस्तित्व 'शवा'प्रमाणेच आहे. प्राणशक्ती त्याचे 'शिवा'त रूपांतरण करते.पाच हा\nआपल्याला मिळालेले आयुष्य किती जगायचे हे आपल्या श्वासांवर अवलंबून असते असे योगशास्त्र मानते. म्हणजेच मिळालेली श्वासांची शिदोरी आपल्याला जपून वापरायची आहे.\nलहानपणी आम्ही तुळशीबागेतून आणलेल्या एकात एक असलेल्या सहा बाहुल्यांशी खेळायचो. देहाची संकल्पना साधारण या बाहुल्यांशी मिळतीजुळती आहे.\nआसनात प्रस्थापित झाल्यावर आहार नियंत्रित करून शरीरावर नियंत्रण मिळविल्यावर गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच प्राणायामाचा अभ्यास करावा.\nआसनाच्या अंतिम स्थितीत स्थिरता व सुखमयता प्राप्त करण्यासाठी लागणारे प्रयत्न शैथिल्य हे सजगतेतूनच निर्माण होऊ शकतं. ही सजगता आणण्यासाठी लागणारी ऊर्जा आपण खाल्लेल्या अन्नातूनच आपल्याला मिळणार आहे.\nमृत्यू म्हणजे अंत नाही\nओशोंच्या एका पुस्तकात लाकूडतोडय़ाची नवीन गोष्ट वाचावयास मिळाली. गोष्टीतील हा लाकूडतोडय़ा रोजच्या रोज रानात जाणे, लाकडे तोडणे, पोटापाण्यासाठी बाजारात जाणे, मिळेल त्या भावाला ती विकणे या\nमहाभारतात हेवा वाटावा असे एक व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन घेणारा अर्जुन हा तर खरा भक्तच पण त्याबरोबर या विश्वरूप दर्शनाचे साक्षी झालेला, दिव्यदृष्टी प्राप्त झालेला संजय हा अनेक\nजगात किती आश्चय्रे आहेत याच्या संख्येवर दुमत असू शकेल; परंतु ‘किं आश्चर्यम्’ जगातील सर्वात मोठे आश्चर्य कुठले’ जगातील सर्वात मोठे आश्चर्य कुठले या यक्षप्रश्नावर युधिष्ठिराने छान उत्तर दिले.\nआनंद साधना : यक्षप्रश्न\nआपल्यासमोर एखादा मोठा प्रश्न असला की पटकन आपण ‘यक्षप्रश्न’ असा त्याचा उल्लेख करतो. यक्षाने एक फार मार्मिक प्रश्न युधिष्ठिराला विचारला. ‘कि स्वित् बहुतरं तृणात्’ म्हणजेच गवतापेक्षाही विप��ल प्रमाणात जगात\nविषाद रोग ते विषाद योग\nभगवद्गीता हे पुस्तक नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, स्वधर्माची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे.\nआमचे सहस्रबुद्धेकाका बोलायला लागले की काव्य, विचार, सुभाषिते यांच्या अमृतधारा बरसतात. अशीच दोन वाक्ये-\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2011/07/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:28:16Z", "digest": "sha1:ZZQOCV6A7XHWBEVN5MHCY7FCYQGQTV2U", "length": 21338, "nlines": 123, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: विसा, मुंबई आणि आय ट्वेन्टी", "raw_content": "\nविसा, मुंबई आणि आय ट्वेन्टी\nमुंबईतली रम्य सकाळ, काही अत्यानंदाने फुललले चेहरे आणि काही निराश. मागील दीड तासांपासून हाच खेळ पाहतोय. मनात शंकाचे मोहोळ उठलेले. तसा मी एकटाच नाहीये, माझ्यासारखी बरीच मंडळी तरुण, म्हातारी त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने उभी काही तशीच फुटपाथ वर बसलेली. कचरा उचलणाऱ्या गाडीचा खेळ पाहून झाला, जॉगिंग करणारे पब्लिक पाहून झालं, समोरची उंचच उंच इमारत पाहून झाली, आणि कॉन्सुलेट च्या लायनितली पाखरं पण टिपून झाली. पण ममी पपांचा तपास नाही.\nआता मी आणि आमच्या शेटे कुटुंबातली तमाम भावंडं -अमित, अर्चना, अभिजीत, अमृता आणि अनुपम आपापल्या आई बाबांना ममी पपा म्हणतात यात आमची काही चूक नाहीये. मला याचे काही एक वाटत पण नाही. पण असावा भावे स्कूल चा परिणाम की लिहिताना चुकल्या चुकल्यासारखे वाटते.\nतर रम्य अशासाठी की मुंबईतल�� म्हणजे एकदम कोअर मुंबई गावात जाण्याची माझी पहिलीच वेळ होती, आणि तसा मी कट्टर पुणेकर वं मुंबई द्वेष्टा असलो तरी मला त्या दिवशी मुंबई वेगळीच भासली.\nमी मुंबईत कसा- त्याचे झाले असे की मोठ्या प्रयत्नानंतर माझ्या आई वडिलांना पासपोर्ट मिळाला एकदाचा. (या पासपोर्ट ची कहाणी लै मोठी आहे.. उगाच फुटेज खाईल या पोस्ट मध्ये म्हणून नंतर कधीतरी) आणि येन केन प्रकारेण त्यांना जावयाघरी अमेरिकेच्या न्यू जर्सी नामक शहरामध्ये जाण्याचे निमंत्रण आले. मंगळवार सकाळी ९.३० ची विसा इंटरव्यू ची वेळ मिळाली, उगाच उशीर व्हायला नको म्हणून आक्काच्या सासरी\nसोमवार रात्री आलो. आणि सकाळी पहाटे पहाटे भावजींचे वडिल- पानसरे काकांसोबत गोवंडी हून कॉन्सुलेट कडे निघालो. (काका- हा पण भावे स्कूल चा परिणाम, एरव्ही मी त्यांना मामा म्हणायला हवे खरेतर) पहिले बसने दादर स्टेशन आणि तिथून महालक्ष्मी स्टेशन वर उतरलो. कॉन्सुलेट हा एवढा एकच शब्द ऐकल्याबरोबर टॅक्सी वाल्याने मीटर डाऊन केला, टॅक्सीचे दर उघडताना आणि लावताना तोच परिचयाचा अगदी पिक्चरमध्ये येतो तसा अगदी कडक लॉकचा आवाज आला. त्याने बिनचूक भुलाभाई देसाई रोड, अमेरिकन कॉन्सुलेट च्या दाराशी आणून सोडले. \"वो वहापे लाईन दिख रही है ना, वहापे खडे हो जाना, नंबर आयेगा तो अंदर बुला लेंगे\" आपल्या सात पिढ्या हेच काम करत होत्या अशा थाटात आणि \"गावाकडचं पब्लिक आलं विसा काढायला\" अशा तुच्छतेने त्याने न विचारलेली माहिती दिली.\nत्या दुतावासाच्या मुख्य इमारतीपासून दूरवर पर्यंत लाईन आली होती. मला बऱ्याचदा बसची, रेल्वे ची गर्दी पाहून वाटते की पब्लिक कुठे जातं एवढं रोज तिच्यायला. तेवढीच गर्दी अमेरिकेला जाण्यासाठी पण आतूर.\nअसो, तर रांगेतल्या शेवटच्या सहृदय मुलीने सांगितले की फॅमिली असेल तर वेगळी लाईन आहे.. आणि मग डायरेक्ट मुख्य दुतावासापाशी आलो. मागे मम्मी, पपा आणि पानसरे काका. काही विचारायच्या आतच त्यांनी सांगितले की निमंत्रण पत्र, आणि बँकेची स्लीप वर ठेवा बाकी सारी कागदपत्र प्लास्टिक च्या पिशवीत टाका आणि घड्याळ, मोबाईल, आणि अनावश्यक वस्तू बाहेर ठेवा. पटापट ममी ची पर्स घेतली आणि सगळ्या वस्तू गोळा केल्या. त्यांची फायनल उजळणी घेईपर्यंत ते गायब.. जवळपास तासभर आधी आत गेले ते. काहीतरी गोची झाली की काय असा विचार येतो तो लगेच तिथल्या गार्ड्स ने हाकलले.. \"चला लांब..\" लांब म्हंजे कुठे ते दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या गर्दीला पाहिल्यावर समजले. आता म्हटले गेलेच आहे आत तर राम भरोसे.. भावजींनी पाठवलेले कागद, गुंतवणूक- मालमत्तेचे कागद, मम्मीचे शाळेचे कागद या सर्वात त्या कॉन्सुलेट च्या ऑफिसर ने मागितलेले कागद मिळवले म्हंजे झाले. आणि एवढी उजळणी करून परीक्षेला जाताना नेमका महत्वाचा प्रश्न तर नाहीना राहिला ही भीती.. 'कुठे जाणार, काय करणार, काय पाहणार, मुलगी काय करते, जावई काय करतो, परत कधी येणार, मुलीला कधी भेटले होते शेवटचे, मुलगा काय करतो, कुठे करतो..' असे आणि आणखी डझनभर प्रश्नांच्या तयारीचा उपयोग होणार का मग तो टेन्साळलेला दीड तास..\nया मुलाखतीच्या निमित्ताने ममी पपा सोबत जाण्यासाठी दोन दिवस रजा काढून पुण्यात शनिवारीच आलो. त्यांना मदत होईल या भावनेपेक्षा आमची आय ट्वेन्टी भरधाव एक्सप्रेस हायवे वर चालवायला मिळणार याची उत्कंठा जास्त. नाहीतरी आमची मम्मी म्हंजे मदत वगरे शब्द ऐकला तरी कडेलोट करून देते. घंटा मदत वगेरे कधी करत नाही मी. तर, कधी कधी तुम्ही एक स्वप्न पाहता नकळत एखाद्या गोष्टीला पाहून. मी पाहिले होते, लोहगड ट्रेक च्या वेळी.. अकरावीत असेल मी तेव्हा..मळवली पुलावरून द्रुतगती मार्ग पहिला तेव्हा. तो ओला चिंब सहापदरी रस्ता आणि त्यावरून सुसाट सुटलेल्या गाड्या. कितीतरी वेळ नुसता बघत होतो.\nत्या दिवशी माझे एक स्वप्न संपले. १ तासाहून जास्त वेळ हडपसर ते वाकड फाट्यापर्यंत लागल्यानंतर यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती मार्गाकडे निघालो. मनात थोडी धास्ती होतीच, म्हणून टायर प्रेशर चेक करून घेतला. आणि जेव्हा एक्सप्रेस वे वर गाडी सोडली.. अहाहा.. बाहेरचा रिमझिम पाउस.. आणि मनातही, काव्य स्फुरावे अशी स्थिती.. ८०.. मग आणखी थोडा वेग वाढवला.. १००.. १२०.. बस.. यापुढे मला माहित नाही, या गूढ वेगाचा कधी शोध घेतला नाही.\nपपा शेजारीच होते, पण काही एक सूचना नाहीत.. कमाल आहे.. मग आणखी थोडा वाढवू.. करत करत १४० ला काट्याने स्पर्श करताच क्षितिजावर आतषबाजी होतीये का काय असे वाटले.. पण मग एक दोन सफारी, इनोवा ला ओवरटेक केल्यावर आता खरेच लै माज झाला म्हणून गप् १००-११० वर चाललो. खंडाळ्याचा घाट आणखी एक अनुभव. थोडी अवघड वळणे होती, पण अगदी रक्तात ड्रायविंग असल्याप्रमाणे चालवली. याच घाटावर मुंबई हून येतान मात्र माझा नवखेपणा दाखवलाच मी. चढ स��रु झाला तो गाडीला कळला पण माझ्या डोळ्यांना नाही कळला. गियर न बदलल्यामुळे एकदम वेग कमी झाला, आणि मी पंक्चर झाली, पंक्चर झाली म्हणून कडेला घेतली. मग आणखी काय होणार.. पपांनी ट्रेडमार्क हेटाळणी केलीच.\nमुंबईचा मला लै तिटकारा वाटतो. ती गर्दी आणि लोकलच्या वेळापत्रकावर चाललेले आयुष्य. पण हे सगळी पिक्चर बघून बनवलेली मतं. त्या दिवशी पहिल्यांदा लोकल मध्ये प्रवास केला. गर्दी तर होतीच, पण अंदाधुंद नव्हती. या गर्दीमधेपण आम्ही पुण्याहून आलोय हे शेंबड्या पोरानेही ओळखले असते. मी आणि मम्मी तर पुरते भांबावलो होतो.. पानसरे काका मात्र कौशल्याने आम्हाला सूचना देत वर लोकल ची माहिती - दक्षिण उत्तर मार्ग, हार्बर लाईन.. ही लाईन ती लाईन हे सांगत प्रवास घडवत होते. कॉन्सुलेट चे काम झाल्यावर पाउस सुरु झाला आणि लोकल गर्दीतही सुसह्य का हे पण समजले. च्यामारी एवढे मोठे शहर, आणि फुल्ल लोकांनी भरलेले पण एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत सुसाट जाता येते. आमचे पुणे नाहीतर.. पब्लिक ट्रांसपोर्ट नावाला. पुण्यात तुमच्याकडे दुचाकी नसेल तर तुम्ही उर्मट कंडक्टर आणि लुटारू रिक्षावाले यांच्या दयेवर आहात. आणखी काही पुणेरी बसच्या प्रवासाचे 'फायदे' मी इतरत्र सांगितलेच आहेत. दादर स्टेशन वर मी पहिल्यांदा ती फेमस बंबैय्या गर्दी- जी दशकानुदशके बॉलीवूड च्या सिनेमात दाखवली जाते; ती बघितली. डोकीच डोकी.. कोण आहेत हे मी कोण आहे - असे प्रश्न पडेपर्यंत ही गर्दी त्या लांब लोकल मध्ये गुडूप होते आणि शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते पण.\nतर असा होता माझा हा प्रवास.. गाडी एकदम ढ़िंक्च्याक चालवतो बरका आपण. नवी मुंबई आणि पुण्यातल्या गर्दीत अगदी व्यवस्थित चालवल्यामुळे पपांचेही प्रशस्तीपत्रक मिळाले. वख वख कमी झाली जीवाची साला..\nहा.. तर ममी पपांना कॉन्सुलेट ऑफिसर ने अपेक्षेपेक्षा जास्तच प्रश्न विचारले. जावयाचा पगार, कंपनी, मागची कंपनी का सोडली आता या लोकांना माझा पगार नीट माहित नाही तिकडे जावयाचा कोण विचारणार आता या लोकांना माझा पगार नीट माहित नाही तिकडे जावयाचा कोण विचारणार पपा पण हुषार, हातावर माहिती लिहून गेले होते. कधी तुमच्या पोरानेतरी आयुष्यात कॉपी केली होती का पपा पण हुषार, हातावर माहिती लिहून गेले होते. कधी तुमच्या पोरानेतरी आयुष्यात कॉपी केली होती का बाकी नाव काढले हो घराण्याचे.. एवढे ���्रील्लिंग होऊनपण विसा मिळाला दोघांना.. अभिनंदन. त्याच्या पुढच्याच आठवड्यात पानसरे काका काकूंना पण मिळाला.. चला..\nया सर्व विसा प्रकरणामध्ये मदत केलेले पानसरे काका, प्रियमित्र अमोल, गीता वहिनी आणि वारूणकर काका या सर्वांना लै लै थँक्स.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nविसा, मुंबई आणि आय ट्वेन्टी\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_266.html", "date_download": "2018-10-16T18:23:15Z", "digest": "sha1:LHUSZYK2TX66DMSCNCHPKJISJQPRZ3P3", "length": 14076, "nlines": 105, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "जिनियस इंग्लिश स्कुलचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उदघाटन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : जिनियस इंग्लिश स्कुलचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उदघाटन", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nजिनियस इंग्लिश स्कुलचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उदघाटन\nदि .11-06-2018 ला जिनियस इंग्लीश स्कुल भोकरदन च्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले तसेच भोकरदन जाफ्राबाद तालुकयाचे माझी आमदार श्री संतोषरावजी दसपुते साहेब तसेच संस्था अध्यक्ष सुंदरराव सहाने ,गटसमन्वय नेव्हार सर,मुख्याध्यापक सहाने मॅडम, जुंबड मॅडम समीर सर ,मोहन बावस्कर ,सर पो. पा . बरंजळा, नवेरकर सर, मिरगे सर, फिरंगे सर, लक्कस सर ,सोनवणे सर, सहाने काका ,ज्ञानेश्वर थिटे, गणपत सहाने ,नाना पा . तळेकर, अनिल भाऊ, इंगळे सर्व सहकारी मित्रमंडळ व पाहुने उपस्थित होते .\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील ���ोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/mumbai-municipal-administrations-hatred/", "date_download": "2018-10-16T20:06:56Z", "digest": "sha1:YI6U2PJZELO5U4RDJIPT6YLPZCLRI7GI", "length": 30813, "nlines": 419, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Mumbai Municipal Administration'S Hatred! | झोपड्यांवर सावट दरडींचे!मुंबई महापालिका प्रशासन हतबल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -क��श घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबई महापालिका प्रशासन हतबल\nयेथील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास अवघा दीडएक महिना शिल्लक असतानाही महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणांकडून दरडीवर वास्तव्य करत असलेल्या झोपडीधारकांच्या प्र���्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.\nमुंबई : येथील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास अवघा दीडएक महिना शिल्लक असतानाही महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणांकडून दरडीवर वास्तव्य करत असलेल्या झोपडीधारकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परिणामी येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. झोपड्यांच्या सुरक्षेबाबत महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय उचित कार्यवाही करत नसल्याने हा प्रश्न दर पावसाळ्यात समोर येत आहे.\nमुंबई महापालिकेच्या एम/पूर्व विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर मोठया प्रमाणावर झोपड्या आहेत. येत्या पावसाळ्यात जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.\nस्थानिक रहिवाशांनी स्वत:हून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर तेथे रहावे. नैसर्गिक आपत्तीने दुर्घटना, जीवित, वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार\nनाही, असे म्हणत पालिकेने हात वर केले आहेत.\n- १९९२ सालापासून सुरक्षा भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.\n- संरक्षक भिंत हा कायमचा उपाय नाही.\n- झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए, पालिकेच्या प्रकल्प बाधितांसाठी राखीव घरांमध्ये होणे गरजेचे आहे.\n- महापालिका, जिल्हाधिकारी, म्हाडामध्ये समन्वय नाही.\n- झोपड्यांचे सर्वेक्षण झाले. मात्र संरक्षक भिंतीची देखभालीचा प्रश्न निरुत्तरित आहे.\n- दरडीलगतचे रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.\n- मुंबईतील अनेक टेकड्या, डोंगर परिसरात व पायथ्याशी सुमारे २० हजार झोपड्या धोकादायक स्थिती वसल्या आहेत.\n- झोपड्यांमध्ये सुमारे लाखभर रहिवासी गेली अनेक वर्षे मृत्यूच्या दाढेत दिवस काढत आहेत.\n- झोपड्यांना स्थलांतरित करण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात नोटीस\n- मुंबईत जागेची टंचाई आणि डोक्यावरचे छप्पर हरविण्याच्या भीतीने हजारो मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगत आहेत.\n- गतवर्षी पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात अशा २८४ ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका होता.\n- गेल्या २० वर्षांमध्ये दरड कोसळून २०९ लोकांचा बळी गेला आहे.\n- ग्रँट रोड, भांडुप, कुर्ला, गोवंडी, मानखुर्द आणि मालाड या भागांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असणारी ठिकाणे आहेत.\n- १९९२ ते २०१३ या काळात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत २६० जणांचा मृत्यू झाला. तर २७० जण जखमी झाले.\n- २४ तासांत सरासरी २०० मिलीमीटर पाऊस पडला तर साधारणत: दरड कोसळण्याच्या घटना घडतात.\n- खडकातली पाणी शोषण्याची क्षमता संपली की त्यात भेगा पडतात. परिणामी, पाणी बाहेर पडून दगडाचा काहीसा भाग सुटतो आणि ढासळू लागतो.\n- दरड कोसळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती रोखता येणार नाही. मात्र त्यासाठी पुरेशी काळजी घेणे शक्य आहे.\n- २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर संबंधित ठिकाणी सुरक्षेचा इशारा दिला तर दुर्घटनांमधील जीवितहानी टाळता येईल.\n- गौतमनगर, पांजरापोळ, वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर आदी ठिकाणच्या टेकडीच्या/ डोंगराच्या उतारावर मोठया प्रमाणावर झोपड्या आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nमासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी\nमुसळधार पावसामुळे एरंगळ येथे वडाचे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा\n‘श्रीं’च्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात भावपूर्ण स्वागत \nमुसळधार पावसानं वडाळ्यातील सखल भागात तुंबलं पाणी\nMumbai Rain Updates: वडाळ्यात रस्ता खचून 15 गाड्या अडकल्या ढिगा-याखाली\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\nव्ह्यूइंग गॅलरीत पालिकेचे बोधचिन्ह पायदळी\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी ���ेली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_791.html", "date_download": "2018-10-16T18:34:37Z", "digest": "sha1:Y7RFUQ5P6YQFAR5KB2V4A7JDWYQS4WM3", "length": 15123, "nlines": 110, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शेतकरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शेतकरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nशेतकरी महिलेची गळफास घेऊन आत्महत्या\nप्रा. डॉ. संतोष रणखांब\nसोनपेठ : तालुक्यातील मौजे धामोनी येथे एका वृध्द शेतकरी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटणा दिनांक 9 जुन रोजी सकाळी घडली\nतालुक्यातील धामोनी येथील चंद्रकला रतन मुळे वय 60 या शेतात धसकटे विचन्यासाठी घरातुन सकाळी आठ वाजता गेल्या होत्या त्यानंतर त्यांचा मुलगा शेतात गेला आसता शेतात आसलेल्या विजेच्या टावरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले त्यानतंर त्याने गावातील नातेवाईकांना फोनद्वारे माहिती दिली.\nचंद्रकला मुळे यांचे धामोनी शिवारात गट नं 184 मध्ये चार एकर शेती आसुन त्याच्यावर स्टेट बँक ऑफ हैद्राबाद सोनपेठ शाखेचे दिड लाख रूपयांचे कर्ज होते सततची नापीकी व बँकेचे कर्ज यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांचा मुलगा राम रतन मुळे यांनी दिली\nचंद्रकला मुळे यांचे पती पंचवीस वर्षापूर्वी वारलेले होते त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुल व दोन विवाहित मुली आहेत\nयाबाबत सोनपेठ पोलीसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आसुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष मुपडे हे करत आहेत.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाच�� खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/he-ordered-166-phones-and-claimed-refunds-how-delhi-man-duped-amazon-271805.html", "date_download": "2018-10-16T18:55:49Z", "digest": "sha1:KRUMNOKMUEW2EZBLODVLDCR4SMG7GR2C", "length": 13700, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोरीचा रि'फंडा', मोबाईल मिळालाच नाही सांगून 166 वेळा लुटलं 'अॅमेझाॅन'ला !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत���महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nचोरीचा रि'फंडा', मोबाईल मिळालाच नाही सांगून 166 वेळा लुटलं 'अॅमेझाॅन'ला \nशिवम अमेझॉनवरून महागडे मोबाईल ऑर्डर करायचा. मोबाईलची डिलीव्हरी आली की थोड्याच वेळात आपल्याला मोबाईल मिळालाच नाही अशी तक्रार नोंद करून शिवम पैसे रिफंड मागायचा.\n11 आॅक्टोबर : चोर चोरीसाठी अनेकानेक शक्कल लढवतात. त्यातून अनेकांना गंडवण्यात ते यशस्वीही होतात. पण कधीतरी त्याचं बिंग फुटतंच. ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांना चुना लावणाऱ्या ठकसेनांचीही गोष्ट..\nआघाडीच्या अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपनीची अमेझिंग फसवणूक करण्यात आलीय. दिल्लीतल्या 21 वर्षीय शिवम चोप्रानं कंपनीला 50 लाखांना गंडवलंय. शिवम अमेझॉनवरून महागडे मोबाईल ऑर्डर करायचा. मोबाईलची डिलीव्हरी आली की थोड्याच वेळात आपल्याला मोबाईल मिळालाच नाही अशी तक्रार नोंद करून शिवम पैसे रिफंड मागायचा. अशाप्रकारे त्याने अँपल, सॅमसंग आणि वन प्लस कंपनीचे सुमारे 166 मोबाईल फोन अँमेझॉनवरून मागवले. त्यांचा रिफंड मिळवला आणि तेच मोबाईल बाजारात विकून दुहेरी कमाईही केली.\nया कामात शिवमला सचिन जैन या मोबाईल शॉपी चालवणाऱ्या मित्रानं मदत केली. सचिन शिवमला 150 रूपयांत प्री अँक्टिवेटेड सिम कार्ड द्यायचा. सुमारे 141 सिमकार्ड वापरून शिवमनं अॅमेझॉनचे 166 मोबाईल रिफंडसहीत हातोहात लांबवले.\nदिल्लीच्या विशिष्ट भागातून सतत मोबाईल रिफंडसाठी मागणी होतीय. यात काही गौडबंगाल तर नाही ना असा संशय आल्यानंतर अँमेझॉननं दिल्ली पोलिसांत धाव घेतली. दिल्ली पोलिसांनी या अमेझिंग चोरीचा छडा लावत शिवम चोप्रा आणि सचिन जैनला बेड्या ठोकल्यात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\n#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/rasav-ani-dirgh/", "date_download": "2018-10-16T18:47:46Z", "digest": "sha1:VY6JG5QXZG53EHHHMGBHJAMAXQ3GMN5J", "length": 19456, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ऱ्हस्व आणि दीर्घ | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nवेगवेगळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारी संमेलने ही साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यासाठी पूरक आणि पोषकच ठरतात. अपेक्षा अशी आहे की, येथे खरोखरच वैचारिक घुसळण व्हावी. तावातावाने मुद्दे मांडले जावेत.\nआपण वाचतो त्यामागची लेखनाचा कस आजम���वणारी प्रक्रिया गुंतागुंतीची असते. ती कधी कधी भल्याभल्यांना गुंगवते, कधी अतक्र्य वाटते, तर कधी चकवा देते.\nमीरा ताटे यांचे मनोगत\n.. ‘मला काहीच कळत नसेल पण माझं मन मला कळतं. तेवढंच माझ्याजवळ धन आहे. मला माझ्या मनासारखं वागता आलं पाहिजे. आणि मनात आलंच तर सर मी दोन आत्मचरित्र लिहीन.\nउर्दू.. मराठी.. भाषेचे दिवे\nमाणसे सुखाच्या शोधात असतात. माणसे आनंद कुठे मिळेल हे पाहात असतात. काहींना भौतिक आणि ऐहिक सुखे हवी असतात. काहींचे हे मिळूनही समाधान होत नाही. त्यांना मानसिक, भावनिक, वैचारिक आनंद\nकविसंमेलने.. बया बया, गेली रया\nअडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता\n‘नाघं’ची आठवण : ध्यानस्थ कवी\n‘नाघं’ची ‘नदीकिनारी’ ही कविता बरे झाले शेतात वाचली. कुणीही आजूबाजूला नव्हते. माझ्या असे लक्षात आले, की माझ्या शरीराच्या हालचाली होत आहेत.\nलेखकाला भीती वाटते- कथेतील पात्राच्या तोंडून त्याने त्याचे मत व्यक्त केले तर लेखकाला ‘जनतेचा शत्रू’ घोषित केले जाईल की काय\n‘मीमराठी विषय शिकवतो’ असे म्हणण्याऐवजी ‘मी मातृभाषेचे अध्यापन करतो’ असे म्हटले की एकदम आपण उदात्त, उन्नत असे जे जे काही असते ते करतो आहोत असे वाटते\nताजमहाल : वास्तू आणि कविता\n१९४५ च्या आधी साहिर यांनी ‘ताजमहल’ ही कविता लिहिली. एक अभूतपूर्व रचना म्हणून ती उर्दूशिवाय इतर भाषांमधील रसिकांमध्येही लोकप्रिय आहे. मला वेगळाच प्रश्न पडतो. पुढे अनेक वर्षांनी ‘ताजमहल’ नावाचा\nमृत्यूनंतर तरी लेखकाला मारू नका\nकिशोर शांताबाई काळे या दिवंगत लेखकाच्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या आत्मचरित्रपर पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याला १९ वर्षे झाली. किशोरचे अपघाती निधन\nधाव घेई विठू आता..\nआषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत पंढरपूरचा फोटो येतो तेव्हा सर्वाची तोंडे कॅमेऱ्याकडे असतात.\nलेखक, ऊर्जा आणि आग का दरिया\nप्रख्यात व भूमिकेचा गंभीरपणे विचार करणारे कलावंत अमिताभ बच्चन यांच्या एका सिनेमात त्यांची केशरचना- मागे वळवलेले केस आणि मानेवर केसांची जुडी बांधलेली (पोनीटेल\nचिऊताई, चिऊताई, दार उघडे आहे…\nसकाळी जाग आली आणि काहीतरी एकदम जाणवल्यासारखे झाले आणि कळवळलोच. नैसर्गिक अलार्म वाजला नव्हता. लगबग नाही, किलबिल नाही, भांडणे नाहीत. भकास शांतता. मनाशी म्हटले की, झाडाच्या दोन-चारच फांद्या तोडल्यात,\nतमुक एका संस्थेने आयोजित केलेल्या परिसंवादात भाग घेऊ की नको यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू की नको यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू की नको अन् माझ्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान आहे, अध्यक्षपद स्वीकारू की नको अन् माझ्या अध्यक्षतेखाली त्यांचा सन्मान आहे, अध्यक्षपद स्वीकारू की नको.. असे अनेक प्रश्न\nदुष्काळ आणि हिरवा कोंभ\nहा दुष्काळ तसा एकदम येत नाही. लपूनही किंवा दबे पाँवही येत नाही. उघड, जाहीरपणे, चांगली दाणदाण पावले टाकत येतो. जानेवारीपासूनच डोळे वटारतो, आरोळ्या ठोकतो, पण आम्ही सावध होत नाही.\nनिसर्गकविता आणि प्रेमकविता यांनाही सध्या वाईट दिवस आलेले दिसतात. बालकवी, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतला निसर्ग प्रत्यक्षात हरवलाय का याचे उत्तर ‘होय’ असे आहे. पण हरवलाय तो हिरवा निसर्ग.\nसमाधान बापूराव लोकरे नावाचे गृहस्थ एका तालुक्याच्या ठिकाणी राहतात. जवळच्या खेडय़ावर त्यांची चार एकर कोरडवाहू शती आहे. तेवढय़ावर भागत नाही म्हणून ते वडिलांच्या मृत्यूनंतर तालुक्याच्या गावी आले. एका\nकधी मानसिक पातळीवर, कधी शारीरिक पातळीवर सुप्त स्वरूपात वास करणारी कामप्रेरणा.. तिचे पदर उकलणे कठीणच. या प्रेरणेला कामवासना वगैरे संबोधून तिला आपण घाण, वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो. काही लेखकांच्या\nतुकोबा विमानात बसून सदेह गेले असे आपण म्हणतो. ते विमानातून जाऊ शकतात तसे विमानातून येऊही शकतात ना.. तुकोबा आपल्या अवतीभवती असतातच. आहेतच. काळ कोणताही असो. त्यांचे नाव वेगळे असेल.\nकवी ग्रेस यांचा २६ मार्चला पहिला स्मृतिदिन. अनुकरणास अशक्य पण गुणगुणण्यास सहजशक्य असणाऱ्या ग्रेस यांच्या कविता पिढय़ान् पिढय़ा खुणावत राहतील. तसेच त्यांच्याविषयीच्या आख्यायिका, अफवा, किस्से, छंदफंद, व्यसने, दुर्वर्तन, दोष,\nअनेक पुस्तके वाचल्यानंतर असमाधानी असणारा वाचक तपशिलाशिवाय ‘आणखी’ काहीतरी हवे, असे मनोमन म्हणत असतो. तर तपशिलालाच तत्त्व समजण्याची चूक आणि तत्त्व ठसवण्याच्या नादात कलाकृतीची कलात्मक गुणवत्ता शिथिल होण्याचा धोका\nज्याला विचार करण्याची सवय असते तो माणूस दु:खी तरी असतो किंवा अस्वस्थ तरी देव व दैव मानणाऱ्यांना आणि न मानणाऱ्यांना प्रतिगामी आणि पुरोगामी ठरविण्यास सुरुवात झाल्यापासून स���हित्य आणि साहित्यिकांवर\nखरे तर एकेका जातीचे एकेक वर्तुळ सामाजिक अवकाशात स्वत:भोवती स्वतंत्रपणे फिरत असते. ही वर्तुळे फिरता फिरता कधी परस्परांत सामावतात, कधी परस्परांना गिळतात, तर कधी त्यांचे कंगोरे परस्परांना घासून संघर्षांच्या\nमराठी भाषा, तिची वाकणंवळणं, मराठी साहित्य आणि मराठीतील वाङ्मयीन घडामोडी तसेच साहित्यिक आणि त्यांच्या सृजनावर मार्मिक टीकाटिपण्णी करणारे सदर.. ‘झाली का तुमची नौटंकी सुरू’ मित्राने तिरस्काराच्या सुरात मला प्रश्न विचारला.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/yoga-day-116062100004_1.html", "date_download": "2018-10-16T18:57:23Z", "digest": "sha1:Z5OBGQUDSLJDB7FS3NVZXEUIY5IAQRPI", "length": 9999, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआंतरराष्ट्री योगदिन : सतत विकासलक्ष्यांसाठी योग\nयोग शिकवितो 5 गोष्टी\n1. शरीराचा सन्मान करा\n2. येणारे विचार सोडून द्या\n3. श्वास घ्या व सोडा\n5. तुम्ही विचार करता त्यापेक्षा जास्त मिळवू शकता\nएकाग्रता वाढते, तणाव दूर होतो,\n* तणावाचा सामना करणसाठी ‘योगा’ने मिळवा ऊर्जा\nराष्ट्रामध्ये ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरु\nजग्गी वासुदेव यांच्या नेतृत्वाखाली योगा डे\n* कॉलेज व विद्यापीठात आता योग शिक्षण\n* भारतात होणार 1 लाखावर योग कार्यक्रम, 10 ‘मेगा इव्हेंट’\n* ओम नाही तर आमीन म्हणा : बाबा रामदेव\n* 21 जूनला सरूाचे दक्षिणान सुरु, वर्षात हा सर्वात मोठा दिन\n* स्वत:चा.. स्वत:च माध्मातून ‘स्व’कडे प्रवास\n* नकारात्मक मन कधीही सकारात्मक जीवन देवू शकत नाही\n०३ तास सलगपणे योग करत विश्वविक्रम लाँगेस्ट योगा मॅरेथॉन – फिमेल\nरामदेव बाबांना पाकमध्ये साजरा करायचा योग दिवस\nयोग म्हणजे नेमकं काय..\nरक्तप्रवाह सुरळीत करतील ही योगासने\nहे 5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T18:09:02Z", "digest": "sha1:Z2FKTSYEXTTSWJVLSBALSEZ622SKVQII", "length": 6799, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पत���रकाराला अपमानास्पद वागणूक देणार्‍या प्रवृत्तीचा कराडात निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपत्रकाराला अपमानास्पद वागणूक देणार्‍या प्रवृत्तीचा कराडात निषेध\nकराड दि. 5 (प्रतिनिधी) -पत्रकार विकास जाधव यांना उंब्रज पोलीस ठाण्याचे हवालदार शहाजी पाटील व रवींद्र पवार यांच्याकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. त्याचबरोबर अरेरावीची भाषा करत जाधव यांना एखाद्या आरोपी प्रमाणे वागणूक देण्यात आली. यासंदर्भात त्यांना तातडीने निलंबित करणात यावे या मागणीसाठी तालुक्यातील पत्रकारांनी निषेध मोर्चा काढला.\nयावेळी हवालदार पाटील व पवार यांच्या निलंबनाचे निवेदन पोलीस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांना देण्यात आले. यावेळी शहर पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तालुका पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोखंडे, उपनिरीक्षक चौधरी उपस्थित होते. निवेदन देताना पत्रकार विकास जाधव यांनी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम उपस्थित पत्रकार व पोलिसांसमोर मांडला. यावेळी तालुक्यातील पत्रकारांच्यावतीने पराग शेणोलकर व सचिन शिंदे यांनी मोर्चाविषयीची भुमिका स्पष्ट करत निषेध व्यक्त केला. प्रा. अशोक चव्हाण, देवदास मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार अजिंक्य गोवेकर यांनी मानले.\nयावेळी दोन दिवसात चौकशी करून अहवाल वरीष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांनी दिले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआले, भेंडी, दुधी, काकडी, पावटा, मटार, घेवड्याच्या भावात घट\nNext articleतो’ वाळुचा ट्रक सोडण्याच्या आदेशाचं गौडबंगाल काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T19:38:57Z", "digest": "sha1:HC7Z2NGAJ3XOILEIH6VF6SOVVVHXPOHY", "length": 128943, "nlines": 568, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेती - विकिपीडिया", "raw_content": "\nशेती म्हणजे, अन्न, तंतू, प्राणी तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन.\n१.३.१ हंगामी बागायती शेती\n१.३.२ बारमाही बागायती शेती\n१.४.१ कोरडवाहू फळबाग शेती\n१.४.२ बागायत फळबाग शेती\n१.७ पशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती\n३ शेतीला पाणी देण्याच्या पद्धती\n४ जैविक तंत्रज्ञान व शेती\n५ शेती आणि इंधन\nया लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे ��णि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.\nया लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.\nआपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.\nविधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार\nशेती हा मराठी विकिपीडिया वरील न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक केवळ केवळ विकिपीडिया प्रकल्पा संबंधाने अविश्वकोशीय लेख आहे, फारतर सर्वसाधारण स्वरुपाची माहिती असून, अधिकृत, सक्षम, परवानाधारक व्यावसायिक सल्लागाराच्या सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. जर तुम्हाला, कायदा, किंवा जोखीम व्यवस्थापन किंवा अशाच एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील सल्ल्याची गरज असेल तर असा सल्ला आपण कृपया, परवानाधारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तीकडूनच मिळवावा. विकिपीडिया हे संस्थळ, कोणताही व्यावसायिक सल्ला देत नाही. सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार आणि न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक उत्तरदायकत्वास नकार लागू होत आहेत.\nनेहमीचे प्रश्न आणि उत्तरदायकत्वास नकार\nमुख्य पान: विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nविकिपीडिया कायदेविषयक मते अथवा सल्ला देत नाही.\nविकिपीडियावर कायदे विषयक लेख, अथवा विकिपीडियावर लेखन करताना घ्यावयाच्या सुयोग्य काळजीचा भाग म्हणून सद्भावनेतून सर्वसाधारण सजगतेच्या दृष्टीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो. विकिपीडियावरील माहितीच्या अचूकतेबद्दल कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nआपणास कायदे विषयक अधिकृत सल्लागार अथवा वकीलांशी संपर्क करावयाचे इतर माध्यमाची कल्पना नसल्यास, आपल्या न्यायक्षेत्रातील संबंधीत न्यायालयांच्या अधिकृत व्यक्ती अथवा बार ॲसोसिएशन सारख्या अधिकृत संस्थांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून अधिक माहिती करून घेणे श्रेयस्कर असू शकते.\nविकिमिडीया फाऊंडेशन त्यांच्या सर्वर्स वरील संस्थळे ज्यात की विकिपीडियाचाही समावे��� होतो आणि येथे लेखन करणारे कोणतेही संपादक/लेखक सदस्य, येथील कोणत्याही माहितीच्या माध्यमातून, कोणत्याही प्रकारे कायदा विषयक सल्ला देत नाहीत अथवा उपलब्ध करत नाहीत, अथवा कायदा क्षेत्रात प्रॅक्टीसच्या नात्याने येथे कोणतीही, कृती जसेकी लेखन संपादन इत्यादी करत नाहीत.\nविकिपीडिया, लेख प्रकल्प आणि कुठे सर्वसाधारण सजगता संदेश असल्यास त्यातील माहितीत कायद्यांची किंवा कायद्यांचे मसुद्यांची उधृते अचूक अथवा पूर्ण अथवा सुयोग्य अनुवादीत असतील याची कोणतीही खात्री देणे शक्य नाही. येथील कोणत्याही कायदेविषयक अनुवादांना कोणतीही न्यायिक अथवा शासकीय मान्यता नाही.\nअधिकृत संकेतस्थळ:विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार येथे नमुद केल्या प्रमाणे येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. तशी कोणतीही जबाबदारी विकिपीडिया,विकिमिडिया अथवा तीचे दुसरे सद्स्य मुळीच घेत नाहीत.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिपीडियात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. उलट, येथे असलेली बरीच माहिती आपल्याला महत्त्वाची व अचूक अशीच आढळेल.\nतरीपण, विकिपीडिया येथे आढळण्यार्‍या माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) देता येत नाही.\nवाचकांनी हेही लक्षात घ्यावे कि काही वेळा काही अधिकृत संकेतस्थळे अनधिकृतपणे कोणत्याही क्षणी कोणत्याही कालावधीकरिता हॅक अथवा उत्पातित झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तेथील माहितीची पडताळणी तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही स्वतः दक्षतेने करणे नेहमीच गरजेचे असते.\nबर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत सल्ला देणारे संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात. (त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)\nहे टाळण्याच्या दृष्टीने न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}} ({{साचा:न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेख}}) लघुपथ {{न्याविका}} हा साचा बनवला आहे तो सर्व न्यायव्यवहार, विधी अथवा कायदा विषयक लेखात आवर्जून लावण्यात वाचक आणि सदस्यांनी सहकार्य करावे.\nविकिपीडिया काय आहे आणि काय नाही\nविकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा\nप्रताधिकार कायदे व अपवाद विषयक ढोबळ आणि मर्यादित माहिती\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nआपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.\nमोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पुर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही ��िशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.\nसाहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.\nआपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.\nआपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.\nलिखीत मजकुराचा कॉपीराईट भंग टाळण्याच्या दृष्टीने काही टिपा\nकाही सोप्या टिप्स आवडल्यातर पहा, शंका असल्यास कळवा:\n१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत, थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे/ विस्तार करावा आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा. एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते. (पहा: लेख विस्तार कसा करावा\nहि पहिली पद्धत अधिकृत वस्तुत: सर्वात उत्तम; बाकी खाली दिलेले शॉर्टकट आहेत.\nतत्पुर्वी केवळ संक्षेप, वाक्यांची फेररचना, अनुवाद, फाँट किंवा रंग बदलणे अशा कोणत्याही ॲडाप्टेशन्सनी प्रताधिकार उल्लंघन संपत नाही, हे लक्षात घ्यावे. स्वत:च्या शब्दात लेखन याची जागा इतर गोष्टी घेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यावे.\n२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.\n(सर्वसाधारणपणे सव्वातासात दोन परिच्छेदापेक्षा अधीक लेखन () करत असाल तर, आपल्याकडून प्रताधिकार ��ल्लंघन(कॉपीपेस्टींग) तर होत नाहीए ना हे एकदा तपासून घ्या ठोकताळा: दोन परिच्छेद ज्ञानकोशीय शैलीतील लेखन नव्याने स्वशब्दात करण्यासाठी, व्यक्तीनुरुप वेळ वेगवेगळा लागत असलातरी, दोन वेगवेगळ्या लेखकांच्या मूळ लेखनाचा शोध १५ मिनीटे + दोन लेखकांचे सक्षीप्त वाचन ३० मिनीटे + विचारकरून स्वशब्दात लेखन (टंकन) १५ मिनीटे+ संदर्भ नमुदकरणे आणि विकिकरण १५ मिनीटे असा किमान वेळ गृहीत धरला तरीही, दोन परीच्छेद लेखनासाठी तुम्ही सर्व पायऱ्या किती व्यवस्थीत पार पाडता आणि टंकनाचा वेग धरून किमान सव्वा तास ते दोन तासांचा कालावधी सहज लागू शकतो)\nसोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे, अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.\nतुम्ही एका लेखासाठी एकाच स्रोत माहितीवर अवलंबून असाल तर लेखकाच्या लेखन शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होण्यासाठी, काही काळ थांबून स्वशब्दात लेखन करु शकता शिवाय लेखन साधारणत: एकाच लेखात एका वेळी दोन परिच्छेद अथवा ४००० बाईट्स पेक्षा कमी लेखन करण्याचा विचार करता येऊ शकेल. याचा अर्थ दोन परिच्छेद कॉपी पेस्टींग करा असा नव्हे. केवळ एकाच वेळी जास्त लेखनाचा मोह टाळून कालांतराने त्याच लेखात स्वशब्दात पुर्नलेखन केल्यास मूळ लेखकाच्या शैलीचा तुमच्यावरील प्रभाव कमी होऊन स्वशब्दात लेखन करणे सोपे होऊ शकते एवढेच. (३-४ परिच्छेद अथवा विभागांपेक्षा अधिक लेख आधी पासून उपलब्ध असेल तर अशा लेखाचे पूर्ण वाचन करून पुर्नलेखनाचा/ पुर्नमांडणीचा प्रयत्न केल्यास, प्रताधिकारीत अंश गळून पडण्यास मदत होऊ शकते.)\nएकाच लेखकाचा स्रोत असेल आणि मूळ लेखक प्रमाण भाषा लेखनशैली (शुद्धलेखन व्यवस्थीत)त लेखन करत असेल आणि तुम्ही पण प्रमाणभाषेतील शब्दरचनाच वापरत असाल तर, किंवा तुमची वाक्ये स्मरणात ठेवण्याची क्षमता खरेच चांगली असेल तर, मूळ लेखकाचेच वाक्य बरोबर म्हणून जसेच्या तसे कॉपी करण्याचा मोह होऊ शकतो, असा मोह आणि स्वत:चा प्रमाणलेखनावर भर टाळून स्वशब्दात सर्वसाधारण भाषेत लेखन करा, प्रमाण लेखनात रुपांतरण काळाच्या ओघात इतर लोकांना करू द्या.\n३) शब्द अथवा शैलींच्या पर्यायी उपलब्धतेची शक्यता एखाद्या वाक्याच्या बाबतीत फारच कमी असेल तर (जसे कि एखादी व्याख्या); \"सुर्य पुर्वेला उगवतो\" वाक्या��े \"पुर्वेला सुर्य उगवतो\" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत. (केवळ वाक्य अथवा शब्द रचनेतील फेरफाराने मूळ लेखकाचे प्रताधिकार संपत नाहीत, त्यामुळे केवळ अशा ट्रिक्सवर अवलंबणे रास्त असत नाही हे इथे लक्षात घ्यावे) म्हणून अबकड यांच्या मतानुसार असा संदर्भासहीत उल्लेख अधिक सोइस्कर ठरु शकतो.\n४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो; कारण \"एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे\" ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात \"हे\" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा, जसे \"एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे\"\nगाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;\n\"सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.\";\nगाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.\nया गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;\" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\" असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार \" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते.\"(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.\nलेखन स्वत:च्या शब्दात केले तरीही संदर्भ आवर्जून द्यावेत. मराठी विकिपीडियावर संदर्भ कसे द्यावेत या संदर्भाने विपी:संदर्भीकरण येथे पुरेशी साहाय्यपर माहिती उपलब्ध आहे.\n५) वृत्तपत्रीय स्रोतातील संदर्भ घेत असाल अथवा पत्रकार असाल तर (वृत्तसंस्था आणि वृत्तपत्रे त्यांचे कॉपीराइट जपण्याबाबत गंभीर असतात हे लक्षात घ्या) :विकिपीडिया:वार्तांकन नको लेख वाचा; वृत्तांकन शैली टाळून ज्ञानकोशीय शैली वापरणेसुद्धा प्रताधिकार उल्लंघने टाळण्���ात अंशत: साहाय्यभूत होऊ शकेल.\nअसे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.\nछायाचित्रां बद्दल प्रताधिकार भंग टाळण्याच्या दृष्टीने माहिती\nआपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nविकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात पोहोचल्यानंतर आपला ब्राऊजर एकदा रिफ्रेश करावा म्हणजे आपणास पुन्हा लॉगईन करावे लागणार नाही.\nसदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते\nविकिमीडिया कॉमन्स येथेही सर्व काम आपण मराठी भाषेतून करू शकता, आणि विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातील संचिका छायाचित्रे मराठी विकिपीडियात वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर जाऊन संचिकाचढवताना, तेथेही आपण प्रामाणिकपणे प्रताधिकार कायद्यांचे पालन करत आहोत ना या बाबत दक्षता घ्यावी.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) संस्थगीत केले गेले आहे; सदस्यांनी संचिका विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात;\n , स्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते इत्यादी आणि अधिक माहिती...\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\nस्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, शक्यतोवर विकिमिडिया कॉमन्स' प्रकल्पातूनच चढवाव्यात. \"असे का\n१) स्वत: काढलेली, प्रताधिकारमुक्त असलेली, वा परवानामुक्त करावयाची (छाया)चित्रे/संचिका, विकिमीडिया कॉमन्सवरून चढवणे अधीक तर्कसुसंगत आणि सयुक्तीक ठरते\n२) कारण विकिमीडिया कॉमन्सवरून चढवलेली संचिका मराठी विकिपीडियावर वापरता येतेच त्या शिवाय मराठी विकिपीडियाच्या इतर बंधू प्रकल्पातून वापरता येते आणि बाकी असंख्य भाषी विकिपीडियांच्या संबंधीत लेखातूनही वापरता येते.\n४) विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पाकडे संचिका विषयक साहाय्य व्यव���्थापन आणि नियमनासाठी अधिक सुविधा आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nमराठी विकिपीडियावरील स्थानिक संचिका अपभारण (चढवणे) का संस्थगीत केले गेले आहे \n१) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक अनभिज्ञता, अनास्था अथवा दुर्लक्षामुळे, विकिमिडीयाची परवाना विषयक निती आणि मराठी विकिपीडिया परवाना विषयक नितीचे अवैध आणि सातत्याने उल्लंघन[१] झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.\n२) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.\n३) मराठी विकिपीडियावर पुरेशा परवान्यांचा आणि स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड) सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.\n४) ९९.९९९९९% संचिकांना परवाने नसणे, परवाने त्रुटीयुक्त असणे, परवाने अपुरे असणे, याचा प्रचंड मोठा बॅकलॉग.\nआपल्याला माहित आहे का की, मराठी विकिपीडियावरील ९९.९९९ टक्के संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याची गरज आहे. आणि २०,००० हून अधिक संचिका सुविहीत प्रक्रीया केली जाण्याच्या अद्याप प्रतीक्षेत आहेत.\n५) अनावश्यक प्रमाणात संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्या जाण्याने, मराठी विकिपीडियाकडे ज्ञानकोशीय लेखन करणाऱ्या सदस्यांची संख्या कमी असताना, त्यांच्यावर संचिकांच्या व्यवस्थापनाचा अथवा नियमनाचा मोठा भारपडणे सयुक्तीक ठरत नाही.\nस्थानिक संचिका अपभारणाचे पर्यायी मार्ग कोणते \n१) आपण मराठी विकिपीडियावर यापुर्वी छायाचित्रे चढवली आहेत का तसे असल्यास प्रथमत: आपण चढवलेल्या सर्व संचिकांचे परवाने अद्ययावत करावेत हि तुमची स्वत:ची आणि तातडीने पुर्ण करण्याची जबाबदारी आहे हे अक्षात घ्यावे. आणि\n२) विकिमीडिया कॉमन्सवर किमान २० स्वीकार्य चित्रे चढवल्याचा अनुभव असावा; अथवा प्रताधिकारविषयक लेखांत ज्ञानकोशीय परिच्छेद लेखनाचा स्वीकार्य अनुभव असावा. आणि\n३) मराठी विकिपीडियावर किमान १०००० संपादनांचा (१०००० संपादनांवरून प्रताधिकार सजगता वाढत जाईल तसे हा निकष कमीकमी करत १०० संपादनांच्या अनुभवापर्यंत कमी केला जाईल)\nआपण उपरोक्त तीन निकष पूर्ण करत असल्यास, विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#प्रचालकांना विनंत्या येथे संचिका चढवू देण्या विषयी विनंती नोंदवावी. प्रचालक त्यांच्या सवडीनुसार स्थानिक संचिका अपभारणाचे पर्याय पात्र सदस्यासाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतील.\nस्थानिक स्तरावर संचिका अपभारणाची आपली विनंती मान्य झाल्यास कोणत्या संचिका आपणास स्थानिक स्तरावर चढवता येतील \nप्रकार १.: विकिमीडिया कॉमन्सवरून 'ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेच्या कारणावरून नाकारली गेलेली', परंतु स्थानिक स्तरावर मराठी विकिपीडियाने उल्लेखनीयता स्वीकारलेली व उचित वापर दाव्यांचा समावेश नसलेली [असे का १]संचिका चढवायला हरकत नाही.\nप्रकार २: विकिमीडिया कॉमन्सवरील संचिकांच्या बाबतीत, जेथे संचिकेचे नाव तेच राहून उत्पात अथवा इतर कारणांनी आतील छायाचित्र बदलण्याची शक्यता असू शकेल अशी संचिका. म्हणूनच, भारताची सीमा दर्शविणारे सुयोग्य नकाशे मराठी विकिपीडियावर आणण्याची सुविधा स्वतंत्रपणे उपलब्ध ठेवणे आणि भारतीय सीमा असलेल्या सुयोग्य नकाशांसाठी अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करणे.[असे का\nप्रकार ३. : लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स उचित उपयोगकरण्यास सुलभ व्हावा म्हणून केवळ जिथे स्वत: कोपीराईट धारक/मालकानेच विहीत परवान्याने मान्यता दिली आहे अशी छायाचित्रे कोपीराईट धारक/मालकाने नमुद केलेल्या सुविहीत परवान्यासहीत चढवल्यास या अपवादास मान्यता असेल.\nमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती पर्याय क्र. १ तुर्तास तथाकथित इतर उचित उपयोग दावे करणाऱ्या पण प्रत्यक्षात भारतीय प्रताधिकार कायद्यात तशी विशीष्ट तरतुद नसलेल्या प्रताधिकारीत लोगो/ट्रेडमार्क आणि चित्रपट पोस्टर्स/पुस्तक कव्हर्स/ स्क्रिनशॉट्स च्या चढवण्यास मान्यता देत नाही, हे लक्षात घ्यावे हि नम्र विनंती.\n↑ केवळ विकिमिडीया कॉमन्सने उचित वापर तत्व चालत नाही, अथवा इतर एखाद्या तत्वामुळे संचिका नाकारली म्हणून मराठी विकिपीडियाच्या नितीस अनुसरुन नसतानाही अयोग्य संचिकांचे डंपींग मराठी विकिपिडियावर होऊ नये म्हनून हि काळजी घेतली जावयास हवी.\nम���ितार्थ: आपली (छाया)चित्रे विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पात चढवली जावीत अशी विनंती केली जात आहे.\nछायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त (Copyright free) करत असल्याचे, इतर प्रताधिकारमुक्त स्त्रोतातील असेल तर तसे स्पष्टपणे खालील आढावा विभागात नोंदवा. प्रताधिकारमुक्त असल्याची स्पष्ट नोंद न करता संचिका चढवण्यात आपला अमुल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, स्पष्ट परवाने आणि नोंदी नसलेली चित्रे प्रचालंकांच्या सवडीनुसार वगळली जातात.\nचित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.\nप्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)\nछायाचित्रे/चित्रे/संचिका चढवण्यापूर्वी आपल्या शंकांचे निरसन विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे करून घ्या.\nखालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.\nएखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.\nआपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.\nशेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या वापरानुसार सेंद्रिय शेती, रासायनिक शेती असे प्रकारसुद्घा अस्तित्वात आले आहेत. स्थूलमानाने नैसर्गिक आणि आर्थिक घटकांमुळे शेतीच्या प्रकारात बदल होतात.शेती हा खुप महत्���ाचा भाग आहे भारतामधील. नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक हे वर्षावर्षाला बदलत नाहीत. त्यांच्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हवामान, जमीन आणि भूरचना हे होत. एखाद्या विवक्षित विभागात कोणते पीक येऊ शकेल हे या घटकावर अवलंबून असते. कमी पावसाच्या प्रदेशात जर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले तर बागायीत कपाशी आणि उसासारखी दीर्घमुदतीची पिके उत्तमरीतीने येऊ शकतात. त्या ठिकाणी अशा तृहेने पूर्वी अस्तित्वात नसलेला असा शेतीचा व्यवहार्य प्रकार निर्माण होऊ शकतो. भात शेती आणि उष्ण-कटिबंधातील फळबागांची शेती कोकणात शक्य आहे. कारण तेथील हवामान भात, आंबे, नारळ, काजू, सुपारी, मसाल्याची पिके याच्या उत्पादनाला पोषक असते. नवीन संकरित जातींमुळेही हवामान, जमीन व भूरचना यांना योग्य अशी पिके आता घेता येतात.\nपिके आणि शेतीचा प्रकार हे जमीन आणि भूरचना यांवर अवलंबून असतात; पण या घटकांना जर पर्जन्यमानाचीही जोड मिळाली तर त्यांचे परिणाम अधिक उठावदार दिसतात. खोल, सुपीक आणि सपाट जमीन असेल आणि पाऊस भरपूर व चांगला विभागून पडणारा असेल तर तेथे शेतीची भरभराट झालेली आढळते. डोंगराळ आणि पुरेशा पर्जन्यमानाच्या प्रदेशात गवताळ राने मुबलक असल्याने अशा ठिकाणी सर्वसाधारणपणे कुरणशेती, वनशेती, गवतशेती किंवा पशुधन प्रधान शेती फायदेशीर ठरते. माफक खोलीची जमीन व तुटपुंजा पाऊस असणाऱ्या प्रदेशांत ⇨ दुर्जल शेती किंवा जिराईत शेतीशिवाय पर्याय नसतो.\nआर्थिक घटक निरनिराळ्या नैसर्गिक घटकांवरून कोणत्या भूप्रदेशात काय पिकविता येणे शक्य आहे ते सांगता येईल; परंतु कोणती पिके अगर शेतीचा प्रकार किफायतशीर होईल ते सांगता येणार नाही. ते वेळोवेळी बदलणाऱ्या आर्थिक घटकांवरून ठरवावे लागेल. हे घटक म्हणजे उत्पादन खर्च, विकी खर्च, दुसऱ्या उद्योगधंद्याशी स्पर्धा, शेती उत्पादनाच्या सापेक्ष किंमतीत होणारे बदल, अवास्तव उत्पादन वाढ व घट यांचे दुष्ट चक, त्या त्या बाजारपेठांच्या विशिष्ट मागण्या, जमिनीच्या किंमती, उपलब्ध भांडवल, मजूर पुरवठा, पिकावरील कीड व रोग आणि वैयक्तिक घटक वगैरे. त्यांचा सर्वांगीण होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतीचे प्रकार नियोजित केले जातात. त्यातील काही महत्त्वाचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये पुढे दिलेली आहेत.\nएकेरी अगर बहुविध पिकांची शेती एकेरी पिकाची शेती भारतात फार रूढ नाही. याला कारणेही वेगवेगळी आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे भारतातील शेती ही प्राधान्याने उदरनिर्वाहाच्या हेतूने करण्यात येणारी असून जमीनधारणेचे परिमाण अल्प आहे. शेतकऱ्याला आपल्या लहानशा शेतीच्या तुकड्यात कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आवश्यक अशी जवळजवळ सर्व प्रकारची शक्य ती उत्पादने काढावी लागतात. सुदैवाने भारतातील हवामान, काही थोडे प्रदेश वगळता, बहुतेक ठिकाणी वर्षभर शेती करण्याला पूरक असे आहे. कोकण विभागातील भात शेती हा एकच आणि जवळजवळ एकेरी पीक पद्घतीसारखा आहे. अमेरिकेसारख्या देशात जमीनधारणेचे परिमाण खूप मोठे असून विशेषीकरणही उच्च दर्जाचे असते. तेथे गहू, कपाशी, मका, गवत इत्यादींची एकेरी पीक पद्घत रूढ आहे. अर्थात तेथील हवामान बाराही महिने शेतीला पूरक नाही हेही लक्षात घ्यायला पाहिजे. जेथे शेतीचे लहानलहान तुकडे एकत्र करून सामुदायिक शेती अस्तित्वात आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळाप्रमाणे राज्य सरकारच्या व्यवस्थेखाली शेती केली जाते, अशा ठिकाणी एकेरी पीक पद्घती अवलंबिली जाते.\nबहुविध पिकांची शेती अनेक दृष्टींनी फायदेशीर असते. तिच्यामध्ये उपलब्ध साधनसामगीचा अधिक कार्यक्षमतेने आणि काटकसरीने उपयोग होऊ शकतो. जमिनीची उत्पादनक्षमता टिकविण्याच्या किंवा वाढविण्याच्या बाबतीतही तिची मदत होते. बहुविध पिकांच्या शेतीत काही पिकांत आलेले नुकसान दुसऱ्या पिकांत भरून निघत असल्याने काही प्रमाणांत नुकसानभरपाई होते. मात्र एकेरी पिकांच्या शेतीत विशेषीकरणाचा जो फायदा मिळतो तो बहुविध पिकांच्या शेतीत मिळत नाही.\nवार्षिक ५० सेंमी. किंवा त्यापेक्षा कमी अशा निश्चित पर्जन्यमानाच्या प्रदेशात दुर्जल शेती करतात. ओल टिकविणे आणि भूसंरक्षण अशा प्रकारच्या शेतीतील महत्त्वाच्या समस्या होत. काही थोड्या पावसाळी महिन्यांत व त्यांच्या थोड्या मागील-पुढील काळात होणारी ही हंगामी शेती असते. पिकांची निवड मर्यादित असते. भूसंरक्षण करण्यासाठी आणि ओलावा टिकविण्यासाठी शेतीच्या मशागतीच्या काही खास शिफारस केलेल्या पद्घती वापरून ही पिके काढली जातात. उदा., समपातळीत बांध घालून त्यांना समांतर पिकांची पेरणी करणे, कमी बी पेरणे, रोपांची संख्या मर्यादित करणे, पट्टापेर पद्घतीने पीक पेरणे, आच्छादनाचा वापर करणे, खतांचा माफक वापर करणे इत्याद��.\nया शेती प्रकारात ५० ते १०० सेंमी.च्या आसपास असणाऱ्या, व अधिक निश्चित असलेल्या पर्जन्यमानावर पिके काढली जातात. भारतातील काही भागांत खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामांत पिके काढणे शक्य असते. या प्रकारच्या शेतीत खताचा मुबलक वापर करता येतो. आच्छादनाचा वापर करून जिराइती शेती जास्त फायदेशीर करता येते. भारतात अनेक राज्यांत अशा प्रकारची शेती करतात.\nवास्तविक हा शेतीचा प्रकार नसून ती पिके काढण्याची एक पद्घत आहे. या शेतीतील पिके पावसावर अवलंबून नसतात आणि म्हणूनच या पिकांचे उत्पादन जिराईत पिकांपेक्षा अधिक स्थिर असते. पाणीपुरवठ्यामुळे सबंध वर्षभर पिके घेतली जातात. साधनसामगीचा वापरसुद्घा मुबलकपणे आणि किफायतशीरपणे केला जातो. या शेतीच्या समस्या जिराईत शेतीच्या समस्यांपेक्षा वेगळ्या आहेत. उदा., बागायती शेतीपुढील सर्वांत महत्त्वाच्या समस्यांपैकी एक म्हणजे जलोत्सारणाने काळजीपूर्वक रीत्या अतिरिक्त मृदा-जल काढून टाकून जमिनीची उत्पादनक्षमता टिकविणे. याउलट दुर्जल शेतीत पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून त्याचा उत्पादनवाढीसाठी उपयोग करणे ही समस्या असते.\nपाणीपुरवठा हा बागायती शेतीचा पाया असल्याने त्याचा स्रोतच जर हंगामी असेल तर हंगामी बागायती शेती पद्घतीचा अवलंब करावा लागतो. यात सामान्यतः खरीप आणि रब्बी या हंगामांत संरक्षित पाण्याच्या पाळ्या देऊन पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिके बहुतांशी पावसाच्या पाण्यावर येतात आणि रब्बी हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध पाण्याचा संरक्षित म्हणून वापर करून पीक घेतले जाते.\nया प्रकारात पाणीपुरवठ्याचा स्रोत कायम टिकणारा असल्याने खरीप आणि रब्बी हंगामांबरोबर उन्हाळी हंगामातही पिके घेतली जातात. बऱ्याच ठिकाणी ऊस किंवा केळी यासारखे बारमाही बागायत पीक घेणे शेतकरी पसंत करतात.बागायती शेतीसाठी पाणीपुरवठा करणारा स्रोत विचारात घेऊन विहीर बागायत, धरणाखालील बागायत किंवा उपसा सिंचन बागायत असेही प्रकार करतात. पिकाला पाणी देण्याच्या पद्घतीवरून बागायत शेतीचे पाटपाणी बागायत, ठिबक सिंचन, फवारा सिंचन, तुषार सिंचन, मटका सिंचन असेही प्रकार करतात.\nया प्रकारच्या शेतीत विविध प्रकारची फळे ही प्रमुख उत्पादनाची बाब असते. कोकणातील हवामान आणि पर्जन्यमान आंबा, नारळ, काजू, सुपारी इ. फळ पिकांना पोषक असते; तर महाराष��ट्राच्या पठारी भागात लिंबू, संत्री, मोसंबी यांसारखी फळ पिके घेतली जातात. कोरड्या हवामानात पाण्याची उपलब्धता असेल तर द्राक्षासारखे पीक खूपच फायदेशीर ठरते. जमीन चांगली सुपीक असेल आणि सिंचन सुविधा उपलब्ध असेल, तर केळीचे पीक उत्तम प्रकारेघेता येते. फळबाग शेतीमध्ये झाडांच्या सुरुवातीच्या काळात पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. बहुवर्षायू फळझाडे मोठी झाल्यानंतर त्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. उदा., आंबा, चिकू, नारळ, सुपारी इत्यादी. परंतु संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्षे यांना फळे धरण्याच्या हंगामात पाण्याची गरज असते.फळझाडांच्या पाण्याच्या गरजेनुसार फळबागांचे दोन प्रमुख प्रकार पडतात.\nज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी आहे किंवा उपलब्ध सिंचन सुविधा अत्यल्प आणि हंगामी स्वरूपाची आहे, अशा ठिकाणी बोर, डाळिंब, आवळा, सीताफळ इ. फळझाडांची लागवड करून कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. पाण्याची अत्यल्प उपलब्धता असूनही कोरडवाहू फळबागा चांगले उत्पन्न मिळवून देतात.\nसिंचनासाठी पाण्याची उपलब्धता भरपूर असेल, तर केळी, पपई, चिकू, द्राक्षे, संत्री, मोसंबी यांसारख्या फळझाडांची लागवड फायदेशीर ठरते. या फळबागांसाठी वर्षभर पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो.\nभाजीपाल्याची शेती ही पूर्णपणे बागायती स्वरूपाची शेती आहे. निश्चित पर्जन्यमान, सिंचन सुविधेची उपलब्धता आणि चांगल्या बाजारपेठेची अनुकूलता असली म्हणजे या प्रकारात जमिनीचा आणि इतर साधनसामगीचा पुरेपूर उपयोग करून घेता येतो. अशा प्रकारच्या शेतीतून उत्पादित होणारा भाजीपाला हा नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्याची विकी व्यवस्था जवळपास असणे आवश्यक आहे. जलद मालवाहतुकीची चांगली सोय असल्यास बाजारपेठ थोडी दूर असली तरी चालू शकते. मजुरांची उपलब्धता असणे हेही महत्त्वाचे आहे.\nफुलशेती हासुद्घा बागायती शेतीचा एक प्रकार आहे. पूर्वीपासून फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार्‍या केंद्रांच्या आसपास केवळ लहान प्रमाणावर फुलशेती केली जात असे; परंतु आता व्यापारी तत्त्वावर काहीशा मोठ्या प्रमाणात फुलशेतीचा अवलंब झालेला आहे. फुलांचे उत्पादन हे अल्पकाळ टिकणारे असल्याने जलद वाहतुकीची सोय असल्याशिवाय त्यातून भरपूर फायदा मिळत नाही. तथापि आता फुलांच्या लांब अं���रावरील वाहतुकीसाठी वातानुकूलित वाहने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे भारतात चांगल्या फुलबागांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या काळात हरितगृहाचा (पॉली हाऊस) वापर मुख्यत्वे फुलशेतीसाठी केलेला दिसून येतो. यातही कार्नेशन, जरबेरा, ट्युलिप इ. फुले हरितगृहामध्ये घेतली जातात; तर गुलाब, निशिगंध, ग्लॅडिओलस यांसारख्या फुलांचे उत्पादन शेतात पारंपरिक पद्घतीने घेतले जाते.\nपशुधन आणि दुग्धव्यवसाय प्रधान शेती[संपादन]\nयापूर्वी उल्लेख केलेल्या पिकांपैकी कोणत्याही पिकासाठी अनुकूल परिस्थिती नसलेल्या प्रदेशांत किंवा परिस्थिती अनुकूल असूनही जर पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय यांच्या बाबतीत तो प्रदेश पिकांच्या शेतीपेक्षा जास्त किफायतशीर होण्यासारखा असेल, तर तेथे पशुधन प्रधान शेतीप्रकार सुरू केलेला आढळतो. या व्यवसायासाठी जनावरांना चरण्यासाठी चराऊ राने व जनावरांना वैरण, चारा, धान्यादी खाद्य किफायतशीरपणे उत्पादन करता येण्यासारख्या सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या जमिनीची आवश्यकता असते. शिवाय पशुधनाच्या संवर्धनातील आणि दुग्धव्यवसायातील उत्पादने सुलभतेने व किफायतशीरपणे विकी करण्याची सोय त्या भागात असणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती या शेतीप्रकाराला पोषक असते. सामान्यतः अशाच प्रदेशात हा शेतीप्रकार आढळतो. मोठ्या शहरांचे सान्निध्य आणि वाहतुकीची चांगली सोय अत्यंत आवश्यक आहे.\nजेथे अत्यंत विशेषीकृत पशुधन प्रधान अशी शेती केली जाते, तेथे दाणावैरण, आद्य पशुधन इ. गोष्टी विकत घेतल्या जातात आणि संवर्धित पशुधन आणि दुग्धोत्पादन हे विकले जाते. ज्या शेती प्रकारामध्ये जनावरांसाठी खाद्य म्हणून वनस्पतीचे उत्पादन त्या शेतीवरच करण्यात येते असा दाणावैरण व पशुधन प्रधान शेतीप्रकार बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. हे शेतीप्रकार ऑस्ट्रेलियात आणि पाश्चिमात्य देशांत सर्व ठिकाणी आढळतात. पशुधन प्रधान शेतीच्या प्रकारात आता कुक्कुटपालनाचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे.\nपिके आणि पशुधनासह शेती असेही या प्रकाराला संबोधण्यात येते. रोख विक्री करून द्रव्यार्जन करण्यासाठी पिके घेतली जातात आणि पशुधन संवर्धनही करतात. पशुधन संवर्धन शेतीपासून पशुधनाची त्याचप्रमाणे पशुधनापासून मिळणाऱ्या दुग्धादी उत्पादनाची विक्री करता य��ते. त्यामुळे शेतमाल आणि पशुधन ही दोन्ही उत्पादने महत्त्वाची आणि एकमेकांना पूरक असतात.या प्रकारच्या शेती मध्ये लावलेल्या पिकांचा शेतीवरील जनावरांना दाणा वैरण म्हणून उपयोग होतो.पिकांना जनावरांच्या मलमूत्रापासून उपयुक्त खत मिळून उत्पन्न चांगले येते. शेतकऱ्याला आपल्याजवळच्या साधनसामगीचा पूर्णपणे उपयोग करण्याची संधी मिळते. या शेतीच्या उत्पादनात बरीच शाश्वती असते आणि जोखीम कमी असते. काही मिश्रशेतींत पिकांच्या शेतीला प्राधान्य असते. काहींत पिके व पशुधन यांमध्ये भांडवल सारख्या प्रमाणात गुंतविलेले असते, तर काहींमध्ये पशुधनाला पिकांपेक्षा जास्त प्राधान्य दिलेले असते. हा शेतीप्रकार जगातील अनेक देशांत आणि विशेषतः भारतात रूढ आहे. या शेतीप्रकाराचे यांत्रिकीकरणही प्रचारात येऊ लागले आहे.\nहा शेतीप्रकार अलीकडच्या काळात चांगलाच रूढ होऊ लागला आहे. मत्स्य शेती करण्यासाठी शेतातील माती खोदून, मोठ्या आकाराची तळी तयार करून त्यांत पाणी सोडतात. या तळ्यात मत्स्यबीज आणून सोडतात. त्यासाठी गोड्या पाण्यात वाढणाऱ्या माशांच्या जातींची शिफारस करण्यात आलेली आहे. माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्घतीने त्यांचे संगोपन केले जाते. बागायती क्षेत्रात पाण्याच्या अती वापरामुळे पाणथळ आणि क्षारपड झालेल्या जमिनीत इतर पिके घेणे फायदेशीर होत नाही, अशा वेळी मत्स्य शेती फायद्याची ठरते. माशांच्या प्रमाणेच गोड्या पाण्याच्या तळ्यात कोळंबीचे उत्पादन सुद्घा काही ठिकाणी घेतले जाते.\nपिकांची अन्नद्रव्यांची गरज जमिनीतून भागविली जाते. वापरल्या गेलेल्या अन्नद्रव्यांचे मातीत पुनर्भरण करणे त्यामुळे गरजेचे आहे. उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना अन्नद्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. पालापाचोळा जमिनीत कुजवून ताग किंवा धैंचा यांसारखी हिरवळीची पिके जमिनीत गाडून, शेणखत आणि कंपोस्ट खतांचा वापर करून, तसेच इतर सर्व प्रकारचे वनस्पतिजन्य सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून आणि कुजवून वापरलेल्या अन्नद्रव्यांचे पुनर्भरण करतात. अशा प्रकारे अन्नद्रव्यांनी समृद्घ केलेल्या जमिनीत जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्घती असे संबोधण्यात येते. सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्याया धान्याची प्रत उच्चदर्जाची असते. सर्व प्रकारच्या ��ासायनिक खतांचा आणि कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर सेंद्रिय शेतीत कटाक्षाने टाळणे ही मुख्य गरज आहे. रोग व कीड नियंत्रणासाठी वनस्पतिजन्य रोगनाशके व कीटकनाशके वापरूनही गरज भागविता येते.\nफक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढीला मर्यादा येतात. कारण मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता हाच प्रमुख अडसर आहे. यावर मात करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करून अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध करून दिली जातात आणि उत्पादन वाढविले जाते. याचबरोबर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि रोगनाशके वापरली जातात. अशा प्रकारच्या रासायनिक शेती पद्घतीत काही काळ उत्पादन वाढलेले दिसते; परंतु उत्पादित धान्याची गुणवत्ता कमी झालेली दिसून येते. याशिवाय धान्यामधून मानवाच्या शरीरात जाणारी रासायनिक द्रव्ये शरीरावर घातक परिणाम करतात.\nकमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहांचा वापर केला जातो. हरितगृहांतील शेती हा अगदी अलीकडच्या काळातील अतिशय विशेषीकृत शेतीप्रकार आहे. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाइपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला जातो. हरितगृहाचे अनियंत्रित, अंशत: नियंत्रित आणि पूर्ण नियंत्रित असे तीन प्रकार आहेत. जास्त आर्थिक फायदा देणाऱ्याफुलशेतीसाठी हरितगृहांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.\nरोपवाटिका ही फळबाग शेती, फुलशेती, भाजीपाला शेती या प्रकारच्या शेतीसाठी पूर्वतयारी म्हणून गरजेची आहे. ही गरजलक्षात घेऊन काही प्रगतिशील शेतकरी फक्त रोपवाटिकेचीच शेती करतात. जमिनीची उत्तम मशागत आणि भरपूर खतांचा वापर करून तयार केलेल्या शेतातविशेष काळजी घेऊन वेगवेगळ्या फळझाडांची व फुलझाडांची कलमे आणि रोपे तसेच काही प्रकारच्या भाजीपाल्यांची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात. त्यांची विक्री गरजू शेतकऱ्यांना करून चांगला आर्थिक फायदा होत असल्याने रोपवाटिकांचा प्रसार झपाट्याने झालेला आहे.\nया पद्घतीनुसार जंगलाचा काही भाग झाडे तोडून वजाळून साफ करतात. या जमिनीवर मिश्र पिक पद्घतीने किंवा स्वतंत्रपणे वेगवेगळी पिके घेण्यात ���ेतात. दोन किंवा तीन वर्षे शेती केल्यावर जमिनीचा कसकमी झाल्यामुळे उत्पादन घटते, म्हणून ती जागा सोडून दुसऱ्याया जागी शेती करण्यात येते. उष्ण कटिबंधातील जास्त पावसाच्या प्रदेशांत अशा प्रकारची शेती रूढ आहे. या शेतीला देशपरत्वे निरनिराळी नावे आहेत. भारतात शेतीची ही पद्घत विशेषे करून ईशान्य भागातील आसाम, मणिपूर, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम तसेच ओरिसा व आंध प्रदेश इत्यादींमध्ये विस्तृत प्रमाणावर आढळून येते. भारतातही अशा प्रकारच्या शेतीला निरनिराळी नावे आहेत.\nडोंगराळ प्रदेशांत जमिनी उथळ आणि हलक्या असतात. इतर पिकांची शेती अशा जमिनीत किफायतशीर होत नाही. पावसाची अनिश्चितता असेल तर वनशेतीला पर्याय रहात नाही. लहानलहान खड्डे किंवा चर काढून त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची रोपे किंवा बिया लावून वनशेती केली जाते.डोंगर उतारावर वन शेतीची लागवड सरकारी यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणात करण्यात येते. झाडे मोठी झाल्यानंतर त्यांचा वापर इमारती लाकूडकिंवा जळाऊ लाकूड म्हणून होतो. पर्यावरण संतुलनांत वनशेती महत्त्वाची आहे.\nशेती व्यवसाय उद्योग म्हणून करताना शेतीच्या वरील विविध पद्घतींचा वापर केला जातो. छंद म्हणून शेती करणाऱ्याची संख्या लक्षात घेता त्यांची नोंद घेणेसुद्घा आवश्यक आहे. शेतीचा छंद जोपासणारे लोक परसबागेत किंवा घराच्या गच्चीवर शेती करतात. परसबागेतील किंवा गच्चीवरील शेतीत सामान्यतः भाजीपाला आणि फुले यांचे घरगुती प्रमाणावर किंवा लहान प्रमाणावर उत्पादन घेता येते. गच्चीवरील शेती करताना तर अलीकडे मातीविना शेती ही पद्घतसुद्घा विकसित झालेली आहे. यात मातीऐवजी वजनाने हलके असलेले परंतु वनस्पतींना वाढीसाठी पोषक वातावरण देणारे ‘ रॉक वुल ’ वापरून त्यात भाजीपाला, फुलझाडे, शोभेची झाडे इ. लावली जातात. छंद जोपासण्याबरोबरच घरगुती गरजा भागविण्यासाठी ही पद्घत अतिशय उपयुक्त आहे.\nशेतीच्या पद्घती : आतापर्यंत पिके आणि पशुधन या घटकांनी नियंत्रित असलेले शेतीचे प्रकार चर्चिण्यात आले. जमिनीची मालकी व संघटना आणि कार्यवाहीची पद्घती यांनुसारही शेतीचे वर्गीकरण करण्यात येते. ‘शेतीच्या पद्घती ’ म्हणून ओळखले जाणारे प्रकार असे : (१) किसानप्रधान शेती : यात वैयक्तिकपणे शेतकरी स्वतःच्या पद्घतीने शेती करतात आणि आपल्���ा शेती व्यवसायाचे तेच व्यवस्थापक आणि संघटक असतात.\n(२) सहकारी शेती : या पद्घतीत शेतीची सर्वच्या सर्व किंवा काही कामे ही अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्घतीने करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायम असतो. पण लागवडीच्या कामासाठी एकच परिमाण म्हणून अनेक शेतकऱ्याची जमीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अधिक चांगले असे संयुक्त शेती, सामूहिक शेती इ. प्रकार आहेत. मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे कित्येक फायदे या सहकारी शेती पद्घतीत आहेत; परंतु वैयक्तिक उत्तेजनाचा अभाव यासारखे काही तोटेही या पद्घतीत आहेत.\n(३) सामुदायिक शेती : या पद्घतीत ‘ समूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधनसामगी सोसायटीच्या स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘ सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळा ’च्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम करतात. कामाचा दिवस हे परिमाण धरून सदस्यांना मोबदला दिला जातो. सदस्यांच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे समूहाला मिळणारा हंगाम आणि सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मिळणारा दुय्यम स्वरूपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग ही होय. या प्रकारची शेती पद्घती रशियात आणि चीनमध्ये थोड्याफार फरकाने रूढ आहे.\n(४) भांडवलप्रधान शेती : भांडवलाची आणि इतर साधनसामगीची अवाढव्य प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या भांडवली पद्घतीवर ही शेती आधारलेली असते. खाजगी मालकीचे आणि खाजगी रीतीने चालविलेले साखर कारखान्यांचे ऊस मळे हे याचे उदाहरण होय. जमीनमालक शेकडो पगारी नोकर कामाला लावतो आणि सर्व नफा स्वतः ठेवतो, अर्थात त्यातील काही भाग तो कामगारांना उत्तेजन मिळावे म्हणून खर्चही करतो.\n(५) सरकारी शेती : यात सरकार शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वर्ग नेमून किंवा अधिकृत मंडळाप्रमाणे एखादे व्यवस्थापक मंडळ नेमून पाहते. सरकारी मालकीचे आणि सरकारने चालविलेल्या अधिकृत मंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ⇨ महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळ ही संस्था होय. भारत सरकारने चालविलेली राजस्थानातील सुरतगढ आणि जेटसर येथील यांत्रिकीकृत शेती ही या पद्घतीच्या शेतीची उदाहरणे होत. यांत्रिक शेती प्रकारामध्ये शेतीची बहुतेक सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने करवून घेतली जातात. भारतात या प्रकाराला वाव तसा कमीच असला तरी प्रायोगिक तत्त्वावर र���जस्थानमध्ये वरील दोन ठिकाणी या शेती पद्घतीची सुरुवात करण्यात आलेली आहे.\nकुमार, एल्. एस्. एस्. भारतातील शेती, नागपूर, १९६६.\nकुलकर्णी, दिगंबर, सुलभ शेती : शास्त्र आणि व्यवसाय, पुणे, १९५९.\nभुजबळ, भी. गो. नैसर्गिक शेती, पुणे, १९९१.\nशेतीला पाणी देण्याच्या पद्धती[संपादन]\nरहाटगाडगे - रहाट आणि गाडगी मिळून ही यंत्रणा बनते म्हणून तिला रहाटगाडगे म्हणतात. रेडा किंवा बैल लावून रहाटगाडगे फिरवले जाते. विहिरीच्या तोंडावर एक आडवा वासा ठेवलेला असतो. त्या वाशाच्या आधाराने एक मोठे लाकडी चक्र बसवलेले असते. ते उभे फिरू शकेल अशी व्यवस्था असते. त्या चक्राला रहाट म्हणतात. या रहाटाच्या मदतीने गाडग्यांची एक माळ गोलगोल फिरेल अशी बसवलेली असते. फिरताना ही गाडगी पाण्यात बुडतात व वर येताना पाण्याने भरतात. रहाटावरून खाली जाताना ही गाडगी उलटी होऊन त्यात भरून आलेले पाणी एका पन्हाळीत पाडले जाते व या पन्हाळीने शेतीला पाणी दिले जाते.\nमोट - मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी. पूर्वी विहिरीचे पाणी उपसून शेतीला देण्यासाठी मोट वापरली जायची. दोरखंडाला बांधून मोट विहिरीत सोडतात व पाण्याने भरल्यावर बैलाच्या सहाय्याने तिला वर ओढून त्यातले पाणी पन्हाळीत टाकून त्याद्वारे शेतीला दिले जाते.\nजैविक तंत्रज्ञान व शेती[संपादन]\nसेंद्रिय शेतीलाच जैविक तंत्रज्ञान असे नाव वैज्ञानिकांनी देले आहे या शेतीला भविष्यतील शेती म्हटले जाते. भारताचा विचार केला तर भारतात स्वातंत्र्यापूर्वी सर्व ठिकाणी सेंद्रिय शेती केली जात होती.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\n[१] - भारत सरकारचे शेती विषयक कृषी पतपुरवठा, धोरणं आणि योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बाजारपेठेची माहिती, शेतीच्या उत्तम पद्धती, शेतीवरील आणि बाहेरील उपक्रम आणि विविध उत्पादनं आणि सेवांशी निगडीत संकेतस्थळ\nकृषि सेवा - भारतीय कृषि सूचना केंद्र\nनाबार्ड - राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक\nभारतीय कृषि अनुसंधान संस्थान कृषि सेवा\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\ntfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०��४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले\nशेती हा जीवन जगण्यासाठी चा प्राथमिक व्यवसाय आहे.\nआपला देश अन्नधान्य उत्पादनात अग्रेसर आहे. हरितक्रांती झाल्यावर सर्वाधिक उत्पन वाढले. हरितक्रांतीचा गहू उत्पादनावर चांगलाच परिणाम घडून आला. हरितक्रांतीमुळे पंजाब, हरियाणा ही राज्ये पुढे आली. पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर कोणत्याही प्रकारची फवारणी करीत नसे. आता मात्र लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्य, उत्पन कमी पडू लागले आहे. त्यात औद्योगिक, आधुनिक यंत्राचा, तंत्राचा वापर करून उत्पन वाढविले जात आहे. त्या उत्पन्नावर औषधांचा जास्त परिणाम होत आहे. तरी आज फवारणीसाठी विविध यंत्राचा वापर केला जात आहे. त्यात आज आपण नॅपसॅक पंपाविषयी माहिती पाहणार आहोत.\nनॅपसॅक पंप नसेल तर तो आणून ठेवावा.\nनॅपसॅक दुरुस्त नसेल तर त्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवावे.\nफवारणीसाठी लागणारे औषध आणून ठेवावे.\nनॅपसॅक पंप दुरुस्तीवर एखादा माहितीपट दाखवण्यासाठी व्यवस्था करावी.\nप्रात्यक्षिक लागणारे सर्व साहित्य जमा करावे.\nमुलांचे २ गट करून कामे वाटून द्यावीत\nफवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयीच्या सूचना द्याव्यात.\nशाळेजवळील एखाद्या शेतकऱ्याचा नादुरुस्त नॅपसॅक पंप दुरुस्त करून द्यावा.\nनॅपसॅक सुरु केल्यानंतर त्यामार्फत फवारणी करून पहावी.\nशाळेतील शेतात लावलेल्या पिकांवर फवारणी करावी.\nशेतकी औषध दुकानास भेट देऊन औषधांविषयी माहिती घ्यावी.\nनॅपसॅक पंपाचे तत्त्व : हवेच्या दाबावर चालतो.\nसाहित्याची हाताळणी करता येणे.\nफवारणीसाठी द्रावण तयार करता येणे.\nपंप दुरुस्त करता येणे.\nनॅपसॅक पंप खोलणे - जोडणे.\nसुरुवातीस स्पॅनरच्या साहाय्याने पंपाचे भाग वेगळे करा.\nसर्व भागांची नावे व उपयोग समजून घ्या.\nपंप पुन्हा व्यवस्थित जोडा.\nत्यामध्ये पाणी ओतून पंप पाठीवर घेऊन फवारा, कसा तयार होतो ते पहा.\nनंतर नुसत्या पाण्याचीच जमिनीवर फवारणी करा.\nनाॅॅझल पितळी/प्लॅॅस्टिक फवारा तयार करणे.\nट्रीगर पितळी/प्लॅॅस्टिक प्रवाह चालू बंद करणे.\nरबरी नळी प्लॅॅस्टिक द्रावणाचे साठवण करणे.\nस्कर्ट लोखंडी पत्रा टाकी बसवण्यासाठी.\nटाकी प्लॅॅस्टिक द्रावण साठवणे.\nगाळणी प्लॅॅस्टिक द्रावण गाळणे.\nहँँडल लोखंडी अॅक्सलला गती देणे.\nकनेक्टिंग रॉड लोखंडी अॅक्सल व पिस्टन यांना जोडणे.\nअॅक्सल लो���ंडी पिस्टनला गती देणे.\nपिस्टन पितळी टाकीतील द्रावण स्वतःमध्ये साठवणे.\nबॉल पितळी द्रावणास एकाच दिशेत जाऊ देणे.\nवॉशर रबर टाकीतील द्रावण पिस्टनमध्ये ढकलणे.\nपंप खोलताना स्वतःला इजा होणार नाही याची काळजी घ्या.\nनॉझल, पिस्टन इ. खोलताना व जोडताना जास्त बलाचा वापर करू नका.\nपिस्टन उघडल्यानंतर त्यातील पितळी बॉल हरवणार नाही याची काळजी घ्या.\nपिस्टनला लावलेला रबरी वॉशर काढताना तो फाटणार नाही याची काळजी घ्या.\nहँडल खाली- वर करताना जास्त ताकद लावू नका.\nआपणास हे माहित आहे का \nफवारणीसाठी आणखी वेगवेगळे पंप वापरतात.\nइतर माहिती : नॅपसॅक पंपामध्ये (औषध भरण्याच्या टाकी मध्ये) हवेचा दाब दटटयाच्या साहाय्याने वाढवून औषध नळीद्वारे नोझालमधून फवारले जाते.\nद्रावण बनविणे व फवारणी :\nबाजारात जास्त द्रावण फवारणे, कमी द्रावण फवारणे, अत्यल्प द्रावण फवारणारे फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या फवारणीमध्ये हेक्टरी किटकनाशकाची क्रियाशील घटकांची मात्रा एक सारखीच असते, फक्त पाण्याचे प्रमाण कमी जास्त करण्याने वेगवेगळ्या साधनांची निवड करावी लागते.\nकीडनाशकाचे द्रावण तयार करण्याची पद्धत\nकीडनाशकांच्या डब्यावर क्रियाशील घटकांचे प्रमाण दिलेले असते. द्रावणाची तीव्रता- औषधाबरोबर मिळणाऱ्या पुस्तिकेमध्ये असते. लागणारे औषधे = लागणारे द्रावण*द्रावणाची तीव्रता/क्रियाशील घटकांचे प्रमाण लागणारे औषधे = लागणारे द्रावण * द्रावणाची तीव्रता / क्रियाशील घटकांचे प्रमाण\nक्रियाशील घटकाचे प्रमाण -\n९/९ ग्रॅम प्रति लीटर लागणारे द्रावण काढण्यास पिकात काही ठराविक भागात पाण्याची फवारणी करावी. त्यावरून हेक्टरी द्रावण काढावे. किंवा-\n१ हेक्टर - २.५ एकर = हेक्टरी ५०० लीटर\n१ एकर - ४० गुंठे = एकरी २०० लीटर\n१ गुंठा - १०० मीटर स्के = प्रति गुंठा लीटर\nपिकावरून झिरपून खाली न पडता जेवढे जाईल तेवढे फवारावे.\nतसेच पंपाची क्षमता व चालण्याचा वेग याही गोष्टी लक्षात घ्यावात.\nएका गुंठ्यावर ५ लीटर औषध फवारायचे असल्यास प्रथम एक गुंठ्यावर-\nफवारताना चालण्याचा मार्ग निश्चित करा.\nप्रत्येक दिशेत फक्त एकाच बाजूला (वाऱ्याने अंगावर येणार नाही अशा पद्धतीने) फवारावे.\nउंची अशी निवडावी की संपूर्ण पट्टा भिजला पाहिजे.\nयासाठी टाकीत पाणी घ्या व क्षेत्रावर मारून फवारून झाल्यावर शिल्लक पाणी मोजा व याप्रमाणे वेग किंवा क्षेत्र कमी जास्त करा.\nएकदा निवडल्यावर हीच पद्धत नियमित वापरा. अनुभवाप्रमाणे थोडा थोडा बदल करा.\nयंत्र जास्त दिवस कार्यक्षम रहावीत यासाठी घ्यावयाची काळजी-\nफवारणी करण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी\nफवारणी करताना घ्यावयाची काळजी\nकिडनाशक फवारणीनंतर घ्यावयाची काळजी\nव्यक्तीने स्वतःची घ्यावयाची काळजी\nफवारणी करण्यापूर्वी करावयाच्या गोष्टी\nफवारणीसाठी वापरत येणारा पंप पिकावर फवारणी करण्यास योग्य की अयोग्य, याची माहिती पंपसह मिळणाऱ्या पत्रकावरून समजावून घ्यावी.\nपंपाच्या सर्व भागांची पाहणी- हलणारे भाग आवळून आवश्यक त्या ठिकाणी वंगण लावावे.\nपेट्रोलवर चालणारे पंप- ऑइल व पेट्रोल मिश्रणाचे प्रमाण पाहावे.\nफवारणी चाचणी- पिकांपासून नोझलची निवड करावी.\nफवारणीचे एकूण क्षेत्र पाहून फवारणीचे औषध तयार करावे. द्रावण, फवारणीसाठी किती वेगाने चालावे लागणार इत्यादी हे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यावेत.\nस्वच्छ पाणी वापरावे. औषध मिश्रण गाळून टाकीत टाकावे.\nफवारणी करताना घ्यावयाची काळजी\nफवारणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये.\nपंपात हवेचा दाब योग्य तयार होऊन फवारणी चांगली होत आहेना, याची खात्री करून घ्यावी.\nपिकांची उंची व हवेचा झोत लक्षात घेणे, नोझल वाटे पडणाऱ्या द्रावणाची फेक व रुंदी पहावी.\nपंपाचे वॉशर्स- नोझल स्क्रू खाली मातीत पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.\nनोझल मध्येच बंद झाल्यावर तारेने साफ करावा- तोंडाने साफ करू नये.\nगळक्या पंपाचा वापर करू नये.\nफवारणी झाल्यावर घ्यावयाची काळजी\nरोजचे काम झाल्यावर पंप साफ करावा.\nधुवून झाल्यावर पंपाने थोडा वेळ निव्वळ पाणी फवारावे.\nटाकी धुतल्यावर उघडी करून कोरडी होईल अशी ठेवावी.\nपंपाचे नोझल व गाळण्या रॉकेलने धुवून घ्यावेत.\nकाम झाल्यावर पेट्रोल पंपातून काढून ठेवावे.\nवंगणाची गरज असलेल्या भागांना वंगण करावे.\nफवारणी पंप शक्यतो उष्णतेपासून, धुळीपासून दूर ठेवावेत.\nव्यक्तीने स्वतःची घ्यावायची काळजी\nफवारणी औषध बनवताना हातात रबरी ग्लोव्हज घालून बनवावे.\nफवारणी करताना तोंड, नाक, हात हे सर्व भाग झाकलेले (कपड्याने) असावेत.\nफवारणी झाल्यावर हात-पाय स्वच्छ धुवून घ्यावेत.\nफवारणी चालू असताना तंबाखू वा इतर कोणतेही पदार्थ खाऊ नयेत.\nऔषध डबे जमिनीत गाडून ठेवावेत\nफवारणीत क्षेत्रात फुले,फळे,हु��गु नये किंवा खाऊ नयेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑक्टोबर २०१८ रोजी १०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/519154", "date_download": "2018-10-16T18:58:08Z", "digest": "sha1:ZDZA7YCLRDXKGMSJ6ORAJE34W7PAZOX2", "length": 6858, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दोघांवर कोयत्याने वार करणारा युवक दहा मिनिटात जेरबंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » दोघांवर कोयत्याने वार करणारा युवक दहा मिनिटात जेरबंद\nदोघांवर कोयत्याने वार करणारा युवक दहा मिनिटात जेरबंद\nरामाच्या गोटात क्षीरसागरवाडय़ाजवळ सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास एका युवकाच्या हातात कोयता होता. त्याचा रुद्र अवतार पाहून नागरिकही भयभित झाले होते. त्याने कोयत्याने एका महिलेवर आणि युवकावर वार करुन जखमीही केले. या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना देताच शाहुपूरी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून किरण मारुती जाधव (वय 32, रा. आदर्शनगर पाली, ता. कराड) याला दहाव्या मिनिटातच अटक केली. त्याला अटक केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.\nपोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, क्षीरसागरवाडा येथे कृष्णात मारुती निकम हे आपल्या कुटुंबासह राहतात. सकाळी 8.30च्या सुमारास किरण जाधव हा हातात कोयता घेवुन आला. त्याने प्रेम संबंधाला विरोध करत असल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करत थेट मंगल सुनील सपकाळ व महादेव सुनील सपकाळ यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्यामध्ये मंगल यांच्या डोक्यास कपाळाजवळ तर महादेव यांच्या डोक्यात कपाळाजवळ, हाताच्या करंगळी व त्या शेजारच्या बोटावर, उजव्या अंगठय़ावर जखमा झाल्या. या प्रकाराने नागरिकही भयभीत झाले. पोलिसांना फोन केल्यानंतर काही क्षणात पोलीस घटनास्थळी पोहचले. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार हवालदार विश्वनाथ मेचकर, धनंजय कुंभार, गोपनियचे सहाय्यक फौजदार मापारी, हवालदार सुनील पवार यांनी कोयत्यासह अटक केली. त्याच्यावर भा.द.वि.स 326 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3)/135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक ए.एस.���साणे तपास करत आहेत.\nविचारणारे नसल्यामुळे राष्ट्रवादीची लबाडी फोफावली\nसाताऱयात शेतकरी संघटनेने केला अन्नत्याग सत्याग्रह\nदरवाढीच्या निषेधार्थ दुचाकीची अंत्ययात्रा\nजिल्हय़ात पेट्रोलने नव्वदी ओलांडली\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-murder-83060", "date_download": "2018-10-16T19:11:47Z", "digest": "sha1:6R4WTUCVEGFYB5J5UCEJ7DTUEQJ4RI6G", "length": 11315, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news murder वॉचमनकडूनच पत्नीचा खून | eSakal", "raw_content": "\nरविवार, 19 नोव्हेंबर 2017\nकर्जत - शहरातील मानस कॉम्प्लेक्‍सच्या वॉचमननेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पाच दिवसांपासून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्यानंतर, आज वॉचमनने किरकोळ भांडणातून खून केल्याचे स्पष्ट केले.\nकर्जत - शहरातील मानस कॉम्प्लेक्‍सच्या वॉचमननेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे. पाच दिवसांपासून पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिल्यानंतर, आज वॉचमनने किरकोळ भांडणातून खून केल्याचे स्पष्ट केले.\nलक्ष्मी धुरुपसिंग कुमाल (वय २९) हिचा मृतदेह १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सापडला होता. आपण बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर पत्नीचा खून झाल्याचा दावा धुरुपसिंग कुमाल याने केला होता; मात्र पोलिसांना संशयास्पद स्थितीनंतर धुरुपसिंगवरच संशय होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलिस निरीक्षक अशोक ठाकूर, सहायक निरीक्षक अजित शिंदे, उ���निरीक्षक आर. आर. आडगळे, सहायक उपनिरीक्षक एस. एस. राजमाने, नितीन अहिरे आदींच्या पथकाने तपास सुरू केला होता.\nघरातील साहित्य ठेवलेली लोखंडी मांडणी डोक्‍यावर पडल्यामुळे लक्ष्मी हिचा मृत्यू झाला असल्याचा दावा धुरुपसिंगने केला होता; मात्र वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे यांनी शहरातील सीसी टीव्ही फुटेज जमा करून अभ्यास केला; तसेच सुमारे १००हून अधिक नागरिकांकडे चौकशी केली. त्यानंतर पुरावे दाखविल्यावर धुरुपसिंगने खुनाची कबुली दिली.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5388425747216022889&title=Kokan%20Vikas%20Manch%20Support%20to%20BJP&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:09:15Z", "digest": "sha1:TW3N5WYMYVEX7CPKUKXNTOMJAO4BBXK6", "length": 9087, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "कोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा", "raw_content": "\nकोकण विकास मंचचा भाजपला जाहीर पाठिंबा\nपालघर : जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे यांच्या कोकण विकास मंचाने भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपला पाठिंबा देत असल्याची घोषणा सांबरे यांनी केली. भाजपच्या उमेदवाराला सर्वच थरातून पाठिंबा व्यक्त होत असल्याने पोटनिवडणुकीत गावित यांचे पारडे जड असल्याचे अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.\nलोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पालघर जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले असून, जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विकास मंच आणि जिजाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात अनेक सामाजिक कामे केली जात आहेत. या सामाजिक कामांच्या माध्यमातून कोकण विकास मंचाचा समाजातील एका मोठ्या वर्गावर चांगला प्रभाव आहे. शिवाय या सामाजिक संस्था सर्वच समाज घटकांशी निगडीत असल्याने सांबरे यांच्या पाठिंब्याचा भाजपला नक्कीच फायदा होणार आहे.\n‘पालघर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाचे आश्वासन दिल्याने कोकण विकास मंचाने या निवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे,’ असे सांबरे यांनी सांगितले.\nएकिकडे कोकण विकास मंच आणि वसईच्या जन आंदोलन समितीने भाजपला पाठिंबा जाहीर केला असतानाच पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीलाही धक्का बसला आहे. बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील आणि सुनील धानवा यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. धानवा यांनी २००९ची बोईसर विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती.\nTags: मुंबईकोकण विकास मंचभाजपनीलेश सांबरेपालघरराजेंद्र गावितदेवेंद्र फडणवीसPalgharKokan Vikas ManchNilesh SambreBJPRajendra GawitDevendra FadanvisMumbaiप्रेस रिलीज\nसुट्टीच्या दिवशी भाजपचा मतदारांशी थेट संपर्क ‘पालघर पोटनिवडणुकीत ‘कर्नाटक’चे प्रतिबिंब दिसेल’ शैक्षणिक, सामाजिक संघटनांचा भाजपला पाठिंबा ‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ पालघरमधील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539253", "date_download": "2018-10-16T18:55:24Z", "digest": "sha1:KQ2RM76LS4PPXQQJ5IILOYP6MDPQZTYY", "length": 6852, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मँचेस्टर युनायटेड उपउपांत्यपूर्व फेरीत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » मँचेस्टर युनायटेड उपउपांत्यपूर्व फेरीत\nमँचेस्टर युनायटेड उपउपांत्यपूर्व फेरीत\nमँचेस्टर युनायटेडने पिछाडी भरून काढत सीएसकेए मॉस्कोचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून गट अ मध्ये अग्रस्थान मिळवित चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. याच गटात बॅसेलने बेनफिकाचा 2-0 असा पराभव केला.\nया विजयानंतर मँचेस्टर युनायटेडने 15 गुणांसह गटात पहिले स्थान मिळविले. दुसऱया स्थानावरील बॅसेलचे 12 तर तिसऱया स्थानावरील मॉस्कोचे 9 गुण झाले आहेत. पूर्वार्धात मँचेस्टर युनायटेडने अनेक चांगल्या संधी वाया घालविल्यानंतर त्यांच्यावर पिछाडीवर पडण्याची वेळ आली. मध्यंतराच्या सुमारास मॉस्कोच्या क्हिटिन्होने मारलेला फटका ऍलन झागोएव्हच्या पाठीला लागून गोलजाळय़ात गेला. पण उत्तरार्धात रोमेलु लुकाकू व मार्कुस रॅशफोर्ड यांनी गोल नोंदवून मँचेस्टरला आघाडी मिळवून दिली. 64 व्या मिनिटाला लुकाकूने मँचेस्टरला बरोबरी साधून दिली. आधी तीनदा संधी गमविलेल्या रॅशफोर्डला अखेर गोल नोंदवण्यात यश मिळाले. 65 व्या मिनिटाला जुआन माटाकडून मिळालल्या पासवर तेरा मीटर्सवरून त्याने मारलेला जबरदस्त फटका गोलंरक्षक अकिनफीव्हला कोणतीही संधी न देता जाळय़ात गेला.\nलिस्बनमध्ये झालेल्या सामन्यात बॅसेलच्या मोहमद अल युनूसीने हेडरवर पहिला गोल नोंदवला. यासाठी त्याला मायकेल लँगक��ून क्रॉस पास मिळाला होता. उत्तरार्धात दिमित्री ओबरलिननेही हेडरवरच संघाचा दुसरा गोल नोंदवून बेनफिकावरील विजय निश्चित केला. सहा सामन्यांत बेनफिकाला एकही गुण मिळविता न आल्याने त्यांना गटात तळाचे स्थान मिळाले.\nरायजिंग पुणेने जिंकली ‘सुपर महाराष्ट्र डर्बी’\nखराब हवामानामुळे भारतीय संघाचे सराव सत्र रद्द\nस्मिथ-मिशेल मार्शची 301 धावांची अभेद्य भागीदारी\nबांगलादेश मोठय़ा पराभवाच्या छायेत\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-16T19:08:48Z", "digest": "sha1:NTOSWPIU7SFQJUJ7QISJO6WVEHW66ANA", "length": 8444, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातव्या वेतन आयोगासाठी जानेवारीचा मुहूर्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसातव्या वेतन आयोगासाठी जानेवारीचा मुहूर्त\nमुंबई: राज्य सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी 2019 पासून मिळणार आहे. वेतन आयोगाच्या लाभासोबतच 2017 मधील थकित महागाई भत्त्याची रक्‍कमदेखील देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. “वर्षा’ निवासस्थानी अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.\nवेतन आयोगाचा लाभ जानेवारी 2016 या निर्धारित तारखेपासूनच देण्यात येणार आहे. मात्र सहाव्या वेतन आयोगात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनेक त्रुटी होत्या. त्यावर के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील समिती काम करत असून ते अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nवेतनवाढ आणि थकित महागाई भत्ते या सर्व बाबींसाठी अंदाजे 4 हजार 800 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाच दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबतही शक्‍य तितक्‍या लवकर निर्णय घेईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.\nचतुर्थश्रेणी कर्मचारी आणि शिक्षकांच्या प्रश्‍नांवर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्यापूर्वी मुख्य सचिवांनी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना आणि शिक्षक संघटनांसोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nदरम्यान, सातवा वेतन आयोग दिवाळीपूर्वी लागू केला जाईल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक बाबींचे कारण देत जानेवारीपासून लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतळातील फलंदाजांकडून फलंदाजी शिका – विराट कोहली\nNext articleनिर्धास्तपणे मतदान करा पेपरट्रेल मशिन छायाचित्र टिपत नाही\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/three-criminal-arrested-parner-135731", "date_download": "2018-10-16T18:48:01Z", "digest": "sha1:IO4FPXLF66NJJAJR5WXAUKM2GFTVS2SS", "length": 13119, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "three criminal arrested in Parner पारनेर: फरार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक | eSakal", "raw_content": "\nपारनेर: फरार आरोपींपैकी तीन आरोपींना अटक\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nया बाबत माहीती अशी की, सुमारे एक वर्षापुर्वी शेतक-यांच्या मालाला बाजार भाव मिळावा या साठी टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी लक्ष्मण ज्ञानदेव इरोळे (वय 35), बाबासाहेब गोविंद मोढवे (वय 53 दोघेही रा, पळशी) व अनिल संपत झावरे (वय 23) रा. टाकळी ढोकेश्वर यांनी एक दुधचा टँकर व भाजी ��ाल्याच्या गाड्या अडविल्या होत्या त्या मालाची नास धुस केली होती.\nपारनेर : टाकळी ढोकेश्वर येथे शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या रस्ता रोको आंदोलनातील फरार आरोपींपैकी तीन आरोपींना आज(ता. 4 ) नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या शिवाय जबर मारहाणीच्या गुन्ह्यात हवा असलेला आणखी एका आरोपीसही या वेळी अटक केली. असे गेली वर्षभरापासून फरार असलेले व पोलिसांना हवे असलेल्या या चार आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली. गावात सुरू असलेल्या हरीनाम सप्ताहासाठी आले व चर्तुभुज झाले.\nया बाबत माहीती अशी की, सुमारे एक वर्षापुर्वी शेतक-यांच्या मालाला बाजार भाव मिळावा या साठी टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन केले होते. त्या वेळी लक्ष्मण ज्ञानदेव इरोळे (वय 35), बाबासाहेब गोविंद मोढवे (वय 53 दोघेही रा, पळशी) व अनिल संपत झावरे (वय 23) रा. टाकळी ढोकेश्वर यांनी एक दुधचा टँकर व भाजी पाल्याच्या गाड्या अडविल्या होत्या त्या मालाची नास धुस केली होती. त्यामुळे त्यांच्यावर दरोडा टाकणे, अनाधिकृत जमाव जमा करणे व सरकारी कामात अडथळा केल्याचे गुन्हे दाखल झाले होते. आज पळशी येथे हरीनाम सप्ताह होता त्या साठी इरोळे व मोढवे आले असता पोलिसांनी त्यांना अटक केली तर झावरे यास टाकळी ढोकेश्वर येथे अटक केली.\nया शिवाय जबर मारहाण केल्याच्या कारणावरून गेली अनेक दिवसापासून फरार असलेला अारोपी सोपान अंबादास साळवे (वय 23 रा. वासुंदे) यासही पोलिसांनी अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त माहीती मिळाली होती त्यानुसार त्यांनी दत्तात्रय हिंगडे, सुनिल चव्हाण, बाळासाहेब भोपळे, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख व मल्लीकार्जुन बनकर आदींच्या पथाकासह अचनाक छापाटाकून ताब्यात घेतले. गेली वर्षभरापासून हे आरोपी पोलिसांना हवे होते.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्���ाच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/amitabh-bacchan-turns-seventy-five-271716.html", "date_download": "2018-10-16T18:23:13Z", "digest": "sha1:GVFQ5WKCSCS2MXIGG2I7WCK45MNKKS2D", "length": 13850, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिग बी @75!", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला म���िलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nपण यावर्षी ते आपला वाढदिवस साजरा करत नाही आहेत. कारण तर त्यांनी दिलं नाहीय पण मार्च महिन्यात ऐश्वर्या रायच्या वडिलांचं निधन झालं होतं. ते कारण असावं असा अंदाज लावला जातोय. आणि बच्चन परिवार कालच मालदिवला रवाना झालंय अशीही चर्चा आहे.\n11 ऑक्टोबर: जवळपास ५ दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अमिताभ बच्चन यांचा आज ७५ वा वाढदिवस आहे. सुपरस्टार,मेगास्टार, बिग बी, शहेनशहा. अशी अनेक बिरूदं अमिताभ यांना जनतेनं दिली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतो आहे.\nजगभरात ज्या अभिनेत्यावर लोक भरभरून प्रेम करतात तो तारा आज ७५ वर्षांचा झालाय. पण याव��्षी ते आपला वाढदिवस साजरा करत नाही आहेत. कारण तर त्यांनी दिलं नाहीय पण मार्च महिन्यात ऐश्वर्या रायच्या वडिलांचं निधन झालं होतं. ते कारण असावं असा अंदाज लावला जातोय. आणि बच्चन परिवार कालच मलदिवला रवाना झालंय अशीही चर्चा आहे. आपल्या अभिनयाने तसंच मन जिंकणाऱ्या वागणुकीने अमिताभ बच्चन यांनी अनेकांची मनं जिंकली. त्यांच्या डॉन,शराबी, शोले या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या.\nअमिताभ बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांचे सुपुत्र आहेत.त्यांचा जन्म 1942 साली उत्तर प्रदेशातील अलाहबाद इथे झाला होता. 1969साली त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यांनी काही चित्रपटांमध्ये पार्श्वगायनही केलं आहे. काही काळ त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. कॉँग्रेसच्या तिकीटावर ते खासदारकीची निवडणुक जिंकले ही.पण आयुष्यभर आपल्या अभिनयाने लोकांचं मन रमवणाऱ्या या महानायकाचं मन राजकारणात रमलं नाही आणि ते परत सिनेसृष्टीत परतले.छोट्या पडद्यावरही त्यांनी केबीसी या रिअॅलिटी शोमधून पदार्पण केले. या शोचे यश इतके आहे की गेलं जवळपास एका दशकाहून अधिक काळ हा शो चालू आहे\nअशा या शतकाच्या महानायकाला आयबीएन लोकमतच्या मनापासून शुभेच्छा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5", "date_download": "2018-10-16T19:10:16Z", "digest": "sha1:GRLOCY7YZERASPJPKMNAOUCNIFJFY2HY", "length": 5143, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लालू प्रसाद यादव - विकिपीडिया", "raw_content": "\nजून ११, इ.स. १९४७[काळ सुसंगतता \nएल.एल.बी., मास्टर इन पोलिटिकल सायन्स\n२ मुले, ७ मुली\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलेखातील काळ सुसंगततेबद्दल साशंकता असणारी पाने\n६ वी लोकसभा सदस्य\n९ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४९ मधील जन्म\nलाल वर्ग असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१७ रोजी २०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%82", "date_download": "2018-10-16T19:54:43Z", "digest": "sha1:QZXW4FOVM2VYHOEMQF7QEHFEE25XZCCZ", "length": 3385, "nlines": 76, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अणू - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ : भौतिक,रासायनिक किंवा वायू अवस्थेतील पदार्थाचा/मुलद्रव्याचा सर्वात सुक्ष्म घटक\nसमानार्थी शब्द : अणू-रेणू\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/amravati/rare-species-snake-found-amravati/", "date_download": "2018-10-16T20:04:00Z", "digest": "sha1:IPLRXQWTS2WXS73H6MYV5BHLBXP5HKPG", "length": 24764, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rare Species Snake Found In Amravati | अमरावतीमध्ये सापडला दुर्मिळ प्रजातीचा कवड्या साप | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मे��ाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्य���, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nअमरावतीमध्ये सापडला दुर्मिळ प्रजातीचा कवड्या साप\nहा साप जिवंत स्वरूपात आढळून येण्याची ही पहिलीच नोंद आहे.\nअमरावती : नवसारी परिसरात अतिशय दुर्मिळ पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप हेल्प फाऊंडेशनच्या सदस्यांना आढळला. याची नोंद वन विभागाने केली आहे.\nहा साप भारतात मोजक्याच ठिकाणी आढळून येतो. हेल्प फाऊंडेशनने आतापर्यंत हा साप मृत स्वरूपात सापडल्याच्या अनेक नोंदी केल्या होत्या. परंत�� हा साप जिवंत स्वरूपात आढळून येण्याची ही पहिलीच नोंद आहे. हा साप निशाचर आहे. पाली, सरडे व लहान कीटक त्याचे भक्ष्य आहे. हा साप स्वभावाने अतिशय मवाळ असतो, म्हणून सहसा चावत नाही. याचा रंग काळा असून शरीरभर पिवळे ठिपके असणार. त्यामुळे हा साप मण्यार या विषारी सापासारखा दिसतो. अमरावतीच्या जैवविविधतेत आणखी एका दुर्मिळ सापाची भर पडल्यामुळे निसर्गप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा साप हेल्प फाऊंडेशचे सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, धवल कुंभरे, विक्की गावंडे, सुमेध गवई यांनी शोधून काढला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्वच्छतागृहांचे ‘आधार’ लिंकिंग रखडले\nगोरेगाव येथील प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या\n‘ट्रायबल’ कर्मचारी भरती, बदलीचे गैरव्यवहार विधिमंडळात\nअचलपुरातील शुभम पिहुलकरचा योगामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड\nबालमृत्यू ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न करा - आरोग्य संचालक\nनगरविकास मंत्रालयात अडकली स्वच्छ प्रभागांची पारितोषिके\nवृद्धेचा मृतदेह नेला तहसील कार्यालयात\n‘रासेगाव’ तालुक्यातील पहिले ‘स्मार्ट ग्राम’\nउपायुक्त सातव करणार मनीष ठाकरेंची चौकशी\nमोर्शीत डीजे व्यावसायिकांचा आक्रोश मोर्चा\nअमरावती जिल्ह्यातील अचलपुरात कुंभकर्णासमोर होते रावणाचे दहन\nशासनाच्या १० योजनांवर सचिवस्तर समितीचे मॉनिटरिंग\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642333", "date_download": "2018-10-16T19:32:19Z", "digest": "sha1:JG35YPLS6JK6XCXKOSZZWUPVXONXXOE4", "length": 1834, "nlines": 28, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – ॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥\n॥ मला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो ॥\nमला आठवत नाही आपण पहिले कधी हसलो\nप्रयत्न केला , तरी नाही आठवले\nतेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येक सुखाला\nमाझ्या कॅमेऱ्यात साठवले ॥\nमला माहीत नाही, असे का होते\nमी सुखी असतो तेव्हापण\nअन दुःखात रडत असतो तेव्हाही\nहे साठवलेले सुखद क्षण बघून, अजून रडायला येते ॥\nह्या आठवणी जरी च्छान असल्या\nतरी किंमत त्यांची , साठवलेली माणसं ठरवतात\nफोटोतलं कुणी एकजरी जवळ नसेल\nत्यांच्या आठवणी अजून बेचैन करतात ॥\nइतरांना त्याची किंमत नसते\nत्यांच्यासाठी ती फक्त तसबीर असते\nआपण मात्र हरवतो त्या दृश्यात\nबाहेर फक्त आपले शरीर असते ॥\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=127&Itemid=20&limitstart=12", "date_download": "2018-10-16T19:40:08Z", "digest": "sha1:KFLYN3T2YOSZ7QDTIIY7NPDA3ASCCQAP", "length": 28562, "nlines": 289, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा ���व्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमाझा पोर्टफोलियो : पक्के कनेक्शन\nअजय वाळिंबे, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महिंद्र समूहाची ‘टेक महिंद्र’ ही प्रथितयश कंपनी आहे. १९८६ मध्ये स्थापना झाल्यानंतर कंपनीने ब्रिटिश टेलिकॉम या आघाडीच्या ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले. आपला माहिती तंत्रज्ञानाच्या पोर्टफोलियो विस्तारताना मग कंपनीने ‘सत्यम कॉम्प्युटर्स’ ताब्यात घेतली. यातून युरोपखेरीज अमेरिका आणि इतर देशातही कंपनीचे जाळे विस्तारण्यास मदत झाली. टेलिकॉम क्षेत्रात सध्या तिचे मोठे १२८ ग्राहक असून यात प्रामुख्याने ब्रिटिश टेलिकॉम, मोटोरोला, अल्काटेल आणि एटी अ‍ॅण्ड टी या कंपन्यांचा समावेश होतो.\nबाजाराचे तालतंत्र : ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरणच शहाणपणाचे\nसी. एम. पाटील, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२\nगेल्या आठवडय़ात मंदीसदृश स्थितीचे भाकीत करताना, सावधगिरीचा पवित्रा म्हणून निफ्टी निर्देशांकाच्या ५६४० ते ५७२० दरम्यानच्या हालचालीवर करडी नजर ठेवण्याचे गुंतवणूकदारांना सूचित केले गेले होते. निर्देशांकाने सरलेल्या आठवडय़ात ५७२० पल्याड जोर मारण्याचा सलग तीन दिवस प्रयत्न चालविला. गुरुवारी फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या ऑक्टोबर २०१२ मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत हा प्रयत्न सुरू राहिला, पण अखेर निफ्टी ५६४२ च्या नीचाकांपर्यंत घरंगळला आणि शुक्रवारी सप्ताहअखेर त्याने ५६६४ वर विश्राम घेतला. निर्देशांकाने कोणत्याही एका दिशेने खात्रीशीर कल न दाखवून संपूर्ण आठवडाभर बाजाराच्या संयमाचा कस पाहिला.\nविमा विश्लेषण : आयुर्विमा गुंतवणूकदारांची मानसिकता\nदिलीप सामंत, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nआर्थिक व्यवहार आणि भावनांची गल्लत न करू नये असे म्हटले जाते, पण सर्वसामान्यांकडून नेमकी याच ठिकाणी गल्लत होताना दिसते.. व्यवहार व्यावहारिक पद्धतीने न करता, भावभावनांची त्यात सरमिसळ करून काय घडते त्याचे हे मासले आयुर्विमा या विषयाबाबत कोणी ब्र जरी काढला तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येतात.\n‘अर्थ’पूर्ण : आर्थिक आणि भावनात्मक द्वंद्व\nजयंत विद्वांस, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nगुंतवणुकीचे निर्णय हे खूपदा भावनात्मकदृष्टय़ा घेतले जातात. त्यामध्ये व्यवहार बघितला जात नाही. यात मुख्यत्वे आयुर्विमा आणि घरातील गुंतवणूक येते. घरात मूल जन्माला आल्यावर दोन-तीन नातेवाईक (पूर्वी कधीही न भेटलेले) आवर्जून भेटण्यास येतात आणि लहान मुलांच्या आयुर्विमा पॉलिसीबाबत सांगू लागतात. त्यात जर खूप वर्षांनी घरात मूल येणार असेल तर घरातील प्रत्येक जण त्याबाबत हळवा असतो. घरातील आजी-आजोबासुद्धा बाळाच्या बारशाच्या आधीपासून त्याच्या शिक्षणासाठी, मुलगी असेल तर तिच्या लग्नाची सोय म्हणून आयुर्विमा पॉलिसी घ्यायला सांगतात.\n‘धन’वाणी : स जी व नी\nअमित मांजरेकर, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nआयुर्विमा योजना ही वित्तीय उद्योगाने समस्त मानवजातीला दिलेली एक सुंदर भेटवस्तू आहे. लोक आयुर्विमा योजना म्हणजे काय तेच समजून घेत नाही.. ‘काय गंमत आहे या फिल्मी दुनियेची.. १९९१ मध्ये बरोबर ११ वषार्ंपूर्वी करिना कपूर ही सफ आणि अमृता सिंगच्या लग्नाला हजर होती आणि त्यांचे अभिनंदन केल्यावर सफ करिनाला काय म्हणाला माहिती आहे थॅन्क यू बेटा’ निहार हा व्यवसायाने वित्तीय सल्लागार असलेल्या मित्र आर्यनला सांगत होता.\nगुंतवणूकभान : सातवी माळ..\nवसंत माधव कुळकर्णी, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nशांता झाली दुर्गा रे\nसगळ्या पिडीत वर्गा रे\nरुद्रशक्ती ही राष्ट्र देवता\nदिव्य दृष्टीने दर्शन घ्या रे\nव्यापुनि ती मग राहील\nअनुदिन देऊळ इर्गीज दर्गा रे\nशांत झाली दुर्गा रे\n- बा. भ. बोरकर\n‘धन’वाणी : किमान मन:स्तापाची शेअर गुंतवणूक\nश्रद्धा सावंत, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nगेल्या आठवड्यात आपण बघितले की ज्येष्ठ नागरिकांना शेअर बाजारात पसे गुंतवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपण दोन भिन्न उदाहरणांच्या माध्यमातून या सल्ल्यामागचा कार्यकारणभाव सम���ून घेतला. कोणत्या परिस्थितीत शेअर बाजाराची वाट चोखाळावी व कधी शेअर बाजारापासून दूर राहणे शक्य आहे ते ही बघितले. आजच्या लेखात आपण पुढील पायरी बघू या.\nएकदा शेअर बाजारात पसा गुंतवायचे ठरले की खरी धाकधूक सुरू होते. शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता. लाखाचे दोन लाख करायच्या प्रयत्नात लाखाचे बारा हजार होऊ शकतात.\nबाजाराचे तालतंत्र : ‘निफ्टी’च्या आधारपातळीवर करडी नजर असू द्यात\nसी. एम. पाटील, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nगेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाची हालचाल अगदी ८० अंशांच्या अरुंद पट्टय़ात दिसून आली. लक्षणीय अशी भाव हालचाल काही दिसून आली नाही. आठवडय़ात निफ्टीने ५६३४ चा नीचांक आणि ५७२२ चा उच्चांक दाखविला. सलग दुसऱ्या आठवडय़ात निर्देशांकांची एकंदर हालचाल आक्रसळेली दिसून आले. तरीही अखेर निर्देशांक आपण भाकीत वर्तविलेल्या ५६००-५६४० या महत्त्वाच्या आधार पातळीवर तग धरून राहिला हे महत्त्वाचे\nमाझा पोर्टफोलियो : तजेला\nअजय वाळिंबे, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nटाटा ग्लोबल बेव्हरेजेस म्हणजेच पूर्वाश्रमीची ‘टाटा टी’ होय. १९६४ मध्ये ‘जेम्स फिन्ले’ या ब्रिटिश कंपनीच्या सहकार्याने आणि भागीदारीत टाट समूहाने ‘टाटा टी’ची स्थापना केली. सध्या टाटा आणि टेटली हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे चहाचे उत्पादक असून सुमारे ४० देशात कंपनीचे जाळे विस्तारले आहे. कोलकातास्थित या कंपनीचे २७ चहाचे मळे आसाम, पश्चिम बंगाल आणि केरळ राज्यात आहेत. मून्नारमध्ये १०० टक्के निर्यातप्रधान युनिट असून कंपनी वर्षांला ३ कोटी किलो काळ्या चहाचे उत्पादन घेते. टाटा टी, टेटली, कनान देवन, चक्र गोल्ड आणि जेमिनी या प्रमुख पाच ब्रॅण्ड्सखाली कंपनीची उत्पादने भारतात विकली जातात. एकंदर उलाढालीत सुमारे दोन-तृतीयांश हिस्सा टेटलीचा आहे.\nकर्जबुडव्यांमध्ये तुम्हीही सामील तर नाही ना\nराजीव राज, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\n(लेखक आर्थिक साक्षरतेसाठी कार्यरत ‘क्रेडिटविद्या डॉट कॉम’चे संस्थापक-संचालक आहेत)\n‘देत नाही जा’ अशी भूमिका घेतल्यास अशा कर्जदाराची ‘सिबिल’कडून कर्जबुडव्यांमध्ये गणना होते आणि भविष्यात कोणतीही बँक त्यांना कर्ज देत नाही. आपल्या जीवनात घर, लग्न, मुलांची शिक्षणे, नवीन उद्योग व्यापार, आजारपण या व अशा अनेक कारणांकरिता कर्ज घेण्याची गरज पडू शकते. त्यामुळे सर्व बँकांचे दरवाजे तुम्हाला बंद होणार नाहीत याची खबरदारी घ्या. विशेषत: क्रेडिट कार्ड घेतले असल्यास त्याचा जबाबदारीने वापर करा...\n‘अर्थ’पूर्ण : कर्जाचा विळखा\nजयंत विद्वांस, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\nविश्वास मनोहर हे केमिकल इंजिनीयर आहेत. वय ५० वर्षे. त्यांचा केमिकल उत्पादनांचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी सौ. वर्षां मनोहर, वय ४६ वर्षे. त्या एलएल.एम. असून दोन सहकाऱ्यांबरोबर भागीदारीत वकिली व्यवसाय करतात. त्यांना दोन मुले आहेत. मोठी मुलगी वय २२, उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. त्यासाठी त्यांनी बँकेतून रु. २० लाख शैक्षणिक कर्ज घेतले आहे. लहान मुलगा वय १८, कॉलेजमध्ये शिकत आहे.\n(वित्त) वाटेवरती काचा गं..\nव्ही. एम. डहाके, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२\nकर्ज घेताना घ्यावयाच्या काळजीबद्दल आपण नेहमीच वाचत आलेलो आहोत. नुसता व्याजाचा दर नव्हे तर इतरही गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्���वी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/state-government-employees-strike-ends-118081000005_1.html", "date_download": "2018-10-16T19:38:31Z", "digest": "sha1:WJJ5R452SLVWC3HYMYCEAGH3I7FRICLK", "length": 11624, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे\nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशी सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर ही कोंडी फुटली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं. या आवाहनाला कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून संपावर होते. राज्य कर्मचारी समन्वय संघटनांनी पुकारलेल्या या संपात 17 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. मंत्रालय कर्मचारी, जिल्हा परिषद, नगरपालिका कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या संपात सहभाग होता.\nतब्बल १७ लाख कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर\nपुणे : सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद\nगणराय मुकाटपणे अत्याचार सहन करत आहेत,सामन्यातून टीका\n‘बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, महाराष्ट्र’ या कंपनीची स्थापना करणार\nकायदा सुव्यवस्था, प्रसारमाध्यमे, सरकार सर्वच गोष्टी हातात घेत आहे - जयंत पाटील\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा वि��्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dairy-owners-are-not-exempt-milk-subsidy-scheme-pune-maharashtra-12554", "date_download": "2018-10-16T19:32:33Z", "digest": "sha1:BTHD73FO5BMLCDW2QENP2FLWRS2YC4PC", "length": 15983, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dairy owners are not exempt from the milk subsidy scheme, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही : दूध संघ\nहिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही : दूध संघ\nसोमवार, 1 ऑक्टोबर 2018\nपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर २५ रुपये भाव देण्याबाबत शासनाने लागू केलेल्या योजनेतून डेअरीचालक अद्याप बाहेर पडलेले नाहीत, असा निर्वाळा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दिला आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले पाहिजे. आम्ही हिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही, अशी खंत ​संघाने व्यक्त केली आहे.\nपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर २५ रुपये भाव देण्याबाबत शासनाने लागू केलेल्या योजनेतून डेअरीचालक अद्याप बाहेर पडलेले नाहीत, असा निर्वाळा महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने दिला आहे. आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले पाहिजे. आम्ही हिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही, अशी खंत ​संघाने व्यक्त केली आहे.\nशासकीय दूध अनुदान योजनेतून राज्यातील डेअरीचालक १ ऑक्टोबरपासून बाहेर पडत असल्यामुळे दुधाचे भाव कोसळणार असल्याची जोरदार अफवा पसरली होती. त्यामुळे सोमवारपासून दुधाला निश्चित किती भाव मिळणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये पुन्हा सुरू झाली. मात्र, डेअरीचालक अद्यापही योजनेत असून भाव कमी होणार नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.\nशासनाच्या आदेशानुसार १ ऑगस्टपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही प्रतिलिटर २५ रुपये भाव दिला आहे. मात्र, आता आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जमा केले पाहिजे. आम्ही हिशेब सादर करूनदेखील अनुदान मिळालेले नाही, अशी खंत संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केली.\nराज्य शासनाशी झालेल्या चर्चेनुसार हिशेब सादर केलेल्या प्रकल्पांना येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत अनुदान मिळणे अपेक्षित ��हे. तसे न झाल्यास आम्ही ९ ऑक्टोबरला एकत्र येणार आहोत. याच दिवशी महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे प्रतिनिधी आपली पुढील भूमिका स्पष्ट करतील, असेही श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर भाव देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार डेअरीचालकांनी शेतकऱ्यांना भाव वाढवून दिलेले आहेत. प्रतिदिन किमान ४० लाख लिटर्स दुधाची जादा भावाने खरेदी केल्यामुळे किमान १२० कोटी रुपये अडकून पडलेले आहेत.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या प��र्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%AC/", "date_download": "2018-10-16T18:08:59Z", "digest": "sha1:QRAYR7DXSVWS5A3ZFTXGIWJTGL6C2NT6", "length": 6920, "nlines": 135, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तामीळनाडूत शेतकरी कुटूंबातील चौघांची आत्महत्या | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतामीळनाडूत शेतकरी कुटूंबातील चौघांची आत्महत्या\nचेन्नई: तामीळनाडूूत आर्थिक चणचणीमुळे शेतकरी कुटूंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जीवनयात्रा संपवलेल्यांमध्ये शेतकरी मुथुसामी, त्याची आई, 11 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा समावेश आहे. चौघांनी आत्महत्या केली त्यावेळी मुथुसामीची पत्नी शेजारच्या गावात एका उत्सवासाठी गेली होती. मुथुसामीचे घर बराच काळ बंद असल्याचे ध्यानात आल्यावर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चौघांनी गळफास घेतल्याची बाब उघड झाली. मुथुसामीने शेती करण्यासाठी चार एकर जमीन कंत्राटी पद्धतीने घेतली होती. मात्र, शेतीतून त्याला अपेक्षित परतावा मिळत नव्हता. त्यातून आर्थिक बोजा वाढल्याने मुथुसामी आणि त्याच्या कुटूंबातील इतर सदस्यांनी जीवनयात्रा संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपैशाच्या जोरावर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उचलायची भाजपची कार्यपद्धती: पृथ्वीराज चव्हाण\nNext articleपाकिस्तानातील निवडणुकीत 16.7 लाख मते बाद\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%97%E0%A5%8B/", "date_download": "2018-10-16T18:49:08Z", "digest": "sha1:NGY2YODOIK5ORWAO3B4J6TOOE2VOPHKR", "length": 7671, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनगर समाजातर्फे जागरण-गोंधळ घालून शासनाचा निषेध | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nधनगर समाजातर्फे जागरण-गोंधळ घालून शासनाचा निषेध\nफलटणमध्ये ठिय्या आंदोलनाचा सातवा दिवस\nफलटण, दि. 4 (प्रतिनिधी) – धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील अधिकार गृह इमारतीसमोर धनगर समाजाच्या अनुसुचित जमात (एस.टी.) आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलनाच्या सातव्या दिवशी धनगर समाज बांधवानी राज्य सरकारच्या विरोधात जागरण गोंधळ घालून निषेध केला.\nधनगर समाजाला घटनेने दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणची त्वरित अंमलबजावणी करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. शनिवारी महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हणमंतराव सूळ यांनी धरणे आंदोलनास भेट देवून पाठिंबा व्यक्त केला. यावेळी हणमंतराव सूळ म्हणाले, धनगर समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश केला. परंतु, तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणून-बुजून आरक्षणापासून धनगर समाजाला वंचित ठेवले आहे. या सरकारने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी.\nधनगर समाज बांधवांचे बेमुदत आंदोलन शहरात गेले सात दिवस सुरू आहे. समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहन सूळ यांनी केले.\nबारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश देवकाते, कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गुलाबराव देवकाते, संस्थेच्या तसेच विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. राज्यात 93 हजार धनगड असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्ष जिल्हा व तालुक्‍याची नावे सांगितली जात नाहीत. त्यातच आपल्या जिल्हात धनगड असल्याचे शासकीय स्तरावरून सांगितले जाते. ते नेमके कोठे आहेत ही बाब लपवली जात असल्याचा आरोप धनगर बांधवांनी केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकरवसुलीच्या ठेक्‍यावर बागवान यांचा आक्षेप\nNext articleकर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nelectrical-prevent-unresponsive-public-representatives-from-flag-hoisting/", "date_download": "2018-10-16T18:16:18Z", "digest": "sha1:565DVSBD6G66JZXGNVU26LSRQN6HYV6S", "length": 17361, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#लक्षवेधी: संवेदनाहीन लोकप्रतिनिधींना ध्वजवंदनापासून रोखावे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#लक्षवेधी: संवेदनाहीन लोकप्रतिनिधींना ध्वजवंदनापासून रोखावे\nमेजर कौस्तुभ राणेंसारख्या वीर सैनिकास निरोप दिल्यावरही दु:खद घटनेतून सावरण्यास कुटुंबाला नक्‍कीच वेळ लागणार आहे. देशवासीयांच्या रक्षणासाठीच स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या लढवय्या सैनिकाविषयी किंचितही कृतज्ञता नसणाऱ्यांना लोकप्रतिनिधी कसे, का म्हणावे याचा जाब शहिदाच्या घराजवळच जल्लोषात सहभागी झालेल्या प्रत्येकाला खडसावून विचारलाच पाहिजे.\nकाश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले मेजर कौस्तुभ राणे यांना 9 ऑगस्ट 2018 रोजी लष्करी मानवंदनेसह भारतमातेच्या जयघोषात अत्यंत सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पण तत्पूर्वी एक लाजीरवाणी गोष्ट घडली. त्याकडे लक्ष वेधणे अत्यावश्‍यक वाटते. त्यावरून आपल्या देशात कोणत्या प्रकारच्या व्यक्ती रहातात, हे लक्षात येईल. हुतात्मा राणे यांच्या घराशेजारी (मीरारोड, जि. ठाणे) हाकेच्या अंतरावर आमदार, महापौर यांच्या उपस्थितीत डीजेचा दणदणाट करत भाजपा नगरसेवकाने मोठ्या जल्लोषात (आलिशान मंडप, मेजवानी) वाढदिवस साजरा केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या देशातले लोकप्रतिनिधी नेहमीच असे गेंड्याची कातडी पांघरलेले संवेदनाहीन व्यक्ति कसे काय असतात, हाच प्रश्‍�� प्रत्येक जण अत्यंत संतापाने एकमेकाला विचारत आहे. हे कथित लोकप्रतिनिधी आणि त्यांचे चेले हे भारताचे नागरिक नाहीत काय, अशी प्रतिक्रियाही उमटली आहे.\nदिनांक 6 ऑगस्टच्या रात्री काश्‍मीरच्या गुरेज सेक्‍टरमध्ये लढताना चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यात मेजर राणेही होते. दिनांक 7 ऑगस्टला याची माहिती मिळाली. त्याच दिवशी राणे यांच्या घरी नागरिक सांत्वनासाठी येत होते. त्याच दिवशी नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी धुमधडाक्‍यात वाढदिवस साजरा केला. राणे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाला उपस्थित राहिलेले आमदार नरेंद्र मेहताही सहभागी झाले होते. जे चुकले आहेत त्यांच्यावर टीका ही होणारच.\nआपल्या देशात शेजारच्या घरामध्ये दु:खद घटना घडली की आपसूकच अन्य शेजारीही त्यांच्या दु:खात सहभागी होतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात, विशेषत: पश्‍चिम महाराष्ट्रांत एखाद्या गावातला जवान शहीद झाल्यास त्या गावात तर साधी चूलही पेटत नाही; शिवाय संपूर्ण पंचक्रोशी त्या दु:खात सहभागी होत असते.\nमात्र, येथे काही वेगळाच प्रकार नागरिकांनी “याची देही याची डोळा’ अनुभवला. भारतीय सैन्यातील एक युवा अधिकारी शत्रूशी लढताना हुतात्मा झाल्याचे कळल्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि परिसर शोकाकुल आहे. देशावर आणि हाकेच्या अंतरावर रहाणाऱ्या राणे कुटुंबावर अत्यंत दु:खद प्रसंग कोसळला असताना धांगडधिंगा करण्याचा निर्लज्जपणा केला जाऊ शकतो, तर “मी असे का केले’ याविषयी बोलताना वाचा बसण्याचे कारण असण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. हे मेजर राणे यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाने पाहिले आहे. एकजण चुकत आहे, तर त्याला त्याची तात्काळ जाणीव करून देणारे कुणीच नाही, याचे आश्‍चर्य वाटते. याचाच थेट अर्थ असा की अशा ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्वच एकाच माळेचे मणी होते, असे म्हणायचे का\nसीमेवर कित्येक सैनिक हुतात्मा होत आहेत. म्हणूनच तर त्यांच्या बलिदानानंतरही असले सोहळे करणारेही सुरक्षित रहात आहेत. अतिरेक्‍यांशी अहोरात्र संघर्ष करणे हे येरागबाळ्याचे कार्य नाही. त्यासाठी राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम हे अंगी भिनलेले असावे लागते. याची वानवा असलेले काय करतात याचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच हा वाढदिवस साजरा करण्याचा लांच्छनास्पद प्रकार आहे. “आम्ही कसेही वागलो, काहीही बोललो तरी आमचे को��� काय करणार,’ या नशेची लोकप्रतिनिधींना असलेली धुंदी अशा प्रकारांमागे असते. थोडक्‍यात नागरिकांना गृहीत धरले जाते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nया घडलेल्या निर्लज्ज प्रकाराविषयी समाजातून सडकून टीका झाल्यावर माफीचे नाटक पार पडल्यास ते उपयोगाचे आणि विश्‍वासार्ह असणार नाही. अशा कृतघ्नांना कुणीही माफ करणार नाही. “मी आणि माझे सुख’ या चौकटीत राहणाऱ्यांना राष्ट्रसेवा, लोकसेवा काय कळणार किंबहुना तेवढी त्यांची पात्रताच (लायकी) नाही. एखाद्याच्या सुखात सहभागी होण्यास मिळाले नाही तरी चालेल. मात्र त्याच्यावरील कठीण प्रसंगात हातातील सर्व कार्य सोडून तात्काळ धावून जाता आलेच पाहिजे. तोच खरा “माणूस’ होय. आधी माणूस होणे शिकण्याची नितांत आवश्‍यकता असलेल्यांकडून प्रसंगावधान राखत आदर्श वर्तनाची अपेक्षा करणे म्हणजे अतिशयोक्तीच म्हणता येईल.\nम्हणूनच ज्यांची नितीमत्ताच लयास गेलेली आहे, अशांना येत्या 15 ऑगस्टला राष्ट्रध्वजास मानवंदना करण्याचा नैतिक अधिकार आहे का कुठे संकुचित वृत्तीचे प्रदर्शन करणारे निष्ठूर आणि कुठे, “देशाच्या रक्षणासाठी आणखी मुले असती तर तीही दिली असती,’ असे धिरोदत्तपणे म्हणणारे मेजर राणे यांचे पिता. सैनिकांचे पालकच केवळ असे बोलू शकतात. कारण त्यांनी देश रक्षणासाठी पुत्र अर्पण करण्याचा केलेला त्यागच त्यांना असे बोलण्याचे धाडस देतो. धाडसी माणसांचेच विचार, कार्य कायम स्मरणात रहाते. त्यांच्याच गोष्टींपासून प्रेरणा घेतली जाऊन देशासाठी नेत्रदीपक कार्य करण्यासाठी पुढील पिढी सिद्ध होत असते.\nसैनिक हुतात्मा झाल्यावर त्याचे पार्थिव घरी पोहोचवेपर्यंत त्या सैनिकाचा मान सैन्याकडून कुठेही ढळू दिला जात नाही. ते कार्य किती शिस्तबद्ध,अचूकपणे पार पाडले जाते हे वेळोवेळी वृत्तवाहिन्यांवर देश पहात असतो. सैन्याची ती शिस्त जपण्याचा प्रयत्न हुतात्मा सैनिकाच्या परिसरातील नागरिकही आदरपूर्वक करत असतात. हे करत असताना प्रत्येकाचे अंत:करण भरून येते. शत्रूविषयी आग मनामध्ये जळत असते. अशा भरल्या अंत:करणानेच हुतात्मा सैनिकाला कायमचा निरोप दिला जातो. राष्ट्ररक्षण करून समाजऋण फेडणाऱ्या आमच्या सैनिकांना विनम्र अभिवादन आणि असंवेदनशील लोकप्रतिनिधींचा धिक्‍कार\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहि��ेचा विनयभंग; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल\nNext articleश्रीनगरमध्ये चकमकीत एक जवान शहीद\nविविधा: बंदा सिंग बहादूर\nप्रश्‍न: सॉरी डॉ. कृपाली, आम्हाला क्षमा कर…\nसाद-पडसाद: कर सुधारणांनी भागत नाही, मग आमूलाग्र बदल का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/what-need-sale-air-enabled/", "date_download": "2018-10-16T20:05:41Z", "digest": "sha1:I3AVJ2UF6ZE4BJ5EHVKUOSDBRS2W6CQT", "length": 28855, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "What Is The Need For A Sale, Air-Enabled? | विक्रीची गरज काय, एअर इंडिया सक्षम - सरसंघचालकांचा सवाल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इले���्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्व���ाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nविक्रीची गरज काय, एअर इंडिया सक्षम - सरसंघचालकांचा सवाल\nएअर इंडियाकडील ३० शहरांचे लँडिंग परवाने विचारात घेतल्यास ही मोठी संपत्ती आहे. विमाने, सामग्रीसह दृश्य व अदृश्य स्वरूपात एअर इंडियाकडे अनेक बलस्थाने आहेत. त्यामुळे विक्रीची खरच गरज आहे का, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केला.\nमुंबई : एअर इंडियाकडील ३० शहरांचे लँडिंग परवाने विचारात घेतल्यास ही मोठी संपत्ती आहे. विमाने, सामग्रीसह दृश्य व अदृश्य स्वरूपात एअर इंडियाकडे अनेक बलस्थाने आहेत. त्यामुळे विक्रीची खरच गरज आहे का, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केला. एअर इंडियाच्या विक्रीला त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोध केला आहे.\nविवेक समूह व गोखले आर्थिक संशोधन संस्थेच्या ‘सोशिओ-इकॉनॉमिक डायनॅमिक्स आॅफ इंडियन सोसायटी : अ हिस्टॉरिकल ओव्हरव्ह्यू’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई शेअर बाजाराच्या सभागृहात सोमवारी डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी देशाला धर्माच्या आधारे स्वत:सोबतच जगाला सुखी करणाऱ्या अर्थव्यवस्थेची गरज असल्याचे मत मांडले.\nडॉ. भागवत म्हणाले, जर्मनीसारख्या प्रगत देशाचे आकाश विदेशी कंपन्यांसाठी फक्त २९ टक्के खुले आहे. एअर इंडिया ही भारताची ओळख आहे. त्याची विक्री विदेशी कंपनीला करून देशाच्या आकाशावरील प्रभुत्व विदेशींच्या हातात देणे योग्य नाही.\nअर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अन्य देशांचे अनुकरण करण्याची गरज नाही. साधन संपत्ती, स्रोतांचा मर्यादित उपभोग घ्यावा. आयातीवरील निर्भरता कमी करणे, पैसा व सुख उपभोगताना समाजातील कुठल्याच वर्गाचे नुकसान होऊ न देणे, दान अधिक करणे अशा स्वत:च्या स्वतंत्र आर्थिक मॉडेलची देशाला गरज आहे. साºया समाजाला जोडणाºया धर्माच्या आधारे अर्थव्यवस्था उभी करावी. मोठ्या उद्योगांपेक्षा जागोजागी छोटे-छोटे उद्योग उभे व्हावेत. भांडवलशाही हवी, पण ती पाश्चिमात्य देशांसारखी दुसºयाला लुबाडणारी नको. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणाºया तज्ज्ञांनी याचा विचार करावा, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.\nनीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनीही इतिहासाचाच राग आळवला. आजवरची आर्थिक धोरणे भारतीय इतिहासाचा अंगिकार करून तयार झालीच नाहीत. जो देश इतिहास विसरतो, त्याची धोरणे कायम चुकत असतात. तेच भारताबाबत आतापर्यंत झाले, पण आता देशाची अर्थव्यवस्था जुन्या सर्व संशोधनांना समोर आणून त्याआधारे विकसित केली जाईल.\n- २०१८ ते २०२२ पर्यंत देशाचा विकास दर ८.५ ते ९ टक्के असेल, तसा रोडमॅप नीति आयोग तयार करीत आहे, असे ते म्हणाले. पुस्तकाचे संपादक अभय टिळक, मुंबई शेअर बाजाराचे सीईओ आशिष कुमार चौहान यांच्यासह आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसंघात इन्सेंटिव्ह मिळत नाहीत : मोहन भागवत\n'ज्याची भीती होती तेच झालं'; व्हायरल फोटोवरून प्रणव मुखर्जींच्या कन्येचा भाजपा-संघावर निशाणा\nप्रणवदांनी आरएसएसला सत्य काय ते दाखवून दिलं; आधीच्या टीकेनंतर काँग्रेसचा यू-टर्न\nसंघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत\nप्रणव मुखर्जींसाठी संघानं मोडली 'ही' परंपरा\nमुखर्जींनी हेगडेवारांची केली स्तुती, काँग्रेसकडून संघावर व्हिडीओ 'वार'\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\nव्ह्यूइंग गॅलरीत पालिकेचे बोधचिन्ह पायदळी\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्ग�� पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5298421918197179007&title=Vyjayanthimala,%20Sridevi,%20Alfred%20Hitchcock&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-16T18:37:35Z", "digest": "sha1:VH2EWWPZX5C6AGWEJATSWACYUFWNUDOU", "length": 18283, "nlines": 135, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वैजयंतीमाला, श्रीदेवी, अल्फ्रेड हिचकॉक", "raw_content": "\nवैजयंतीमाला, श्रीदेवी, अल्फ्रेड हिचकॉक\nहिंदी चित्रपटसृष्टीतली ५० आणि ६० अशी दोन दशकं गाजवणारी आघाडीची अभिनेत्री वैजयंतीमाला, ८०च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार श्रीदेवी आणि रहस्यमय थरारपटांचा सम्राट अल्फ्रेड हिचकॉक यांचा १३ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’ मध्ये त्यांचा अल्प परिचय...\n१३ ऑगस्ट १९३६ रोजी चेन्नईजवळ जन्मलेली व��जयंतीमाला ही हिंदी चित्रपटसृष्टीतली १९५०चं आणि ६०चं – अशी दोन दशकं गाजवणारी आघाडीची अभिनेत्री ती भरतनाट्यनिपुण नृत्यांगना होती. तिची पडद्यावरची नृत्यं ही अत्यंत आकर्षक आणि कमालीच्या चपळतेने साकार केलेली असत. एके काळी उत्तर भारतीय अभिनेत्रींचा दबदबा असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या आगमनानंतर दाक्षिणात्य नायिकांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुकर झाला होता. ती कुशल अभिनेत्रीही होती आणि बिमल रॉय, बी. आर. चोपडा, राज कपूर, नितीन बोस, लेख टंडन, विजय आनंद, मोहन सेहगल अशा सर्वच आघाडीच्या दिग्दर्शकांबरोबर तिने काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. दिलीपकुमार आणि सुचित्रा सेनबरोबर ‘देवदास’मध्ये तिने ताकदीने साकारलेली चंद्रमुखी जितकी अविस्मरणीय होती, तितकीच ‘आम्रपाली’मधली आम्रपाली आणि जितकी ‘गंगा जमुना’मधली धन्नो जबरदस्त होती, तितकीच ‘साधना’मधली चंपाबाई आणि तितकीच ‘संगम’मधली राधा ती भरतनाट्यनिपुण नृत्यांगना होती. तिची पडद्यावरची नृत्यं ही अत्यंत आकर्षक आणि कमालीच्या चपळतेने साकार केलेली असत. एके काळी उत्तर भारतीय अभिनेत्रींचा दबदबा असणाऱ्या हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या आगमनानंतर दाक्षिणात्य नायिकांचा प्रवास खऱ्या अर्थाने सुकर झाला होता. ती कुशल अभिनेत्रीही होती आणि बिमल रॉय, बी. आर. चोपडा, राज कपूर, नितीन बोस, लेख टंडन, विजय आनंद, मोहन सेहगल अशा सर्वच आघाडीच्या दिग्दर्शकांबरोबर तिने काम करून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. दिलीपकुमार आणि सुचित्रा सेनबरोबर ‘देवदास’मध्ये तिने ताकदीने साकारलेली चंद्रमुखी जितकी अविस्मरणीय होती, तितकीच ‘आम्रपाली’मधली आम्रपाली आणि जितकी ‘गंगा जमुना’मधली धन्नो जबरदस्त होती, तितकीच ‘साधना’मधली चंपाबाई आणि तितकीच ‘संगम’मधली राधा त्या वेळच्या राज-दिलीप-देव या महानायकांबरोबरच तिने राजेंद्रकुमार, शम्मी कपूरबरोबरही एकाहून एक हिट सिनेमे दिले. सैंया दिल में आना रे, नील गगन की छांव में, तडप ये दिन रात की, तुम्हे याद करते करते, जाओ रे जोगी, जिसे तू कबूल कर ले, अब आगे तेरी मर्जी, वो न आयेंगे पलटकर, औरत ने जनम दिया मर्दों को, मांग के साथ तुम्हारा, उडे जब जब झुल्फे तेरी, आजा रे परदेसी, जुलमी संग आंख लडी, घडी घडी मेरा, चढ गयो पापी बिछुआ, इना मीना डिका, मन डोले मेरा, मेरा दिल ये पुकारे, जादूगर सैया, ढूंढो ढूंढो रे साजना, दो हंसो का जोडा, इतना है तुमसे प्यार मेरे, रुलाके गया, दिल पुकारे, होठों पे ऐसी बात, मेरा प्यार भी तू है - अशी तिच्यावर चित्रित झालेली गाणी प्रचंड गाजली आहेत. तिला चार फिल्मफेअर पुरस्कार, बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे मानाचे दोन पुरस्कार आणि याशिवाय इतर दहा पुरस्कार, तसंच भरतनाट्यम सेवेबद्दल सुमारे २० विविध संस्थांकडून सन्मान मिळाले आहेत.\n(वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेल्या ‘मोहब्बत में पहला कदम रखनेवालो...’ या गीताचा रसास्वाद वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\n१३ ऑगस्ट १९६३ रोजी शिवकाशीमध्ये जन्मलेली श्रीदेवी ही ८०च्या दशकातली हिंदी चित्रपटसृष्टीची सुपरस्टार म्हणून अफाट लोकप्रिय असणारी नृत्यनिपुण दाक्षिणात्य अभिनेत्री. बालकलाकार म्हणून तिने १९६७ सालीच तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात केली होती. १९७५ सालच्या ‘ज्युली’ या हिंदी सिनेमातही ती अभिनेत्री लक्ष्मीच्या लहान बहिणीच्या रोलमध्ये होती. १९७९ सालच्या ‘सोलहवां सावन’ या सिनेमातून तिने अमोल पालेकरची नायिका म्हणून हिंदी पडद्यावर एन्ट्री केली; पण तिचा खऱ्या अर्थाने गाजलेला सिनेमा म्हणजे १९८३ सालचा हिम्मतवाला. यात जितेंद्रबरोबर डान्सिंग स्टार म्हणून ती लोकांना पसंत पडली. त्याच वर्षी आलेल्या सदमा या सिनेमातून तिच्या जबरदस्त अभिनयाचंही दर्शन प्रेक्षकांना घडलं. पुढे नागिन, नगिना, चांदनी, चालबाज, लम्हें यांसारख्या सिनेमांतून आपली अभिनयाची ‘रेंज’ दाखवत तिने ८०चं दशक गाजवत आपलं सुपरस्टारपद सिद्ध केलं. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड याही भाषांमध्ये तिचे सिनेमे येत होतेच रजनीकांत, कमल हासन, अमिताभ, जितेंद्र या सीनियर अभिनेत्यांबरोबरच तिने अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, सनी देओल, ऋषी कपूर यांच्यासोबत चित्रपटात मुख्य भूमिका मिळवल्या. लग्न केल्यानंतर पंधरा वर्षांचा ब्रेक घेऊन इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून तिने पुन्हा जोमदार पदार्पण केलं होतं. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिचा अकस्मात अपघाती मृत्यू झाला. तिने आपल्या कारकिर्दीत फिल्मफेअर, स्क्रीन, झी सिने असे एकूण १७ पुरस्कार मिळवले होते.\n१३ ऑगस्ट १८९९ रोजी लंडनमध्ये जन्मलेला अल्फ्रेड हिचकॉक हा रहस्यमय थरारपटांचा सम्राट मानला जातो. लंडन युनिव्हर्सिटीतून ड्रॉइंग आणि डिझायनिंग श���कलेल्या हिचकॉकला फेमस प्लेयर्स या लास्कीच्या अमेरिकन कंपनीच्या इस्लिन्ग्टन शाखेमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तिथेच तो प्रॉडक्शन डिझायनिंग, एडिटिंग, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन शिकला. मिसेस पीबॉडी, ऑल्वेज टेल युअर वाइफ, दी प्लेझर गार्डन, माउंटन ईगल, दी लॉजर अशा छोट्या फिल्म्स करत असताना त्याला नाव मिळवून दिलं ते ‘ब्लॅकमेल’ या १९२९ सालच्या सिनेमाने पुढे ‘दी मॅन हू न्यू टू मच’ या सिनेमाने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली. ३९ स्टेप्स, सिक्रेट एजंट, यंग अँड इनोसंट अशा सुरुवातीच्या सिनेमांनंतर त्याचे दी लेडी व्हॅनिशेस, जमेका इन्न, डायल एम फॉर मर्डर, मिस्टर अँड मिसेस स्मिथ, लाइफबोट, स्ट्रेंजर्स ऑन ए ट्रेन, आय कन्फेस, टू कॅच ए थीफ, व्हर्टिगो, फ्रेन्झी असे उत्तरोत्तर एकाहून एक जबरदस्त थरारपट येत गेले. दुसरीकडे त्याचं इंग्रिड बर्गमनशी अफलातून ट्युनिंग जमून तिच्याबरोबर त्याने स्पेलबाउंड, नटोरीयस आणि अंडर केप्रिकॉर्न यांसारखे रहस्यपट बनवले. त्याची मास्टरी समजले गेलेले सिनेमे म्हणजे रिबेका, सायको, नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट, रिअर विंडो आणि दी बर्डस् पुढे ‘दी मॅन हू न्यू टू मच’ या सिनेमाने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली. ३९ स्टेप्स, सिक्रेट एजंट, यंग अँड इनोसंट अशा सुरुवातीच्या सिनेमांनंतर त्याचे दी लेडी व्हॅनिशेस, जमेका इन्न, डायल एम फॉर मर्डर, मिस्टर अँड मिसेस स्मिथ, लाइफबोट, स्ट्रेंजर्स ऑन ए ट्रेन, आय कन्फेस, टू कॅच ए थीफ, व्हर्टिगो, फ्रेन्झी असे उत्तरोत्तर एकाहून एक जबरदस्त थरारपट येत गेले. दुसरीकडे त्याचं इंग्रिड बर्गमनशी अफलातून ट्युनिंग जमून तिच्याबरोबर त्याने स्पेलबाउंड, नटोरीयस आणि अंडर केप्रिकॉर्न यांसारखे रहस्यपट बनवले. त्याची मास्टरी समजले गेलेले सिनेमे म्हणजे रिबेका, सायको, नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट, रिअर विंडो आणि दी बर्डस् २९ एप्रिल १९८० रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला. त्याला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, आठ लॉरेल पुरस्कार आणि पाच जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. रिबेका सिनेमाला एकूण ११ ऑस्कर नामांकनं मिळाली होती आणि एक ऑस्कर मिळाला.\nयांचाही आज जन्मदिन :\nचतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे आचार्य अत्रे (जन्म : १३ ऑगस्ट १८९८, मृत्यू : १३ जून १९६९)\n‘रणांगण’ लिहिणारे विश्राम बेडेकर (जन्म : १३ ऑगस्ट १९०��, मृत्यू : ३० ऑक्टोबर १९९८)\nअप्रतिम निसर्गकविता लिहिणारे बालकवी (जन्म : १३ ऑगस्ट १८९०, मृत्यू : पाच मे १९१८)\nया सर्वांबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nप्रसिद्ध सिनेतारका मधुर जाफरी (जन्म : १३ ऑगस्ट १९३३)\nसिनेतारका योगिता बाली (जन्म : १३ ऑगस्ट १९५२)\nसिनेतारका अनिता राज (जन्म : १३ ऑगस्ट १९६२)\n(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)\nरेने गॉसिनी स्टॅनले क्युब्रिक, ब्लेक एडवर्डस्, हेलन मीरेन, सँड्रा बुलक हर्ष भोगले, रॉजर बिन्नी विक्रम साराभाई, सेसिल डमिल शकील बदायुनी\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A/", "date_download": "2018-10-16T19:04:36Z", "digest": "sha1:FN5EOCYSEUVVVN6HX44LSHHI2LPNWLSL", "length": 7542, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जप्त स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी होती – जितेंद्र आव्हाड | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजप्त स्फोटके मराठा मोर्चात घातपातासाठी होती – जितेंद्र आव्हाड\nमुंबई – महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक अर्थात एटीएसने शुक्रवारी हिंदू जनजागृतीच्या वैभव राऊतच्या घरी धाड टाकून स्फोटके जप्‌ किेली आहेत. वैभव राऊतच्या अटकेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धक्कादायक आरोप केला आहे. वैभव राऊतच्या घरी सापडलेली स्फोटके मराठा आंदोलनादरम्यान घातपात करण्यासाठी वापरण्यात येणार होती. याद्वारे महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा प्रयत्न होता, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला. याबाबत ट्विट करुन आव्हाड यांनी हा आरोप केला.\nवैभव राऊत व त्याच्या दोन साथीदारांकडून एटीएसने जप्त केलेले जवळ-जवळ क्रूड बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती. महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न ह��ता, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.\nइतकंच नाही तर नक्षलवाद्यांचा वकील म्हणून गडलिंगना अटक होते, तर सनातनचे वकील पुनाळेकर जे बॉम्बस्फोटातल्या आरोपींचे खुलेआम समर्थन करतात त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी, अशी मागणीही आव्हाडांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपावसासाठी ७५० किमी प्रवास\nNext articleनरबळी नावाखाली फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय राजस्थानमधील टोळी गजाआड\nशिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात ; शिवसेनेने भाजपला फटकारले\n तर दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा- उद्धव ठाकरे\nगुजराती माणूस हुशार आहे, हे आता कळतंच आहे- राज ठाकरे\nमुंबई विद्यापीठाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारी रॅकेट गजाआड\nज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ देखील मीटू’च्या जाळ्यात\nराफेल प्रकरणाच्या सारवासारवीसाठी संरक्षण मंत्री फ्रांस मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/ipl-2018-de-villiers-knockout-bangalores-victory-over-punjab/", "date_download": "2018-10-16T20:04:25Z", "digest": "sha1:BWZFA2HQPY2JASJR6DCO6W24QSJEYL7M", "length": 33581, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ipl 2018: De Villiers' Knockout Bangalore'S Victory Over Punjab | Ipl 2018 : डी'व्हिलियर्सचा धडाका; बंगळुरुचा पंजाबवर विजय | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्य��कांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशास��ाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2018 : डी'व्हिलियर्सचा धडाका; बंगळुरुचा पंजाबवर विजय\nपंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.\nठळक मुद्देएबी डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद करता आली.\nबंगळरु : एबी डी'व्हिलियर्सच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद करता आली. किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.\nपंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरुची चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्यांना ब्रेंड मॅक्लुलमच्या रुपात पहिला धक्का बसला. मॅक्लुलमला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी' कॉक आणि विराट कोहली यांनी चांगली फटकेबाजी केली. कोहली आता मोठी खेळी साकारणार असे वाटत होते, पण युवा फिरकीपटू मुजीव उर रेहमानने कोहलीचा अप्रतिम त्रिफळा उडवला. बंगळुरुसाठी हा मोठा धक्का होता. कोहलीने चार चौकारांच्या जोरावर 21 धावा केल्या.\nकोहली बाद झाल्यावर डी' कॉक आणि एबी डी'व्हिलियर्स ही दक्षिण आफ्रिकेची जोडी मैदानात होती. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी रचली. आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी'व्हिलियर्सने दमदार षटकार लगावत मोहित शर्माचे स्वागत केले, मोहितचा हा सामन्यातील पहिलाच चेंडू होता. च्या पहिल्या षटकात बंगळुरुच्या फलंदाजांनी 16 धावा लूटल्या. बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अश्विनने क्विंटन डी' कॉकला बाद केले, त्यानंतरच्या चेंडूवर त्याने सर्फराझ खानला तंबूत धाडले. डी' कॉकने सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 45 धावा केल्या. डी' कॉक बाद झाल्यावर डी'व्हिलियर्सने बंगळुरुचा डाव सावरला. सतराव्या षटकात मुजीब उर रेहमानला डी'व्हिलियर्सचे सलग दोन षटकार लगावले आणि सामना बंगळुरुच्या बाजूने झुकवला. डी'व्हिलियर्सने अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत आपले अर्धशतक साजरे केले. बंगळुरुला 12 धावांत 10 धावांची गरज होती. बंगळुरुला 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डी'व्हिलियर्स बाद झाला. त्याने 40 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 57 धावा केल्या. डी'व्हिलियर्सनंतर मनदीप संघाला सावरेल असे वाटत होते, पण त्याने धावचीत होत आत्मघात केला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने चार चेंडूंत 9 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nबंगळुरुने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि लोकेश राहुलने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला. पहिल्याच षटकात राहुलने दोन षटकार आणि एक चौकार लगावत 16 धावांची वसूली केली. त्यावेळी राहुलने पहिल्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावल्याची आठवण आली. पण राहुलला या सामन्यात जलद अर्धशतक पूर्ण करता आले नाही. राहुलबरोबर पंजाबचा दुसरा सलामीवीर मयांक अगरवालही चांगल्याच फॉर्मात होता. त्यानेही झटपट तीन चौकार लगावले. राहुल आणि मयांक दोघेही आता पंजाबच्या गोलंदाजीची पिसे काढणार, असे वाटत होते. पण उमेश यादवचे चौथे षटक पंजाबसाठ�� सर्वात वाईट ठरले. कारण या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेशने मयांकला बाद केले, यष्टीरक्षक क्विंटन डी'कॉकने त्याचा अप्रतिम झेल टीपला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उमेशने आरोन फिंचला पायचीत पकडले, फिंचला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. उमेशने या षटकाच्या सहाव्या चेंडूवर युवराज सिंगला ज्यापद्धतीने त्रिफळाचीत केले, ते नजरेचे पारणे फेडणारे होते.\nएका षटकात तीन फलंदाज बाद झाल्यावरही राहुलने आपल्या फटक्यांना मुरड घातली नाही. राहुलने करुण नायरला साथीला घेत धावांची भर घालण्याचे काम सुरुच ठेवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. राहुल दमदार फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांची पिसे काढत होता. तो झटपट अर्धशतक झळकावेल, असे वाटले होते. पण वॉशिंग्टन सुंदरने राहुलला सर्फराज खानकरवी झेलबाद केले. राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने चांगली फलंदाजी केली आणि धावफलक हलता ठेवला. अश्विन दमदार फलंदाजी करत होता. अश्विनने 19व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचला. पण त्यानंतरच्याच चेंडूवर तो बाद झाला. बंगळुरुचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आर. अश्विनला त्यानंतरच्या चेंडूवर बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. अश्विनने 21 चेंडूंत 3 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 33 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIPL 2018AB de VilliersRoyal Challengers BangaloreKings XI Punjabआयपीएल 2018एबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्ज इलेव्हन पंजाब\nफोन नंबरसाठी आईची मदत अन् ताजमहालसमोर प्रपोज; 'अशी' आहे डिव्हिलीयर्सची लव्ह स्टोरी\nअरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात\nआयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर\nIPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस\nIPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश\nIPL 2018 : आयपीएलमध्ये कोणत्या प्रशिक्षकांनी किती कमावले, जाणून घ्या...\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्ती���ाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8._%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-10-16T18:22:22Z", "digest": "sha1:SWQZOK5QRIRB7YQFP27KNNZF2ISUVGCF", "length": 4769, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ए.एक्स. त्रिंदाद - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव आंतोनियो झेवियर त्रिंदाद\nप्रशिक्षण जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई\nए.एक्स. त्रिंदाद (१८७० - १९३५) हे व्यक्तिचित्रणाकरता नावाजेलेले गोवेकर चित्रकार होते.\nत्रिंदादांचा जन्म १८७० साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात पोर्तुगीज कॅथॉलिक कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईच्या 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर आपल्या व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरुवातीस त्यांनी मुंबईतल्या 'राजा दीनदयाळ फोटो स्टुडिओ'मध्ये काम केले. १९२१ साली त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अध्यापनाची जबाबदारीही स्वीकारली.\nव्यक्तिचित्रांकरता त्रिंदादांची विशेष ख्याती होती.\n१९३५ साली त्रिंदादांचा मृत्यू झाला.\nइ.स. १८७० मधील जन्म\nइ.स. १९३५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१६ रोजी ०३:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-heavy-rains-rajapur-125203", "date_download": "2018-10-16T19:05:10Z", "digest": "sha1:7X5SIQHWRQEUXPEX3FDGL5SQIHDPZCJF", "length": 12619, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Heavy Rains in Rajapur राजापुरात सर्वाधिक 264 मिमी पाऊस | eSakal", "raw_content": "\nराजापुरात सर्वाधिक 264 मिमी पाऊस\nगुरुवार, 21 जून 2018\nरत्नागिरी - जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राजापूर तालुक्याला सर्वाधिक तडाखा बसला आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात गोखले नाका परिसरात पाणी साचल्याने व्यापार्‍यांची तारांबळ उडाली होती. दुपारी जोर ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. राजापूरात राजवाडी येथील साकवावरील स्लब वाहून गेला आहे.\nरत्नागिरी - जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राजापूर तालुक्याला सर्वाधिक तडाखा बसला आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात गोखले नाका परिसरात पाणी साचल्याने व्यापार्‍यांची तारांबळ उडाली होती. दुपारी जोर ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. राजापूरात राजवाडी येथील साकवावरील स्लब वाहून गेला आहे.\nजिल्ह्यात गुरुवारी (ता. 21) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात 82.11 मिमी सरासरी पाऊस झाला. त्��ात मंडणगड 3, दापोली 7, खेड 84, गुहागर 148, चिपळूण 45, संगमेश्‍वर 62, रत्नागिरी 85, लांजा 41, राजापूर 264 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पावसामुळे राजापुरात मोठे नुकसान झाले आहे.\nराजापूर दुर्गवाडी येथे बंधारा आणि रस्ता वाहून गेला.\nराजवाडी येथील छोट्या वहाळावरील साकवाचा स्लॅबच वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा.\nचिपळूण शिवाजीनगर येथे सुरेंद्र कदम यांच्या घराचे 57 हजार 400 रुपयांचे, सरंक्षण भिंत कोसळल्याने 7 लाख 60 रुपयांचे नुकसान.\nकुर्धे येथे कातळावरील पर्‍याला आलेल्या पाण्याने अनेकांची वाट अडवली. गुडघाभर पाणी वेगाने वाहत असल्यामुळे त्यातून रस्ता पार करणेही ग्रामस्थांनी टाळले. जोर ओसरल्यानंतर साचलेले पाणी वाहून गेले. बाजारपेठ परिसरात गोखले नाका येथे काल रात्री पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा होत होता.\nहवामान खात्याकडून प्राप्त संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 24 जूनपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जनतेने सावध व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये.\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त��री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-shikshak-mardar-sangh-election-126088", "date_download": "2018-10-16T18:51:42Z", "digest": "sha1:XUDQIDILOI5B4MDD7A2BXU4S4VJLT4DN", "length": 11948, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon shikshak mardar sangh election शिक्षक मतदार संघासाठी 22 टक्के मतदान | eSakal", "raw_content": "\nशिक्षक मतदार संघासाठी 22 टक्के मतदान\nसोमवार, 25 जून 2018\nजळगाव ः विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आज दूपारी बारापर्यंत 22 टक्के मतदान शांततेत झाले. सकाळी सातपासून मतदानास जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. दहापर्यंत मतदानाची धिमी गती होती. दहानंतर मतदारांची संख्या वाढली. जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयातील चार केंद्रावर सकाळी अकरापासून गर्दी होती. उमेदवारांची समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणून देत असतानाचे चित्र होते. पोलिस बंदोबस्तात मतदानास आलेला मतदार तोच आहे किंवा नाही याची खात्री केली जात होती. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून होते.\nजळगाव ः विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत आज दूपारी बारापर्यंत 22 टक्के मतदान शांततेत झाले. सकाळी सातपासून मतदानास जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रावर मतदान सुरू झाले. दहापर्यंत मतदानाची धिमी गती होती. दहानंतर मतदारांची संख्या वाढली. जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयातील चार केंद्रावर सकाळी अकरापासून गर्दी होती. उमेदवारांची समर्थक मतदारांना मतदान केंद्रापर्यत आणून देत असतानाचे चित्र होते. पोलिस बंदोबस्तात मतदानास आलेला मतदार तोच आहे किंवा नाही याची खात्री केली जात होती. जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर मतदान प्रक्रियेवर नजर ठेवून होते.\nधुळे जिल्ह्यात 32 टक्‍के\nनाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत धुळे जिल्ह्यात बारा केंद्रावर मतदार प्रक्रिया स��रू आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत 32 टक्‍के मतदान झाले आहे.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B6/", "date_download": "2018-10-16T19:30:03Z", "digest": "sha1:BBZVMGBGWMAJYMUFNETY6GPRTTNTUJM7", "length": 7737, "nlines": 147, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिद्धार्थ-कियारा रिलेशनशीपमध्ये? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट यांच्या प्रेम प्रकरणाला काळ लोटला. एकीकडे, आलियाने रणबीर कपूरसोबत डेटिंगला सुरुवात केली. त्यातच आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहे. कियारा “एम एस धोनी’च्या बायोपिकमध्ये सुशांत सिंगसोबत झळकली होती.\nसिद्धार्थ आणि कियारा एकमेकांसोबत खूप वेळ घालवत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. करण जोहरच्या पार्टीमध्ये दोघांची वारंवार भेट होऊ लागली आणि त्यांच्यातील जवळीक वाढली.\nआलियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थने मैत्री कायम ठेवली होती. मात्र तिने रणबीरसोबत सूत जुळवल्याचे सिद्धार्थच्या पचनी पडलेले दिसत नाही.\nकियाराच्या बर्थडे पार्टीमध्ये आलेल्या मोजक्‍या पाहुण्यांमध्ये सिद्धार्थ होता. त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. “स्टुडंट ऑफ द ईयर’मधून आलिया आणि सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाच्या वेळीच त्यांच्यातील नातं फुललं, बहरलं. अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. मात्र गेल्या वर्षीच त्यांचे ब्रेकअप झाले आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची चर्चा रंगू लागली. रणबीर कपूर आणि आलिया भट आगामी “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्रीत झळकणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसहा महिन्यांनी गुल पनागचे गुपित उलगडले\nNext articleबोलघेवड्यांना लगाम हवा (अग्रलेख)\nसलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता \nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#ME TOO : ऐश्वर्या राय बच्चन ‘ते’ अधिकृत ट्विटर अकाऊण्ट खोटे\nमहिला चित्रपट निर्मात्यांची #MeToo साठी ‘अशी’ आहे भूमिका\nउर्मिला मातोंडकरचे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\n‘सुपर डान्सर शो’ आता येणार मराठीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bjp-shiv-sena-and-congress-chemistry-257800.html", "date_download": "2018-10-16T19:42:43Z", "digest": "sha1:BNCAUWGGXFFU4ZHMKVCKXPJMXOWILPPE", "length": 14321, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेना-भाजपचा नवा भिडू...काँग्रेस !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्��ांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nसेना-भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे मात्र तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसला सध्या फार महत्त्व आलं आहे\n07 एप्रिल : खरंतर सेना-भाजपच्या मुंबई महापालिकेत जवळपास सारख्या जागा मिळाल्या. त्यामुळे सगळं राजकारण या दो��चं पक्षाभोवती फिरेल असं वाटलं होतं, तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला तसं फार काही महत्व उरणार नव्हतं. पण सेना- भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे मात्र तिसऱ्या क्रमांकावरच्या काँग्रेसला सध्या फार महत्त्व आलं आहे.\nसेना-भाजपपैकी कुणालाही आपला प्रस्ताव संमत करुन घ्यायचा असेल किंवा एखादा प्रस्ताव हाणून पाडायचा असेल तर त्याला काँग्रेसची मदत लागते. हे लागोपाठ दोन दिवस झालेल्या सभांमध्ये दिसून आलं.\nबुधवारी स्थायी समितीमध्ये सेनेचं समर्थन असलेला सागवानी लाकडाच्या खुर्च्यांचा प्रस्ताव भाजपनं काँग्रेसला हाताशी घेवून हाणून पाडला होता. त्यामुळे सेनेला खूप मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. १४-६ अशा मतदानात भाजपचा विजय झाला.\nआणि त्याला साथ दिली ती काँग्रेसनं.\nतर गुरुवारी बेस्टच्या वरळी आणि बॅक बे डेपोला तेलाचा पुरवठा करण्यासाठी रिलायन्सला परवानगी देण्याचा प्रस्ताव आला होता. हा प्रस्ताव सगळ्यात जास्त सुटका देणारा प्रस्ताव होता. प्रस्तावाला भाजपनं समर्थन देताच हा प्रस्ताव सेना-काँग्रेसने विरोध करत हाणून पाडला. यावेळी काँग्रेसनं सेनेला साथ दिली आणि ६-४ अशा मतदनात भाजपचा पराभव झाला. यावरून सहज स्पष्ट आहे, यापुढे सेना- भाजप आपआपल्या सोईचे प्रस्ताव संमत करण्यासाठी काँग्रेस नावाचा नवा भिडू लागणार आहे.\nया भिडूचा आपापल्या सोईप्रमाणे हे दोन्ही पक्ष वापर करतील आणि वेळ आली की सोडून सुद्धा देईल. तोपर्यंत काँग्रेसची मात्र चंगळ आहे. कारण त्यांना दोन्ही पर्याय खुले आहे. स्वतःला वाटेल तो प्रस्ताव हाणून पाडण्याची खरी ताकद आज काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असूनही सध्या सगळ्यात जास्त ताकदवान पक्ष काँग्रेस ठरतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T18:29:31Z", "digest": "sha1:Z7KSL2I3FHY4FQMXYAAGAT55YXPJNAHL", "length": 4595, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रोट रेबर - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रोट रेबर (डिसेंबर २, इ.स. १९११ - डिसेंबर २०, इ.स. २००२) हे खगोलशास्त्राला नवे आयाम देणाऱ्या रेडिओ खगोलशास्त्राचे प्रणेते होते. अवकाशातून येणारे रेडिओतरंग ग्रहण करण्यासाठी १९३७ साली त्यांनी अँटिना तयार केला.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n↑ ग्रोट रेबर यांची रक्षा खोडद येथे ठेवणार[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nइ.स. १९११ मधील जन्म\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/mi-ek-napas-aajoba-by-p-l-deshpande.html", "date_download": "2018-10-16T19:21:12Z", "digest": "sha1:6FB55ZBJNCCCBHLLZTF65JAVB6YZ7Z7K", "length": 18467, "nlines": 59, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): मी एक नापास आजोबा - पु ल mi ek napas aajoba by P L Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nसध्या तुम्ही काय करता या प्रश्राचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा-आजीच जाणतात. नातवंड हे म्हातारपणात ल���गणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधिवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलतांना जरासुद्दा तक्रार करीत नाहीत.\nउत्तम बुध्धिमत्तेचा सगळयात चांगला प्रत्यय चांगल्या बालबुध्धितून कसा येतो हे दुसऱ्या बालपणाची पहिल्या बालपणाशी दोस्ति जमल्या शिवाय कळत नाही. माझ्या बुध्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठिण प्रश्न भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीस-एक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रादर्शक गुण असावा, नाही तर इतक्या अडिच वर्षांच्या चिन्मयालाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाक घराच्या दिशेनी जाणं आवश्यक आहे हे कसं उमगतं\n या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानी भागत नाही, मला दाखव असा हुकूम सुटतो. \"आकाश म्हंजे काय\" पासून ते \"आंगन म्हंजे काय\" पासून ते \"आंगन म्हंजे काय\" इथपर्यंत हा प्रश्न जमीन अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जिव वस्तूंना लटकून येत असतो.\n\" या प्रश्नाने तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत 'आंगण' केंव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढली म्युनिसिपालटीनी सक्तीने रस्त्यापासून बारापंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगण नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणाने सारवलेली असावी लागते, कुंपणाच्या एका कोपऱ्यांत डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो, तुळशीवृंदावनही असावे लागते. रात्रीची जेवणे झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेंव्हा त्या मोकळया जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान चिनूच्या \"आंगन म्हणजे काय\" या प्रश्नाचं उत्तर देतांना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरुन मी माझ्या बाळपणात शिरलो. माझ्या डोळयांपुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठऊक नाही. पण विलक्षण कुतूहलाने भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे या आजोबाला काय झालं या भावनेने माझ्याकडे पाहाताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं चिनूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभाने मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या हत्तीच्या चित्रावरुन हत्तीची गोष्ट सांगून झाली की \"ही आता वाघोबाची गोट्ट कल\" अशी फर्माईश होते. एकेकाळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची \"स्युचेशन\" टाकण्याची सुचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपलख बसल्याच्या आनंदात असतांना धाकटया बंधूंचा शिट्टी फुंकल्या सारखा आवाज येतो,\nहत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितिक्षम प्रतिभेची सकाळ-संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असतांना \"दुशली शांग\" अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबांनी ओळखावे, आणि निमूटपणाने दुसऱ्या गोष्टीकडे वळावे. या सगळया गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळयांतून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा \"हॅपी बड्डे\" होतो आणि \"इंजिनदादा इंजिनदादा काय करतो\" या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरुन उचलून आकाशात नेणारी स्चकृत कडवीही तयार होतात.\nआज या वयातही सहजपणाने जुळलेलं एखाद्या कवितेतलं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानी कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरुन वाहतो याचं दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होते. पण नातवंडाबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिनू आशूला घेऊन 'चक्कड माडायला' निघालो होतो. 'बाबा ब्लॅकशिप' पासून 'शपनात दिशला लानीचा बाग' पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तार सप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, 'आता गाणी पुरे गोष्टी सांगा' गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.\n\"राजाची गोष्ट सांग... आशू, चिनू दादा गोष्ट सांगतोय गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा...\"\n राजाची.\" मग चिनूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.\n\"एक होता लाजा.\" त्यानंतर डोळे तिरके करुन गहन विचारात पडल्याचा अभिनय, आणि मग दुसरं वाक्य आलं, 'तो शकाली फुलाकले गेला.'\n\" शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण फुलाकडे जाणारा राजा बहुदा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा.\n\"फु... ला... क... ले... \" चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगतांना माझ्या प्राचीन शाळा मास्तरांच्या आवाजातली 'ब्रह्मदेवानी अक्कल वाटतांना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्या ऽ ऽ ' ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली.\n\"मग फुलाला म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला\nक्षणभर माझ्या डोळयांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करतांना लालचुटुक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं 'लाजा फुलाकले गेला आनि म्हनाला- फुला रे फुला, तुला वाश कोनी दिला' एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलतांना मी पाहतोय असं मला वाटलं.\n\"मग फुल काय म्हणालं\" एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडतांना माझी मुष्किल अवस्था झाली होती.\n\" \"अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना, फुला रे फुला तुला वास कोणी दिला मग फुल काय म्हणालं मग फुल काय म्हणालं\nमी काय सांगणार कपाळ फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला फुला रे फुला तुला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर दयायला लागणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असतांना देवा पुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. 'फुला रे फुला तुला वास कोणी दिला' या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवाने परीक्षक हा प्रश्न विचारल्याचं विसरुन गेले असले तरी त्या परीक्���ेत मी नापास झाल्याची भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळया-जर्दाळूंची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/krushna-11329", "date_download": "2018-10-16T18:54:29Z", "digest": "sha1:AEMW3DPRCNYKZLGDRQT377CAQGSAUT27", "length": 8334, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Krushna कृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा 61 टक्के | eSakal", "raw_content": "\nकृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा 61 टक्के\nगुरुवार, 4 ऑगस्ट 2016\nकृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा 61 टक्के\nकृष्णा, भीमा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा 61 टक्के\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्���ा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-there-no-place-store-mung-bean-warehouse-12513", "date_download": "2018-10-16T19:32:45Z", "digest": "sha1:REUJNZABOSZEI6DFXTLDB2FHQBNRAOZW", "length": 16145, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, There is no place to store mung bean in the warehouse | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीच्या गोदामांत मूग, उडीद ठेवायला जागाच नाही\nसांगलीच्या गोदामांत मूग, उडीद ठेवायला जागाच नाही\nशनिवार, 29 सप्टेंबर 2018\nसांगली ः बाजार समितीतील नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केलेली तूर केंद्रीय गोदामांमध्ये २१०० टन शिल्लक आहे. यामुळे गोदामांमध्ये चालू हंगामातील हमीभावाने खरेदी करावयाची सोयाबीन, उडीद आणि मूग ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nसांगली ः बाजार समितीतील नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केलेली तूर केंद्रीय गोदामांमध्ये २१०० टन शिल्लक आहे. यामुळे गोदामांमध्ये चालू हंगामातील हमीभावाने खरेदी करावयाची सोयाबीन, उडीद आणि मूग ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nदरवर्षी शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी नाफेडद्वारे हमीभावात खरेदी केंद्र सांगलीला सुरू केले जाते. गेल्या वर्षीही सांगलीतील बाजार समितीत खरेदी केंद्र सुरू झाले. त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, उडीद, मुगाची हमीभावाने विक्री केली. मात्र, गेल्या दोन वर्षांपूर्वीची ७०० टन तूर तर गेल्यावर्षीची १४०० टन तूर अजून केंद्रीय गोदामांमध्ये पडून आहे. या तुरीची खरेदी मिलने केलेली नाही. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदी केंद्र सांगलीत सुरू केले. तर खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी गोदामांमध्ये जागाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सांगली येथे सुरू होणारे खरेदी केंद्र हे विटा येथे सुरू होण्याची शक्‍यता आहे.\nजिल्ह्यात खरीप हंगामात उडिदाची १५ हजार १३३ हेक्‍टरवर पेरा झाला आहे. तर सोयाबीनचा ३८ हजार ८७० हेक्‍टरवर पेरणी झाली. सध्या जिल्ह्यात आगाप पेरणी केलेली सोयाबीनची काढणी सुरू आहे. मात्र, हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन कुठे विकायचे, असा प्रश्‍न उपस्थित करू लागले आहे.\nखरेदी संघाद्वारे हमीभाव केद्रांसाठी प्रस्ताव\nजिल्ह्यात सांगली, विटा आणि तासगाव या तीन ठिकाणी खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली. मात्र, या तिन्ही खरेदी संघाद्वारे हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी आहे. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी मिळालेली नाही, असे असताना सांगलीतील केंद्रीय गोदामांमध्ये शेतीमाल ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. तर खरेदी केंद्र कुठे सुरू करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nसांगली sangli बाजार समिती agriculture market committee हमीभाव minimum support price तूर सोयाबीन उडीद मूग शेती farming खरीप मात mate आग तासगाव विभाग sections\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल���ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ac-railway-rent-samt-first-class-rent-80411", "date_download": "2018-10-16T18:56:09Z", "digest": "sha1:LLVB76CMS4NQH6746GRPDKMO3W3SE7SN", "length": 11238, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ac railway rent samt to first class rent एसी रेल्वेचे भाडे प्रथम श्रेणीएवढे? | eSakal", "raw_content": "\nएसी रेल्वेचे भाडे प्रथम श्रेणीएवढे\nशुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017\nमुंबई - प्रवाशांना प्रतीक्षा असलेल्या वातानुकूलित लोकलचे भाडे सध्याच्या प्रथम दर्जाच्या भाड्याएवढेच ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वे प्रशासानाने मुख्यालयाकडे सादर केला आहे. त्यावर लवकरच अंतिम न��र्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nमुंबई - प्रवाशांना प्रतीक्षा असलेल्या वातानुकूलित लोकलचे भाडे सध्याच्या प्रथम दर्जाच्या भाड्याएवढेच ठेवण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वे प्रशासानाने मुख्यालयाकडे सादर केला आहे. त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nवातानुकूलित लोकलने प्रवास करण्याचे मुंबईकर प्रवाशांचे स्वप्न नववर्षाच्या सुरवातीला पूर्ण होणार, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आठवड्यापूर्वी केली. दीड वर्षांपासून मुंबईकर वातानुकूलित लोकलच्या प्रतीक्षेत होते. अखेर, ती प्रतीक्षा 1 जानेवारी 2018 रोजी संपणार आहे. या वातानुकूलित लोकलच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या असून, त्याचा अहवाल रेल्वे मुख्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. सध्या एकच वातानुकूलित लोकल धावणार असल्याने त्याचे भाडे प्रथम श्रेणीइतके असावे, असा प्रस्ताव पश्‍चिम रेल्वेच्या वाणिज्य विभागाने रेल्वे मुख्यालयाकडे पाठवला आहे. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येईल.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्���ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/3009?page=2", "date_download": "2018-10-16T19:50:48Z", "digest": "sha1:JMBBH6UPKY3UUDLFCGSZEI5M6W7BIE2Y", "length": 16439, "nlines": 306, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये\nवाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये\nट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.\nया अगोदरचं हितगुज इथे वाचा.\nनवीमुंबई ऐरोली इथे ही अशीच एक कार आहे. तिच्यावर साठलेल्या धुळीत लिहिले आहे की, गाडी धुवायला पावसाची वाट बघताय का \nमाझ्या तुमच्या जुळता तारा\nमधुर सुरांच्या बरसती धारा\nकालच वाचल एका three whiler मागे..\nहिम्मत है तो बरदाश्त कर, वरना पार कर..\nमला वाटत ते अस आहे.\nहिम्मत है तो पार कर, वरना बरदाश्त कर..\nअपनोंने लुटा हमें, गैरो में क्या दम था,\nगाडी वहॉ रोक दी हमने, जहॉ दुध कम था\nजलने वालो को आशिर्वाद\nइथं हे बसेल का माहित नाही पण हे नक्कीच वाक्य नाही पण क्रिएटीव्ह आहे\nअसचे \"दादा\" आणि \"रामा\" हि लिहिलेले असते लिहिलेले असते\nहो य दादा वगैरे आहेच पण आई म्हणजे कुणी साक्षात मातॄभक्त दिसतोय\nयंदाच्या भारत भेटीत मुंबईत ट्रक वर बघीतलेले नमुने...\n'चलती है गाडी तो उडती है धूल\nकांटे है दुष्मन और हम है फूल...'\n'मेरी चलती है तो तेरी क्यों जलती है\nआणि हे पूण्यातल्या रिक्षा वरचे...\n'अहो, इकडे पण बघा ना...'\nदिल्लीमध्ये एका ऑटोरिक्षाच्या पाठीमागे लिहिलेला शे'रः\n\"पूना से निकली कुँवारी,\nदिल्ली में सिंगार हुआ,\nमालिक की बनी दुल्हनिया,\nड्राइवर से प्यार हुआ\nयाचा मी काढलेला अर्थ असा:\n'बजाज टेम्पो' मध्ये जन्मलेली रिक्षा, दिल्ली ला तशीच पाठवली गेली; तिथे सर्व प्लास्टिक, कुशन वगैरे काम झाले. मालकाने विकत घेतली; पण राहते कुणाबरोबर\nहल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात.\nमी निलेश अहीरे साठे नाही\nआजच एका रि���्षा च्या मागे लिहिलेले पाहिले...\n\"ये अंदरकी बात है नाना क्षिरसागर पुणे का खासदार है नाना क्षिरसागर पुणे का खासदार है\nसही आहे हा बाफ \nएका ट्रकच्या पाठी लिहीले होते..\n'बुरी नजरवालें,तु सौ साल जिये|\nतेरे बच्चे बडे होकर,तेरा खुन पिये|'\nएका गाडीच्या मागे लिहिलेले हे एक ..........\n\" व्हर्जिनीटी इज नॉट डिग्नीटी....\nइट्स ए लॅक ऑफ आपोर्च्युनीटी...\"\nबरेच दिवस विचार करते आहे हे इथे टाकु की नको पण जाउदेत टाकतेच. अभियांत्रिकीला शिकत असताना आम्ही डेली कम्युट (मराठीत ज्याला अप-डाउन म्हणतात ) करायचो. लाल डब्यावाल्या बसमधे. ह्या बसेसमधे एकदम मागच्या बाजूला \"गाडीतुन कुठलाही अवयव बाहेर काढू नये\" असे लिहिले असते. कॉलेजमधल्या वात्रट मुलांनी \"गा\" चे \"सा\" केले होते.\nपण ते कॉलेज कुठले ते जाणून घ्यायची इच्छा आहे\nये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...\nया तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..\nनवी मुंबईतल कॉलेज का गं \nशरद ,भारी वाक्य आहे\nयूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,\nक्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.\nदिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,\nहोश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.\nदूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,\nआज सकाळी येका कार च्या मागे लिहालेले वाचले\nआमच्या पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं\n\"वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन\"\n\"भीती वाटे वहानी, बसू मी कशी\nचला की हो आपण जाऊ\nपि एम् टि ने पटदिशी\"\nअसच एकदा ट्रक च्या मागे लिहीलेल वाक्य :\n\" मोती दिया सोनारको पायल बना दिया. दिल दीया दिलदारको घायल बना दिया \"\nसींड्रेला : तू सांगीतलेल्या किश्यावर एक विनोद आठवला. पण लिहो का नको अश्या मनस्थीतीत आहे मी\nदेवा तुझे किती सुंदर आकाश\nसुंदर प्रकाश सूर्य देतो\nकेदार पा.शा. मोड मधे लिही...\nबहुतेक ट्रक च्या मागे एका झाडाखाली बसलेल्या उदास बाइचे चित्र काढलेले असते आणि त्यापुढे\n' असे लिहिलेले असते..\nमला ते पाहिले कि उगाचच गहिवरुन येते..\nजमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,\nअद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...\nआरजू खुदा से करो, बंदे से नही\nदोस्ती मुझ से करो, मेरे धंदे से नही\nआणि हे दुसर्‍या रिक्षेवर लिहिलेलं-\nअमिरों की जिंदगी बिस्कीट और केक पर\nड्राइवर की जिंदगी स्टेअरिंग और ब्रेक पर\nड्रैवर के जींदगीमे लाखो इल्जाम होते है\nनिगाहे साफ होती है फीर भी बदनाम होते है\nदेवा तुझे किती सुंदर आकाश\nसुंदर प्रकाश सूर्य देतो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/orient-refractories-to-merge-rhi-india-and-rhi-clasil-1728723/", "date_download": "2018-10-16T19:21:59Z", "digest": "sha1:R4PNV5CMN5E5PETE5IZBFC6UOLVXVHHX", "length": 11812, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Orient Refractories to merge RHI India and RHI Clasil | ओरिएंट रिफ्रॅक्टरीजमध्ये आरएचआय इंडिया आणि आरएचआय क्लासिलचे विलीनीकरण | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nओरिएंट रिफ्रॅक्टरीजमध्ये आरएचआय इंडिया आणि आरएचआय क्लासिलचे विलीनीकरण\nओरिएंट रिफ्रॅक्टरीजमध्ये आरएचआय इंडिया आणि आरएचआय क्लासिलचे विलीनीकरण\nसंचालक मंडळांनी ओरिएंट रिफ्रॅक्टरीजमध्ये आपल्या कंपन्यांना विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.\nमुंबई : पोलाद क्षेत्राकरिता रिफ्रॅक्टरी उत्पादनांमधील अग्रणी जागतिक पुरवठादार कंपनी आरएचआय मॅग्नेसिटा या कंपनीने ओरिएंट रिफ्रॅक्टरीज लिमिटेड अंतर्गत आपल्या भारतीय कंपन्यांचे एकत्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. या एकत्रीकरणामुळे भारतातील अपरिहार्य उत्पादने आणि सेवांमध्ये महत्त्वपूर्ण वाढ होणार आहे.\nनुकत्याच झालेल्या प्रातिनिधिक बैठकीत ओरिएंट रिफ्रॅक्टरीज, आरएचआय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आरएचआय क्लासिल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या संचालक मंडळांनी ओरिएंट रिफ्रॅक्टरीजमध्ये आपल्या कंपन्यांना विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे आता ओरिएंट ही कंपनी रिफ्रॅ क्टरीज उत्पादन आणि पुरवठय़ाच्या बाबतीत अग्रेसर कंपनी बनणार असून एकत्रिक कंपनीचा महसूल १,२३५ कोटी रुपये इतका होईल. तर तिच्या दोन उत्पादन केंद्रांत आता ७०० हून अधिक कर्मचारी कार्यरत असतील.\nविलीनीकरणाबाबत आवश्यक त्या मान्यता मिळविल्यानंतर, ओरिएंट रिफ्रॅक्टरीज या कंपनीचे नाव बदलून ‘आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया लिमिटेड’ असे करण्यात येणार आहे. यामुळे एकसंध अशा मजबूत कंपनीमध्ये भारतातील तीन परिचालन कंपन्यांची ताकद व क्षमता सामावली जाणार आहे. परिणामी, भविष्यातील वृद्धीच्या संधी शोधून भागदारांचे मूल्य वाढवण्याची क्षमताही या कंपनीमध्ये अधिक असेले, असे कंपनीतर्फे अहवालातून सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/canon-xc10-black-price-pjSH7i.html", "date_download": "2018-10-16T19:14:40Z", "digest": "sha1:XGJSJROYPS3TRGDCTGMW6VXBVCCNWN4C", "length": 13913, "nlines": 366, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॅनन क्सकॅ१० ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार ला���णारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कॅनन क्सकॅ१० ब्लॅक किंमत ## आहे.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅकइन्फिबीएम उपलब्ध आहे.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे इन्फिबीएम ( 1,60,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कॅनन क्सकॅ१० ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकॅनन क्सकॅ१० ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F2.8- f11\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/tehalni/", "date_download": "2018-10-16T18:49:58Z", "digest": "sha1:7PPZIDKLJJ2BCABV7WPTYNKJIB7STGPN", "length": 8253, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टेहळणी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nवीरगळांच्या चित्रचौकटींच्या वरच्या भागात कलशाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात.\nकिल्ल्यावर असलेल्या सर्व वास्तूंचा आढावा...\nकिल्ल्यावरच्या तटबंदी, बुरुजाइतकेच महत्त्व असते ते आतील वास्तूंना.\nकिल्ल्यांच्या संरक्षण व्यवस्थेतले महत्त्वाचे घटक म्हणजे तटबंदी आणि बुरूज.\nकिल्ल्यांची मोठमोठी प्रवेशद्वारं पाहून आपण अचंबित होतो.\nगावागावांत टँकर फिरू लागतात.\nकिल्ल्यावरील पाण्याची गरज भागवण्यासाठी टाकी खोदणं हे प्राथमिक काम होतं.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तन���श्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/894-pani-prashnavar-congres-bhadkali.html", "date_download": "2018-10-16T19:25:43Z", "digest": "sha1:5A7I6BJIEMLFB3A3U2PE6KPU2LB4L4XM", "length": 13782, "nlines": 115, "source_domain": "chandamirror.com", "title": "पाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने Featured\nपाणी प्रश्नावरुन किशोर जोरगेवार यांनी काल केलेल्या आंदोलना नंतर आज कॉग्रेसही आग्रमक झाली असून आज आयोजीत मनपाच्या सर्व साधारन सभेत मनपा नगर सेवकांनी चांगलाच गधारोड केला. यावेळी रिकामी मडकी घेऊन महापौर पाणी दया अश्या घोषणा करत सभागृहातच मडकी फोडली. त्यामूळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. मनपा बाहेर ही क्रॉंग्रेसच्या नगरसेवकांनी डपरे वाजवत मनपाचा जोरदार निषेध केला.\nचंद्रपूर शहरात सध्या पाण्यासाठी पाणीपथ सुरु आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असला तरी शहरात पाणी कपात केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. या विरोधात काल किशोर जोरगेवार यांनी महापालीकेवर मोर्चा काढला होता. यावेळी ०१ ऑक्टोबर पासून नियमीत पाणी पूरवठा सुरु करु असे आश्वासन मनपा आयुक्तांकडून देण्यात आले होते. त्यानंतर आज या विषयाला घेऊन कॉंग्रेसचे नगर सेवकही आक्रमक झाले असून आयोजीत मनपाच्या सर्वसाधारन सभेत कॉंग्रेस नगरसेवकांनी चांगला गोंधड घातला यावेळी ���िकामे मडके ही मनपा सभागृहात फोडण्यात आले. भाजपच्या काही नगरसेवकांनी याला विरोध केल्याने सभागृहात शाब्दीक वाद ही झाला त्यामूळे मनपा सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन ऑक्टोंबर पासून नियमीत पाणी पुरवठा केला जाईल असे महापौर यांनी जाहिर केले. इरई धरणात पाणी साठा असतांनाही केवळ कंत्राटदाराला आर्थीक लाभ पोहचवीण्यासठी शहर वासीयांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात असल्याचा आरोप शहर कॉंग्रेस कमीटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक नंदू नागरकर यांनी चांदा मिररशी बोलतांना केला.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nMore in this category: « मनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\tचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2015/04/PKV-Akola-Recruitment.html", "date_download": "2018-10-16T18:19:07Z", "digest": "sha1:6QCPHGSH63MAX22WHZMFIKUI5NIKMSIO", "length": 36698, "nlines": 283, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विवीध पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विवीध पदांची भरती\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विवीध पदांची भरती\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मध्ये विविध पदाच्या एकूण 42 जागा भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आ��े आहेत.\nशैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात किंवा समकक्ष पात्रता मध्ये पदव्युत्तर शिक्षण.\nअर्ज पोहचण्याची अंतिम तारीख 15 मे 2015\n100 टक्के नोकरी मिळविण्यासाठी काय करायचे\nतुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी\nविवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे\nबायोडाटासह (Resume) मोफत रजिस्टर करा \nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nहेवी व्हेईकल फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या 333 जागा\nसोलापूर महानगरपालिकेत चालक पदाच्या 400 जागांसाठी थ...\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा येथे विवि...\nटाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्य...\nएलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्य...\nसोलापूर महानगरपालिकेत अवेक्षक (स्थापत्य) पदाच्या अ...\nराष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध ...\nराष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या...\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्...\nविवीध शासकीय कार्यालयांतर्गत पदभरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत वाहन च...\nजालना जिल्हा परिषदेंतर्गत विवीध पदांच्या 73 जागा\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे ...\nमहाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात व...\nबार्टी, पुणे येथे विवीध पदांची भरती\nमाझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक प...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक प्राध्यापक पदा...\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड-अलिबाग येथे वि...\nमिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखकांची पदे\nसोलापुर विद्यापीठांतर्गत विवीध पदे\nजिल्हा परिषद, बीड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) प...\nकॅन्टोन्मेंट मंडळ देवळाली नाशिक अंतर्गत विवीध पदां...\nऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर अंतर्गत ट्रेडसमन ...\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत वि...\nभारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच...\nइंडियन एअर फोर्स अंतर्गत विविध पदांच्या एकूण 171 ज...\nSBI भारतीय स्टेट बँकेतर्गत विशेष अधिकारी पदांची भर...\nकोल्��ापूर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयात लिप...\nBSF सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्य...\nन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये...\nओएनजीसी, मुंबई येथे विविध पदाच्या 205 जागा\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या जा...\nएकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितींतर्गत विवीध ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विवीध पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत अभियंता पदभरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असले���्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जा���ांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ncp-loss-in-parbhani-municipal-corporation-election-258778.html", "date_download": "2018-10-16T19:22:27Z", "digest": "sha1:53NJYDE3NY7EMQWUJ3TVSXYNA4QSIZ5G", "length": 14069, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "परभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nपरभणीत राष्ट्रवादीचे 3 आमदार असूनही सत्ता गमावली, काँग्रेसने मिळवली\nपरभणीत काँग्रेसला बहुमत मिळालंय. इथे गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या राष्ट्रवादीला परभणीकरांनी जोरदार धक्का दिलाय\n21 एप्रिल : परभणीत काँग्रेसला बहुमत मिळालंय. इथे गेल्या 10 वर्षांपासून असलेल्या राष्ट्रवादीला परभणीकरांनी जोरदार धक्का दिलाय.\nसगळीकडून फक्त पराभवचं पदरी येत असलेल्या काँग्रेसला परभणीत मात्र दिलासा मिळालाय. गेल्या 10 वर्षांपासून परभणी महानगरपालिकेवर वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला यावेळी जनतेने साफ नाकारत काँग्रेसला सत्तेच्या अगदी जवळ बसवले आहे.\nमागील अनेक वर्षांपासून परभणी पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. राष्ट्रवादीचे या जिल्ह्यात 3 आमदार आहेत. पण जिल्हा परिषद हातात असताना महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या एकही वरिष्ठ नेत्याने लक्ष दिलं नाही. त्यामुळे महापालिकेतली सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 31 जागा काँग्रेसला मिळाल्यात तर राष्ट्रवादीला या केवळ 18 जागा मिळल्यात.\nविशेष बाब म्हणजे शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वावाखाली निवडणूक लढवण्यात आली. पालकमंत्री गुलाब राव पाटील आणि अर्जुन खोतकर यांच्या सभा या ठिकाणी झाल्या. पण शिवसेनेला काही यश मिळालं नाही. तर भाजपला कुठलेही स्थानिक नेतृत्व नसताना 2 जागांवरून 8 जागा परभणीकरांनी दिल्यात. एकूणच राष्ट्रवादीला महापौरपदाचा उमेदवार न मिळणं पाणी पुरवठा योजनेतीळ ढिसाळ कारभार याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला तर याच निवडणुकीत शिवसेना संपर्क प्रमुख विवेक नावंदर, विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांचाही पराभव झालाय. सत्तेसाठी पुन्हा काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ घ्यावी लागतेय का हेच महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/saganbhau/word", "date_download": "2018-10-16T19:09:08Z", "digest": "sha1:XO7I5KNOBAVXXZ5YV46HPDCUINPO6LR7", "length": 7886, "nlines": 117, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - saganbhau", "raw_content": "\nसगनभाऊ - लावणी संग्रह : १\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - प्राणसख्या प्रियकरा करा श...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - अर्ज विनंती ऐका लोभ हा सा...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - नवे पाखरू जा गबरुहि लवा \nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - ऋतु चौथा गे बाई ॥ तारु...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - असी किरे प्रित वाढल किर्त...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - मज पापिणीची दृष्ट सख्याला...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - नाजुक माझे आंग नवि नवती \nचाल - आधिच छबेली सुरत त्यावर तुमची (राग ललतागारी)\nसगनभाऊ - सुख असता दुःख मज देता मी ...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - तुसी जो स्नेहसंग करिल बुड...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - आम्ही न बोलू आजपुन गडे फि...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - नाव तुझे साळू चल आज खेळू ...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - सुख असल्यावर दिना सारिखे...\nसगनभाऊंची ला��णी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - चंद्राचे चांदणे सितळ का ऊ...\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - कबूली जबाब\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - माझ्या हरा\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - कस्तुरीचा सुगंध\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊ - चांदण्यातील विरह\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nसगनभाऊंची लावणी म्हणजे मराठी साहित्याला पडलेले लावण्यरूप स्वप्नच.\nउगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T19:55:16Z", "digest": "sha1:UROC77264QVSUQUVZCN45D4VMBAG7GAQ", "length": 5885, "nlines": 83, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:अवर्गीकृत - Wiktionary", "raw_content": "\nप्रकल्प-वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प या अंतर्गत प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दल विचारविनिमय व्हावा हा या पानामागचा उद्देश आहे. आपली मते चर्चा पानावर आवर्जून मांडावीत. [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते, हा विकिसंरचनेचा महत्त्वपूर्ण गुणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो. ढोबळ मानाने शब्दजातींचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपे व्हावे म्हणून मर्यादित शब्द असलेल्या सर्वनाम , उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या उरलेल्या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते. एखादा लेख अवर्गीकृत असल्याचे आढळल्यास [[वर्ग:अवर्गीकृत]] अशी नोंद करावीअर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे.प्रस्तावित वर्गशाखाविस्ताराबद्दलच्या विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा. या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी.\n\"अवर्गीकृत\" या वर्गी���रणातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २००७ रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5077624463733728473&title=Guidence%20Lecture%20in%20Dr.%20Ambedkar%20College&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:20:17Z", "digest": "sha1:VB6Z2J7MAB6LTKVODTT5Q5TQFRH2FXQQ", "length": 9347, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. आंबेडकर महाविद्यालयात खंडेलवाल यांचे व्याख्यान", "raw_content": "\nडॉ. आंबेडकर महाविद्यालयात खंडेलवाल यांचे व्याख्यान\nऔंध : पुणे येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अभियंता गोविंद खंडेलवाल यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘आयटी क्षेत्रातील नव्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदशन केले.\nते म्हणाले, ‘आज विज्ञान- तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर टेस्टिंगसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. त्यासाठी आपल्याला आयटी क्षेत्रातील विविध कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. आपण एखाद्या गोष्टीचे कौशल्य आत्मसात केल्यानंतरही कंपनी आपणास पुन्हा ट्रेनिंग देते. कारण प्रायव्हेट सेक्टर आणि कार्पोरेट सेक्टर यामध्ये खूपच फरक आहे. कार्पोरेट सेक्टरमध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आपले चालणे बोलणे वागणे हे स्मार्ट असावे लागते. वेळेच्याबाबतीत आपण जागरूक असणे गरजेचे असते.’\nआयटी क्षेत्रात प्रवेश करताना आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी याबाबतही खंडेलवाल यांनी सखोल मार्गदर्शन केले.\nप्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांनी विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले.\nया व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडता यावे, इंटरव्ह्यूची तयारी करता यावी, प्रायव्हेट सेक्टर आणि कार्पोरेट सेक्टर यातील साम्यभेद कळावा, सॉफ्टवेअर टेस्टिंगमधील नव्या संधी ���ळाव्यात, या हेतूने या कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयटी विभागाचे प्रमुख प्रा. मयूर माळी यांनी केले. प्रा. गौरी पवार यांनी आभार मानले. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. विशाल शिशुपाल उपस्थित होते. आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असणारे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.\nTags: औंधपुणेरयत शिक्षण संस्थाडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयगोविंद खंडेलवालडॉ. मंजुश्री बोबडेAundhPuneRayat Shikshan SansthaGovind KhandelwalDr. Manjushri BobdeDr. Babasaheb Ambedkar Collegeप्रेस रिलीज\nपुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती साजरी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात साक्षरता दिन ‘विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक दृष्टीने विचार करायला पाहिजे’ डॉ. आंबेडकर महाविद्यालयातर्फे चित्ररथ रॅली\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-10-16T18:33:08Z", "digest": "sha1:Q6NBGR6FXBSG3IWKDGHLYDGVTZWSXCJC", "length": 16783, "nlines": 89, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "श्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज ! – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nप.पू.साईनाथ महाराजानी आपले संपूर्ण जीवन एका निश्चित कार्यासाठी व्यतीत केले. ते कार्य म्हणजे ‘मानवी जीवन ईश्वरमय व्हावे’\nअसे विशाल ध्येय साध्य करणे व त्याचे सातत्य टिकविण्यासाठी कार्याची रचना मूळापासून अभ्यासणे आवश्यक असते. अशा उत्तुंग कार्याची उभारणी करण्यास प्रापंचिक जीवन यशस्वीरित्या जगून, पारमार्थिक जीवनातील मूळ उद्देश प्राप्त करता येतो, हे प्रामाण्य म्हणून दाखविणारे सक्षम माध्यम गरजेचे असते, हे प.पू.साईनाथ महाराजाना ज्ञात होते. तसे माध्यम नियंत्याने नियोजित केलेले आहे, याची जाणही प.पू.साईनाथ महाराजाना असल्याने, ते माध्यम उदयोन्मुख होताच, त्या माध्यमाकरवी (वंदनीय दादांकरवी) कार्याची सुरुवात केली.\nप.पू.साईनाथ महाराजानी अंगिकारलेले जीवित कार्य, हे एका छोट्य़ाशा, सोप्या वाक्यात व्यक्त केलेले असले, तरी त्यात सामावलेली विशालता, व्याप्ति, क्लिष्टता, जीवघेणी-धोके यांची कल्पना सहजासहजी येणारी नाही. कारण त्यात दडलेली असतात ती गूढ तत्वें, कीं ज्यांची उकल करून घेण्यासाठी करावी लागते ती दीर्घ तपःश्चर्या व इंद्रियातीत ज्ञानांचा करावा लागतो, तो सखोल अभ्यास. अशा कार्याच्या प्राप्तीसाठी संकल्प करावा लागतो. तो संकल्प मानवानी इच्छा-वासनेतून केलेला असून चालत नाही. तशी ईश्वरी आज्ञा व्हावी लागते. हे सर्व लक्षात घेऊन खालील प्रश्नांमध्ये त्यांचा समावेश करून ते अभ्यासण्याचे आदेश प.पू.साईनाथ महाराज व विविध दिव्य, पुण्य विभूतींनी वंदनीय दादांना वेळोवेळी दिले :-\nअ) मानवाचा जन्म कां, कसा व कशासाठी होतो\nआ) मानवाला जीवन जगण्यासाठी जी मूलभूत-तत्वांची जाण असणे गरजेचे असते, ती जाण होण्यासाठी नियंत्याने काहीं उपाय योजनांची आखणी देह धारणेत केलेली आहे काय\nइ) मानवाला, जीवन जगत असताना कोणत्या गोष्ठींची पूर्तता करावी लागते किंवा जीवन जगण्याची कांही जीवन-तत्वे निसर्गात कोठे दडवून ठेवले आहेत काय\nपहिल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी वं दादांनी, प.पू.साईनाथ महाराज व दिव्य-पुण्य विभूतींच्या मार्गदर्शन व सहकार्याने, घेतला तो विषय म्हणजे जन्म-उत्पत्ती-मीमांसा. दुस-या प्रश्नाची उकल करण्यासाठी घेतला तो विषय म्हणजे :- जीवन-उत्पत्ती-मीमांसा. तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मानवी जीवनात अडचणी, अडथळे, दुखे इत्यादी कां व कोणत्या कारणामुळे येत असतातत्या दुखांचे निवारण कसे व कोणत्या प्रकारे केल्यास त्यांची पुनरावृत्त�� होणार नाहीत्या दुखांचे निवारण कसे व कोणत्या प्रकारे केल्यास त्यांची पुनरावृत्ती होणार नाही या व अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी ज्या प्रकारची गुंतागुंत जीवन जगत असताना नकळत गुंफत गेलेली असते, त्यांची उकल करण्यासाठी, प.पू.साईनाथ महाराज व दिव्य-पुण्य विभूतींच्या मार्गदर्शनान्वये घेतला तो विषय म्हणजे– दुख-कारण-मीमांसा. अशा प्रकारे आज्ञा होताच मानवी जीवनाच्या अभ्यासास सुरुवात केली. पहिल्या व दुस-या प्रश्नांचा खुलासा होण्यासाठी, तिसरा प्रश्न सखोल पध्दतीने अभ्यासल्यास तीनही प्रश्नांची उकल होऊ शकते. म्हणून मानवी जीवनात कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, दुखे किती व कसे येतात इत्यादी समजून घेण्यासाठी विविध प्रकारच्या दुखी माणसाना भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेणे आवश्यक होते. याचाच अर्थ पहिल्यांदा सर्व-सामान्यांचे प्रश्न कामकाजाच्या माध्यमातून सोडविणे अगत्याचे असल्याने ते कार्य सुरु केले. त्यातूनच जीवनात कोणते प्रश्न, कोणकोणत्या प्रकाराचे व कसे निर्माण होतात, हे उमगले. दुखाला कारण असणा-या दोषांचा अभ्यास करतां, असे दृष्टोत्पत्तीस आले की, दुखाची कारणे इहलोक व परलोकाशी (मरणोत्तर जीवनाशी) संबंधीत असतात. म्हणून परलोकांचाही अभ्यास करावा लागला. एवढ्यावर सीमित नसून त्या परलोकावर प्रभुत्वही प्राप्त करावे लागले. जीवनाचे संतुलत्व बिघडविणास कारणीभूत असतात ते त्रिदोष. ते त्रिदोष म्हणजे –\nहे दोष निवारण केल्याशिवाय, म्हणजेच त्यांचे विमोचन केल्याशिवाय, जीवनाला योग्य वळण लागू शकत नाही. त्यासाठी तीन विमोचन-पध्दती सिध्द कराव्या लागल्या. त्या विमोचने-पध्दती म्हणजे\nविमोचनांद्वारे जीवनात निश्चितता येते हे स्पष्ट झाले. अशी निश्चितता म्हणजे दैनंदिन जीवनात आहार निश्चित करावा लागणे व विचारही निश्चित करण्याची संवय लागणे. त्यामुळे दैनंदिन आचरणात स्थिरता येते, म्हणजेच देहशुध्दी होत असते. याचा अर्थ दैनंदिन जीवन जगत असताना काया-वाचा-मन हे एकत्र येऊन कार्य करू लागतात, प्रत्येक कार्यात एकाग्रता होण्याची सवय लागते. यानंतर दीक्षा घेतल्यास संतुलित जीवनाचे सातत्य टिकविण्याचा मार्ग सुलभ होतो. पुढे त्यातूनच पारमार्थीक जीवनाची ओळख होऊन, त्याची ओढ निर्माण होते. दीक्षा ही एकच असते. पण दीक्षा धारण करण्याची क्षमता काया,वाच�� व मनाचे ठिकाणी नसल्याने ती दीक्षा विभागून द्यावी लागते. विभागलेल्या त्या पांच दीक्षा म्हणजे :-\nदीक्षानुरुप दैनंदिन सेवा करीत गेल्यास, जीवनाला एक निश्चित दिशा प्राप्त होऊ लागते. त्यातूनच आत्मिक-तत्वाची जाण होऊन सुख-समाधानाची प्राप्ती होऊन जीवनाला आकार येऊन जीवन साकार होऊ लागते. वरील सर्व विषय साध्य करून,जीवन साध्या, सोप्या पध्दतीने जगण्यासाठी जी शिकवण वंदनीय दादांनी दिली त्यात :-\n1) नित्य ॐ कार साधना\n2) प्रतिमा पूजन व अनुष्ठान\nॐ कार साधना व प्रतिमा ह्या वंदनीय दादानी सिध्द केल्या असून, त्यासाठी निसर्गातील तीन प्रमुख देव-देवता (उत्पत्ती-स्थिती-लय कर्ते) यांना एकत्र येण्याचे आवाहन करून, त्यांच्याच संमतीने, आशीर्वादाने व सहकार्याने त्यांची स्थापना शक्तिपीठात केली आहे. ॐ कार साधना ही, आद्य कार्य-केंद्रावर शिकविली जाते. प्रतिमा ह्या सूचित सेवेचे पूर्णत्व झाल्यावर अद्य कार्य-केंद्रावर विधीवत दिल्या जातात. याशिवाय सविस्तर माहितीसाठी श्री साई अध्यात्मिक समिती,पुणे येथे संपर्क साधावा. पत्ताः-\nश्री साई अध्यात्मिक समिती,\n“द्वारकामाई”, 70 अ / 2,एरंडवणा, 15 वी गल्ली, प्रभात रोड,\nअशा प्रकारे सन्मार्गी लागलेल्या आपल्या जीवनात काय साध्य होत असते तर :-\n1. स्वतःचे जीवन परिपूर्णपणे जगत असल्याचे समाधान प्राप्त होत असते.\n2. गत सात-पिढ्य़ातील,सद्गती प्राप्त न झालेल्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होऊ शकते.\n3. एवढेच नव्हे तर, आपणच आपल्या पुढील जन्मांची तरतूद करू शकतो.\nअसे अलौकिक ज्ञान, ज्ञान-भांडारातून प्रत्येकाने प्राप्त करून घेऊन प्राप्त-जीवन यथार्थ पध्दतीने जगून सार्थकी लावाले ही जगद्गुरु चरणी प्रार्थना.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/milk-union-fat-snf-rule-extra-money/", "date_download": "2018-10-16T19:08:25Z", "digest": "sha1:WJBVGUSEGGF4YBLJRRK7S35YF6DCTCPV", "length": 11335, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुध संघांची “फुंकर’ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशासन आदेशाला मुहूर्त; फॅट आणि एसएनएफच्या नियमावर बोट\nपुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार खासगी व सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये प्रतिलिटर देण्याचा दि. 1 ऑगस्टचा मुहूर्त साधला असला तरी आदेशाच्या अमंलबजावणीसाठी टाकण्यात आलेल्या अटी पाहता खिशाला झळ बसू न देताच शेतकऱ्यांना ठरवून दिलेला दर देण्याचा दूध संघांचा प्रयत्न असणार आहे.\nराज्य शासनाने उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचे आदेश दूध संघांना दिले आहेत. प्रत्यक्षात दि. 21 जुलैपासूनच हे दर देणे बंधनकारक होते. परंतू, आम्हाला हिशोब ठेवायला सोपे जावे म्हणून दि. 1 ऑगस्ट पासून वाढीव दर देण्याबाबतचा मुहूर्त खासगी व सहकारी दूध संघांनी काढून त्याबाबत सरकारला कळविले होते. यानुसार आजपासून अनेक दूध संघानी शेतकऱ्यांना 25 रुपये देण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांच्या खात्यात आज हे पैसे जमा झाले नव्हते. यामुळे शेतकरी आजही वाढीव दराच्या आशेवरच आहेत.\nयासंदर्भात महाराष्ट्र राज्य दूध व्यवसायिक कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष गोपाळराव म्हस्के म्हणाले की, शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच दूध संघांनी आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 रुपये दर देण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही संघाने याबाबत नकार दिलेला नाही. आजपासून वाढीव दरानेच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केली असल्याचेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, आजपासून शेतकऱ्यांना 25 रुपये दर दिला असल्याचे दुध संघांकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे मिळाले, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 रुपये दुधाचा दर देण्यासाठी संघांनी काही अटी लागू केल्या आहेत. गाईच्या दुधात 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ असावे, अशा दुधालाच 25 रूपये भाव देण्यात येईल, अशी ती अट आहे. प्रत्यक्षात हे मानांकन राखणे शेतकऱ्यांना अवघड जाणार आहे. कारण, आपल्याकडील वातावरण तसेच उपलब्ध चाऱ्यानुसार गाईच्या दुधाचे मानाकंन नसतेच परिणामही दुधाचे दर शासनाने वाढविले असले तरी शेतकऱ्यांना कमी दर कमीच मिळणार आहे.\nसोलापूर जिल्ह्यात तर फॅट आणि एसएनएफनुसार दुधाला फक्त 17 ते 20 रुपयांच्या आतच दर मिळत आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही दूध संघ शासन आदेशाप्रमाणे दर देत नाहीत. या परिसरातील स्वाभिमानी दूध संघाने मात्र आम्ही 25 रुपये दर दिल्याचा दावा केला आहे. मदर डेअरीकडून गाईच्या दुधाला 21 रुपये 70 पैसे तर जळगाव जिल्ह्यात डेअरी 25 ते 26 रुपये दर देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकूणच फॅटच्या अटीचा हा गोंधळ कायमच राहणार आहे.\nशासन निर्णयानुसार आजपासून देण��यात येणाऱ्या वाढीव दूध दराचा पहिला दिवस असल्याने आम्हाला फारशी माहिती मिळालेली नाही. कारण, अनेक ठिकाणी दुधाचे पैसे हे तीन किंवा आठ दिवसांनी दिले जातात. यावर आमचे लक्ष राहणारच आहे. तक्रारी आल्याकी योग्य ती ऍक्‍शन घेतली जाईल.\n– अॅॅड. योगेश पांडे, पुणे जिल्हा प्रतिनिधी, स्वाभिमानी संघटना\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रभातच्या दत्तक योजनेमुळे सामाजिक हातभार\nNext articleनागरिकांना एकाच वेळी मिळणार विविध सेवा\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/pitsai-fishing-for-god-1638906/", "date_download": "2018-10-16T19:33:38Z", "digest": "sha1:LQBT656H77AGTPSPFQSHNUSMEMSOJ53I", "length": 33224, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "pitsai fishing for god | परंपरा : पिटसईमध्ये देवासाठी मासेमारी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nपरंपरा : पिटसईमध्ये देवासाठी मासेमारी\nपरंपरा : पिटसईमध्ये देवासाठी मासेमारी\nनिसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा एक अस्सल सांस्कृतिक पैलू यातून उलगडतो.\nपिटसई गावात माशांच्या देवराईत वर्षांतून एकदाच मासेमारी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. निसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा एक अस्सल सांस्कृतिक पैलू यातून उलगडतो.\nमासेमारी म्हटलं की साधारणत: समुद्र, मोठय़ा मच्छीमार नौका, आठवडेच्या आठवडे अथांग सागरावर वादळवाऱ्यांना तोंड देऊन जाळी भरभरून मासळी पकडून आणणारे कोळी बांधव असं दृश्य अगदी सहजपणे डोळ्यांपुढे येतं; विशेषत: मुंबईकरांच्या. खाली कोकणात उतरलं तरी थोडय़ाफार फरकाने या साऱ्या गोष्टी नजरेला पडतातच. अंतर्गत, गोडय़ा पाण्यात केल्या जाणाऱ्या मासेमारीकडे मात्र आपण फारसं लक्ष देत नाही. अलीकडे अनेक तलाव, धरणं तसंच शेततळ्यांमध्ये व्यावसायिक पद्धतीने रोहू, कटला, मिरगळ, तिलापिया, कोलंबी, खेकडे यांची खाण्यासाठी पैदास केली जाते, शिवाय पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे आणि दिवाळीनंतर कोरडे पडणारे ओढे, तलाव, नद्या आणि भातखाचरं माशांचा मुबलक पुरवठा करतात.\nगोडय़ा पाण्यातील मासेमारीच्या असंख्य स्थानिक आणि पारंपरिक पद्धती आजही खेडोपाडी वापरात आहेत. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये विलक्षण वैविध्य आढळते. त्यांची नावंही देशकालपरत्वे बदलत जातात. वाहत्या पाण्यात दगड, ओंडक्यांच्या साहाय्याने ‘कीव’ नावाचा तात्पुरता बंधारा बांधून त्याच्या तोंडाशी बांबूने विणलेली भोकशी, मळई, तोंडय़ा, बुडदुल, आसू अशी साधने पाण्यात पुरून ठेवून थोडय़ा वेळाने त्यात सापडलेले मासे गोळा केले जातात. शेतातली (किंवा इतर) कामं होईपर्यंत जवळच्या पाणवठय़ावर यापैकी एखादा सापळा लावून ठेवून एक वेळच्या जेवणाला पुरतील इतके मासे त्यात सहज गोळा करता येतात. स्थानिक भौगोलिक परिस्थिती, जलस्रोत आणि उपलब्ध माशांच्या जातींवर या मासेमारीच्या उपकरणांचं वैविध्य अवलंबून असतं. अनेकदा दोन किंवा अधिक पद्धती एकत्रितपणे वापरल्या जातात. विविध क्लृप्त्या आणि साधनं वापरून केली जाणारी ही मासेमारी स्थानिक मच्छीमार, गावकरी, आदिवासी यांच्या पोटाची आणि जीवनसत्त्वांची गरज तर भागवतेच, शिवाय वेळोवेळी त्यांना चार पैसेही मिळवून देते. कदाचित त्या पैशांच्या मोहापायीही असेल, पण सध्या मासेमारी करताना अनेक घातक प्रकार अवलंबिले जातात. कीटकनाशके टाकून (छोटय़ा) पाणवठय़ाचा एखादा भाग सरसकट विषारी करणे, पाण्यात विद्युतप्रवाह सोडणे अशा भयंकर, प्रदूषणप्रवण आणि अर्थातच बेकायदेशीर पद्धतींनी मासे मारले जातात. या प्रकारच्या शॉर्टकटमधून एकाच वेळी भरपूर उत्पन्न मिळत असले तरी असे प्रकार अनेकदा करणाऱ्यांच्या जिवावरही बेततात.\nकधीकधी मात्र आजूबाजूला मोठमोठे चार-पाच फूट लांबीचे शेकडो मासे दिसताहेत आणि कोणी त्यांना काही करत नाही अशीही काही ठिकाणं पाहायला मिळतात. अशा जागा साधारणत: एखाद्या नदीतील विशिष्ट खोल डोह असतात, जवळपास एखादे जागृत देवस्थान असते. देवाच्या नावाने मासेमारीला संपूर्ण बंदी असणाऱ्या या ठिकाणांना सुटसुटीत भाषेत आपण ‘माशांची देवराई’ किंवा अभयारण्याच्या चालीवर ’अभय डोह’ म्हणू शकतो. कित्येकदा डोहातील मासे हे त्या देव किंवा देवीची ‘मुले’ आहेत, त्यामुळे त्यांची हत्या करायची नाही असा प्रवाद आढळतो आणि तो कटाक्षाने पाळलाही जातो. येणारे भाविक देवाबरोबरच त्या माशांनाही नमस्कार (कधीकधी नवसही) करतात; कुरमुरे, पीठ, लाह्य़ा खाऊ घालतात. माशांच्या पिढय़ान्पिढय़ा तिथे सुखाने नांदत असतात. भारतभर सर्वच प्रांतांत असे ‘देवाचे डोह’ (Sacred Ponds) आढळतात. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर १८८५ च्या ‘द गॅझेटियर ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’च्या पुणे विभागात फक्त पुणे व परिसरातील अशा जवळपास २५-२७ माशांच्या देवरायांचा उल्लेख आहे. अर्थात कालौघात त्यातील अनेक ठिकाणे अनास्था आणि प्रदूषणाची बळी ठरली. मात्र देहू, आळंदी (जि. पुणे), कांबळेश्वर (जि. सातारा), औदुंबर (जि. सांगली), माचनूर (जि. सोलापूर), वाळणकोंड (जि. रायगड), तिळसा (जि. पालघर) अशी अनेक स्थळे आजही तग धरून आहेत.\nगंमत म्हणजे या देवाच्या डोहांमध्ये एक ठिकाण असंही आहे, की देवाच्याच नावाने वर्षांतून एक दिवस तिथे ठरवून मासेमारी केली जाते.\nरायगड जिल्ह्य़ातील तळा तालुक्यात ‘पिटसई-कोंड’ या छोटय़ाशा गावी मासेमारीची ही आगळीवेगळी प्रथा पाहायला मिळते. या गावाच्या तिन्ही बाजूंना डोंगर आणि एकीकडे पाताळगंगा नदी आहे. गावाच्या विरुद्ध दिशेच्या काठाला नदीत सात आसरांचा डोह आहे. या जलदेवता फार कडक मानल्या जातात आणि सहसा त्यांच्या परिघात स्त्रियांना जाण्याची बंदी असते. पिटसई येथील या डोहाला स्थानिक लोक ‘कोंड’ (कुंड) आणि देवींना ‘कोंडकरीण/कोंडकरणी’ असे म्हणतात. डोह बराच खोल असून एरवी तिथे कुणी जात नाही. गेलेच तर पूजा करायला, अमावस्या-पौर्णिमेला नारळ वाहायला तसेच जवळपासचे शेतकरी मळणी झाली की नवे धान्य, पुरणपोळी वाहून खणानारळाने देवींची ओटी भरतात. अशा या डोहावर एरवी वर्षभर मासेमारीला संपूर्ण बंदी असते. कार्तिक अमावास्येला मात्र सारे गाव तिथे एकत्र जमून मासेमारी करते. हा एखाद्या उत्सवासारखा दिवसभराचा कार्यक्रमच असतो. डोहाच्या कोंडकरणींची ही संपत्ती या एका दिवशी मात्र (फक्त) ग्रामस्थांसाठी खुली असते.\nया धार्मिक मासेमारीतही पिटसईचे ग्रामस्थ तीन-चार स्थानिक पद्धतींचा एकत्रितपणे उपयोग करतात; धरण किंवा बांध, ‘कोयनी’ (बांबूचे शंक्वाकार मासे मारण्याचे साधन), माज घालणे आणि कापडाने झोळणे. पावसाळा संपल्यामुळे पाणी बरेच आटलेले असते आणि दोन्ही बाजूंचे खडकाळ काठ उघडे पडतात. हा डोह नदीच्या एका काठालगत आहे. तीन बाजूंना खडक आणि चौथ्या बाजूला वाहती नदी. डोह��चा नदीलगतचा भाग नैसर्गिकरीत्या उथळ असून पुढे खोली वाढत जाते. या भागात झाडांच्या फांद्या, गवताच्या पेंढय़ा, दगडधोंडे यांच्या साहाय्याने तात्पुरता बांध घालतात. त्याला ‘धरण’ म्हणतात. तडफडणारे मासे उंच उडतात, ते निसटून खोल पाण्यात जाऊ नयेत म्हणून धरण बांधायचे. ते सहा फुटांहूनही थोडे अधिकच उंच बांधतात. बांधलेल्या धरणात कोयनी पुरून ठेवतात. ‘कोयनी’ हे तीन ते पाच फूट लांबीचे मासेमारीचे साधन आहे. कुडाच्या कामटय़ा किंवा बांबूच्या पट्टय़ांनी विणलेला हा पाइप एका टोकाला निमुळता असतो. आतल्या बाजूला भक्कमपणासाठी बांबूच्या दुहेरी पट्टय़ा विणून शेवटी मोकळ्या सोडून दिलेल्या असतात. निमुळत्या अरुंद तोंडातून आत शिरलेला मासा किंवा खेकडा पुढे सरकतो, पण अध्र्यात सोडलेल्या मोकळ्या पट्टय़ांमुळे त्याला मागे फिरता येत नाही. तो तिथेच अडकून पडतो. अशा प्रकारे एकापाठोपाठ एक मासे या सापळ्यात अडकत जातात. लवकरच ही कोयनी (काही भागात तिला ‘काठोळे’ म्हणतात) माशांनी भरून जाते.\nधरण बांधायचे काम चालू असताना एकीकडे माज घालण्याचीही तयारी केली जाते. सकाळीच गेळा या वनस्पतीची (Catunaregam spinosa) फळे गोळा करून ठेवतात. दुपारच्या निवांत वेळेत ती कुटून त्यांचा लगदा केला जातो. संध्याकाळी हा सगळा लगदा आणून शेजारच्या उथळ डबक्यात ओततात; माती, पाण्याबरोबर चांगले कुटून हे मिश्रण एकजीव करतात. हळूहळू गेळाचा फेस तयार होतो; मात्र हा फेस किंवा फळांचा अंश डोळ्यांत जाणे धोकादायक असते. गावकऱ्यांचे म्हणणे असे की, मासेही या फेसामुळे आंधळे होतात.\nसूर्यास्ताच्या वेळेस डोहाच्या सभोवार सगळे गावकरी हातात माज घेऊन उभे राहतात. कोणी ज्येष्ठ व्यक्ती देवींना आवाहन करतो, ‘हे आई कोंडकरीन देवी, ही आज गावची पांढर तुझ्यासमोर उभी आहे. तू सर्वाना आशीर्वाद दे. भाजीपाला, धान्य, मासे जी काय त्यांची गरज असेल ते भरपूर मिळू दे.’ देवीचे मागणे झाल्याबरोबर कालवून ठेवलेला माज भराभर सर्व बाजूंनी पाण्यात ओततात, लगोलग काठावर जमवून ठेवलेले दगड फेकले जातात (पाणी ढवळून निघावे म्हणून). यामुळे एकच घुसळण होऊन पाण्यावर भरपूर फेस तयार झालेला दिसतो. पाठोपाठ लहानमोठे मासे तडफडत उथळ पाण्याकडे येऊन बांधलेल्या धरणावर पडायला सुरुवात होते. मात्र या वेळी कोणीही तिथे थांबायचे नाही, असा दंडक आहे. सर्व जण भराभर मागे फिरून घराकडे निघतात.\nरात्र झाल्यावर काही मंडळी पुन्हा नदीवर येतात. येताना आपापल्या घरून भात-भाकरी वगैरे जेवण आणतात, दबक्या आवाजात गप्पा मारत, हास्यविनोद करत सहभोजन करतात आणि तिथेच मुक्कामही करतात. या सगळ्या कार्यक्रमात शक्यतो दिवा, टॉर्च, मशाल असे कोणतेही प्रकाशाचे साधन वापरले जात नाही.\nसूर्योदयापूर्वीच मासे गोळा करायला सुरुवात केली जाते. प्रथम कापडाने मासे झोळून गोळा करतात. सर्वात शेवटी बरोबर सूर्योदयाच्या वेळेस धरणात पुरलेल्या कोयनी एकेक करून रिकाम्या करतात. त्यात अडकलेले आणि इतरत्र झोळलेले मासे मोठमोठय़ा हाऱ्यांत (टोपल्यांत) गोळा करतात. हे सगळे काम सूर्य वर यायच्या आत पूर्ण झाले पाहिजे असा नियम आहे. गोळा केलेले मासे (या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये हे जवळपास १००-१२५ किलो भरले.) गावात नेऊन घरोघर प्रसाद म्हणून वाटले जातात. लोक श्रद्धेने ते खातात.\nअशा प्रथा, परंपरांच्या निमित्ताने, नैसर्गिक घटकांची काळजी घेत जैवविविधतेचा वापर करण्याची वृत्ती पाहायला मिळते. माणसाच्या अन्नाचा नियमित भाग असणारे मासे अशा प्रकारे त्याच्या श्रद्धांशीही जोडलेले आहेत. वेगवेगळ्या युक्त्याप्रयुक्त्या करून मासे पकडले, खाल्ले, विकले जातात आणि त्याच वेळी एखाद्या (धार्मिक का होईना) कारणासाठी ते सांभाळलेही जातात. अर्थात, शहरीकरण, प्रदूषण आणि अपप्रवृत्तींचा संसर्ग याही क्षेत्राला झालेला आहेच; पण सभोवतालच्या निसर्गाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा एक अस्सल सांस्कृतिक पैलू म्हणून या माशांच्या देवराया आणि धार्मिक मासेमारीकडे पाहायला हरकत नाही.\nमाज घालणे : काही विशिष्ट वनस्पतींची फळे, शेंगा, खोडाची साल कुटून पाण्यात कालवतात. त्यातील विषारी रासायनिक घटकांमुळे माशांची दृष्टी जाणे, मज्जासंस्था निकामी होणे असे परिणाम होतात. या (काहीशा अमानुष) प्रकाराला ‘माज घालणे’ असे म्हणतात. त्यासाठी अर्जुन सादडा, रामेठा या झाडांची साल वापरतात. २० व्या शतकात ऑस्ट्रेलियातून भारतात आलेल्या आकेशियाच्या शेंगांचाही तसाच वापर केला जातो.\nमासे झोळणे : दोन माणसे दोन बाजूंनी एक कापड घेऊन पाण्यात उतरतात; हळूहळू पाण्यात बुडून काही वेळ स्थिर राहतात. मग पटकन (कापडासह) वर येतात. यालाच ‘झोळणे’ किंवा ‘लोधणे’ असेही म्हणतात. अनेकदा मासे झोळायच्या आधी पाण्यात माज घालतात. विषारी माजामुळे बेशुद्ध, म्लान झालेले मासे झोळणे सोपे जाते.\nनदीतील एखादा विशिष्ट डोह, तलाव किंवा एखादी विहीर हे या जलदेवतांचे स्थान असते. रूढार्थाने त्यांच्या मूर्ती वगैरे नसतात. काठावर सात गोटे हळदकुंकू किंवा शेंदूर लावून पुजले जातात. स्थानिक स्त्रियांचे आजार, मूल न होणे वा तत्संबंधी अडचणींमागे सात आसरांचा कोप असल्याची सर्वमान्य समजूत आढळते. पिटसई कोंड येथील हे ठिकाणही या समजुतींना अपवाद नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-will-have-wait-import-sand-124273", "date_download": "2018-10-16T18:54:33Z", "digest": "sha1:MR2PE3HKUVYVZ3CCJWYOI3WP2AST6JHZ", "length": 13193, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Solapur will have to wait for import of sand सोलापूरात वाळू आयातीसाठी आणखी चार महिन्यांचे वेटिंग | eSakal", "raw_content": "\nसोलापूरात वाळू आयातीसाठी आणखी चार महिन्यांचे वेटिंग\nरविवार, 17 जून 2018\nराज्य सरकार परदेशातून वाळू आयातीचे नियोजन करत आहे. परंतु, त्यासाठी आणखी किमान चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.\nसोलापूर - राष्ट्रीय हरित लवादाच���या कडक निर्बंधांमुळे सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये वाळू उपसा बंदच आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायासह रोजगारावरही मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकार परदेशातून वाळू आयातीचे नियोजन करत आहे. परंतु, त्यासाठी आणखी किमान चार महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.\nराज्यात सध्या वाळूचे संकट निर्माण झाले आहे. कोट्यवधी रुपयांची शासकीय व खासगी बांधकामाची कामे रखडली आहेत. बांधकाम व्यवसायावर अवलंबून असलेल्या मजूरांबरोबरच सिमेंट, स्टीलसह अन्य वस्तू विक्रेत्यांचीही चिंता वाढली आहे. शासनाच्या घरकुल योजनेसाठी सध्या वाळू मिळत नाही. दुसरीकडे शासनाने वर्षात घरकूल पूर्ण करा अन्यथा पुढील अनुदान मिळणार नाही, असे आदेश काढले. त्यामुळे सर्वसामान्यांना वाळूचा शोध घेत फिरावे लागत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर वाळूसाठा असूनही सरकारकडून उपाय शोधला जात नाही.\nअवैध वाळू वाहतूक जोमात\nअवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर पाचपट दंड आकारुनही छुप्या दरवाजातून वाळू उपसा सुरूच आहे. त्यातून कारवाया करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर जिवघेणे हल्लेही वाढले आहेत. तत्काळ रितसर वाळू ठेके सुरू करणे, हाच त्यावर एकमेव उपाय आहे. त्यामुळे सध्या काखेत कळसा अन्‌ गावाला वळसा, अशी सरकारची स्थिती झाल्याची चर्चा आहे.\nपरदेशातून वाळू आयात करण्याचा विषय मोठा आहे. वाळू कशी आयात करायची, आयात केलेल्या वाळूला किती मागणी व खर्च किती, या बाबींचा अभ्यास सुरू आहे. त्यानंतर त्याला मंत्रिमंडळाची मान्यता घ्यावी लागेल. त्यामुळे आणखी चार महिन्यांचा कालावधी लागेल. - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकेडगावात संघाचे दसऱ्यानिमित्त प्रथमच पथसंचलन\nकेडगाव (जि.पुणे) : केडगाव (ता.दौंड ) येथील बाजारपेठेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्यानिमित्त पथसंचलन झाले. संघाने येथे प्रथमच संचालनाचे...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक���षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/prime-minister-talks-about-caste-then-why-maratha-mla-ashamed-it-135474", "date_download": "2018-10-16T19:48:20Z", "digest": "sha1:W6ESDGTOMZHNV4U27DPRYUHKOJ326WTJ", "length": 13782, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "prime minister talks about caste then why maratha MLA ashamed of it पंतप्रधान जातीबद्दल बोलतात मग मराठा आमदारांना का लाज वाटते? | eSakal", "raw_content": "\nपंतप्रधान जातीबद्दल बोलतात मग मराठा आमदारांना का लाज वाटते\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे मी ओबीसी आहे, असे जाहिरपणे सांगत आहेत. असे असताना राज्यातील मराठा आमदारांना मात्र आपण मराठा आहोत हे सांगायला का लाज वाटते असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी केली आहे.\nलातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मी ओबीसी आहे, असे जाहिरपणे सांगत आहेत. असे असताना राज्यातील मराठा आमदारांना मात्र आपण मराठा आहोत हे सांगायला का लाज वाटते असा सवाल मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी केली आहे. शुक्रवारी (ता. 3) लातूर ग्रामीणचे आमदार अ़ॅड. त्र्यंबक भिसे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या व घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.\nयावेळी तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार भिसेही त्यात सहभागी झाले. पंतप्रधान जाती बद्दल बोलतात. रामदास आठवले यांना जातीचा अभिमान आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ ओबीसीबद्दल जाहिरपणे पुढे येतात. पण मराठा आमदारांना मात्र मराठा म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. राज्यात पन्नास टक्के आमदार हे मराठा समाजाचे आहेत. पण ते मराठा आरक्षणाच्या मुद्यावर कधीच एकत्र आल्याचे दिसत नाही. तुम्ही बहुमतात असताना गप्पा का असा प्रश्न आहे. आता आंदोलनकांनी मूक पणा सोडला आहे. आमदारांनीही मूक पणा सोडावा. मराठा समाजाचे १४५ आमदार `वर्षा`वर गेले तर मुख्यमंत्र्यांना देखील धडकी भऱेल असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.\nआता मराठा आरक्षण, महिलांना संरक्षण, शेतकरय़ांना स्वामीनाथन व मराठा मुलांना मोफत शिक्षण दिल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. काँग्रेसने भूमिका बदलली तर राजीनामा देणार या आंदोलनात आमदार भिसेही सहभागी झाले. त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस मराठा समाजासोबत आहे. या पुढे काँग्रेसने आपली भूमिका बदलली तर पहिल्यांदा मी काँग्रेसचा तसेच आमदारकीचाही राजीनामा देईल, असे त्यांनी यावेळी जाहिर केले. आपण मराठे आहोत. मरायचे नाही तर लढायचे आहे. आत्महत्या करू नका. मी तुमच्यासोबत आहे. मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे. या समाजाला सोबत घेतले तर अतिरेकी होणार नाही, असे मतही भिसे यांनी यावेळी मांडले.\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/baghaychi-bhumika/", "date_download": "2018-10-16T19:41:50Z", "digest": "sha1:T63XBWHGMSMREOOBPF2RNHWGOG2MW5ID", "length": 12914, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बघ्याची भूमिका | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nदुवा मैं याद रखूंगा\n‘बघ्याची भूमिका’ वाचायची आवड हा आता एकमेकांना बांधून ठेवणारा एकमेव समान धागा आहे.\nजनगणना या शास्त्राबद्दल आपण पुनर्विचार करायला हवा आणि त्यातल्या सगळ्या त्रुटी होता होईल तो दूर करायला हव्यात.\nकवी अशोक नायगावकर एका कवितेत त्यांच्या पद्धतीने फार मस्त वर्णन करतात..\nमी चारित्र्याचे सर्टिफिकेट घ्यायला पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि माझा नंबर यायची वाट बघत बसलो होतो.\nसगळी कायनात आपल्याला हताश करायला टपून बसली आहे असं मला कायम वाटत असतं.\nकॉन्ट्रॅक्टर आणि राज्याचा विकास\nकॉन्ट्रॅक्टर जर महत्त्वाकांक्षी आणि क्रीएटिव्ह असतील- तर आणि तरच विकास होतो.\nरोज कुठले कुठले बाबा, माँ टीव्हीवर सारखे ‘जगबुडी होईल, जगबुडी होईल’ असे सांगत असतात.\nसॅम पित्रोदा यांना भेटण्याची आणि त्यांचे विचार ऐकण्याची संधी काही दिवसांपूर्वी मिळाली.\nराजकीय चर्चा : एक प्रदूषण\n‘पवारसाहेबांनी हायकमांडवर विश्वास टाकला ���िथेच सारे चुकले.\nएकतर्फी प्रेमभंग झालेल्या लोकांपेक्षा मनातल्या मनात कुढत बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे.\nगप्पा मारणे ही आपली राष्ट्रीय आवड आहे.\nआमचं घडय़ाळ वेगळं असतं\nडॉक्टरांनी सांगितलेल्या दिवसानंतर सात दिवस उशिराने माझा जन्म झाला.\nअगदी हताश माणूस असेल तर मला त्याची खूप मजा वाटते.\n... अशा प्रश्नांवर मी फार विचार करत राहतो.\nनेत्यांनी गरीबांच्या प्रश्नांत पडू नये\nगरीब माणूस हा भारतीय जनजीवनातला एक फार इंटरेस्टिंग घटक आहे असे माझे मत आहे.\nबाबा रामरहीम यांच्या अटकेने एका मोठय़ा मौल्यवान नररत्नाला आपण २० वर्षांसाठी गजाआड टाकले आहे.\nमला मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणते तरी घर पाहतो आहे की काय असे वाटले.\nलॉरा ब्रूकर कोण आहे\nअसेच एकदा मार्शल टिटोच्या दुसऱ्या बायकोच्या लहान मुलीने मला मेल केला होता.\nमी एकदा एका आदिवासी पाडय़ावर गेलो होतो. तिथे एका छोटय़ाशा घरात गेलो. घ\nपुरुष अजागळ का दिसतात, या प्रश्नाच्या चिंतनात मी बराच वेळ खर्च केला आहे.\nलग्नानंतर माझ्या बायकोचे नाव किंवा आडनाव बदलायला माझा विरोध होता.\nदुसऱ्या एकाने सांगितले की, ज्याची बेरीज सहा आहे त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नकोस\nपूर्वजांचा अभिमान आणि स्वर्गाची ओढ हे दोन्ही एकाच सापळ्याच्या दोन बाजू आहेत.\nतरुण जोडप्यांची इतकी क्लासिक कुचंबणा करणाऱ्या देशांमध्ये आपला नंबर अव्वल लागेल.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-category/diet-diary/", "date_download": "2018-10-16T18:48:38Z", "digest": "sha1:7JB7DHL6QBMUZHANIT2VFS5E2GK6HKM7", "length": 10117, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डाएट डायरी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nडाएट डायरी: व्हिगन डाएटची कहाणी\n‘आई, काल व्हिगन डाएटचं खायला दिलंस आणि आमचा उपास घडवलास\nडाएट डायरी: पाहुण्याचं स्वागत\nआमच्या गौरीताईला बाळ होणार आहे. मी चक्क मावशी होणार आहे.\nडाएट डायरी: प्रवासातील आहार\nमे महिन्याच्या सुट्टीत आमचं रणथंबोरच्या जंगलात जायचं ठरत होतं.\nडाएट डायरी: उन्हाळा आला रे\nडाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय\nडाएट डायरी: आहारातून रोगप्रतिकार\n आजी कशी आहे गं मी आईला फोनवरच विचारलं.\nडाएट डायरी: ‘ड’ ‘ड’ जीवनसत्त्वाचा\n शंकरदाचा फोन आलाय नागपूरवरून.\nडाएट डायरी: ‘ब्युलिमिया’ची बिल्ली\nडाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय\n मी फ्रेंच क्लासला जाते ना तिकडे एक मुलगी येते. खूप गोड आहे. तिचे नाव नेहल.\nडाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं\nफॅड डाएटचा प्रयोग फसल्यानंतर मी डाएटचं मनावर घेतलं खरंच आणि आईला गुरूपदी मान्य केलं.\nआईचा फोन वाजला. आई आनंदाने सांगत होती. तिला चक्क मुंबई मॅरेथॉनचं बिब मिळालं होतं..\nडाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय.\nडाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस ��युक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sugarcane-has-been-available-crushing-82-thousand-hectare-12084", "date_download": "2018-10-16T19:43:27Z", "digest": "sha1:L6X3UNV64GQHT4UW3TJZQDYLCAJD2236", "length": 16822, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sugarcane has been available for crushing 82 thousand hectare | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध\nसातारा जिल्ह्यात ८२ हजार हेक्‍टरवरील ऊस उपलब्ध\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nसातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतवर्षीप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून हंगामाच्या सुरवातीपासून उसाची पळवापळवी सुरू होणार आहे.\nसातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम गतवर्षीप्रमाणे लांबणार आहे. जिल्ह्यात आगामी गाळप हंगामासाठी ८२ हजार ४८४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र वाढले असले तरी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साखर कारखान्यांकडून हंगामाच्या सुरवातीपासून उसाची पळवापळवी सुरू होणार आहे.\nजिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. सर्वच कारखान्यांकडून ऊसतोडणी यंत्रणा सक्षम करण्यासाठी ऊसतोडणी टोळ्या; तसेच टॅक्‍ट्ररचे करार करून ॲडव्हान्स देण्यात आले आहेत. काही कारखान्यांनी बॅायलर पूजन केले आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने राज्य शासनाकडून एक अॅाक्टोबरपासून गाळप परवाने दिले जाणार आहेत. यामुळे बहुतांशी कारखान्यांचे गाळप अॅाक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे.\n२०१६-१७ हंगामात ५० हजार ३२६ हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले होते. २०१७-१८ हंगामात ८० हजार ६४४ हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस गाळप करण्यात आला होता. या गाळप हंगामासाठी ८२ हजा��� ४८४ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे गतवर्षीप्रमाणे आगामी गाळप हंगाम मे महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे. दोन कारखान्यांची भर पडली असल्याने १७ कारखाने पूर्ण क्षमतेने गाळप करण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातून ऊस नेणे सोपे पडत असल्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक कारखाने येथून ऊस नेतात. या वेळीदेखील या कारखान्यांकडून ऊस नेला जाणार आहे.\nऊसदर मुद्दा कळीचा ठरणार\nमागील हंगामांच्या सुरवातीस साखरेचे दर चांगले असल्याने एफआरपी व अधिक दोनशे रुपये हा पॅटर्न साखर कारखान्यांनी मान्य केला होता. सुरवातीस या पॅटर्नप्रमाणे अनेक साखर कारखान्यांनी दर दिले होते. मात्र त्यानंतर साखरेचे दर कमी झाल्याने दरात घट करण्यात आली होती. काही कारखान्यांनी आजपर्यंत बिले दिलेली नाहीत. या कारखान्यांना शेतकरी ऊस देणार नाही. जो कारखाना जास्त आणि वेळेत पैसे देईल अशा कारखान्यांना ऊस दिला जाण्याची शक्यता आहे. जादा दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार असल्याने याही हंगामात दर हा कळीची मुद्दा ठरणार आहे.\nतालुकानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्‍टर)\nऊस गाळप हंगाम साखर सांगली sangli\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/maharahtrabandh-maratha-kranti-morcha-state-transport-corporations-revenue-22-lakhs-lost", "date_download": "2018-10-16T18:55:12Z", "digest": "sha1:O35XLLV44GOVCGEWFHJTABQFDQRSC7GR", "length": 10780, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "#maharahtrabandh maratha kranti morcha State Transport Corporation's revenue of 22 lakhs lost Maratha Kranti Morcha : परभणी - राज्य परिवहन महामंडळाचा २२ लाखांचा महसूल बुडाला | eSakal", "raw_content": "\nMaratha Kranti Morcha : परभणी - राज्य परिवहन महामंडळाचा २२ लाखांचा महसूल बुडाला\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nपरभणी - राज्य परिवहन महामं��ळाच्या परभणी विभागातील ४४७ पैकी एकही बस गुरूवारी (ता.९) आगाराबाहेर पडलेली नाही. परिणामी, २२ लाखांचा महसूल बुडाला असून प्रशासकीय कामकाज वगळता चालक आणि वाहक मिळून दीड हजार कर्मचारी बसून आहेत.\nपरभणी - राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील ४४७ पैकी एकही बस गुरूवारी (ता.९) आगाराबाहेर पडलेली नाही. परिणामी, २२ लाखांचा महसूल बुडाला असून प्रशासकीय कामकाज वगळता चालक आणि वाहक मिळून दीड हजार कर्मचारी बसून आहेत.\nपरभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सात आगार प्रमुखांना बुधवारी (ता.८) रात्री बसेस बंद ठेवण्याचा निरोप देण्यात आला होता. म्हणून पाहाटे पाच वाजल्यापासून बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी तर हिंगोलीतील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली बसस्थानकात शुकशुकाट पाहवयास मिळाला. दोन्ही जिल्ह्यातील बसेसचा चक्का जाम राहिल्यामुळे एक हजार ७०० फे-या केल्या असून दोन हजार ५०० किलो मीटर बसेस धावणारही नाहीत.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यां���ी आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heat-increased-jalgaon-maharashtra-12875", "date_download": "2018-10-16T19:37:57Z", "digest": "sha1:RFVGMASGZR3I3CGL3DVAX3SNZJFOKASB", "length": 16720, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, heat increased in Jalgaon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवर\nजळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवर\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव अक्षरश: भाजून निघाले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापुरात पारा ३७.६ अंशांवर पोचला होता, तर नगर, मालेगाव, अकोला, अमरावतीमध्येही तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने ऊन असह्य झाले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव अक्षरश: भाजून निघाले आहे. शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापुरात पारा ३७.६ अंशांवर पोचला होता, तर नगर, मालेगाव, अकोला, अमरावतीमध्येही तापमान ३६ अंशांच्या पुढे गेल्याने ऊन असह्य झाले आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nपावसाने दडी मारल्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपासूनच उन्हाची ताप वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातही तापमानाची चढती कमान सुरू आहे. शुक्रवारी (ता. १२) जळगाव येथे तापमान ३८ अंशांवर पोचले. गेल्या दहा वर्षांच्या आॅक्टोबरमध्ये तिसऱ्यांदा जळगावमध्ये तापमान ३८ अंशांवर गेले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये १० अाणि १५ ऑक्टोबर रोजी ३८ अंश तापमानाची नोंद झाली होती. तर १४ ऑक्टोबर १९८२ रोजी सर्वकालीन उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. शुक्रवारी सोलापूरामध्ये दहा वर्षांतील ऑक्टोबर महिन्याचे उच्चांकी ३७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nबंगालच्या उपसागरामधील ‘तितली’ चक्रीवादळाची जमीनीवर आल्यानंतर निवळू लागले अाहे. ओडिशा परिसरावर तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, ते पश्‍चिम बंगालकडे सरकत आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे शुक्रवारी दुपारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान होते. तर अरबी समुद्रातील ‘लुबन’ अतितीव्र चक्रीवादळ पश्‍चिमेकडे सरकत आहे. रविवारी (ता. १४) दुपारपर्यंत हे वादळ रियान (येमेन) आणि अल-घैदाह (आेमान) जवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nशुक्रवारी (ता.१२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.६, नगर ३६.६, जळगाव ३८.०, कोल्हापूर ३३.९, महाबळेश्वर २८.६, मालेगाव ३६.४, नाशिक ३४.०, सातारा ३३.६, सोलापूर ३७.६, मुंबई ३३.८, अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३३.०, डहाणू ३३.६, आैरंगाबाद ३५.४, परभणी ३६.४, नांदेड ३५.०, अकोला ३६.६, अमरावती ३६.६, बुलडाणा ३४.६, ब्रह्मपुरी ३२.९, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३२.७, नागपूर ३३.०, वर्धा ३३.९, यवतमाळ ३४.५.\nपुणे जळगाव नगर हवामान सोलापूर महाराष्ट्र अरबी समुद्र कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक मुंबई अलिबाग परभणी नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा न��ल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T19:54:34Z", "digest": "sha1:QUZ34H6I2MFUJ2WEJXPAHOZQV7TZYUS2", "length": 17695, "nlines": 140, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:कौल - Wiktionary", "raw_content": "\n१ कौल क्र.२- विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll\n२ Wiktionary Administrator:विक्शनरी प्रबंधकपदासाठी अर्ज\n५ हे सुद्धा पहा\nकौल क्र.२- विक्शनरी प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll[संपादन]\nमी User:श्रीहरि मराठी विक्शनरीचा समन्वयक होवू इच्छितो. मी सर्वच भाषांतील विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काही योजना मनात बाळगुन आहे. वेळोवेळी माझ्या सूचना मांडत राहीन व माझ्या परीने प्रयत्न व योगदान करत राहीन.\nयासंदर्भात माझ्याकडे पुरेशी पुस्तक स्वरूपात संसाधनेही उपलब्ध आहेत.\nमी मराठी विकिपीडियावर अद्याप जास्त संपादने पार पाडलेली नसली तरी माझा प्रथम उद्देश विक्शनरीसाठी योगदान करण्याचा आहे. याद्वारे उद्या यंत्रभाषांतरे शक्य झाली की पटकन इतर भाषांतील लेख मराठी विकिपीडियात आणता येतील असे स्वप्न आहे\nसमन्वयकाचे अधिकार मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewards ना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी समन्वयक होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.\nआशा आहे आपण लवकरच आपले मत येथे सोयीसाठी इंग्रजीत नोंदवाल.\nआपण म्हणलात - मी सर्वच भाषांतील विक्शनरी अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी काही योजना मनात बाळगुन आहे. वेळोवेळी माझ्या सूचना मांडत राहीन व माझ्या परीने प्रयत्न व योगदान करत राहीन.\nया योजना येथे संक्षिप्त स्वरुपात मांडल्यात तर चांगले. तसेच समन्वयक होण्यासाठी निव्वळ योगदान पुरेसे नाही तर सर्वसमावेशक Attitude तसेच माहितीचे Structural collation करण्याचे थोडेसे ज्ञान/अनुभव आवश्यक आहे. तर याबाबतीत आपला अनुभव (असेलच, येथे फक्त उद्धृत करावा) कळवावा.\nअभय नातू १०:०५, ६ जुलै २००७ (UTC)\nश्रीयुत अभय नातू, आपल्या अपेक्षा अगदी रास्त व प्रात्यक्षिक आहेत.\nमी माझ्या आवाहनात जे सांगितले आहे त्या संदर्भातील काही सूचना मी चावडी वर मांडल्या आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वच भाषांतील समन्वयांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे; व पर्यायाने सर्वच भाषांतील विक्शनरींचा चांगला विकास शक्य होणार आहे.\nआपल्या देखील विक्शनरीसाठी अजून काही सूचना असतील तर त्यांची आम्हाला कायम प्रतिक्षा असेल. अनुभवाच्या बाबतीत माझी जरी 'येथे' आताशाच सुरुवात असली; तरी ती झालेली आहे. बाकी माझ्या अल्पशा योगदानांचे पान सर्वांसाठी पाहायला खुलेच आहे.\nशेवटी आपल्या मराठी विकिपीडियातील एकंदरीतच सर्व योगदानाबद्दल कौतुक केल्याशिवाय राहावत नाही.\nश्रीहरि १०:४३, ६ जुलै २००७ (UTC)\nMahitgar १०:३२, १६ सप्टेंबर २००७ (UTC)\nWiktionary Administrator:विक्शनरी प्रबंधकपदासाठी अर्ज[संपादन]\nनमस्कार विकिपिडीअन्स, मी (User:Prasannakumar) मराठी विक्शनरीचा Administrator/ होवू इच्छितो.सध्या मराठी विक्शनरीवर सातत्याने काम करणार्‍या व्यक्तींची आवश्यकता आहे,हे लक्षात घेऊन आणि माझ्या स्वतःच्या विक्शनरी वरील योजना (ज्या मी सविस्तर चर्चेत मांडेल) योग्यप्रकारे राबविण्याच्या हेतूने मी प्रबंधक/प्रचालक पदाच्या अधिकारातून त्या पार पाडण्यासाठी आपणांस अर्ज करीत आहे,मी मराठी विकिपीडियावर ४३०० पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.तसेच मी सध्या तमिळ विक्शनरी वर १००० तमिळ-मराठी शब्दसूचीवर कार्य करत आहे. माझ्या तमिळ विकिपीडियावरील चर्चेद्वारे आपण ह्याचा संदर्भ घेऊ शकतात,तसेच मराठी विक्शनरी वर मी आणि तमिळ विक्शनरीवरील C.R.Selvakumar ह्यांच्या सहयोगाने मराठी-तमिळ असा शब्दकोश निर्माण करीत आहोत.आपण ह्या प्रकल्पात मला सहयोग द्याल अशी अपेक्षा कारतो,धन्यवाद.Prasannakumar ०३:४२, १३ ऑगस्ट २०१० (UTC)\nकृपया मला ३ महिन्याकरिता तात्पुरते प्रचालकपदाचे अधिकार मिळावेत हि विनंती\nनमस्कार,विक्शनरी वरील संहसंपादक मंडळी,मी आपल्या मराठी विक्शनरीसाठी एक लोगो तयार केला आहे,तो कृपया पहावा आणि त्यावर प्रतिक्रिया द्यावी,कळावे,धन्यवाद\nइंग्लिश विक्शनरीत मराठी विक्शनरीत नसलेल्या नामविश्वांपैकी Index या नामविश्वाचा मराठी विक्शनरीत अभाव आहेसूची या नामविश्वाचा नव्याने समावेश व्हावा असे वाटणारी सदस्य कृपया आपले समर्थन खालील तक्त्यात नोंदवावे ही विनंती Mahitgar १७:२०, २० ऑक्टोबर २००७ (UTC) Bugzill Bug No. 26152\nWiktionary या नामविश्वाचे मराठीकरण \"विक्शनरी\" विनंती\nWiktionary या नामविश्वाचे मराठीकरण \"विक्शनरी\" असे करणे बाकी आहे त्याकरिता वेगळा कौल घेण्यापेक्षा या कौलातच तो अंतर्भूत करून तसा प्रस्ताव ठेवत आहे. कौलास सहमती मिळाल्या नंतर Wiktionary या नामविश्वाचे मराठीकरण \"विक्शनरी\" असे करण्याची आणि सूची या नवीन नामविश्वाची निर्मिती करण्याची विनंती बगझीला येथे नोंदविली जाईल. Bugzilla Bug No.26151\nWiktionary या नामविश्वाचे मराठीकरण \"विक्शनरी\" झाले Mahitgar २३:५८, ३० नोव्हेंबर २०१० (UTC)\nSupport श्रीहरि १०:२८, २२ ऑक्टोबर २००७ (UTC)\nजुने कौल विदागार येथे आहे\nकौल पहिला :User:Mahitgar यांची समन्वयक म्हणून निवड कौल\nये���े काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०११ रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/251?page=4", "date_download": "2018-10-16T19:52:41Z", "digest": "sha1:IIBUHVK72IIUHP2ATMVAZGPI4AOY7GSN", "length": 7947, "nlines": 223, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाकाहारी : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शाकाहारी\nRead more about नवलकोलचा हलवा\nRead more about शेवग्याच्या पानांचे थालीपीठ\nRead more about शेवग्याच्या पानांचे थालीपीठ\nस्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स\nस्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स\nRead more about स्वीट अ‍ॅन्ड सावर ब्रसेल्स स्प्राउट्स\nRead more about दुधीचे थालीपीठ\nशेंगदाणा आमटी (खास उपवासासाठी)\nRead more about शेंगदाणा आमटी (खास उपवासासाठी)\nसोया चॉप कसे बनवावेत\nRead more about सोया चॉप कसे बनवावेत\nRead more about सोया चाप फ्राइड\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathidhananjay-munde-ask-qustion-about-electricity-bill-mumbai-maharashtra-12536", "date_download": "2018-10-16T19:23:01Z", "digest": "sha1:HFC4RY4E34MVCTA7CISUBZK6XEH3PVKP", "length": 14774, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,dhananjay munde ask the qustion about electricity bill, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिलाची थकबाकी वसूल करताच कशी : मुंडे\nशेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिलाची थकबाकी वसूल करताच कशी : मुंडे\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nमागील काळातील पीक नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, फसवी कर्जमाफी केली, पीकविमा मिळत नाही, महागाईमुळे शेतकरी त्रस्त आहेत, शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. चोहोबाजूने शेतकरी संकटात सापडले असतांना महावितरणची ही जुलमी वसुली सुरु आहे. हे पत्रक तातडीने मागे घ्यावे, शेतकऱ्यांकडील सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी. इतकेच नाही तर त्यांचे वीजबील माफ करून त्यांना दिलासा द्यावा.\n- धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेते, विधान परिषद.\nमुंबई : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात असताना त्यांना आधार देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांकडील वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश कसे काय देता असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे.\nराज्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे गेली आहेत. अशावेळी शेतातील उपलब्ध थोड्याशा पाण्यावर पिके जगवण्याची शेतकऱ्यांना शेवटची आशा उरली आहे. शेतकरी ही पिके जगवण्याचा प्रयत्न करत असतानाच महावितरणने एक पत्रक काढून त्यांच्याकडील कृषी पंपाची, विजेची थकबाकी ३ हजार रुपये, ५ हजार रुपये याप्रमाणे वसूल करण्याचे आदेश काढले असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.\nमहावितरणच्या संचालकांनी १९ सप्टेंबरला राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंत्यांना पत्र पाठवून शेतकऱ्यांकडील वीजबिलाची वसुली करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. हे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत १८ ऑगस्टला झालेल्या एका बैठकीनुसार काढण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे. शासनाच्या या सक्तीच्या वीज बिल वसुलीबाबत धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\nशेती हमीभाव वीज धनंजय मुंडे चंद्रशेखर बावनकुळे\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे ��त्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T18:57:18Z", "digest": "sha1:IFSXTB4N6HDU24NYINPMWLQTXQXKSGRF", "length": 5835, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंदोलकांचे प्रांताधिकार्‍यांना गाजर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकराड, दि. 7 (प्रतिनिधी) -मराठा आरक्षणासाठी महिलांचे गेल्या सात दिवसांपासून येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन सुरू असून मंगळवारी 13 मराठा बांधवांनी मुंडण करून आणि आंदोलक महिलांनी प्रांताधिकार्‍यांना गाजर देवून शासनाचा निषेध केला.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या एकमुखी मागणीसाठी मंगळवारी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी आपले मुंडण केले. तसेच शासनाचा तीव्र निषेध नोंदविला. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मराठा बांधवांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. तेरा मराठा बांधवांनी मुंडण करून शासनाचा तीव्रपणे निषेध नोंदविला, तर आंदोलनस्थळी आलेल्या प्रांताधिकार्‍यांना महिलांनी गाजर देत शासनाचा अनोख्या पध्दतीने निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगाईच्या पोटातून निघाले तब्बल 30 किलो प्लॅस्टिक\nNext articleम्हसवडमध्ये घरफोडी 15 हजार ऐवज लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T18:29:41Z", "digest": "sha1:BEYIZPHJDVSYC5Z57ZW3A4WG6IRLGKU7", "length": 6349, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी घेतले तिरूपतीचे दर्शन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nश्रीलंकेच्या पंतप्रधानांनी घेतले तिरूपतीचे दर्शन\nतिरूपती – श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी येथील प्रख्यात बालाजी मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेतले. सकाळी ते मुद्दाम या दर्शनासाठी तिरूपतीत आले होते. यावेळी मंदिराच्या विश्‍वस्तांनी त्यांचे स्वागत केले.\nश्रीलंकेतून चेन्नाईत आल्यानंतर ते हेलिकॉप्टरने तिरूपतीला आले. त्यांची या तीर्थ क्षेत्राची आत्तापर्यंतची तिसरी भेट आहे. या आधी 2002 आणि 2016 या वर्षी ते येथे आले होते. त्यांच्या या भेटीनिमीत्त मंदिराच्या परिसरात कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएनआरसीवरून सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा ���्रयत्न\nNext articleवॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धा: संघर्षपूर्ण विजयासह अँडी मरेची आगेकूच\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ashwins-second-off-spinner-who-has-scored-8-times-as-the-maximum/", "date_download": "2018-10-16T18:09:21Z", "digest": "sha1:3N3HP7XKUZQGRNQO4HTLQXCNTO2WU42U", "length": 7233, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘याला’ सर्वाधिक 8 वेळा बाद करणारा अश्‍विन दुसरा ऑफ स्पिनर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘याला’ सर्वाधिक 8 वेळा बाद करणारा अश्‍विन दुसरा ऑफ स्पिनर\nबर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवस गाजवला तो भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने. इंग्लंडच्या चार फलंदाजांना बाद करत अश्विनने भारताला पहिल्याच दिवशी वर्चस्व मिळवून दिले. आपल्याला हे यश का मिळाले, याचे विश्‍लेषण अश्विनने केले असून कौंटी क्रिकेट खेळल्यामुळे मला फायदा झाला अशी कबुली त्याने दिली आहे. तसेच गोलंदाजीची शैलीही पूर्वीच्या तुलनेत खूपच साधी ठेवल्यामुळेही फलंदाजांना पेचात पकडणे शक्‍य झाल्याचे अश्‍विनने म्हटले आहे.\nइंग्लंडचा सलामीवीर ऍलिस्टर कूकला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 वेळा बाद करणारा अश्‍विन हा दुसरा ऑफ स्पिनर ठरला. ही कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉन हा पहिला फिरकीपटू आहे. यामागोमाग भारताच्याच रविंद्र जडेजाचा क्रमांक येतो. अश्‍विनने सर्वाधिक वेळा बाद केलेल्या फलंदाजांमध्ये कूक दुसऱ्या स्थानावर आहे. अश्‍विनने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला नऊ वेळा बाद केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपादचाऱ्यांच्या हितासाठी “स्ट्रिट डेव्हलपमेंट’\nNext articleउबर भारतीय बाजारपेठेबाबत आशावादी\nPak vs Aus Test : पाक सर्वबाद 282; पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया 2 बाद 20\nIND vs WI : वेस्टइंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लाॅ’ दोन सामन्यासाठी निलंबित, जाणून घ्या कारण…\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : प���.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का\nउसेन बोल्टला करारबद्ध करून आम्हाला इतिहास लिहायचा आहे..\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/ta-ta-unravel-magic-universe-created-two-words/", "date_download": "2018-10-16T20:07:20Z", "digest": "sha1:DL5TQTXB75CPEXPSWXKEEG5FC3AF6YTN", "length": 48884, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ta Ta ... ... To Unravel The Magic Of The Universe Created By Two Words ... | ता थै...दोन शब्दांमधून निर्माण झालेल्या विश्वाची जादू उलगडताना... | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमंत्र्यांपुढे महापालिका प्रशासन हतबल\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्��ा सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nता थै...दोन शब्दांमधून निर्माण झालेल्या विश्वाची जादू उलगडताना...\nनृत्य आणि जगण्यातले ताणेबाणे अचूक गुंफणाऱ्या पंडित बिरजू महाराज यांच्याबरोबर गप्पांच्या एका सकाळी...\n‘माझे वय वाढत गेले हे खरे आहे. ते वाढायचेच ..पण बाकी मला विचाराल, तर तेव्हा आणि आजही मी जेव्हा रंगमंचावर जातो\nतेव्हा ‘तोच’ तर असतो बंदिश सुरू होते तेव्हा मी नृत्य करीत नसतो, त्या स्वरांच्या माध्यमातून पूजा करीत असतो... माझ्या समोर उत्कंठेने बसलेल्या रसिकांना म्हणतो, आलात बंदिश सुरू होते तेव्हा मी नृत्य करीत नसतो, त्या स्वरांच्या माध्यमातून पूजा करीत असतो... माझ्या समोर उत्कंठेने बसलेल्या रसिकांना म्हणतो, आलात हे आसन घ्या आणि व्हा स्थानापन्न हे आसन घ्या आणि व्हा स्थानापन्न मग सावकाश त्यांचे पाय धुतो. पायाला थंड, सुगंधी चंदन लावतो, गळ्यात सुगंधी माळा घालतो, निरंजन-धूप लावून त्या प्रकाशात त्यांना निरखून बघतो...\nजेव्हा द्रुत लय वेग पकडू लागते\nतेव्हा सुरू होते निरोपाची तयारी\nआणि पुन्हा भेटण्याचा वादा...\nही पूजा म्हणजे माझे नृत्य.\nमाझे आयुष्य दिसत असते...\nरंगमंचावर जातो तेव्हा माझी भूक, तहान,\nमाझे वय, त्या वयाची दुखणी आणि वेदना\nहे सगळे कधीच मागे राहिलेले असते.\nएक तेजस्वी प्रकाश असतो माझ्या आसपास\nआणि त्यात झिरपणारे बासरीचे स्वर...\nत्यात सगळे विरून जाते..’\nगर उंगलिया बांसूरी नाही छेडेगी तो बांसूरी नाही बजेगी, जबतक तानपुरा नाही छेडते तबतक सूर सूर नाही आयेगा और भवरा फूलको नाही छेडेगा तो फूल नाही खिलेगा... छेडना है, तो जीवन है...’\n- मिस्कीलपणे पंडित बिरजू महाराज बोलत होते. नाशिकमधील दातारांच्या शेतातील बंगल्यात सकाळी- सकाळी गप्पा सुरू होत्या. भोवती रसिकांचा गराडा नव्हता, नव्हती कोणत्या कार्यक्रमाची धांदल. उलट महाराजजींना आवडणारा प्रसन्न निसर्ग त्यांना निवांत करीत होता. गावापासून दूर असलेलं सुंदर, निवांत ठिकाण. तिथेच दुसऱ्या दिवशी अगदी मोजक्या रसिकांशी ते गप्पा मारणार होते. अंगात एक साधा पांढरा, धुवट शर्ट. गळ्यात तुळशीची माळ. आणि एरवी चेहºयावर ऐंशीचे वय दाखवणारा काहीसा थकवा. पण बोलायला लागले की थेट रंगमंचावरील महाराजजींची आठवण यावी, अशी तडफ आणि आपला मुद्दा सांगण्यासाठी सहज होणाºया हस्तमुद्रा. जातिवंत नजाकत व्यक्त करणाºया...\n...जीवनातले हे छेडछाडीचे तत्त्वज्ञान ते सांगत असताना त्यांच्यासमोरच त्यांचा भगवान, दैवत... हातात बासरी धरलेल्या ठाकूरजीची, कृष्णाची एक सुंदर मूर्ती होती. आणि त्या ठाकूरचा वेडा असलेला हा भक्त आपले नृत्याशी, ते आपल्याकडून करून घेणाºया कृष्णाशी, आणि नृत्यातून व्यक्त होणाºया त्याच्या जगाविषयी बोलत होता.\nहे जग जसे यमुनेचे आणि त्यात न्हाणाºया गोपींचे, राधेच्या डोळ्यातून दिसणाºया कृष्णाच्या प्रतिबिंबाचे तसे हे जग आधुनिक काळातील संगणकाचे आणि फायलींचेसुद्धा... या जगात असलेले त्यांचे सखे-सोबती या जगात असलेले त्यांचे सखे-सोबती घुंगरू, हार्मोनियम, तबला, सतार, सरोद अशी घरात असलेली सगळी वाद्ये आणि कुंचला, कागद, कागदावर कविता लिहिणारे कलमसुद्धा...\nअखंड किनाºयावर ये-जा करणाºया समुद्राच्या लाटांसारखी कितीतरी विचारांची, कल्पनांची वर्दळ मनात अखंड सुरू असते मग उत्तररात्री कधी ती कल्पना समोरच्या कॅनव्हासवर उतरते कधी एखाद्या छोट्या कवितेच्या रूपाने.. पण मनात सुरू असलेली गिनती कधी थांबत नाही आणि त्यातून दिसणाºया नृत्याच्या लवचिक, वेगवान आकृती पाठ सोडत नाहीत. मला एकदम आठवण आली ती खूप वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या एका नृत्य शिबिराची. विद्या आणि सुनील या कलावंत जोडप्याने आयोजित केलेल्या एका नृत्य शिबिरात महाराजजींची भेट झाली तेव्हा त्या हॉलमध्ये अनेक तरुण मुलींचे नृत्य शिक्षण सुरू होतेच, भोवतालच्या भिंतीवर नृत्याची कितीतरी रेखाचित्रे लावलेली होती. प्रत्येक चित्र म्हणजे काळ्या शाईने काढलेल्या मोजक्या रेघा होत्या, पण त्या चित्राच्या नृत्यातील गिरकीचा जोम, त्या गिरकीत आलेला हाताच्या फेकीचा वेग, हवेत उडत असलेल्या अंगरख्याचा घेर असे कितीतरी बारीक-सारीक तपशील त्यातून व्यक्त होत होते... ‘रातको जाब निंद नही आती तब ये करता हुं...’ केसातून हात फिरवत महाराजजींनी मिस्कीलपणे त्या चित्रांकडे बोट दाखवत म्हटले...\nनिंद क्यो नही आती - तर बाहेर वाजणाºया झाडांच्या झावळ्या, रातकिड्यांचे गाणे, कधी एकाद्या गावातल्या समुद्राच्या लाटांचा आवाज या आणि अशा कितीतरी गोष्टींमधून त्यांना गिनती सुचत असते... मग अशा वेळी करणार काय\nनृत्याला चित्रातून मांडण्याचा हा प्रयत्न बघत असताना त्या ठिकाणी चर्चा होती ती महाराजजींनी रचलेल्या बंदिशींची, या बंदिशींना लावलेल्या चालींची, त्या चाली ऐकवताना समोरच्या हार्मोनियमवर त्यांची बोटे सफाईने फिरत होती आणि ती फिरता-फिरता ते कधी गाऊ लागले ते त्यांनासुद्धा समजले नाही... नृत्य, संगीत, गायन, चित्रकला असे बरेच काही, आपले जगणे सुंदर करणारे आणि एकमेकांपासून वेगळे काढता न येणारे... कलेकडे आणि जगण्यातील त्याच्या स्थानाकडे असे समग्रतेने बघण्याची ही दृष्टी कुठे मिळाली असेल त्यांना\n- या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे कधीतरी मागायचे हे मनात असताना आज ते पुन्हा भेटत होते. आणि बोलत होते आपले सर्वांचे जीवन व्यापून असलेल्या संगीताबद्दल, आणि लयीबद्दल...\n‘या पृथ्वीवरील जगण्यात संगीत नसते तर ते जगणेच नसते, कदाचित पशूच्या जगण्यापेक्षा नीरस, अर्थहीन. पंचमहाभूतांनी या शरीराला आणि पृथ्वीला जसे तोलून धरलेय तसे तिला चैतन्य दिले आहे ते संगीताने आणि लयीने. नृत्याचा पहिला शब्द त्ता. ईश्वराला उद्देशून म्हटलेला. आणि त्याला जोड मिळाली थै या इकाराची. इकार म्हणजे लास्य. एखाद्या बाणाप्रमाणे सुटणारा हा इकार ही सृजनाची शक्ती. या त्ता आणि थैमधूनच निर्माण झाले हे विश्व, ही सृष्टी.. त्यामुळे नृत्य म्हणजे केवळ तबल्याचे काही बोल आणि हस्तमुद्रा नाहीत... त्यात स्वर आहेत, रंग आहेत, अभिनय हे सगळे आहेच; पण जगण्यात जे जे काही आहे, आनंदापासून ते जीवघेण्या ताणापर्यंत ते सगळे काही आहे.. दिवसाचे चोवीस तास फक्त संगणकावर बटणे बडवत असलेल्या आणि त्यातच जगू बघणाऱ्या आमच्या माणसांना ‘माणूस’ म्हणून जगायला शिकवा अशी विनंती एका कंपनीनेच माझ्याकडे जेव्हा केली तेव्हा मला पुन्हा नव्याने पटले माझे नृत्य जगणे सुंदर करणारे आहे... लयीला, शब्दांना, सुरांना छेडणारे हे नृत्य नसते तर रस नसता आणि रस नाही तर जीवन कसले...’ महाराजजींच्या एकूण जीवनप्रवासात रंगम��चावर त्यांना साथ देणाºया साथीदारांच्या गोष्टीही इतक्या अल्लाद गुंफलेल्या, की तबल्याच्या बोलातून नृत्याचे पदन्यास कधी वाहते होतात आणि नृत्याच्या लयीतून सारंगीचे आर्त स्वर कधी पाझरू लागतात, हे कळूसुद्धा नये \nगप्पांच्या ओघात आठवण निघाली ती झाकीरभार्इंची\n‘काही वर्षांपूर्वीची गोष्ट. झाकीरभाई आणि मी एका रंगमंचावर होतो. यमुनेच्या काठावर कृष्णासोबत रंगलेली होली मी माझ्या अभिनयातून व्यक्त करत होतो. नि:शब्द असा तो अभिनय आणि त्यातून उधळले जाणारे असंख्य रंग झाकीरभाई बघत होते आणि ते बघता बघता त्यांच्या तबल्याच्या बोलातून ती होली रंग उधळू लागली. एकीकडे माझा अभिनय आणि दुसरीकडे एरवी निरर्थक वाटणारे; पण आता रंग उधळत असलेले तबल्याचे बोल.. फार अद्भुत अनुभव होता तो... तेव्हा मनात आले, शब्द कागदावर तसा निरर्थक दिसतो; पण त्यात रंग भरतो तो कलाकार. त्या शब्दांची विशिष्ट मांडणी कवितेला आणि दोह्याला जन्म देते, त्यातून निर्माण होणारी कंपने नृत्याला जन्म देतात. ही कंपने नसती तर नृत्य निर्माणच झाले नसते. संथ गतीने निर्माण होणारी आणि हळूहळू पावलांबरोबर वेग पकडणारी ही कंपने जेव्हा वेगाच्या परमोच्च बिंदूला पोचतात तेव्हा मला समोर दिसत असतो आपल्या आयुष्यातील सगळ्या भावनांचा एक घट्ट, एकरंगी दिसणारा; पण प्रत्यक्षात अनेक रंगांचे पदर असलेला गोफ... या प्रवासात समोर बसलेल्या श्रोत्यांच्या प्रत्येक भावनेला मी माझ्या नृत्यातून स्पर्श केलेला असतो. राग आणि रुसवा, विफलता आणि नैराश्य, उद्वेग आणि हतबलता, करुणा आणि वात्सल्य आणि त्याच्या बरोबरीने कधीतरी नक्की येणारी असीम शांतता.. सगळ्या भावना मागे टाकणारी, स्वस्थ करणारी शांतता.. नृत्य संपता - संपता मला अनुभवास येणारी शांतता समोरच्या हजारो श्रोत्यांमध्ये झिरपत जाताना मी बघत असतो तेव्हा कृतार्थ वाटते.. ठाकुरांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी आज परत एकदा पार पाडलीय अशी कृतार्थता... मग सांग मला, ही लय नसती आपल्या आयुष्यात तर जगणे कसे झाले असते.. नृत्य संपता - संपता मला अनुभवास येणारी शांतता समोरच्या हजारो श्रोत्यांमध्ये झिरपत जाताना मी बघत असतो तेव्हा कृतार्थ वाटते.. ठाकुरांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी आज परत एकदा पार पाडलीय अशी कृतार्थता... मग सांग मला, ही लय नसती आपल्या आयुष्यात तर जगणे कसे झाले असते..\nए��ा साधकाचे समृद्ध, तृप्त आयुष्य जगलेले महाराजजी हल्लीहल्ली थोडे मागे वळून बघू लागले असावेत. आत्ताही माझ्याशी बोलताना त्यांना मधूनच अम्मा आठवत होती. तिच्या सावलीतले लहानपण, तिच्या हातचा मार.. सगळेच आठवत होते.\n‘माझ्या हातात देवाने मला दिलेला ठेका, लय आहे. ते सारे कोणत्या ढंगाने सजवायचे आणि मांडायचे ते माझे सृजन... माझ्या लहानपणी मी कोळश्याने भिंतीवर चित्र काढायचो, त्याबद्दल अम्माच्या हातचा खूप मारपण खाल्ला आहे; पण तेव्हा तो माझा अभिव्यक्तीचा ढंग होता. आता मनात फक्त तबल्याचे बोल आणि त्याच्या बरोबरीने लागणारे ध्यान एवढेच आहे. ते जेव्हा कॅनव्हासवर उतरते आणि ते कॅनव्हास विकत घ्यायला पन्नास - पन्नास हजाराची बोली लागते तेव्हा मला हसू येते...व्यक्ती तीच, अभिव्यक्ती तीच; पण प्रतिसाद किती वेगळा.. तेव्हा मनात येते कदाचित ही माझ्या साधनेची किंमत जगणे आणि कला यांना एकत्र जोडून ते समजावून सांगणाऱ्या कलाकाराच्या चिंतनाचे हे मूल्य असेल...’ पण महाराजजींचे सारे जगणे या मूल्याच्या कितीतरी पलीकडे पोचलेले जगणे आणि कला यांना एकत्र जोडून ते समजावून सांगणाऱ्या कलाकाराच्या चिंतनाचे हे मूल्य असेल...’ पण महाराजजींचे सारे जगणे या मूल्याच्या कितीतरी पलीकडे पोचलेले वयाची आठ दशके पुरी झाली, तरी रंगमंचावर उभे राहते, तेव्हा त्यांचे शरीर तसेच असते... चिरतरुण वयाची आठ दशके पुरी झाली, तरी रंगमंचावर उभे राहते, तेव्हा त्यांचे शरीर तसेच असते... चिरतरुण त्याच जुन्या लयीचे आणि रंगांचेही \nते सांगतात, ‘माझे वय वाढत गेले हे खरे आहे. ते वाढायचेच .. पण बाकी मला विचाराल, तर तेव्हा आणि आजही मी जेव्हा रंगमंचावर जातो तेव्हा ‘तोच’ तर असतो .. पण बाकी मला विचाराल, तर तेव्हा आणि आजही मी जेव्हा रंगमंचावर जातो तेव्हा ‘तोच’ तर असतो बंदिश सुरू होते तेव्हा मी नृत्य करीत नसतो, त्या स्वरांच्या माध्यमातून पूजा करीत असतो... माझ्या समोर उत्कंठेने बसलेल्या रसिकांना म्हणतो, आलात बंदिश सुरू होते तेव्हा मी नृत्य करीत नसतो, त्या स्वरांच्या माध्यमातून पूजा करीत असतो... माझ्या समोर उत्कंठेने बसलेल्या रसिकांना म्हणतो, आलात हे आसन घ्या आणि व्हा स्थानापन्न, मग सावकाश त्यांचे पाय धुतो. पायाला थंड, सुगंधी चंदन लावतो, गळ्यात सुगंधी माळा घालतो, निरंजन-धूप लावून त्या प्रकाशात त्यांना निरखून बघतो... जे��्हा द्रुत लय वेग पकडू लागते तेव्हा सुरू होते निरोपाची तयारी आणि पुन्हा भेटण्याचा वादा... ही पूजा म्हणजे माझे नृत्य. या प्रकाशातच मला माझे आयुष्य दिसत असते... रंगमंचावर जातो तेव्हा माझी भूक, तहान, माझे वय, त्या वयाची दुखणी आणि वेदना हे सगळे कधीच मागे राहिलेले असते. एक तेजस्वी प्रकाश असतो माझ्या आसपास आणि त्यात झिरपणारे बासरीचे स्वर... त्यात सगळे विरून जाते..’\nमहाराजजींसमोर बसून हे सगळे ऐकत आणि बघत असताना माझ्या मनात पंचवीस वर्षांपूर्वीची, मनात आजही एखाद्या चित्राप्रमाणे स्पष्ट असलेली आठवण जागी झाली. नाशिकच्या रुंगठा हायस्कूलच्या प्रांगणात संगीत महोत्सव सुरू होता. कडाक्याच्या थंडीने आपल्या मऊ पांढºया दुलईत त्या खुल्या मैदानातील रसिकांना कवेत घेतले असताना महाराजजी रंगमंचावर आले. फिक्कट रंगाचा तलम अंगरखा, कमरेला बांधलेली ओढणी, डोळ्यात काळेभोर काजळ, कपाळावर उभा केशरी टिळा आणि पायात शेकडो घुंगरे... वातावरणात उत्तर रात्रीची शांतता. हातात माइक घेत त्यांनी विचारले,\n‘यहां काही बारीश हो रही है, उसकी आवाज सून रहे है ना आप\n- ऐन गारठ्यात हे अवेळी बारीशचे संकट आले कुठून म्हणून शाली सावरत रसिक आभाळाकडे बघू लागले. आभाळ छान चांदण्यांनी लुकलुकत असताना समोरून त्या अवेळी आलेल्या बारीशीचे थेंब पडू लागले... टप... टप... हळूहळू थेंबांचा वेग वाढू लागला, पाऊस जोर धरू लागला आणि काही क्षणातच तो अनावर वेगाने कोसळू लागला. हा पाऊस पाडणारे महाराजजींच्या पायातील प्रत्येक घुंगरू त्यांच्या आज्ञेनुसारच हलत होते, वाजत होते... रंगमंचावर चहू अंगांनी ही घुंगरे वादळी पाऊस घेऊन येऊ लागली; पण तरी, हालत होती ती फक्त त्यांची घुंगरे बांधलेली पावले आणि ठेका मोजणारी हाताची बोटे... नृत्य म्हणजे केवळ हस्तमुद्रा किंवा पदन्यास किंवा अभिनय इतकेच नाही, तर पापणीची लवलवसुद्धा उगाचच होत असेल तर ती न करण्याची शरीरावरची हुकमत हे सांगणारा तो सगळा अनुभव होता... त्या रात्री रसिकांनी बघितला, अनुभवला तो निव्वळ कलाकार नव्हता, एक साधक होता. शरीराच्या पलीकडे असलेल्या नृत्याच्या एका विशाल प्रदेशात रसिकांना घेऊन जाणारा एक नृत्य साधक... पंडित बिरजू महाराज. आणि त्यांची साधना केवळ नृत्य शिकू-मांडू इच्छिणाºया कलाकाराची नव्हती, भोवतालच्या निसर्गाला, आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटकाला नृत्याशी जोडण्याचा एक वेगळाच सर्वसमावेशक असा प्रयत्न होता तो... तेव्हा त्यांच्या भोवती न दिसलेला आणि त्यांना सतत दिसत असलेला प्रकाश आज दिसत होता. कधीच न मावळणारा...\n(लेखिका मुक्त पत्रकार आणि\nकला-संगीताच्या अभ्यासक आहेत.) vratre@gmail.com\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nशिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खू��\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-teacher-trusty-release-bell-84126", "date_download": "2018-10-16T18:57:35Z", "digest": "sha1:KT66ITQZTZJN3FKLXUKHITCAZWJRNRH3", "length": 10960, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news teacher trusty release on bell शिक्षिका, ट्रस्टीची जामिनावर सुटका | eSakal", "raw_content": "\nशिक्षिका, ट्रस्टीची जामिनावर सुटका\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nमुंबई - तीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अंधेरीतील शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षिकेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात डिसेंबर अखेर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.\nमुंबई - तीन वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले अंधेरीतील शाळेचे ट्रस्टी आणि शिक्षिकेची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात डिसेंबर अखेर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.\nअंधेरीतील एका नर्सरीमध्ये शिकणाऱ्या एका बालिकेला एका शिक्षिकेने ट्रस्टीच्या कॅबिनमध्ये नेल्याचा आरोप आहे. त्याने कॅबिनमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. मुलीच्या स्वभावात बदल झाला, ती शाळेत जाण्यास घाबरू लागल्यावर नातेवाइकांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने घडल्या प्रकाराची माहिती नातेवाइकांना दिली. नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरवात केली. शाळेतल्या कर्मचाऱ्यांसह 75 जणांचे जबाब नोंदवले होते.\nया प्रकरणी पोलिसांनी शाळेच्या ट्रस्टीला आणि शिक्षिकेला अटक केली होती.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmers-fight-pensions-126169", "date_download": "2018-10-16T18:51:52Z", "digest": "sha1:BLS7V3MUX6SABIYVZKPDH6HJHN2O46OU", "length": 12058, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Farmers fight for pensions शेतकरी पेन्शनसाठी रस्त्यावरील लढाई | eSakal", "raw_content": "\nशेतकरी पेन्शनसाठी रस्त्यावरील लढाई\nसोमवार, 25 जून 2018\nआटपाडी : शेतकरी पेन्शनसाठी शेतकऱ्यांनी हातात रुमणे घेऊन रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज राहावे, असे आव्हान आमदार रामहरी रुपनवर यांनी येथे केले. साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा 2 हजार पेन्शनसाठी येथे तालुका जनता दलाने मोर्चा आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे अध्यक्ष आमदार रुपनवर होते. यावेळी आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील, सरटंच स्वाती सागर, जनतादलाचे तालुकाध्यक्ष आबासो सागर उपस्थित होते.\nआटपाडी : शेतकरी पेन्शनसाठी शेतकऱ्यांनी हातात रुमणे घेऊन रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज राहावे, असे आव्हान आमदार रामहरी रुपनवर यांनी येथे केले. साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा 2 हजार पेन्शनसाठी येथे तालुका जनता दलाने मोर्चा आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे अध्यक्ष आमदार रुपनवर होते. यावेळी आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच वृषाली पाटील, सरटंच स्वाती सागर, जनतादलाचे तालुकाध्यक्ष आबासो सागर उपस्थित होते.\nआमदार रुपनवर म्हणाल, 'शेतकरी पेन्शन साठी जेवढी रस्त्यावरील लढाई तीव्र कराल तेवढे मागणीला बळ मिळणार आहे. शासनाला कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पेन्शन देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील नऊ राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील साठ वर्षावरील शेतकऱ्यांच्या पेन्शन सुरू करावी. यासाठी तातडीने अधिवेशन बोलावून निर्णय घ्यावा अन्यथा पुढचा संघर्ष रस्त्यावर होईल'.\nमाजी सरपंच शिवाजीराव पाटील, डी एम पाटील यांची भाषणे झाली. मेळाव्याला अॅड. धनंजय पाटील, माणिक पांढरे, बजरंग पाटील, आनंदा हेगडे, शिवाजी येळे, बजरंग गटगुळे, मारुती सरगर, आप्पासो सरगर, दामू सरगर, मारुती सरगर, आदी उपस्थित होते.\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-zp-dprc-85879", "date_download": "2018-10-16T18:55:53Z", "digest": "sha1:2DH5A7N3Z36RME4TKG3EZLC3A7SFYQ6I", "length": 14779, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news zp DPRC जागा अनिश्‍चितेत अडकला ‘डीपीआरसी’चा प्रस्ताव | eSakal", "raw_content": "\nजागा अनिश्‍चितेत अडकला ‘डीपीआरसी’चा प्रस्ताव\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nसातारा - राजीव गांधी पंचायत राज सशक्‍तीकरण अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषदेला स्वत:चे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे; परंतु एक महिना उलटूनही जागा निश्‍चित झाली नाही. त्यामुळे अद्यापही जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (डीपीआरसी) उभारण्याबाबत ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला नाही. प्रथम येणाऱ्या प्रस्तावांना प्राधान्य असल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे.\nसातारा - राजीव गांधी पंचायत राज सशक्‍तीकरण अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषदेला स्वत:चे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची संधी उपलब्ध झाली आहे; परंतु एक महिना उलटूनही जागा निश्‍चित झाली नाही. त्यामुळे अद्यापही जिल्हा पंचायत संसाधन केंद्र (डीपीआरसी) उभारण्याबाबत ग्रामविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला नाही. प्रथम येणाऱ्या प्रस्तावांना प्राधान्य असल्याने जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे.\nपुणे येथील ‘यशदा’ प्रशिक्षण केंद्रात विविध विषयांवर प्रशिक्षण घेण्यासाठी पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यास जावे लागते. ग्रामविकास विभागाच्या राजीव गांधी पंचायत राज सशक्‍तीकरण अभियानांतर्गत राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष पुणे कार्यालयाने यशदा प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये या वर्षात जिल्हा पंचायत संसाधन केंद्र उभारण्यासाठी निधी दिला जाणार आहे. त्यासाठी प्रथम प्रस्ताव देणाऱ्या १२ जिल्हा परिषदांना प्राधान्य अग्रक्रम दिला जाणार आहे. सातारा जिल्हा परिषदेलाही संधी उपलब्ध झाली आहे.\nया केंद्रासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. शिवाय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा अधिकारी, त्याखाली प्रशिक्षण देण्यासाठी गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकारही असणार आहेत. शिवाय, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांची शासकीय, प्रशासकीय प्रशिक्षणे या केंद्रात घेतली जातील. १०० आसन क्षमतेचा प्रशिक्षण हॉल, १०० आसन क्षमतेचे सभागृह, दोन वर्ग खोल्या, ग्रंथालय, ५० बेडची निवास व्यवस्था, किचन आणि ५० लोकांचे भोजनालय, संगणक कक्ष, कार्यालय आदी या केंद्रात असणार आहे.\nहे केंद्र सातारा जिल्हा परिषदेला मिळण्यासाठी जास्त संधी आहेत. गेल्या महिन्यातील सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेत घेण्यात आला. प्रतापसिंह हायस्कूल हे वारसास्थळ असल्याने तेथे हे केंद्र उभारणे अडचणीचे आहे. त्यामुळे या सभेत येथील प्रतापसिंह शेती शाळेतील एक एकर जागा या केंद्रास देण्यासाठी सभागृहाने संमती दिली होती; परंतु त्या जागेवर काही आरक्षण आहे. खावली (ता. सातारा) येथेही जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध आहे. मात्र, या प्रक्रियेला महिना उलटला, तरी त्यावर ठाम निर्णय झाला नाही. त्यामुळे आलेली संधीही दवडण्याची शक्‍यता असून, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी तत्काळ पाऊले उचलावीत.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठ�� सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-health-article", "date_download": "2018-10-16T18:19:57Z", "digest": "sha1:F57B2LCZX3PWX3DK32GKAJ3YABJW6LZQ", "length": 11645, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | आयुर्वेदिक | Health Care | Yog | Ayurved", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nम्हणून पायात घालतात पैंजण\nमहिला, मुलींच्या पायात चांदीचे पैंजण घालणे हा आपल्या परंपरागत सोळा श्रृंगारांचा एक भाग प्राचीन काळापासून मानला गेला ...\nदिवसाच्या उजेडात कमी राहिल्याने नैराश्य\nगर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात दिवसाच्या उजेडात कमी काळ घालविणार्‍या महिलांमध्ये बाळाच्या जन्मानंतर नैराश्याचा धोका ...\nकमी व जास्त झोपेमुळे विविध आजारांचा धोका\nचांगली आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी अतिशय आवश्य समजली जाते. मात्र फार जास्त वेळ झोपणे आणि फार कमी झोपणेसुद्धा आरोग्यासाठी ...\nजंक फूडमुळे वाढतोय नैराश्येचा धोका\nझपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीत आपल्या आहारामध्ये मोठा बदल झाला आहे. जगभरातील कोट्यवधी लोक जंक फूडद्वारे\nलाकूड व कोळशावर स्वयंपाक केल्याने वाढतो श्वसनविकार\nलाकूड वा कोळशाच्या धगीवर खाद्यपदार्थ भाजून खाणे अनेकांना आवडते. पण एका अध्ययनातून असा दावा करण्यात आला आहे की, अशा ...\nघरी देखील ऑफिसमधील ताण येतो का\nआजकालची जीवन धावपळीचे, गुंतागुंतीचे आणि ताणतणावाचे आहे. घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना अगदी दमछाक होते.\nअल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय\nजसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले तरी कॉफी हा त्यावरचा सर्वोत्तम ...\nकाय आहे वेट गेनर्स\nजिम सुरु करून एखादा महिना व्हायला आला की, शक्यतो जिम ट्रेनर्सकडून गेनर्स घ्यायचा सल्ला दिला जातो. गेनर घेतले की छान ...\nआपल्या शरीरातील कोणताही अवयव मग तो छोटा असो वा मोठा जोपर्यंत स्वस्थ असतो आणि त्याच्या कार्यात कुठेही बाधा येत नसते ...\nकोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन ���ेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे ...\nकपाळावर आठ्या असणारंना जास्त हृदयविकाराचा धोका\nकपाळावर आठ्याअसलेल्या व्यक्तींचा हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका अधिक असल्याचे एका ताज्या संशोधनातून दिसून आले आहे. ...\nकाही वर्षांपूर्वी आपण सगळेच पाणी पिण्यासाठी काचेची, स्टीलची किंवा तांब्याची भांडी वापरात होतो. काळाच्या ओघात अचानक ...\nदीर्घकाळ बसण्याने होतो स्मृतिभ्रंश\nबैठी कामामुळे बर्‍याच आजारांना आवतण मिळत असते. दुर्दैवाने बहुतांश लोकांची कामे बैठीच असतात आणि आपण किती वेळ बसून राहिलो ...\nनऊ तासांपेक्षा जास्त झोप घातक\nनिरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप गरजेची आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नऊ ...\nहृदयरोगाचे निदान झाले सोपे\nहृदयरोग निदानाची अत्यंत वेगवान आणि सुरक्षित पद्धत विकसित करण्यात आली आहे. हृदयरोगाची लक्षणे दिसताच अतिदक्षता विभागात ...\nधूम्रपान सोडण्यास मदत करेल नवी अलर्ट सिस्टिम\nधूम्रपानाचे एकदा जडलेले व्यसन अनेकांच्या बाबतीत सुटता सुटत नाही. काही दिवस ते त्यापासून दूर राहतातही, पण पुन्हा त्याकडे ...\nबांगडी, पैंजण, जोडवी, केवळ सौभाग्याच्या वस्तू नाही, आरोग्यासाठी फायदेशीर\nस्त्री आणि पुरुष एकमेकांचे पूरक आहे परंतू निर्सगाने दोघांचे वेगळे स्वरूप आखले आहेत. मन आणि तन यात स्त्री पुरुषापेक्षा ...\nचमचाभर साखर कमी करू शकते वृद्धांची विस्मृतीची समस्या\nम्हातारपणी जे लोक कमजोर स्मृतीची शिकार ठरतात व छोट्यामोठ्या गोष्टी विसरतात, त्यांच्यासाठी एक चमचा साखर लाभदायकठरू शकते, ...\nजागतिक स्तनपान सप्ताह (१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट)\nजागतिक स्तनपान १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट असा साजरा केला जातो. सप्ताहाच्या निमित्ताने स्तनपानाचे आई व मुलाच्या आरोग्याला होणारे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-jinners-response-cci-procurement-maharashtra-12878", "date_download": "2018-10-16T19:33:23Z", "digest": "sha1:XKMDUUQWJBKPPILLFT7ZJL4URHF7LABY", "length": 17050, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Jinners response to CCI procurement, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफ���केशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी जिनर्सकडून निविदांचा पाऊस\n‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी जिनर्सकडून निविदांचा पाऊस\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nजळगाव ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) सहाव्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, खानदेश व मराठवाडा विभागासंबंधी ९२ निविदा जिनर्सकडून आल्या आहेत. निविदा भरणाऱ्या कमाल जिनर्सनी प्रतिगाठ (१७० किलो रुई) १३०० रुपये दर मागितल्याची माहिती मिळाली आहे.\nजळगाव ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) सहाव्या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, खानदेश व मराठवाडा विभागासंबंधी ९२ निविदा जिनर्सकडून आल्या आहेत. निविदा भरणाऱ्या कमाल जिनर्सनी प्रतिगाठ (१७० किलो रुई) १३०० रुपये दर मागितल्याची माहिती मिळाली आहे.\n‘सीसीआय’ला या प्रक्रियेत आणखी स्पर्धा हवी असून, निविदा भरण्यासाठी आणखी १५ तारखेपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्यांना निविदा भरल्या त्यांना लवकरच दरांसंबंधी वाटाघाटीसाठी सीसीआयच्या औरंगाबाद येथील वरिष्ठ कार्यालयात बोलाविण्यात येणार आहे. सध्या एकाच वेळी मराठवाडा, खानदेश (नगर, नाशिकसह) व विदर्भात जिनिंगमध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. ‘सीसीआय’च्या संकेतस्थळावर त्यासंबंधीची कार्यवाही करता येते. ‘सीसीआय’च्या मागील पाच निविदा प्रक्रियांना दरांचे वाट व नवे नियम, अटी यांमुळे प्रतिसादच मिळाला नव्हता. यामुळे खरेदीची प्रक्रिया लांबली आहे.\n‘सीसीआय’ लवकरच दरांसंबंधी वाटाघाटी करण्यासाठी बोलाविणार असल्याने जिनर्सनी महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनच्या माध्यमातून ‘सीसीआय’शी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. या असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल यांच्याशी त्यासंबंधीची चर्चा खानदेश, मराठवाडामधील जिनर्स करणार आहेत.\n१३०० रुपयांत रुई, सरकी वेगळी करण्याची जबाबदारी\nमागील वर्षी सीसीआयने एका गाठीसंबंधी ७८५ रुपये दर दिला होता. परंतु त्यात घट व इतर खर्चाचा अंतर्भाव नव्हता. यंदा जिनिंगमध्ये कापूस आल्यान��तर त्यावर सर्व प्रक्रिया करून सरकी व रुई वेगळी करून, प्रेसिंगची प्रक्रिया केली जाईल. मग १७० किलोची गाठ तयार करून द्यायची आहे. जिनर्सला कापसाची तोलाई, साठवणूक, संरक्षण (ताडपत्रीने झाकणे व इतर बाबी), रुई तयार करणे, सरकी एका ठिकाणी शास्त्रशुद्ध पद्धतीने साठविणे या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. यासाठी आवश्‍यक सर्व मजुरी व इतर खर्च करायचा असून, यामुळे १३०० रुपये दर जिनर्सनी मागितल्याची माहिती जिनिंग प्रेसिंग असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.\n‘सीसीआयक’कडे आम्ही १३०० रुपये प्रतिगाठ, असा दर मागितला आहे. त्यांच्याकडून लवकरच बोलावणे येईल. आम्ही आता ‘सीसीआय’शी राज्य असोसिएशनच्या माध्यमातून बोलणी करू. दर परवडणारे नसले तर या प्रक्रियेतून बाहेर पडू.\n- अविनाश भालेराव, जिनिंग व्यावसायिक, जळगाव\nकापूस भारत खानदेश मराठवाडा विभाग स्पर्धा औरंगाबाद नगर विदर्भ महाराष्ट्र\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538998", "date_download": "2018-10-16T19:40:48Z", "digest": "sha1:ACQ2TEIDTUT5626XZH5LEMIQ7GZPKTVZ", "length": 6350, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गगनगडाजवळील दरीत ट्रक कोसळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गगनगडाजवळील दरीत ट्रक कोसळला\nगगनगडाजवळील दरीत ट्रक कोसळला\nगगनगडावरील दत्तजयंती सोहळा आटोपून विठ्ठलाई मंदिर परिसरात लावलेला ट्रक गावी परत जाण्यासाठी मागे घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने दरीत कोसळून ट्रकचा चक्काचूर झाल्याची घटना सोमवारी सकाळी किल्ले गगनगडावर घडली. या घटनेत ट्रक चालक राहूल कारभारी रहाणे (वय 25) गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने ट्रक मध्ये कुणीही प्रवाशी नसल्याने मोठी जिवीतहानी टळली\nगगनबावडा येथील मर्द किल्ले गगनगडावर लाखो भाविकांच्या उपस्थितीतीत दत्तजयंती सोहळा रविवारी पार पडला. या दत्तजयंती सोहळय़ासाठी जाकारी (ता. संगमनेर. जि. अहमदनगर) येथील सुमारे 30 भाविक ट्रकमधून आले होते. यावेळी ट्रकचालकाने ट्रक विठ्ठलाई मंदिराच्या आवारात लावलेला होता. सोमवारी सोहळा आटोपल्यानंतर सर्व भाविक गावी जाण्यासाठी विठ्ठलाई मंदिर आवारात जमले दरम्यान ट्रक चालक राहूल रहाणे हा ट्रक परतवून लावत होता. याच वेळी त्याचा ताबा सुटल्याने ट्रक संरक्षक कठडा तोडून खोल दरीत कोसळला चालकाने प्रसंगावधान राखून ट्रकमधून उडी मारली त्यामुळे झाडावर पडून तो गंभीररित्या जखमी झाला. तातडीने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरतील सिपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. 200 फुटावरून कोसळल्याने ट्रकचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची नोंद गगनबावडा पोलीसात झाली असून अधिक तपास सहायक फौजदार एस. एम. कोळी हे करत आहेत\nकोल्हापूरकरांचा 7 मार्च रोजी पंढरपूरात मोर्चा\nकराटे स्पर्धेत गायत्री वास्करला सुवर्णपदक\nगारगोटीतील कृषी महोत्सवास उदंड प्रतिसाद\nगडहिंग्लज फुटबॉलमध्ये बालगोपाल तालिमला विजेतेपद\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60204", "date_download": "2018-10-16T19:25:48Z", "digest": "sha1:UW3LGYMNFES7IMIZQGECPMUL5LHVQTKY", "length": 7526, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद\nसंगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद\nसंगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद\nसह्या करा रे मस्टरवरती\nगुलाबबाई तुम्ही पुढे या\nकाय राहिले पेंडिंग सांगा\nट्रायल बॅलन्स आहे बाकी \nगेले का ते अडेल गाडे\nमीच बनवतो , पुरे करा ते \nचहा समोसे घेऊन खाती\nचला आवरा , वेळ न हाती\nबदल्या होऊन बदलेल पहा \nट्रायल बॅलन्स बाकी राहे\nयाचे कारण चंपा आहे\nएक नंबरी आहे चमचा\nधाक जराही नाही तुमचा\nरजेवरी ती जाते निघुनी\nटार्गेट्स चे मासिक तक्ते\nनीट कुणाला सांगत नाही\nराखीव कुरणातच तो बसतो\nआणि तंबी त्या चंपाला\nआवराच हे काम तुम्ही पण\nकरेन तुमची रजा मी सँक्शन\nसंगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद\n एकच प्रतिसाद आणि मतं नगण्य आमची लास्ट वेंन्ट्री होती ना \nप्रसारयंत्रणा अगदीच कमी पडलीय\nचला थोडी मतांची भीक मागू आणि प्रॉपर आश्वासनं देऊ या , बघू या मायबाप मतदार फिरकतात का शेवटच्या दिवसात तरी\nएक - लावू नित्याने हजेरी\nचार- मत वसूल करवू\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mpsc-students-right-campaign-124231", "date_download": "2018-10-16T18:47:55Z", "digest": "sha1:7HDTQBTM2SI2TJQVICCLXLZONJYDN3Y3", "length": 13946, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "MPSC STUDENTS RIGHT campaign #MPSC_STUDENTS_RIGHT मोहीम | eSakal", "raw_content": "\nरविवार, 17 जून 2018\nपुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपले प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी #MPSC_STUDENTS_RIGHT मोहीम सुरू करणार आहेत. सोमवार (18 जून) सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 यावेळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, शासनाच्या विविध खात्यांमध्ये तब्बल 2 लाख 38 हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्याभरल्या जाणे अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढले होतो.\nपुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपले प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी #MPSC_STUDENTS_RIGHT मोहीम सुरू करणार आहेत. सोमवार (18 जून) सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 यावेळात सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, शासनाच्या विविध खात्यांमध्ये तब्बल 2 लाख 38 हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्याभरल्या जाणे अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढले होतो. परंतु, शासनाने त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. यासाठी पुन्हा आपला आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.\nशासनाच्या विविध खात्यांमध्ये तब्बल 2 लाख 38 हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जाव्यात या प्रमुख मागणीसह, सेवा निवृत्तीचे वय 55 करावे, कंत्राट पद्धतीने नोकर भरती करण्यात येऊ नये, राज्य सेवेच्या 2018 च्या जाहिराती मध्ये पदसंख्येत वाढ करण्यात यावी, एमपीएसी ने 45 दिवसांच्या आत निकाल जाहिर करावेत आदी प्रकारच्या एकूण 14 मागण्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.\nस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने केली. पुणे ते मुंबई असा मार्चही काढला पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. दोन लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असूनही केवळ 69 जागांची जाहिरात शासनाने काढली होती. हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मोठा अन्याय आहे. याचीच जाणीव सरकारला व्हावी आणि त्यांच्यावर दबाव निर्माण व्हावा यासाठी आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ही मोहीम सुरू करत आहोत. या मोहीमेसाठी आम्हाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.\nमहेश बडे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nइचलकरंजीचे संस्थानिक आबासाहेब घोरपडे यांचे पुणे येथे निधन\nइचलकरंजी - येथील संस्थानिक आबासाहेब नारायण घोरपडे (वय ८६ ) यांचे आज पुणे येथे निधन झाले. इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/871-tya-poli-kaemchar-mlakaj.html", "date_download": "2018-10-16T19:26:16Z", "digest": "sha1:5PWJU77TRMEIKTL36UFROKFBOVPYEXP3", "length": 13012, "nlines": 116, "source_domain": "chandamirror.com", "title": "‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा Featured\nकर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित शहीदाचा दर्जा देण्यात आला असून याठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.\n९ जून १९९६ रोजी पोलीस हवालदार साधुजी चांदेकर हे आपल्या दुचाकीने चंद्रपूरकडे जुनोना मार्गे जात होते. यावेळी त्यांना गिलबिली गावाजवळ एका ट्रकमध्ये महिलेचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजावरुन चांदेकर यांनी आपले वाहन थांबविले. यावेळी ट्रकमध्ये पाहिले असता, त्यांना ट्रक चालक चारा शोधण्यासाठी आलेल्या महिलेचा छळ करीत असताना दृष्ट्रीस पडले. यावेळी चांदेकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, त्या महिलेची ट्रक चालकाच्या तावडीतून सुटका केली. दरम्यान तिला सुखरूप तिच्या मार्गावर सोडले.\nमात्र संतप्त झालेल्या ट्रकचालकाने साधुजी चांदेकर यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या त्यांच्या विरमरणाला शनिवारी राज्य आणि केंद्र शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना शहीदाचा दर्जा दिला. यावेळी त्यांच्या पत्नी अनीता चांदेकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) मारोती इंगवले, पोलीस निरिक्षक कोळी, पी. व्ही. मेश्राम उपस्थित होते.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « शेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\t९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट��यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE-115062300010_1.html", "date_download": "2018-10-16T18:36:59Z", "digest": "sha1:53DDR223IUIKCU2SLBXMTLXVRYNSYDUY", "length": 6735, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सात जन्म | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्��मराठी कविता\nबायको: अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन.\nनवरा : हवं तर हाराबरोबर सोन्याच्या बांगड्याही देतो, पण ही गोष्ट याच जन्मापर्यंत राहू दे\nजीवन सर्वांसाठी सारखच असते\nआयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे\nव्हॉट्‍अप मॅसेज : अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक\nव्हॉट्सअप मॅसेज : “love you All”\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-strain-water-crops-dhule-district-12131", "date_download": "2018-10-16T19:24:30Z", "digest": "sha1:GJP3WRIPY5RJYI6WNTFOD2TA2GGAWUYG", "length": 14952, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Strain of water for crops in Dhule district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळे जिल्ह्यातील पिकांना पाण्याचा ताण\nधुळे जिल्ह्यातील पिकांना पाण्याचा ताण\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nधुळे : जिल्ह्यात ज्वारीचे पीक शिंदखेडा, धुळे भागांत अधिक आहे. बाजरीही या भागात आहे. सोयाबीनचे पीक शिंदखेडा व शिरपुरातील काही गावांमध्ये आहे. पाणीटंचाईसोबतच पिकांची स्थिती नाजूक बनत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.\nधुळे : जिल्ह्यात ज्वारीचे पीक शिंदखेडा, धुळे भागांत अधिक आहे. बाजरीही या भागात आहे. सोयाबीनचे पीक शिंदखेड��� व शिरपुरातील काही गावांमध्ये आहे. पाणीटंचाईसोबतच पिकांची स्थिती नाजूक बनत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.\nमागील १२ दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्‍यात पाऊस झालेला नाही. पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील महिन्यात मूग व उडदाला पावसाचा खंड पडल्याने फटका बसला आहे. आता ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कोरडवाहू कापूस पिकाचे नुकसान होत आहे. कापसाची जवळपास दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. एकूण चार लाख ३० हजार हेक्‍टवर खरीप पिके आहेत. यात तृणधान्याची पेरणी जवळपास एक लाख हेक्‍टवर झाली होती. प्रमुख पिकांची स्थिती नाजूक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसेल, अशी स्थिती आहे.\nज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्या शिरपूर व शिंदखेडा भागांतील कापूस, सोयाबीन उत्पादकांनी पिकांचे सिंचन सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन संच सोयाबीनमध्ये सुरू केले आहेत; परंतु कोरडवाहू सोयाबीन, कापूस उत्पादकांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. कोरडवाहू कापूस पिकात पाते, फुले गळत आहेत. रोज सकाळपासूनच ऊन तापते. यामुळे जमिनीत किरकोळही वाफसा नाही. मुरमाड जमिनीत पिकांची स्थिती अधिकच बिकट बनत आहे.\nजिल्ह्यातील कापडणे, न्याह ळोद, जापी, लामकानी, नेर आदी भागांतील शेतकऱ्यांनी कांदा पिकात सिंचन सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी बाजरीला पट पद्धतीने पाणीही दिले आहे. जेवढा पावसाचा खंड वाढेल, तेवढी स्थिती बिकट बनेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nधुळे dhule ज्वारी jowar सोयाबीन पाणी water ऊस पाऊस मूग कोरडवाहू कापूस खरीप तृणधान्य cereals सिंचन तुषार सिंचन sprinkler irrigation मका maize\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/shrikrushnaachi-aarati-avatar-gokuli-ho/", "date_download": "2018-10-16T19:32:34Z", "digest": "sha1:TGZ37ABGLUGYNNBZWDQEMZZVU35L7BP4", "length": 7851, "nlines": 160, "source_domain": "www.marathimati.net", "title": "श्रीकृष्णाची आरती अवतार गोकुळीं हो | ShriKrushnaachi Aarati Avatar Gokuli Ho", "raw_content": "\nश्रीकृष्णाची आरती अवतार गोकुळीं हो\nअवतार गोकुळीं हो, जन तारावयासी \nलावण्यरूपडें हो, तेजःपुंजाळ राशी ॥\nउगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी \nउत्साह सुरवरां, महाथोर मानसीं ॥ १ ॥\nजय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता \nआरती ओंवाळीन, तुम्हां देवकीसुता ॥ ध्रु० ॥\nकौतुक पहावया, माव ब्रह्मयानें केली \nवत्सेंही चोरुनियां, सत्य लोकासी नेलीं ॥\nगोपाळ, गाई, वत्सें दोहीं ठायीं रक्षिलीं \nसुखाचा प्रेमसिंधू, अनाथांची माउली ॥ जय० ॥ २ ॥\nचारितां गोधलें हो, इंद्र कोपला भारी \nमेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारीं ॥\nरक्षिलें गोकुळ हो, नखीं धरिला गिरी \nनिर्भय लोकपाळ, अवतरले हरी ॥ जय० ॥ ३ ॥\nवसुदेव देवकीची, बंद फोडिली शाळ \nहोऊनियां विश्वजनिता, तयां पोटिंचा बाळ ॥\nदैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ \nराज्य दे उग्रसेना, केला मथुरापाळ ॥ जय० ॥ ४ ॥\nतारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळून \nपांडवां सहकारं अडलिया निर्वाणीं \nगुण मी काय वर्णूं, मति केवढी वानूं \nविनवितो दास तुका, ठाव मागे चरणीं ॥ जय ० ॥ ५ ॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nश्रीकृष्णाची आरती ओंवाळूं आरती\nश्रीकृष्णाची आरती आरती कुंजबिहारीकी\nश्रीकृष्णाची आरती श्यामलवर्णा षड्रिपुदमना\nश्रीरामचंद्राची आरती रत्नांचीं कुंडलें\nश्रीरामचंद्राची आरती अयोध्या पुरपट्टण\nदत्तात्रेयाची अवधूताची आरती जय देव अवधूता\nश्रीनृसिंहाची आरती कडकडिला स्तंभ\nश्रीरामचंद्राची आरती जय देव आत्मारामा\nश्रीरामचंद्राची आरती उत्कट साधुनि\nThis entry was posted in आरती संग्रह and tagged आरती, आरत्या, गोकुळ, श्रीकृष्ण on ऑगस्ट 10, 2012 by मराठीमाती.\n← श्रीकृष्णाची आरती श्यामलवर्णा षड्रिपुदमना संपत शनिवारची कहाणी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538848", "date_download": "2018-10-16T18:56:30Z", "digest": "sha1:V77XHULQ6ITWVCL56CDXRDQSZUSZJAD7", "length": 15345, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्या कणकवली शहर बंदची हाक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » उद्या कणकवली शहर बंदची हाक\nउद्या कणकवली शहर बंदची हाक\nकणकवली : पत्रकार परिषदेत बोलताना उदय वरवडेकर. सोबत कन्हैया पारकर, अनिल शेटय़े, विशाल कामत, शिशीर परुळेकर, विलास कोरगावकर, बंडू हर्णे, समीर नल��वडे, रामदास मांजरेकर आदी. पप्पू निमणकर\nमहामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची माहिती\nशासनाच्या निषेधासाठी मूक मोर्चाचेही आयोजन\nकणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणात बाधीत होत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना कमी मोबदला देऊन शासन व प्रशासनाने अन्याय केला आहे. प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या मालमत्ता व जमिनीचे मूल्यांकन कमी केल्याबाबत शासनाचे लक्ष वेधूनही मोबदला वाढीबाबत कोणताच निर्णय होत नाही. त्यामुळे या अन्यायाविरोधात 7 डिसेंबर रोजी कणकवली शहर बंद ठेवून शासन व प्रशासनाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांनी दिली. 7 रोजी येथील काशीविश्वेश्वर मंदिरकडून सकाळी 9 वाजता मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.\nकणकवली शहरातील प्रकल्पग्रस्त व व्यापारी संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत वरवडेकर बोलत होते. यावेळी कणकवली व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष विशाल कामत, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक बंडू हर्णे, समीर नलावडे, अनिल शेटय़े, शिशीर परुळेकर, रत्नाकर देसाई, विलास कोरगावकर, नितीन पटेल, रामदास मांजरेकर, संजय मालंडकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह महेश नार्वेकर, चंदू कांबळी आदी उपस्थित होते.\nवरवडेकर म्हणाले, कणकवली शहरातील व्यापारी संघटना, स्टॉल व्यावसायिक संघटना, नाभिक संघटना, सुवर्णकार संघटना, हॉटेल मालक संघटना, बेकरी मालक, रोटरी क्लब, रिक्षा चालक-मालक, मुस्लीम समाज संघटना, सिंधुदुर्ग जिल्हा फुटवेअर असोसिएशन शाखा कणकवली, ज्येष्ठ नागरिक संघटना, भाजी व्यावसायिक, विदेशी मद्य संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. राजकीय पक्षांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. सोमवारी रात्री काशीविश्वेश्वर मंदिरात बैठक घेऊन त्यानंतर एकमुखाने कणकवली बंदचा निर्णय घेतल्याचे वरवडेकर यांनी सांगितले.\nशासनाने महामार्ग चौपदरीकरणात बाधीत प्रकल्पग्रस्तांना नगण्य मूल्य देत प्रकल्पग्रस्तांना वाऱयावर सोडले. यात काही बाधितांची दखलही शासनाने घेतलेली नाही. तर भाडेकरूंबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. जे व्यावसायिक चौपदरीकरणात विस्थापित होत आहेत, त्यांचे या मोबदल्यात पुनर्वसन अशक्य आहे. या अन्यायाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. कणकवली काशीविश्वेश्���र मंदिरकडून बंद दिवशी सकाळी 9 वाजता काळ्य़ा फिती बांधून मूक मोर्चा पटकीदेवीकडून बाजारपेठ मार्गे पटवर्धन चौकातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे.\nशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही पद्धतीने हे आंदोलन छेडण्यात येत आहे. शासनाने शहरातील मालमत्ता व जमिनीच्या केलेल्या निवाडय़ाचा यावेळी निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास, आंदोलन तीव्र करण्याचा व पुढील सर्व परिणामाला शासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पग्रस्तांना हवा तेवढा मोबदला देण्याची भूमिका घेतलेली असताना महसूलमंत्री मात्र लवादाकडे अपील करा, अशा सूचना देतात. खालचे अधिकारी मोबदला वाढवून देण्यासाठी सकारात्मक नाहीत. लवादाकडून या पूर्वीच्या चर्चेत कोणतेच सामाधानकारक उत्तर मिळत नसल्याने आता आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे मोबदल्याबाबत समाधान होत नाही, तोपर्यंत कणकवलीत चौपदरीकरणाचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.\nमूल्यांकन प्रक्रिया चुकीची केल्याबाबत अधिकारी, मंत्र्यांना भेटल्यानंतर या प्रक्रियेत प्रशासनाने केवळ सोपस्कार पार पाडण्याचे काम केल्याचे दिसून येत आहे. थ्री डी नोटीस नंतर प्रकल्पग्रस्तांनी घेतलेल्या हरकतींबाबत अद्याप प्रांताधिकाऱयांनी सुनावणीच घेतली नाही, असा आरोप रत्नाकर देसाई यांनी केला. भाडेकरुंबाबत कायद्यात तरतुद असताना जिल्हाधिकारी याबाबत न्यायालयात जाण्याच्या सूचना देत आहेत, असे अनिल शेटय़े यांनी सांगितले. स्टॉलधारक व भाडेकरुंना तसेच अनेक गाळेधारकांना नोटीसच मिळाल्या नाहीत. त्यामुळे हा सारा सावळागोंधळ असल्याची टीका करण्यात आली.\nमूल्यांकन करताना बिल्डिंग, जमीन यांना बाजारभावानुसार दर मिळावा व व्यावसायिक नुकसानही मिळावे, स्टॉलधारकांसह ज्यांना नोटीसा मिळाल्या नाहीत, त्या सर्वांची दखल घेण्यात यावी, संपूर्ण शहरात बाधितांचे फेरमूल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. लवादाकडे मागणी करताना तुमचा लवादावर विश्वास आहे का असा सवाल केला असता, अधिकाऱयांनी मालमत्तांचे मूल्यांकन करताना ‘गुडविल’ पाहिले नाही, प्रशासकीय यंत्रणेने हेतूपूरस्सर हे सारे केले असून आंदोलनाशिवाय आता पर्याय नसल्याने ��णकवली बंदचा निर्णय घेण्यात आल्याचे वरवडेकर यांनी सांगितले.\nप्रांताधिकाऱयांकडे निवाडय़ाच्या प्रतीची मागणी केल्यानंतर 15/20 दिवसानंतर ही प्रत देण्यात येते. त्यामुळे लवादाकडे अपील करण्यासाठी वेळ होत आहे, असे शिशीर परुळेकर यांनी सांगितले. अन्याय करणाऱया या यंत्रणेचा निषेध करीत असल्याचे कन्हैया पारकर यांनी सांगितले.\nकणकवलीकरांची सहनशीलता पाहू नका\nमहामार्ग बाधितांना मोबदला देताना अधिकाऱयांनी निगेटिव्ह विचार केला आहे, असा आरोप नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला. अधिकाऱयांनी कणकवलीकरांची सहनशीलता पाहू नये, कणकवलीने आतापर्यंत अनेकजणांना ठणकावले आहे, असा इशारा हर्णे व प्रकल्पग्रस्तांनी यावेळी दिला.\nअनधिकृत बॅनरवर कणकवलीत कारवाई\nकवी श्रेयश शिंदे यांना कविवर्य यशवंत मनोहर काव्य पारितोषिक\nकर्लीत बिबटय़ाच्या हल्ल्यात पाडय़ाचा मृत्यू\nनॅशनल असो.ऑफ फिशरमेन सचिवपदी अरविंद मोंडकर\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/05/27/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-18/", "date_download": "2018-10-16T19:56:54Z", "digest": "sha1:U7HEHO3KYOLX5EQHL5BRLQNCP2ITORS3", "length": 75441, "nlines": 437, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 18) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nतिच्या बोलण्यावर सायलीकडून काहीच प्रत्य्युत्तर आलं नाही. ईशाने बघितलं, सायली अजून तशीच विचारमग्न ह��ती. आरशातून कुठेतरी रोखून बघत होती.\n“सायले” ईशाने तिला हलवलं…” काय झालं कुठे हरवलीयेस\n“ईशा मला ना सारखं असं वाटतंय की तिथे काहीतरी आहे….”सायली आरशातून समोरच्या भिंतीकडे बोट दाखवत होती…”कुणीतरी मला सांगत होतं तिथे जाऊन बघ, असं सारखं वाटतंय मला….पण नीट आठवत नाहीये….काल ती आली होती, ती सांगत होती का मला असं काय असेल तिथे\nसायलीने दाखवलेल्या दिशेने ईशाने मान वळवून बघितलं..\n————— भाग १७ पासून पुढे————\nरेस्टोरेंट मध्ये समोर सिद्धार्थ दिसल्यावर सायली आश्चर्यचकित होऊन ईशाकडे बघायला लागली.\n” तिने दबक्या आवाजात ईशाला विचारलं.\n“हो, आहे की नाही सरप्राईझ तुझ्यासाठी\nईशा पुढे जाणार तेवढ्यात सायलीने तिला दंडाला धरून मागे खेचलं.\n“ईशा, नसता आगावूपणा करायला कोणी सांगितला होता तुला काय काय सांगितलं आहेस तू त्याला काय काय सांगितलं आहेस तू त्याला अगं माझ्या ऑफिसमध्ये आहे तो. आणखी कुणाला त्याने सांगितलं असेल तर अगं माझ्या ऑफिसमध्ये आहे तो. आणखी कुणाला त्याने सांगितलं असेल तर\n“त्याने स्वतःहून मला सांगितलंय, त्याला सुजयचा संशय आलाय म्हणून. आणि म्हणून आपण भेटायला आलोय त्याला. त्याला काय माहिती आहे, त्याला का संशय आलाय ते त्याला विचारुया. जर आपल्याला वाटलं तरच आपल्याकडून सगळं कळेल त्याला. मी काहीही सांगितलेलं नाहीये. पण जर तो जे बोलेल त्यात तथ्य असेल, तर आपण त्याची मदत घेऊ शकतो ना…आता चल लवकर….तो बघतोय आपल्याचकडे…..”\nशक्य तितक्या दबक्या आवाजात सायलीशी बोलून ईशा सिद्धार्थ बसला होता त्या टेबलपाशी आली. ईशाने सिद्धार्थला भेटायला बोलावलंय, हे सायलीला तितकंसं पटलेलं नव्हतं. काहीही झालं, तरी तिचं लग्न, सुजय ह्या सगळ्या तिच्या आयुष्यातल्या पर्सनल गोष्टी होत्या. त्याबद्दल असं सगळ्यांसमोर बोलणं तिला ठीक वाटत नव्हतं.\nसाखरपुडा झाल्या झाल्या आपण हे असं आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल संशय आल्याचं आपल्या ऑफिसमधल्या कलीगला सांगणार. काय विचार करेल सिद्धार्थ आपल्याबद्दल त्याला असं वाटेल ना की मला माणसांची पारख नाहीये. सायली तिथेच उभी राहून विचार करत होती, तेवढ्यात ईशाने तिला हाक मारली. तिला नाईलाजाने जावं लागलं.\n“गुड मॉर्निंग सायली…” सिद्धार्थ.\nसायली ईशाच्या बाजूला जाऊन बसली.\n“आपण सगळ्यात आधी काहीतरी खायला मागवूया का लवकर निघायच्या नादात मी ना नीट न��श्ता नाही केला. आता भूक लागली आहे…सो आधी काहीतरी खाऊ आणि मग चहा …चालेल लवकर निघायच्या नादात मी ना नीट नाश्ता नाही केला. आता भूक लागली आहे…सो आधी काहीतरी खाऊ आणि मग चहा …चालेल\n“ओके. सायली काय घेणार तू \n“मला काहीच नकोय. आणि आपण प्लीज लवकर निघूया इथून. ऑफिसमध्ये फार उशिरा नाही जाता येणार मला…”\nसायली अजूनही थोडी रागावलेलीच होती.\n“ओके, ओके…नो प्रॉब्लेम…बरोबर आहे. ऑफिसला उगीच खूप उशीर होईल. तीन कॉफी मागवतो. चालेल\nसायली काहीच बोलली नाही. ईशाने होकारार्थी मान हलवली. दोन मिनिटं सगळेच शांत होते. कुठून सुरुवात करायची हे ईशा आणि सिद्धार्थ दोघांनाही कळत नव्हतं. सायली रागावल्यासारखी वाटत होती त्यामुळे विषय सुरु करणं सिद्धार्थसाठी कठीण होऊन बसलं होतं.\n“इथे आपण असे गप्प बसायला आलोयत का ” सायलीनेच सुरुवात केली शेवटी.\n“तू रागावलीयेस ना….चिल यार सायली, सिद्धार्थला भेटायला जायचंय तुला मुद्दाम आधी नाही सांगितलं मी, म्हटलं तुला जर सरप्राईझ देऊ. एवढी काय रागावते आहेस..” ईशा\n“नाही ईशा. तिला ऑकवर्ड वाटणं अगदी स्वाभाविक आहे. तिचं लग्न ठरलंय सुजयशी. आणि त्याच्याबद्दल असं माझ्यासमोर बोलणं तिला ठीक वाटत नसेल. ट्रस्ट मी सायली, मी सुद्धा असाच विचार करून इतके दिवस तुझ्याशी ह्या विषयावर बोलणं टाळत होतं. तुमचं लग्न ठरलंय आणि मी डायरेक्टली येउन असं काहीतरी तुला सांगेन तर तू माझ्याबद्दल काय विचार करशील असाच विचार करून मी गप्प होतो. पण काल ईशा त्याच्यावर वॉच ठेवून होती…ते बघितलं…आणि ..”\n“एक मिनिट. तुम्ही दोघे कुठे भेटलात, ते आधी सांगा. आणि ईशा मला काहीच का नाही सांगितलं तू\nसायलीचा राग हळूहळू निवळत होता. अर्थात त्याचं कारण वेगळं होतं. ईशालाही जे कळलं नव्हतं ते तिच्या नाराजीचं कारण सिद्धार्थला कुणीही न सांगताच बरोबर कळलं होतं. त्याच्या दोन वाक्यांमध्येच सायलीला खात्री पटली की तिचं असं ह्या कारणासाठी भेटायला येणं सिद्धार्थला खटकलं नव्हतं. तो तिच्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेणार नव्हता. तो खूप सहजपणे त्याबद्दल बोलत होता. ह्या विषयावर ईशाशिवाय आणखी कुणाशी बोलण्याची तिची मानसिक तयारी हळूहळू होत होती.\nईशाने तिला सगळं सांगितलं. काल सकाळी ती आणि सिद्धार्थ त्यांच्या ऑफिसमध्ये कसे भेटले, तिथपासून ते सिद्धार्थने त्याला सुजयचा संशय आल्याचं सांगितलं ते सगळंच.\n“��हाणे, काल तुमच्यात बोलणं झालं आणि मला नाही सांगितलंस तू\n“अगं बाई आपण वेगळ्या मोहिमेवर होतो काल, कामवाली बाई, आजी….आठवतंय ना त्यात राहून गेलं…आता आपण भांडत बसायचंय का त्यात राहून गेलं…आता आपण भांडत बसायचंय का की ज्यासाठी सिद्धार्थला भेटायला आलो ते काम करुया की ज्यासाठी सिद्धार्थला भेटायला आलो ते काम करुया\n“हो, हो….कळलं. सिद्धार्थ, तू सांग. तुला काही कळलंय का सुजयबद्दल\n“कळलंय असं नाही. पण मला एकूणच खूप संशय आला त्याच्यावर, जेव्हा मी त्याला तुमच्या साखरपुड्यात बघितलं. तो फोनवर कुणाशीतरी बोलताना त्याचं बोलणं अर्धवट ऐकलं. त्याचा तो जो मित्र आला होता, त्याच्याशी पण जरा विचित्र वागत होता तो. त्याचा जवळचा मित्र असल्यासारखा तो बिलकुल वाटत नव्हता. मी नंतर नीट आठवून सांगतो तुम्हाला, मी काय काय ऐकलं ते….. ते सगळं बघून मला संशय आला त्याचा.” सिद्धार्थ\n“हो बरोबर आहे….त्याचा मित्र खूप असा बावचळून गेल्यासारखा वागत होता…काय नाव होतं गं त्याचं सायले\n“नाव….” सायली विचारात पडली होती.\n“तुझ्या एवढं लक्षात राहिलं त्याचं नाव\nपुढची पंधरा मिनिट्स सिद्धार्थ त्यांना सगळं समजावून सांगत होता. त्याने कौस्तुभ बॅंगलोर ला जाईपर्यंत कसं त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला ते सगळं सांगितलं.\n“आता त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं पण\n“तेच कळत नाहीये. कुठूनतरी त्याचा नंबर मिळवायला हवा. किंवा पत्ता तरी…” सिद्धार्थ\n“पण त्याच्या तिथल्या ऑफिसला फोन करून बघितलं तर\n“मी केला होता काल दुपारी. पण त्यांनी सांगितलं की तो दहा दिवसांनी जॉईन होणार आहे. म्हणजे कदाचित तो मुंबईतच असेल अजूनतरी.” सिद्धार्थ\n“किंवा कदाचित तिथे गेलाही असेल किंवा जाईल लवकरच. आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं.” सायली\n“तुला काही सांगितलं होतं का त्याच्याबद्दल सुजयने\n“साखरपुड्याच्या दिवशी सुजयने त्याची ओळख करून दिली, तेव्हा तो म्हणाला होता की तो गिरगावात राहतो. पण आणखी काहीच माहिती नाही.” सायली\n“सायली, तू सुजयकडून नंबर मिळवू शकतेस का त्याचा मित्र आहे म्हणतो ना तो, मग त्याच्याकडे असेलच ना.. त्याचा मित्र आहे म्हणतो ना तो, मग त्याच्याकडे असेलच ना..\n“अरे पण असं डायरेक्ट कसं विचारणार ती त्याला संशय आला तर त्याला संशय आला तर\n“डायरेक्ट नाहीच. कुठल्यातरी कामाकरता हवाय असं सांगायचं….कुठलं काम ते मात्र खूप विचार करून ठरवायला हवं. ” सिद्धार्थ\n“पण त्याला जर थोडा जरी संशय आला, तर …..”\n“आपल्याला कौस्तुभचा नंबर मिळाला तर असा विचार कर सायली….” तिला मधेच तोडत सिद्धार्थ म्हणाला. ” ऑफिसमध्ये डेडलाईन जवळ आली आणि आम्ही डोक्याला हात लावून बसलो की तूच म्हणतेस ना डेडलाईनच्या आधी आपण हे कम्प्लीट केलं तर नंतर बॉस कडून जे अप्रिसीएशन मिळेल, त्याचा विचार करा आणि कामाला लागा. आता मी सांगतो तुला असं….त्याला संशय येणार नाही ह्याचा पूर्ण प्रयत्न करू आपण. कौस्तुभचा नंबर त्याच्याकडून मिळाला तर कौस्तुभकडून त्याच्याबद्दल काय, काय माहिती मिळू शकेल ह्याचा विचार कर.….”\n“ओके. डन. पण आधी नीट काहीतरी ठरवायचं. थोडा वेळ लागला तरी चालेल. नीट प्लॅन करून सगळं करायचं…एक मिनिट…”\nसायलीच्या डोक्यात तेवढ्यात एक नवीन कल्पना चमकून गेली. एक क्षणभरच तिने विचार केला,\n“अरे एवढा सोपा मार्ग आधी का नाही सुचला… आपल्याला माहित आहे की तो गिरगावात राहतो. आपण तिथल्या पोस्ट–ऑफिसमध्ये जाऊया ना, आपल्याला तिथे त्याचा पत्ता कळेल….सुजयला डायरेक्ट विचारायला नको…” सायली\nईशा आणि सिद्धार्थला ते अर्थातच पटलं.\n“वा सायले, माझी बहिण शोभतेस तू…कधी जाऊया पोस्ट–ऑफिसमध्ये\n“खरंच सायली, इतकी साधी गोष्ट मला कशी नाही सुचली बरं झालं पण हा मार्ग सापडला ते. सध्या तरी सुजयशी डायरेक्ट बोलायला नको. ……पण तिथे जायचं माझ्यावर सोडा. मी उद्याच जाईन…”सिद्धार्थ.\nमध्ये काही वेळ शांततेतच गेला. सायली तिच्या मोबाईलवर तिचे फेसबुक अपडेट्स चेक करत होती. ईशा तिच्याच विचारात होती. खाली मान घालून कॉफीचे दोन घोट घेऊन तिने मान उचलून वर बघितलं, तेव्हा सिद्धार्थ कॉफी घेता घेता सायलीकडे बघत होता. ईशा त्याच्याकडे बघत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तो ओशाळला. तिच्याकडे बघून तो कसनुसं हसला. आता पुढे काय बोलावं त्याला सुचेना.\n“आता पुढे काय करायचं\nसायलीने मोबाईलमधून डोकं उचलून वर काढलं.\n“आत्ता ठरवलं तेच. सिद्धार्थला त्याचा पत्ता मिळाला की मग ठरवू.”\n“पण सायली” घसा खाकरत सिद्धार्थ म्हणाला, “एक गोष्ट मला कळली तर बरं होईल. तू आणि ईशा, म्हणजे तुम्हाला सुजयवर संशय का आहे म्हणजे ह्या कौस्तुभ प्रकरणामुळेच तुम्हाला त्याच्यावर संशय आलाय की आणखी काही आहे म्हणजे ह्या कौस्तुभ प्रकरणामुळेच तुम्हाला त्याच्यावर संशय आलाय की आ���खी काही आहे\n“बरीच मोठी गोष्ट आहे….मी…”\nसायलीने बोलायला सुरुवात केली तशी ईशाने पर्समधून आणलेली सायलीची डायरी बाहेर काढून सिद्धार्थच्या हातात दिली.\n“हे सगळं सांगत बसलं तर खूप वेळ जाईल. सायलीने ह्या डायरीत आम्हाला त्याच्याबद्दल काय,काय खटकलं ते सगळं लिहून ठेवलंय. आम्हाला काय काय कळलंय ते सुद्धा आहे त्यात.”\n” सायली ओरडलीच. “तू मला न विचारता ही डायरी आणलीस इकडे\n“चिल सायले. अगं तू सगळंच इतकं मुद्देशीर लिहून ठेवलं आहेस, की सिद्धार्थला कळायला पण सोपं जाईल आणि आपल्याला आठवून आठवून सगळं सांगायला नको.” ईशा\n“सायली, तुझं काही पर्सनल असं लिहिलं असशील आणि मी वाचायला नको असेल तर राहूदेत. मी नाही वाचत. पण तुम्ही जमेल तसं सगळं सांगण्याचा प्रयत्न करा.” सिद्धार्थ\n“नाही सिद्धार्थ. ठीक आहे. ईशा म्हणते ते बरोबर आहे.” सायलीने डायरी पुढे सरकवली. “आत्ता लगेच वाच तू..”\nसिद्धार्थला दहा मिनिटं लागली सगळं नीट वाचायला.\n“बापरे, सायली, तुम्ही दोघींनी बराच अभ्यास केलाय ह्या विषयाचा. हे फेसबुक वरून जे शोधून काढलंय, ते तर खरंच कौतुक करण्यासारखं आहे. पण हे ‘ते‘ स्वप्न पडलं, ‘ती‘ आली, म्हणजे काय कशाबद्दल लिहिलंय हे सगळं कशाबद्दल लिहिलंय हे सगळं आणि ते मोलकरणीचं पुढे काय झालं आणि ते मोलकरणीचं पुढे काय झालंआय मीन, काही अजून झालं का त्याचं पुढेआय मीन, काही अजून झालं का त्याचं पुढे आणि हा आशय कोण आणि हा आशय कोण म्हणजे आणखी कुणाला माहित आहे का ह्याबद्दल म्हणजे आणखी कुणाला माहित आहे का ह्याबद्दल\n‘ती‘ चा उल्लेख येताच सायली आणि ईशा जरा अस्वस्थच झाल्या. डायरी त्याला वाचायला देताना ‘ती‘बद्दलही त्याला कळणार, हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं.\nसायलीने त्याला कालच्या दिवसातलं सगळं सांगितलं. ती आणि ईशा कसं सगळं ठरवून, त्यांची ओळख लपवून सुजयच्या बिल्डींगमध्ये गेल्या, त्या बाजूच्या आजी, त्यांच्याकडून कळलेलं सुजयचे आई-वडील यु.एस ला असल्याचं सत्य….सगळंच.\nसगळं नीट सांगताना सायलीने मुद्दामच ‘ती‘बद्दल काहीच उल्लेख केला नाही. हा विषय असा होता, की स्वतःला अनुभव आल्याशिवाय कुणीही त्यावर विश्वासच ठेवला नसता. आणि तसंही सिद्धार्थला आत्ता त्याबद्दल कळून तसा काही उपयोग होणार नव्हता.\n“तुम्ही दोघी खरंच ग्रेट आहात. त्याचे खरे आई–वडील यु.एसला आहेत तर मग तो तसं सांगत का नाहीये खोटं का बोलतोय एक मिनिट, म्हणजे साखरपुड्यात होते ते त्याचे खरे आई–वडील नव्हते\nसिद्धार्थला एकावर एक धक्के बसत होते.\n“ते त्याचे आई–वडील नव्हते. आम्ही त्यांच्या शेजारच्या आजींना भेटून खात्री करून घेतली आहे. आणि तो खोटं का बोलतोय हेच तर शोधून काढायचंय आपल्याला…..” ईशा\n“हम्म….बरं आणि हे डायरीमध्ये लिहिलयस ती ‘ती‘ कोण आहे\nईशा आणि सायलीने एकमेकींकडे बघितलं.\n“ते एवढं महत्वाचं नाहीये…आम्हाला ….”\nईशा उत्तर द्यायचं टाळत होती पण पुढे काय बोलायचं ते तिला सुचेना. तिने प्रश्नार्थक नजरेने सायलीकडे बघितलं.\n“तुला वाटेल आम्ही काहीतरी लपवा–छपवी करतोय किंवा आम्हाला सांगायचं नाहीये. पण तसं नाहीये.” सायली\nसिद्धार्थचा गैरसमज होण्यापेक्षा त्याला सगळं सांगणं योग्य ठरलं असतं.\n“मला सांग, ऑकल्ट (occult) सायन्स किंवा पॅरानॉर्मल स्टडीज बद्दल तुझं काय मत आहे\n“वेल, ज्या गोष्टींचा अनुभव आपल्याला नाही, त्याबद्दल आपण काय सांगणार पण त्याचा काय संबंध आहे इथे पण त्याचा काय संबंध आहे इथे\n“हे बघ, खरं तर आत्ता हे तुला सांगायला हवंय की नाही माहित नाही. म्हणजे तुला सांगायचंच नाहीये असं नाही. पण आम्ही जे सांगू त्याच्यावर तुझा विश्वास बसणार नाही. म्हणून आत्ता आपण जे बोललोय तेवढ्यापर्यंतच थांबूया आज. आधी आज आपण बोललोय तो शोध घेऊया. बघू काय कळतं आपल्याला ते.” सायली\n“आणि ते जे मला सांगायचं टाळतेयस, त्याच्याशिवाय हा शोध पूर्ण होणारच नसेल तर मला माहित असायला नको का मला माहित असायला नको का\nईशा आणि सायली काहीच बोलल्या नाहीत. सिद्धार्थला हे सगळं एक्स्प्लेन करणं खूप कठीण होतं.\n“ओके…मी सांगण्याचा प्रयत्न करते तुला.” सायली\nसायलीने सगळ्यात आधी तिला पडलेल्या त्या विचित्र स्वप्नाबद्दल सांगितलं. त्यानंतर रात्री आपोआप उघडलेली खिडकी. सिद्धार्थ खूप कुतूहलाने ते सगळं ऐकत होता. ते पाहून सायलीला विश्वास वाटत होता की हे सगळंच तो नीट समजून घेऊ शकेल. त्यानंतर सायलीने साखरपुड्याच्या दोन दिवस आधी, ज्या दिवशी ती अचानक सुजयच्या घरी गेली होती, त्या दिवसाबद्दल सांगायला सुरुवात केली. रात्री मेहंदीचा कार्यक्रम चालू होता आणि अचानक लाईट्स गेले आणि सायली ईशाला नेण्यासाठी आत आली. इथून पुढचं सगळं वर्णन ऐकताना मात्र सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. ‘ती‘ जी कुणी होती ती खिडकीतून बाहेर गेली असाव��, ह्या सायलीच्या वाक्यावर मात्र सिद्धार्थला अगदी हसू आवरेना. तो मोठ–मोठ्याने हसायला लागला. इतका, की हसून हसून त्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.\nसायली आणि ईशा शांतपणे त्याच्याकडे बघत राहिल्या. त्याची रिएक्शन त्यांनी अपेक्षा केली होती तशीच होती. हे कुणालाही खरं वाटणं कठीणच होतं. सायली मात्र थोडी दुखावल्यासारखी झाली होती. सिद्धार्थचं सुरुवातीपासूनचं समजूतदार वागणं बघून तिला उगीचच असं वाटलं होतं, की हे सगळं सुद्धा त्याला नीट कळू शकेल. पण असं झालं नव्हतं. तिच्या बोलण्यावर तो हसला होता आणि तिला ते खूपच लागलं होतं.\n“कम ऑन सायली, तू जे काही सांगतेयस, ते एखाद्या हॉरर फिल्मची स्टोरी वाटू शकते. तू स्वतः कनव्हीन्स्ड आहेस ह्या सगळ्याबद्दल आय मीन, आय जस्ट डोन्ट अँडरस्टंड. तुझ्यासारखी मुलगी हे सगळं बोलतेय आय मीन, आय जस्ट डोन्ट अँडरस्टंड. तुझ्यासारखी मुलगी हे सगळं बोलतेय\n“मी सांगत होते तुला आधीच, तुझा नाही विश्वास बसणार. तू म्हणालास म्हणून मी सांगतेय सगळं. आणि माझ्यासारखी मुलगी हे सगळं बोलतेय, ह्याचा अर्थ ह्यात थोडं तरी तथ्य असू शकेल, असा विचार नाही करावासा वाटला तुला तू हे सगळं ऐकतोयस माझ्याकडून. पण मी आणि ईशाने हे प्रत्यक्ष अनुभवलंय. स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि असं म्हणतात ना, की आयुष्यात कधीतरी असा क्षण येतोच ज्यावेळी एखाद्या गोष्टीबद्दल आपली आधीची सगळी मतं, सगळे पूर्वग्रह दूर होतात, किंवा निदान त्या गोष्टीबद्दल नव्याने काही मतं बनवायला आपण तयार होतो. हे मी सगळं बोलतेय कारण माझ्या आयुष्यात असा क्षण ‘ती‘ घेऊन आली आहे. तिच्यामुळे बरेच प्रश्न पडलेत मला. तिच्यामुळे ‘जे दिसतं, फक्त तेवढंच असतं‘ असा माझा विश्वास डळमळीत झालाय. आपल्याला डोळ्यांना जे दिसतं, त्या पलीकडे काहीतरी आणखी मोठं असू शकतं, ह्याबद्दल मी हळूहळू ठाम होतेय. आणि मी हे जे सगळं बोलतेय, त्यावरून मी किती सिरीयसली बोलतेय हे तुला कळलं असेल. मी इतकी सिरियस आहे ह्याबाबतीत कारण ऑल धिस इज हॅपनिंग इन माय लाईफ. ऑल धिस इज इन सम ऑर द अदर वे रिलेटेड टू द मॅन आय एम गोइंग टू मॅरी इन अ फ्यु डेज. मी इतकी सिरियस आहे ह्याबाबतीत कारण माझं लग्न मोडलं तर माझे आई–बाबाही कदाचित मोडून पडतील. तरीही मला ह्या सगळ्याचा शोध घ्यायचाय. “\nसायली इतकी संतापाने आणि तावातावाने बोलत होती की ईशा आणि सिद्धार्थ तिच्याकडे नुसतेच बघत बसले होते. तिच्याशी काही बोलण्याची सिद्धार्थची हिम्मतच होत नव्हती. सायलीच्या डोळ्यातून येणारं पाणी ईशाला दिसलं आणि मग मात्र तिला राहवेना. तिने सायलीच्या खांद्यावर हात ठेवला.\nती सिद्धार्थकडे नजर रोखून बघत होती.\n“ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहित होतं. त्यावर तू दहा प्रश्न विचारले असतेस तरीही माझं काही म्हणणं नव्हतं. पण तुला माझ्या बोलण्यावर इतकं हसू आलं, तुला त्याच्यात इतकं हास्यास्पद वाटलं, हे बघून मी खूप हर्ट झालेय. हे जे सगळं घडतंय ना माझ्या आयुष्यात, ह्या सगळ्याबद्दल कुणाला तरी इतकं हसू येत असेल, तर त्यातला सिरियसनेस त्याला कळत नाहीये असा त्याचा अर्थ होतो. जमत असेल तर माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ. माझ्यावर आत्ता किती मेंटल प्रेशर आहे तुला अंदाज नसेल कदाचित. ह्या सगळ्याच्या बाबतीत गम्मत करण्याच्या किंवा इतरांना ती गम्मत वाटत असेल तर ते समजून घेण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. तू एवढा कन्सर्न दाखवून कौस्तुभबद्दल आम्हाला सगळं सांगितलंस, त्याबद्दल थॅंक्स. पण आता ह्या वाटेवर तुझी साथ नाही मिळाली तरी मला चालेल. मी आणि माझी बहिण समर्थ आहोत हा शोध घ्यायला…..चल ईशा निघूया आपण…..”\nसायली आणि ईशाला बाहेर जाताना बघून सिद्धार्थ तसाच हताशपणे बसून राहिला…..\nसंध्याकाळी सायली घरी आली ती खूपच दमलेली, थकलेली वाटत होती. अनिकेत मित्राकडे गेला होता. ईशा एकटीच घरी होती. चहा घेतानाही दोघी गप्पच होत्या. सकाळच्या प्रसंगावरून सायली अजून अपसेट असेल का ह्याचा ईशाला अंदाज येत नव्हता. पण सध्या दोघींकडेही बोलण्यासाठी काही वेगळा विषय असणं शक्यच नव्हतं. आई–बाबा मी आज्जीला घेऊन उद्या कदाचित परतही आले असते. त्यानंतर सायलीकडून लग्नाचा निर्णय कळल्यावर घरी लगबगच सुरु होणार होती. वेळ फार कमी होता आणि आणि अजून काही माहिती मिळवायची बाकी होती. खरं तर सुजयबद्दल अजून किती कळायचं राहिलंय ह्याचा त्यांना अंदाजच येत नव्हता.\n“सायली, कसा गेला तुझा दिवस\n“ठीक गेला. काम सगळं नेहेमीचंच असल्यामुळे डोकं दुसरीकडे असलं तरी काम एका बाजूला होत राहतं…तू काय केलंस दिवसभर अनिकेत तर त्याच्या कुठल्या सबमिशनच्या मागे आहे आता …तू काय केलंस एकटीने अनिकेत तर त्याच्या कुठल्या सबमिशनच्या मागे आहे आता …तू काय केलंस एकटीने \n” आपल्याला काम कमी आहे का स��यली मी बराच वेळ त्या कौस्तुभबद्दल काही आणखी कळतंय का ते इंटरनेट वर बघत होते. पण काहीच नाही मिळालं यार. फेसबुकवर तर त्या नावाची बरीच लोकं आहेत. किती वेळ घालवणार त्यात मी बराच वेळ त्या कौस्तुभबद्दल काही आणखी कळतंय का ते इंटरनेट वर बघत होते. पण काहीच नाही मिळालं यार. फेसबुकवर तर त्या नावाची बरीच लोकं आहेत. किती वेळ घालवणार त्यात आणि असं इंटरनेटवरून त्याच्याशी कम्युनिकेट करणं रीस्कीच आहे तसं. ..नंतर मी तुझी डायरी घेऊन बसले होते. सगळं परत वाचून बघितलं त्यातलं. काल आपल्याला जे कळलं, ते ‘माही ‘ वगैरे ते लिहून ठेवलं त्यात…तो दुसरा शब्द ‘क ट न ई‘, त्याचा काही अर्थ लागतोय का ते बघत होते. खूप विचार केला त्यावर पण काहीच नाही कळलं. पुढे आता काय करता येईल त्याचा विचार करत होते…तेवढ्यात तू आलीस….” ईशा\n“हम्म…पुढे काय करायचं ते ठरवायला हवंच…बघू जरा ती डायरी….” सायली\nवाचता–वाचता अठराव्या पॉइण्ट पाशी सायली थांबली.\n“ईशा, हे बघ. हा पॉइण्ट. अठरावा.”\n१८. नागपूरला राहणारे त्याच्या मावशीचे मिस्टर आज इथे भाजी घेताना भांडताना दिसले. ते नक्की मुंबईत कधी आले, ह्याबद्दल सुजयने दिलेली खोटी माहिती.\n“मला वाटतं ईशा, आपण ह्या दिशेने शोध घेऊया आता….” सायली\n“पण करायचं काय नक्की\n“ते सुजयच्या मावशीचे मिस्टर, त्यांच्याबद्दल सगळी माहिती काढूया. कशी ते ठरवायला हवंच. पण ईशी आपण त्या भाजीवाल्यांना जाऊन भेटू शकतो, ते अजूनही तिथे भाजी घ्यायला येत असतील तर कदाचित काहीतरी माहिती मिळू शकते आपल्याला. ..” सायली\n“चालेल, उद्याच जाऊ….सकाळीच…आणि मग तू ऑफिसला जा…” ईशा\n“मी रजाच घेतली आहे ईशा….लग्नासाठी……” सायली\n“अगं बाई, लग्न करणार नाहीये मी…पण त्या नावाखाली रजा तर घेऊ शकते ना….आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि रजा आहेत तेवढ्या माझ्या…” सायली\nईशाला मधेच तोडून सायली म्हणाली,\n“मला माहित आहे तू काय म्हणणार आहेस ते….मी पंधरा दिवसात लग्न करणार असं काही ऑफिसमध्ये सांगितलं नाहीये. मी सांगितलंय की सुजयचं यु.एस ला जायचं ठरतंय आणि त्याच्याबरोबर वेळ स्पेंड करायला मिळावा म्हणून मी रजा घेतली आहे….बरं चल आता …मी जरा फ्रेश होते…मग बोलू..”\nसायली उठून आत जायला निघाली तशी ईशा म्हणाली,\n“आणखी एक विचारू का सायले सिद्धार्थशी काही बोलणं झालं का दिवसभरात सिद्धार्थशी काही बोलणं झालं का दिवसभरात\n“हो झालं ना, ���ण कामाबद्दलच. आणि तसंही त्याला दुपारी हेड ऑफिसला जावं लागलं काही कामासाठी. ” सायली\n“तुला अजून राग आलाय का त्याचा सायली त्याची मदत होऊ शकते आपल्याला…आणि आय एम शुअर, तो सुद्धा ह्या बाबतीत आपल्या एवढाच सिरियस आहे….” ईशा\n“तो ज्याप्रकारे हसला त्यावरून तसं वाटलं नाही मला….आणि ईशा, जर त्याला हे ‘ती‘ प्रकरण इतकं हास्यास्पद वाटत असेल, तर तो कसा काय ह्या सगळ्यावर विश्वास ठेवणार आणि आपल्याला मदत करणार\n“ते मला आत्ता माहित नाही…मला पण त्याचा राग आला होता तो हसला तेव्हा, पण त्याच्या बाजूने विचार केला तर साहजिक आहे ते….”ईशा\n“तुम्ही सांगताय त्यावर माझा विश्वास बसत नाही, असं तो म्हणाला असता तर मी नक्कीच समजू शकले असते. पण त्याच्या हसण्याचं कारण मी समजून घेऊ शकत नाही ईशी…एनीवे, मला बोलायचं नाहीये आत्ता ह्या विषयावर”\nसायली आत निघून गेली.\nरात्रीचे अडीज वाजले असतील. ईशाला जाग आली. खोलीत अंधारच होता. सायली तिच्या बाजूला नव्हती. समोर कॉम्प्युटर टेबलच्या खुर्चीवर बसली होती. अशी अंधारात बसून काय करत होती ती\nईशा धडपडत उठून बसली. तिने जाऊन लाईट्स लावले.\n“काय करतेयस तू अशी अंधारात बसून मला किती भीती वाटली माहितीये सायले मला किती भीती वाटली माहितीये सायले\n अर्थात मला तसंच वाटणार ना, सध्या हेच सगळं घडतंय आजूबाजूला….”\nसायली नॉर्मल आहे हे बघून ईशाच्या जीवात जीव आला होता.\n“अगं पण काय करतेयस तू अशी अंधारात बसून\n“विचार करतेय गं. आठवण्याचा प्रयत्न करतेय. सकाळी मी तुला म्हणत होते ते डोक्यातून जात नाहीये. सारखं असं वाटतंय की तिथे काहीतरी आहे. कुणीतरी मला सांगितलं होतं, तिथे जाऊन बघ, असं काहीतरी…झोपले तरी डोक्यात हेच सगळे विचार…म्हणून इथे येउन बसले. यु नो ईशी, अंधारात असं बसल्यावर इतकं शांत वाटतं ना, डोक्यातले सगळे विचार पुसट होतात आणि आपल्याला हव्या त्या गोष्टीवर फोकस करता येतं…”सायली\n“ते सगळं ठीक आहे. पण तू सकाळी हेच म्हणत होतीस आणि आपण तिकडे जाऊन बघितलं ना…काही नाहीये तिकडे सायली. ती भिंत, तिथे कपाट आणि मागे व्हरांडा. व्हरांड्याचं दार उघडायचं तर कपाट सरकवावं लागेल आधी.आणि ते आपल्याला ….:\nईशा बोलत असतानाच सायली उठून समोरच्या दिशेने चालायला लागली. जणू काही तिला ईशाच्या आवाजाऐवजी दुसराच कसला आवाज ऐकू येत होता. तिला काहीतरी सांगत होता. कुणाचा आवाज होता तो की तिच्याच मनातून आलेला आवाज होता…..\nसायली कपाटासमोर जाऊन उभी राहिली. ईशा धावत तिच्यापाशी गेली.\n“काय बघतेयस इथे सायली\nएक मिनिटभर सायली तशीच शांतपणे समोर बघत उभी राहिली. ईशा तिला हाक मारत होती पण तिला ते ऐकूच जात नसावं. ईशाने तिच्याकडे बघितलं. ती भानावर आहे की नाही, हे तिला कळत नव्हतं. सायलीच्या चेहऱ्यावर जे भाव दिसत होते, ते नक्की कसले होते तिला आत्ता ती जिथे आहे, त्या जागेची, वेळेची, बाजूला उभ्या असलेल्या ईशाच्या अस्तित्वाची जाणीव तरी होती का\nआत्तापर्यंत दोन-तीन वेळा ईशाला असा अनुभव आला होता, तरीही सायलीच्या चेहऱ्यावरचे ते भाव बघून ईशाच्या मनात भीतीची एक शिरशिरी उठली. पुढे काय दिसणार आहे, काय होणार आहे, काहीच अंदाज येत नव्हता. सायली अशी पुतळ्यासारखी का उभी आहे आपल्या हाका तिला ऐकू जातायत का आपल्या हाका तिला ऐकू जातायत का काय चाललंय तिच्या मनात काय चाललंय तिच्या मनात आत्ता सायली जशी दिसतेय, ती खरंच सायलीच आहे, की आणखी कुणी\nखिडकीवर जोरात थडथड असा आवाज झाला आणि ईशा जोरातच दचकली. इतकी, की ती घाबरून थोडीशी किंचाळलीच. तिच्या किंचाळण्याचाही सायलीवर काहीच परिणाम झाला नव्हता. ईशाने घाबरत घाबरतच मागे वळून बघितलं. खिडकी बंद होती, मग एवढा जोरात आवाज कसला झाला होता\nमागे वळून बघतानाच ईशाला तिच्या बाजूला कुणीतरी उभं असल्याचा भास झाला. तिने पुन्हा मान वळवून बघितलं. कुणीच नव्हतं. तेवढ्यात डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिला समोरची, आत्ता सायली बसली होती ती खुर्ची पुढे सरकल्याचा भास झाला. तिच्या हृदयाचे ठोके जलद पडायला लागले. नीट पाहिलं तर खुर्ची जागेवर तशीच होती. खोलीत तिच्या आणि सायलीशिवाय कुणीतरी आणखी होतं, नक्कीच. ते अस्तित्व जाणवत होतं. खुर्चीकडे बघत असताना ईशाला तिच्या मागे काहीतरी हालचाल जाणवली. काहीतरी, कुणीतरी एका झटक्यात पळत एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेल्यासारखं वाटलं. श्वास रोखून ती पुन्हा वळली. तिच्या मागे, त्या कोपऱ्यात काहीच नव्हतं. त्याच वेळी सायलीच्या चेहऱ्यावर मात्र मंद हसू फुटलं होतं.\nखिडकीवर पुन्हा तसाच, खरं तर त्याहूनही जोरात काहीतरी आदळल्यासारखा आवाज आला आणि ईशा पुन्हा दचकली. पण सायली ….\nतेवढ्यात सायली पुढे सरकली आणि तिने कपाटाचं दार उघडलं आणि त्यातून सगळं बाहेर काढायला सुरुवात केली.\n“हे काय करतेयस तू\nसायलीकडू��� काहीच प्रत्युत्तर नव्हतं..\nकपाटातली एक–एक वस्तू बाहेर येत होती. कपड्यांच्या ढिगावर त्या दिवशी पलंगाखाली सापडलेली ती वस्तू येउन पडली आणि सायलीचे हात थांबले. त्या वस्तूकडे ती एकटक बघत राहिली. ईशाला तिला नक्की काय होतंय, काय करायचंय काहीच कळत नव्हतं.\n“ईशा, हे बघ. हेच शोधत होते मी बहुतेक.”\nइतक्या वेळानंतर सायलीचा आवाज ऐकून ईशाला बरं वाटलं. आता ती अचानक नेहेमीसारखी बोलायला लागली. एवढा वेळ मी हिला हाक मारत होते, हे हिला आठवतही नाहीये, ईशाच्या मनात येऊन गेलं.\nखोलीतलं वातावरणही अचानक पूर्वीसारखं झाल्यासारखं वाटत होतं. इतकं, की गेला काही वेळ आपण जो विचित्र भास-आभासांचा खेळ अनुभवला, ते सगळं नक्की झालं होतं की आपल्याला काही स्वप्न पडलं होतं, अशी ईशाला शंका यायला लागली.\n हे बघ, आपण जे शोधत होतो ते मिळालंय….” सायली\nसायलीने मेटलसारख्या कशापासून तरी बनवलेलं ते लॉकेट हातात घेतलं होतं. बऱ्यापैकी जड होतं ते.\n“बघू….” ईशाने ते हातात घेतलं, “हे काय आहे तुझं आहे हे\n“माझं नाहीये. त्या दिवशी भीमा बाईंना सापडलं पलंगाखाली….” सायली\n“हो, पण मग त्याचा आपल्याशी काय संबंध आहे कुणाचंतरी पडलं असेल….” ईशा\n“हे कधी मिळालं माहितीये तुला साखरपुड्याच्या दोन दिवस आधी जेव्हा ‘ती‘ तुला पहिल्यांदा दिसली आणि इथे खोलीत आली होती आणि मग तू तिला खिडकीतून बाहेर जाताना बघितलंस ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी…..”\nसायलीने ते लॉकेट हातात घेऊन निरखून बघायला सुरुवात केली .\n“त्या दिवशी तर तुझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या, त्यांचं कुणाचं असू शकेल…” ईशा\n“पण इथे आत कोणीच आलं नव्हतं ईशा…सगळे बाहेरच होते. “\nसायली अजूनही लॉकेटकडे बघत होती. कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं तिला ते.\n“हो पण आपण ……”\n“ईशा….”सायली जोरात ओरडली. “नक्कीच ….यस..मला काहीतरी कळलंय …..मला कळलंय. हे लॉकेटच आपल्याला पुढचा रस्ता दाखवणार आहे आता …”\nत्याच वेळेला सुजयही जागा होता. सायलीचे आई–बाबा कधी एकदा गावाहून परत येतील आणि कधी एकदा सायलीचा निर्णय आपल्याला कळेल, असं त्याला झालं होतं.\n“तिच्या बाबांच्या फोनची एवढी वाट बघण्याची गरज आहे का माझं लग्न ठरलंय तिच्याशी. मी डायरेक्ट तिच्याशी बोलूच शकतो ना, निदान अंदाज तर येईल. तसं काल ऑफिसमध्ये भेटायला गेलो तिला तेव्हा तिच्या बोलण्यावरून ती वेगळा काही निर्णय घेईल असं वाटत ���र नाही…पण एकदा प्रत्यक्ष तिच्याकडून काही कळलं तर बघावं..बाकी पुढचं सगळं तिचे बाबा बोलतीलच…..जाऊन भेटावं का तिला माझं लग्न ठरलंय तिच्याशी. मी डायरेक्ट तिच्याशी बोलूच शकतो ना, निदान अंदाज तर येईल. तसं काल ऑफिसमध्ये भेटायला गेलो तिला तेव्हा तिच्या बोलण्यावरून ती वेगळा काही निर्णय घेईल असं वाटत तर नाही…पण एकदा प्रत्यक्ष तिच्याकडून काही कळलं तर बघावं..बाकी पुढचं सगळं तिचे बाबा बोलतीलच…..जाऊन भेटावं का तिला नको शक्यतो भेटणं टाळायलाच हवं. फोन करू उद्या तिला आणि एखादा मेसेज करावा आत्ता….”\nत्याने बाजूला पडलेला मोबाईल उचलला आणि मेसेज टाईप केला,\n“हाय सायली, कशी आहेस आज खूप बिझी होतो पण त्यातसुद्धा तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. खरं तर खूप बोलायचंय तुझ्याशी पण आत्ता झोपलेली असशील. तू अशी शांत झोपलेली असताना तुला डिस्टर्ब करायचं नाहीये मला. माझी स्वप्न बघतेयस ना आज खूप बिझी होतो पण त्यातसुद्धा तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नव्हता. खरं तर खूप बोलायचंय तुझ्याशी पण आत्ता झोपलेली असशील. तू अशी शांत झोपलेली असताना तुला डिस्टर्ब करायचं नाहीये मला. माझी स्वप्न बघतेयस ना 🙂 उद्या फोन करेन नक्की….बाय…”\nत्याच वेळेला सिद्धार्थही त्याच्या घरी जागाच होता. आज शांत झोप येणं शक्यच नव्हतं. सायली सकाळी त्याच्यावर रागवून गेली, त्यानंतर त्याला तिच्याशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. आणि दुपारनंतर हेड–ऑफिसला जावं लागल्यामुळे त्याला नंतर तिला भेटायलाही जमलं नाही. त्याला तिची माफी मागायची होती आणि तिच्या शोधात तिची साथ द्यायची होती. पण ती आता या सगळ्याबद्दल आपल्याशी बोलेल तरी का याचीही त्याला खात्री वाटत नव्हती. संध्याकाळी तो फोन करू शकला असता खरं तर, पण त्याची हिम्मतच झाली नव्हती. आता मेसेज करून तिची माफी मागावी आणि मग उद्या सकाळी फोन करावा असा त्याने विचार केला आणि मेसेज टाईप करायला सुरुवात केली.\n“हाय सायली, रागावली आहेस का अजून आज सगळ्या कामाच्या गडबडीत सुद्धा तुझा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. मी हर्ट केलंय तुला. त्याबद्दल मनापासून सॉरी. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. पण आता तू शांत झोपलेली असताना तुला डिस्टर्ब करायचं नाहीये मला. उद्या फोन करेन …बाय..”\nईशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव एकत्र दिसत होते.\nतेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं इंडीकेशन आलं. ‘टू, टू…टू,टू ‘\n“आत्ता एवढ्या रात्री कुणाचा मेसेज बघ गं ईशा जरा…..”\nतेवढ्यात अजून एक मेसेज आला, ‘टू टू, टू,टू ‘\n“बघते. पण आधी मला तुला काय कळलंय ते सांग…..”\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाता���ी चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6", "date_download": "2018-10-16T19:53:26Z", "digest": "sha1:MYZQYAM5J33Z3AEJ5SLQZYPCQ2TZGRJI", "length": 3046, "nlines": 59, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "ज्ञानकोश - Wiktionary", "raw_content": "\nज्ञानकोश ज्ञानाच्या सर्व शाखा किंवा एखाद्या विशिष्ट शाखेची बहुव्यापक माहिती लिहिलेला बहुसमावेशक सारग्रंथ (compendium) होय. त्यात विशिष्ट रचना असलेला माहितीच्या नोंदींचा संग्रह असतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१७ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-news-latur-municipal-bjp-83657", "date_download": "2018-10-16T18:49:29Z", "digest": "sha1:RYFC356SXDILATKIGG22XMC6NR2TFINQ", "length": 15513, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur news latur municipal bjp महापौरांवर भाजपचा भरोसा नाय काय? | eSakal", "raw_content": "\nमहापौरांवर भाजपचा भरोसा नाय काय\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nलातूर- महापालिकेत महापौरांनी एका विषयावर बोलावली सभा त्यांच्याच पक्षाच्या सभागृह नेत्यांनी गुंडाळल्याचा प्रकार पहिल्यांदा घडला; पण यामागचे राजकारण वेगळेच दिसत आहे. सभापती ‘तात्यां’नी दिलेल्या पत्रानंतर महापौर ‘तात्यां’नी सभा घेतल्याने पक्षातील सदस्य नाराज झाले. यातूनच ही सभा गुंडाळली गेली. खरे तर सत्ताधाऱ्यांना यावर चर्चा घडवून आणता आली असती; पण\nमहापौरांना तोंडघशी पाडण्यात आले. त्यामुळे महापौरांवर भाजपचा भरोसा नाय का असे चित्र सध्या महापालिकेत निर्माण झाले आहे.\nलातूर- महापालिकेत महापौरांनी एका विषयावर बोलावली सभा त्यांच्याच पक्षाच्या सभागृह नेत्यांनी गुंडाळल्याचा प्रकार पहिल्यांदा घडला; पण यामागचे राजकारण वेगळेच दिसत आहे. सभापती ‘तात्यां’नी दिलेल्या पत्रानंतर महापौर ‘तात्यां’नी सभा घेतल्याने पक्षातील सदस्य नाराज झाले. यातूनच ही सभा गुंडाळली गेली. खरे तर सत्ताधाऱ्यांना यावर चर्चा घडवून आणता आली असती; पण\nमहापौरांना तोंडघशी पाडण्यात आले. त्यामुळे महापौरांवर भाजपचा भरोसा नाय का असे चित्र सध्या महापालिकेत निर्माण झाले आहे.\nमहापालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गुंठेवारीची मुदत दोन महिन्यांपूर्वीच संपली आहे. त्यामुळे त्याला मुदतवाढ देणे आवश्‍यक आहे. भाजपचे बहुतांश नगरसेवक नवीन आहेत. त्यांना हा विषयच माहिती नाही. त्यामुळे हा विषय त्यांच्या लक्षातच आला नाही; पण अनुभवी असलेल्या काँग्रेसचे स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर (तात्या) यांनी ता. सात नोव्हेंबर रोजी महापौर सुरेश पवार (तात्या) यांना एक पत्र दिले. महापालिकेत दोन महिन्यांपासून गुंठेवारी प्रकरणे प्रलंबित आहेत.\nमहापालिकेचे उत्पन्नही बुडत आहे. यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. तरी लवकरात लवकर याबाबतचा ठराव घेऊन गुंठेवारी सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली. दोन्ही तात्यांना मोठा अनुभव आहे. बांधकाम परवान्याशी हा विषय निगडित आहे. यातून महापालिकेचे उत्पन्नही वाढणार आहे. त्यामुळे महापौर तात्यांनी तातडीने ता. २० नोव्हेंबर रोजी गुंठेवारीच्या विषयावर तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली. सभेचे निमंत्रण हातात पडल्यानंतर भाजपमधील काही चाणाक्ष नगरसेवकांना ही बाब समजली. त्याचे परिणाम सोमवारी झालेल्या सभेत दिसले. सभेत विषय वाचताच भाजपचे सभागृह नेते ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी या विषयाची माहिती अर्धवट असल्याचे कारण पुढे करीत ही सभाच होऊ शकत नाही, असे सांगितले. लगेच नगरसेवक शैलेश स्वामी यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे ही सभा पाच मिनिटाच गुंडाळली.\nमहापौर तोंडघशी; गटबाजी उघड\nया घडामोडीतील दोन्ही नगरसेवक भाजपचे महत्त्वाचे नगरसेवक आहेत. गुंठेवारीची माहिती अर्धवट दिली होती तर ते प्रशासनाला सभेत विचारून घेऊ शकले असते. प्रशासनाला धारेवरही धरू शकले असते; पण तसे झाले नाही. यात महापौरच तोंडघशी पडले. पक्षातील गटबाजी समोर आली. गेल्या अनेक सभांत सातत्याने असे चित्र दिसत आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी याची दखल घेण्याची गरज आहे. झालेल्या प्रकाराचे महापौरांना गाजर देत काँग्रेसने त्याचे भांडवल केले. या प्रकाराची मोठी चर्चाही झाली. या सर्व प्रकारात गुंठेवारीचा विषय मात्र मागेच राहिला. तो पुन्हा कधी येणार याकडे लातूरकरांचे लक्ष आहे.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-taste-of-dragon-fruit-on-the-litter-of-puneers/", "date_download": "2018-10-16T19:41:25Z", "digest": "sha1:DUOTYRTH6ZI7C2CUMRFVAYGIWW44CGPM", "length": 8914, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणेकरांच्या जिभेवर रेंगाळतेय ड्रॅगन फ्रुटची चव | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुणेकरांच्या जिभेवर रेंगाळतेय ड्रॅगन फ्रुटची चव\nमागणीही वाढली : मार्केटयार्डात दररोज 5 ते 6 टन आवक; बाजारात किलोस 20 ते 70 रुपये भाव\nपुणे:ड्रॅगन फ्रुटची आता पुणेकरांना भुरळ पडली आहे. आरोग्यास लाभकारक या फळाला मागणी वाढली आहे. पेशी वाढविण्यासाठी विशेषत: ड्रॅगनचे सेवन केले जाते. त्याचबरोबर डेंग्यू, दमा, कर्करोगासह इतर आजारांवर ते गुणकारी मानले जाते. ड्रॅगन फ्रुटचा हंगाम सुरू होऊन महिना उलटला आहे. सध्या मार्केटयार्डातील फळ विभागात दररोज तब्बल 5 ते 6 टन इतकी आवक होत असल्याची माहिती व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी दिली.\nविशेषत: सातारा जिल्ह्यातील फलटण, पुणे जिल्ह्यातून बारामती, नगर जिल्ह्यातील विविध भागांतून या फळाची आवक होत आहे. तर, गुजरात येथूनही काही प्रमाणात आवक होते. दर्जानुसार प्रतिकिलोस 20 ते 70 रुपये भाव मिळत आहे. लाल आणि पांढरे अशा दोन प्रकारची ड्रॅगन फळे आहेत. त्यातील लाल ड्रॅगन फ्रुटला ग्राहकांकडून जास्त मागणी आहे. ड्रॅगन फ्रुट उत्पादक शासनाने प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ड्रॅगन फळाला सध्या काही प्रमाणात ज्युस विक्रेते आणि आईसक्रीम विक्रेत्यांकडून मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी मेळावे घेऊन या फळावर प्रक्रिया करुन काय करता येईल, यावर विचारमंथनही केले आहे.\nड्रॅगन फ्रुटचे उगमस्थान अमेरिका आहे. यासह थायलंड, मलेशिया, व्हियतनाम, श्रीलंका, बांगलादेश आदी ठिकाणी ड्रॅगन फ्रुट हे व्यापारी पीक म्हणून यशस्वीरित्या घेतले जाते. आता खास उष्णप्रदेशीय देशांमध्ये याचे उत्पादन घेतले जात आहे. ड्रॅगन फ्रुटची चव साधारण किवी या फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडीशी गोड असते. या फळामध्ये काळसर रंगाच्या बिया असतात. त्या चविष्ट असतात.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशेवगाव तहसीलवर मंगळवारी ‘धडक मोर्चा’\nNext articleबारा दिवसांपासूनचा पाथर्डीतील ठिय्या स्थगित\nपुणे जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांत दुष्���ाळ\nशिक्षक हा समाजात आदराचा माणूस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मत\nबारामतीत सुप्रिया सुळे, शरद पवार यांना निवडणूक अवघड\nनागरिकांचा राजकारण्यांबरोबर पोलिसांवरील विश्‍वास उडाला- पालकमंत्री गिरीश बापट\nशाळा व्यवस्थापन निधी “पासबुक’ मधेच सन 2009 पासून खर्च नाही : लाखोंची रक्‍कम वापराविनाच\nहर्षवर्धन पाटलांचा खोटे बोलण्याचा धंदा आमदार भरणे यांची टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/bookup/", "date_download": "2018-10-16T18:49:34Z", "digest": "sha1:ZF7MV3JVLJLVR4VDHCMIVG2VUV33QDG6", "length": 19014, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुक-अप! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nएकमेकांना पाण्यात पाहणारे देश परस्परांच्या अस्तित्वाचा, प्रगतीचा अर्थ कसा लावत गेले ते किसिंजर यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाच्या नजरेतून समजून\nअमेरिकेचं अर्थकारण कोणत्या टप्प्यावर उभं आहे याचं भान राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांना येत गेलं, त्याची ही कथा..\nपंजाबचा इतिहास हा पंजाबी हिंदू, पंजाबी मुस्लीम व शीख यांचा तर आहेच; पण दिल्ली व अफगाण राज्यकर्ते यांच्यातल्या राजकीय ओढाताणीचाही इतिहास आहे\nचांगलं पुस्तक वाचून अस्वस्थता येतेच. इस्रायल या मुंबईपेक्षाही छोटय़ा असलेल्या देशाचं मोठेपण सांगणारं हे पुस्तक वाचून आपल्या देशाविषयीची अस्वस्थता दाटून येते आणि इस्रायल इतका पुढे कसा आणि का पोचला,\nकी तोडिता तरु फुटे आणखी भराने..\n‘एरवी थोरबीर मानले गेलेल्यांना कसे मस्त फटके मारले आहेत बघा’ ही काही या पुस्तकाची ओळख होऊ शकत नाही. ‘अ‍ॅण्टिफ्रजाईल’ या पुस्तकाची ओळखही तशी करून देता येणार नाही. अनेक नामवंत\nफ्रेडरिक फोर्सिथ या लोकप्रिय लेखकाच्या तेराव्या कादंबरीची- ‘द किल लिस्ट’ची ही ओळख, फोर्सिथच्या एकंदर पुस्तकांपैकी हे एकोणिसावं असूनही त्याचा लेखकराव झालेला नाही तो कसा, याचा उलगडा करू शकणारी..\n२००७ साली अमेरिकेची लेहमन ब्रदर्स कोसळली आणि जग आर्थिक अरिष्टाच्या खाईत लोटलं गेलं. या काळात ज्या तीन बँकर्सनी जग मंदीच्या खाईत जाऊ\nटॉम क्लान्सी यांचा चोख अभ्यास त्यांच्या कादंबऱ्यांना उंची मिळवून देतो. नौदलातले, ���ाजनैतिक सेवांतले अधिकारी त्यांची पुस्तकं वाचायचे.\nया देशाने लळा लाविला असा असा की..\n‘द जर्मन जीनियस’ हे पुस्तक महत्त्वाचं अशासाठी की ते हिटलर, गोबेल्स वगैरेंना बाजूला ठेवत\nबौद्ध धर्म हा शांतताप्रिय आहे, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. पण या पुस्तकातले दाखले पाहिले की, या समजाला मोठमोठे तडे जातात.\nगॉर्डन थॉमस हा मोसाद या गुप्तहेर संघटनेचा विशेष अभ्यासक. १५ र्वष अथक अभ्यास करून लिहिलेलं त्याचं ‘गिडॉन्स स्पाइज : द सीक्रेट हिस्टरी ऑफ मोसाद’\nविन्स्टन चर्चिल यांची युद्धनीती, ठोस राजकारण वगैरे सगळं ठीक आहेच. त्याविषयी बोललं-वाचलंदेखील बरंच गेलं आहे.\n‘बाय वे ऑफ डिसेप्शन’ या व्हिक्टर ऑस्ट्रोव्हस्की यांच्या पहिल्या पुस्तकात मोसादची एक बाजू आहे..\nइस्रायल, मोसाद यांचा असा खास वाचक आहे. त्यातला बहुतांश इस्रायलच्या शौर्यानं भारावलेला असतो आणि त्याला तो देश बिच्चारा वगैरे वाटत असतो. पण तो आभास आहे. हेसुद्धा मोसादचंच एक प्रकारचं\nकाही अपमान आठवावे असे\nया पुस्तकांचा शोध बरीच र्वष सुरू होता. अ‍ॅमेझॉनवरही ती मिळत नव्हती. पण नुकतीच ती गवसली. लंडनला झगझगत्या, सदातरुण ऑक्सफर्ड स्ट्रीटवर वॉटरस्टोन्स नावाचं भलंमोठं पुस्तकांचं दुकान आहे. विख्यात मार्क्‍स अँड\nसंघ थोर का आहे हेच सांगण्याचा प्रस्तुत पुस्तकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्याचे शीर्षक ‘सिक्रेट्स ऑफ आरएसएस’ (संघाचे रहस्य) असे असले तरी, त्यातून काही सुरस आणि धक्कादायक हाती लागण्याची अपेक्षा\nअमेरिकेतल्या पाच प्रमुख विचारसमूहांवर सरकार कशा कशा पद्धतीनं नजर ठेवत असतं त्याचा साद्यंत वृत्तांत डेव्हिसच्या पुस्तकात आहे, तर सेमुर हर्ष यांनी एक लेख लिहून अमेरिकी गुप्तहेर कोणकोणत्या परदेशी\nअपरिहार्य वाटणारं युद्ध अधिक माहिती घेत गेलं की, अनावश्यक असल्याचं सिद्ध होतं. त्याची जगभर अनेक उदाहरणं सापडतात. म्हणून सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीचं काळाच्या कसोटीवर घासूनपुसून मूल्यमापन व्हायला हवं. मार्क नेमकं\nपाश्चात्त्यांच्या दृष्टीने मध्यपूर्व तर भारतीयांच्या दृष्टीने पश्चिम आशिया असलेल्या २४ आखाती देशांविषयीचा हा कोश अतिशय मनोरंजक आहे. यातून या प्रदेशांचा इतिहास, त्यांची गुंतागुंत, संघर्ष, धर्म, राजकारण आणि इतिहास यांची\nचीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच सरकार. म्हण��ेच न्यायव्यवस्था. म्हणजेच प्रसारमाध्यमं आणि म्हणजेच लष्करही. त्यामुळे या देशात नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ता बाहेरच्यांना लागू दिला जात नाही. सारं काही दडवण्याचं,\nमजबूत मध्यवर्ती सरकार आणि बाजारपेठीय अर्थधोरणास मजबूत मोकळेपणा ही थॅचरबाईंची विचारसूत्री. पंतप्रधान किती ठाम असू शकतात, याचं अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणून थॅचरबाईंकडे पाहता येतं. बोटचेप्या राजकारणाला तिलांजली देणाऱ्या आणि\nमर्डॉक आल्यामुळे नक्की काय काय आणि कसा कसा बदल होत गेला हे आणि ‘टाइम्स’ एकूणच कसा बदलला याची अप्रतिम कहाणी ‘गुड टाइम्स..’मध्ये आहे. याशिवाय थॅलिडोमाइड प्रकरण, पाकिस्तानी अत्याचारांचा रक्तरंजित\nचीन, मलेशिया, दक्षिण कोरिया आदी अनेक देशांनी सब घोडे बारा टक्के याप्रमाणे नवा आर्थिक विचार जसा आहे तसा स्वीकारला नाही. तो आपल्यासाठी खास बेतून घेतला. बाजारपेठेला मनमुराद मोकळेपणा कोणीही\nसमाजाची रचना, बांधणी, काहींचा विनाश या सगळ्याच्या मुळाशी अर्थकारण असतं. बऱ्याचदा आपण कारणं अन्यत्र शोधतो आणि अर्थकारणाकडे दुर्लक्ष करतो. ती चूक टाळायची असेल तर अर्थकारणाचा आवाका लक्षात घ्यायलाच हवा.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/kangana-ranawat-118081000015_1.html", "date_download": "2018-10-16T18:53:48Z", "digest": "sha1:JSHZFJLHYOLRBMRWHEZ57ZPO3HBLVV5I", "length": 9479, "nlines": 113, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कंगना राणावतचे वाढले भाव | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्ट��शनमराठी साहित्यमराठी कविता\nकंगना राणावतचे वाढले भाव\nकंगना राणावत बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या अटींवर काम करते. तिच्या चित्रपटात ती स्वतः 'हिरो' असते. गेल्या काही वर्षांत कंगनाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक भक्कम स्थान निर्माण\nकेले आहे. रिअल लाईफमध्ये कंगना कितीही वादग्रस्त ठरो. पण बॉक्सऑफिसवर तिचे चित्रपट गर्दी खेचण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे दरवेळी प्रेक्षकांसाठी काही हटके घेऊन येण्याचा कंगनाचा प्रयत्न असतो. लवकरच कंगनाचा 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांशी' हा पीरियड ड्रामा रिलीज होतोय. यानंतर ती 'मेंटल है क्या' या चित्रपटातही दिसणार आहे.\nया दोन चित्रपटांबद्दल कंगना इतकी आश्र्वस्त आहे की, 'मेंटल है क्या'च्या निर्मात्यांसमोर तिने एक वेगळीच अट ठेवली आहे. होय, कंगनाने या चित्रपटाच्या नफ्यातील वाटा मागितला आहे. यापूर्वीचे कंगनाचे काही चित्रपट बॉक्सऑफिसवर फार कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे 'मेंटल है क्या'चे निर्माते जरा साशंक आहेत. आता निर्माते कंगनापुढे झुकतात की कंगना मागे हटते, ते बघूच. मुळात कंगना राणावत तिचे मानधन सिनेमाच्या बजेटनुसार ठरवत असते. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. तेव्हाच मणिकर्णिकासाठी कंगनाने जवळपास 10 कोटी रुपये घेतले असून अभिनेत्रींमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणार्‍या अभिनेत्रींच्या यादीत आता कंगनाचे नाव सामील झाले आहे.\n'चलो जीते हैं'च्या स्क्रीनिंगमध्ये दिसले दिग्गज (फोटो)\nसंस्कारी सून अंकिता लोखंडेचे हॉट फोटो\nसुशांत सिंह राजपूत तब्बल 12 लूकमध्ये\nशाहरुखची सिग्रेचर पोझ वाहतूक नियंत्रणात उपयोगी\nदीप्ती नवल यांच्याकडे मागितली ४ लाखांची खंडणी\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार व��्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-watershed-development-ex-director-caught-anti-corruption-maharashtra-12489", "date_download": "2018-10-16T19:32:09Z", "digest": "sha1:ZKVQJFOHZEEXJGBNYLJVMV3N2JAAG6PY", "length": 17035, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, watershed development ex director caught by anti corruption , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमाजी मृद्‌संधारण संचालक ‘लाचलुचपत'च्या जाळ्यात\nमाजी मृद्‌संधारण संचालक ‘लाचलुचपत'च्या जाळ्यात\nशनिवार, 29 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गैरव्यवहारांची खाण असलेल्या मृद्संधारण विभागाचे माजी संचालक सुरेश अंबुलगेकर यांच्याकडे सुमारे दीड कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबुलगेकर, त्यांची पत्नी व मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nकृषी खात्याच्या सेवेत असताना अंबुलगेकर यांनी मृदसंधारण विभागाचे संचालक, तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार संचालक म्हणूनही काम पाहिले होते. या कार्यकाळात त्यांचे विविध निर्णय वादग्रस्त ठरले होते.\nपुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गैरव्यवहारांची खाण असलेल्या मृद्संधारण विभागाचे माजी संचालक सुरेश अंबुलगेकर यांच्याकडे सुमारे दीड कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंबुलगेकर, त्यांची पत्नी व मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nकृषी खात्याच्या सेवेत असताना अंबुलगेकर यांनी मृदसंधारण विभागाचे संचालक, तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार संचालक म्हणूनही काम पाहिले होते. या कार्यकाळात त्यांचे विविध निर्णय वादग्रस्त ठरले होते.\n‘‘अंबलुगेकर यांच्या ज्ञात संपत्तीची आम्ही प्राथमिक चौकशी केली आहे. उघड चौकशीदरम्यान जुलै १९���० ते जून २०१४ या कालावधीतील संपत्तीचे परीक्षण करण्यात आले. त्यात त्यांच्याकडे आतापर्यंत एक कोटी ५५ लाख १५ हजार ४२६ रुपये इतकी अपसंपदा आढळली, ’ अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांनी दिली.\nसूत्रांच्या म्हणण्यानुसार, अंबुलगेकरांच्या मालमत्तेची अजून चौकशी केली जाणार आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी अजून सखोल माहिती घेतली जाणार आहे. अंबुलगेकर सध्या नांदेडमध्ये असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी व पंचनामे अजूनही चालू आहेत.\nबेहिशेबी मालमत्ता संपादन करण्याच्या कृत्यात अंबुलगेकर यांची पत्नी सौ. मंगाराणी व मुलगा नितीन यांचाही सहभाग आढळल्याने या तिघांविरोधात भ्रष्टाचार प्रतबिंधक अधिनियम १९८८ च्या कलम १३ (१) (बी) अन्वये बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.\nमृद्‌संधारण विभागाचे विद्यमान संचालक डॉ. कैलास मोते यांच्यावर यापूर्वीच दीड कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल केल्यापासून ते कार्यालयात आलेले नाहीत. ते रजेवर असून त्यांच्या अनुपस्थितीत गैरव्यवहाराच्या महत्त्वाच्या फायलींचा ताबा, अनेक प्रकरणांच्या चौकशींची सद्यःस्थिती याविषयी संभ्रमावस्था आहे. मृद्‌संधारण विभाग हा कृषी खात्यातील सर्वाधिक मलईदार विभाग म्हणून ओळखला जातो. या विभागाची जबाबदारी सांभाळलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली असल्याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे.\nगैरव्यवहार महाराष्ट्र कृषी शिक्षण शिक्षण संप भ्रष्टाचार पोलिस\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/aghal-paghal-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-10-16T19:11:42Z", "digest": "sha1:BA4RXQQC43NAV3SFQAY77TD7W5O44SCI", "length": 10727, "nlines": 104, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): काही (बे)ताल चित्रे - अघळपघळ - पु.ल.देशपांडे Aghal Paghal by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nकाही (बे)ताल चित्रे - अघळपघळ - पु.ल.देशपांडे Aghal Paghal by Pu La Deshpande\nझपताल त्रिताल एकताल इत्यादी भारतीय संगितातील ताल ठारावीक मात्रांमधे बसवले आहेत. त्यामुळे त्या तालांतल्या तालचित्रांना काहीतरी चौकट आहे. प्रस्तुत बेतालचित्रांना कुठलिच मात्रा लागु पडत नाही. परंतु बेताल चित्रांत देखिल एक सुक्ष्म ताल आणि तत्रं दडले आहे. शोधुन काढणारास सापडेल; सापडुन दाखविणारास बक्षिस मात्र नाही. कारण ही चित्रे आसपासचीच आहेत तेव्हा सापडणे अवघड नाही. तालचित्रांत ते कार्य कठीण आहे. बेताल चित्रांत सम सापडणे मात्र बिकट आहे. नाही तरी मी मी म्हणणार्‍या गवयांना ती कधी वेळेवर सापडणे\nपार्श्वभुमी : चाळीतला दादर (इथे अनेक बेतालचित्रे होतात. त्यांतली काही टिपली आहेत)\nतुम्ही सांभाळुन चाला -\nमग मी देखिल सांभाळुनच बोलतोय\nइतकी कसली मस्ती आलिये तुम्हाला\nमग मस्ती काय तुम्हालाच यावी रेडीयो घेतला म्हणजे काय विमान नाही घेतलं -\nमग पानाचं दुकान काढा\nहातातलं तुप सांडलं, तुझा बाप भरुन देणार का\n खोबरेल तेलाला तुप म्हणतात का तुझ्या जातीत\nकाढ काढ, माझी काढता येइल, तुझी कशी काढणार\nअसली तर काढायची ना -\n चष्मा फोडलास भरुन घे माझ्या\nदादरा: आणखी एक बेतालचित्र\nइतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला -\n तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं\nपण ब्लाउज घेतला होतास तो बहुतेक हरवला असेल\nपन्नास ब्लाउज आणून देइन -\nशेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं\nत्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार मधुनं दिली वाटतं चाट\nअशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं -\n डोळे नाही फुटले त्याचे चकणीच्या मागे जायला -\nतुला पाहतांना फुटले होते वाटतं\nकां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणु���\nअसल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी \n चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी\n तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत\nतुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस\nचोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची\nआईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते चोरुन नाही ऎकांव लागत -\nहो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली -\nआणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत\nहॉ हॉ हॉ ~\nवेडावतेस काय माकडासारखी -\nतुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला राधेला म्हणे सगळीकडेच कृष्ण दिसत होता.\nही ही ही ही गणपती उस्तवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या म्हणजे काय सगळीकडे काव्य नको.\nचोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो\nबाबांच नको हं नाव घेऊ\nमम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन.\nमाडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली\nमग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत\nतुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टि~~क मला वाटलं. समोर आलेल्या दाताला-\nखरे दात आहेत - कवळी नाही तुझ्या आई सारखी\n तरीच हल्ली रोज देवळात जातेस - रोज नवी चप्पल\nबघू - माझीच असेल\nही बघ .. फाट\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-109030600023_1.html", "date_download": "2018-10-16T18:43:24Z", "digest": "sha1:CQCSLHKUEJXXDA2UMLPW5HX7MVLYDFC3", "length": 9704, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "baby masage | बेबी मसाजचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा आहार, देखरेख व पोषक वातावरण आदी महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मा‍त्र या व्यतिरिक��त बाळ तंदुरूस्त राहावे म्हणून बेबी मसाज लाभदायी असतो.मसाजमुळे मुलांची हाडे तंदरूस्त होतात. शिवाय मुलाच्या बुद्धिलाही चालना मिळत असते. लहान मुलाच्या मसाजचा भारतीय आयुर्वेदातही उल्लेख आढळतो.\n* मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते.\n* दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात.\n* मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते.\n* मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात.\n* मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते.\n* मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते.\n* मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो.\nपिरॅमिड एक फायदे अनेक\nघरात ठेवू नये या 10 वस्तू\nघरात बासरी ठेवा आणि त्याचे चमत्कारिक फायदे पाहा\nआकारावरून ओळखा कोणते फळ कोणत्या अवयवासाठी फायदेशीर\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यप��ष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-means-giving-farmers-opportunity-run-world-12668", "date_download": "2018-10-16T19:24:43Z", "digest": "sha1:YFLA6KBTSE5YIWIO7CJT6QUSZJ4ZTMAO", "length": 22178, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 'Agrowon' means giving farmers the opportunity with run the world | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम : शिंदे\n‘ॲग्रोवन‘ शेतकऱ्यांना जगाबरोबर चालण्याची संधी देणारे माध्यम : शिंदे\nशुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : \"जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान येते आहे, शेतीही त्याला अपवाद नाही. पूर्वी हे बदल आपल्यापर्यंत पोचायला वेळ असायचा, पण सध्याच्या धावत्या जगात हे बदल झपाट्याने काही वेळांत, मोजक्‍या दिवसांत आपल्यापर्यंत पोचत आहेत. ‘ॲग्रोवन'' सातत्याने या बदलाचा विचार करून वृत्तपत्राच्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेती-पाणी अशा विविध प्रश्‍नांसाठी काम करीत आले आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाबरोबर चालण्याची संधी हे माध्यम देते आहे,'''' असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) येथे सांगितले.\nसोलापूर : \"जगभरात रोज नवनवीन तंत्रज्ञान येते आहे, शेतीही त्याला अपवाद नाही. पूर्वी हे बदल आपल्यापर्यंत पोचायला वेळ असायचा, पण सध्याच्या धावत्या जगात हे बदल झपाट्याने काही वेळांत, मोजक्‍या दिवसांत आपल्यापर्यंत पोचत आहेत. ‘ॲग्रोवन'' सातत्याने या बदलाचा विचार करून वृत्तपत्राच्या व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शेती-पाणी अशा विविध प्रश्‍नांसाठी काम करीत आले आहे. खऱ्या अर्थाने अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाबरोबर चालण्याची संधी हे माध्यम देते आहे,'''' असे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी गुरुवारी (ता. ५) येथे सांगितले.\nसिव्हिल चौकातील ॲचिव्हर्स हॉलमध्ये ‘सकाळ-ॲग्रोवन`च्या वतीने आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे उद्‌घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ���ेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब करंडे, `ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण, `सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. टी. मेश्राम आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.\nशिंदे म्हणाले, ‘‘सकाळ-ॲग्रोवन` हे उपक्रमशील माध्यम आहे. गाव करील ते राव काय करील, असं म्हणतात. ग्रामीण भागातील लोकांची चळवळ सकाळ समूहाने पहिल्यापासूनच गावागावांत उभी केली. त्यामुळेच शेती-पाण्याचा प्रश्‍न असो की महिला-तरुणांचे प्रश्‍न असो, प्रत्येक कामांत या माध्यमाचा पुढाकार असतो. सक्रिय लोकसहभाग आणि लोकांची चळवळ त्यामुळेच गावागावांत रुजू शकली. वृत्तपत्राचा व्यवसाय सांभाळताना, सामाजिक बांधिलकी जपत काम करणे, हे सोपे काम नाही. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न तर फारच वेगळे आहेत. मी स्वतः शेती करायला सुरुवात केली, तेव्हा ‘ॲग्रोवन`सारखे माध्यम नव्हते. तेव्हा अन्य शेतकऱ्यांचे पाहून, अनुभव ऐकून शेती होत होती. मीही तो प्रयत्न केला. शेतकरी हा अनुकरणप्रिय घटक आहे. दुसऱ्याचे पाहिल्याशिवाय लवकर समजत नाही, प्रेरणा मिळत नाही. ‘ॲग्रोवन'' हे त्यादृष्टीने फायदेशीर आणि उपयुक्त माध्यम शेतकऱ्यांना मिळाले आहे. जगाबरोबर चालण्याची, जगभरात नवीन काय चालले आहे, हे सांगण्याचे उत्तम काम ‘ॲग्रोवन` करीत आहे. अशा प्रदर्शनातून मोठी संधी शेतकऱ्यांना मिळते आहे.''\n‘ॲग्रोवन''चे संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘ॲग्रोवन'' सोलापूरसह सांगली, नाशिक, बारामती अशा स्थानिक स्तरावर अशा पद्धतीची प्रदर्शने आयोजित करून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या आमची कुणाशीच स्पर्धा नाही. त्यामुळे आम्ही आमच्याशीच स्पर्धा करतो आहोत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. पण, हा घटक दुर्लक्षित राहिल्याने या विषयावरील वृत्तपत्र काढण्याचा ‘सकाळ'ने प्रयत्न केला. सुरवातीला लोकांना त्याबाबत साशंकता होती. पण, आज १३ वर्षांच्या एक तपाच्या यशानंतर ही साशंकता पुसली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा हे ॲग्रोवनच्या यशाचे फलित आहे. अनेक शेतकऱ्यांना या यशोगाथांनी शेतीसाठी प्रे��णा दिली. यशोगाथांशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्‍नही आम्ही मांडतो. सरकारदरबारी त्याची तातडीने दखल घेतली जाते.``\n‘‘बोंड अळीच्या नुकसानभरपाईचा असाच विषय आम्ही लावून धरला. आज त्याच्यावर सरकार गांभीर्याने विचार करते आहे. विविध ठिकाणांवरील प्रदर्शने, ॲग्रोसंवाद, सरपंच महापरिषद यांसारख्या उपक्रमातून संवाद वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण, ‘ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड`च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सन्मान देण्याचाही प्रयत्न करतो आहोत. शेतीच्या प्रत्येक प्रश्‍नावर जागल्याची भूमिका आम्ही पार पाडतो आहोत,'' असे चव्हाण यांनी सांगितले.\n‘सकाळ''चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी म्हणाले, ‘‘सकाळ नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करीत आले आहे. ग्रामीण भागातील अनेक विषय ‘सकाळ`ने हाताळले. गावतलावातील गाळ काढण्याच्या उपक्रमात लोकांनी दिलेला सहभाग आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आणि मोलाचा ठरला. लोकसहभाग हे आमच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य असते. या सगळ्या कामामध्ये लोकसहभाग असतोच, पण विविध लोकप्रतिनिधीही तेवढ्याच हिरीरीने सहभाग घेतात. लोकांसाठी लोकांच्या सहकार्यातून सकारात्मक पत्रकारिता आम्ही करतो.''\nसोलापूर वन forest शेती farming व्यवसाय profession प्रदर्शन संजय शिंदे सकाळ द्राक्ष डाळ डाळिंब आदिनाथ चव्हाण उपक्रम पुढाकार initiatives बारामती स्पर्धा day सरकार government बोंड अळी bollworm सरपंच सरपंच महापरिषद\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगो��ीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4655820306654634193&title=World%20Tribal%20Day%202018&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T19:46:59Z", "digest": "sha1:TTCSXJES5Z2XWLBCV2G6WHPCV3F4R2RI", "length": 6646, "nlines": 132, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "भिवाळी येथे जागतिक आदिवासी दिवस", "raw_content": "\nभिवाळी येथे जागतिक आदिवासी दिवस\nभिवंडी : तालुक्यातील भिवाळी (गणेशपुरी) येथे उद्या (नऊ ऑगस्ट) जागतिक आदिवासी दिवसाचे आयोजन भिवाळी-उसगाव येथील आदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरा सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.\nयानिमित्त प्रभात फेरी व तारपा नृत्य, कांबड नाच, सांगड बाजा, कसनरी नाच अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख आणि अस्तित्व जगासमोर येण्यासाठी आणि आदिवासींच्या नवीन पिढीला त्यांची संस्कृती समजण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत.\nया कार्यक्रमांना समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.\nTags: ThaneBhiwandiBhiwaliजागतिक आदिवासी दिवसभिवाळीठाणेभिवंडीWorld Tribal Dayआदिवासी क्रांतिवीर राघोजी भांगरा सामाजिक संस्थाAdivasi Krantivir Raghoji Bhangra Samajik SansthaBOI\nठाणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्यपदी शिवसेनेचे प्रकाश भोईर अंजुरफाटा येथे सडक सुरक्षा शिबिर समतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा दाभाड केंद्रातील मुख्याध्यापकांनी केली झाडांची जोपासना कवाड जिल्हा परिषद शाळेत अंधश्रद्धेविषयी जनजागृती\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_602.html", "date_download": "2018-10-16T18:11:26Z", "digest": "sha1:LRZ4DP2XPP2XEL35NLPHOS2FJNFQDTRW", "length": 17610, "nlines": 107, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "महावितरणचा हलगर्जी आणी नियोजनशुन्य कारभार लोकांच्या जिवांवर बेतन्याची शक्यता - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : महावितरणचा हलगर्जी आणी नियोजनशुन्य कारभार लोकांच्या जिवांवर बेतन्याची शक्यता", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nमहावितरणचा हलगर्जी आणी नियोजनशुन्य कारभार लोकांच्या जिवांवर बेतन्याची शक्यता\nमंगरुळपीर-येथील महावितरणच्या बेजबाबदार आणी नियोजनशुन्य कारभारामुळे लोकांसाठी धोक्याची चिन्हे ठरत असुन आवश्यक ऊपाययोजनेकडे महावितरणचा कानाडोळा असलेला दिसत आहे.\nशहरात आणी खेड्यापाड्यातही ठिकठिकाणी धोकेदायक जीर्ण वीज तारांचे जाळे पसरलेले आह़े त्यामुळे महावितरण नागरिकांच्या जीवावर टपलयं की काय असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आह़े वीज तारा अत्यंत जीर्ण झाल्या असल्याने यातून एखाद्या मोठय़ा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही़\nमंगरुळपीर शहरातील अनेक ठिकाणी घराला लागूनच विद्युत पोल आहेत़ त्यामुळे साहजिकच वीज तारा या घराला लागूनच जात असल्याचे दिसून येत असत़े त्यामुळे यातून एखादी मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही़ अनेक ठिकाणी महावितरणच्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आह़े त्यामुळे हवेचा वेग वाढला की या तारा एकमेकांना लागून घर्षण निर्माण होत असत़े त्यामुळे साहजिकच यातून काही वेळा ठिणग्यादेखील पडत असल्याचे अनेक वेळा दिसून येत असत़े.काही दिवसापुर्वी शहरालगतच्या कोठ्याला अशाच कारणाने आग लागली होती,काहींची गुरेही या आगीमध्ये मृत्युमुखी पडली होती.\nदरम्यान, अनेकांच्या घराला लागूनच वीज तारा गेल्या असल्याने काही नागरिकांकडून या वीज तारांना प्लॅस्टिक पाईपांचे आवरणदेखील लावण्यात आले आह़े परंतु हा तात्पुरती उपाय असून महावितरणने याबाबत काही तरी कार्यवाही करुन ही समस्या दूर करावी अशी मागणी आता संबंधित नागरिकांकडून करण्यात येत आह़े.शहरातील काही वस्त्यांच्या ठिकाणीसुध्दा वीज तारांची दयनिय अवस्था झाली आह़े बहुतेक वीज तारा झाडांमधून गेल्या आहेत़ त्यामुळे हवेच्या वेगाने झाड हेलकावे खात असताना यातून वीज तारा तुटण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े हाय होल्टेज वीज तारा असल्याने यातून जीवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ अनेक नागरिकांच्या गॅलरीमधूनही वीज तारा जात असतात़ घरात लहान मुले असल्याने यातून एखादी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरीकांकडुन विचारण्यात येत आह़े. फुलचंद भगत,मंगरुळपीर/वाशिम मो.9763007835\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डि��ें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/nutritional-content-of-food/", "date_download": "2018-10-16T18:47:17Z", "digest": "sha1:264RM5A2TEPHTNLNHKXFGPXEALNSCAMW", "length": 9187, "nlines": 155, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व | Nutritional content of food", "raw_content": "\nजेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व\nशरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्या��ाठी जेवणात पौष्टिक तत्वांचा योग्य समावेश असणे आवश्यक आहे. हेकोणत तत्व आहेत व यांना काय फायदा आपल्याला होऊ शकतो, समजुया.\nशरीरिक विकास, उत्साह, आणि शक्ति या सर्वांसाठी प्रोटिन आवश्यक आहे. हे प्रोटीन्स आपल्याला सर्व धान्य, मटार, कडधान्य, दूध, ताक, पनीर व इतर दुधापासून तयार केलेले पदार्थ, फळे यांच्यातून मिळते.\nशरीरात शक्ती आणि उर्जेसाठी वसा घेणे आवश्यक आहे. दूध, दही, घी, क्रिम, लोणी, तेल, काजू, बादाम, शेंगदाणे इत्यादी जास्त प्रमाणात वसा असतो.\nखनिज शरीरात शक्ति कायम ठेवण्याचे काम करतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी व शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी खनिजांचा जेवणात समावेश अत्यावशयक आहे.\nशक्ति, उर्जा व शारीरिक विकासासाठी कार्बोहाइड्रेड आवश्यक आहेत. गहूम मक्का, ज्वारी, बाजरी, ऊस, मोड फळे इत्यादीत.\nशरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. शरीराची अंतर्गत स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी मददगार ठरते. योग्य प्रमाणात पाणी प्यायलाने अन्नाचे चांगले पचन होण्यास मदत होते व शरीराचे तापमान योग्य राहते.\nहाडे, दात व केसांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. याने मासिक पाळी संबंधी त्रास नियंत्रित होतात. हिरव्या भाज्या, दूध, दही, ताक, पनीर इत्यादी मध्ये कॅल्शियम भरपूर असते.\nलोह तत्त्वांच्या कमतरतेने शरीरात रक्ताची कमी होते. याच्या अभावाने हृदय व शरीराच्या प्रत्येक भागात शुद्ध रक्त पोहचवण्यात असमर्थ होते.हे हिरव्या भाज्या, धान्य, फळे इत्यादीमध्ये सापडते.\nशरीर स्वस्थ व रोगमुक्त ठेवण्यासाठी विटामिन गरजेचे आहे. हिरव्या भाज्या, ताजी फळे, गहू, दुधापासून तयार केलेले पदर्थ लोणी, मोड आलेली कडधान्ये, घेवडा इत्यादी राज्यात मध्ये विटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nमुत्रमार्गातील खडे व उपचार\nमासिक पाळी आणि तक्रारी\nस्त्रि व अंगावर पांढरे जाणे\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged जेवण, पौष्टिक अन्न, पौष्टिक तत्व on एप्रिल 17, 2011 by प्रशासक.\n← घर हे शाळा एक म्हातारी आणि तिच्या दोन मुली →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/manufacturer/info&manufacturer_id=120", "date_download": "2018-10-16T19:45:51Z", "digest": "sha1:MP6VKRQ62I6KBCJVVB7SMUBEOHFBE3AN", "length": 2432, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Nagnath Kotapalle| नागनाथ कोत्तापल्ले", "raw_content": "\nNagnath Kotapalle| नागनाथ कोत्तापल्ले\nNagnath Kotapalle| नागनाथ कोत्तापल्ले\nही लघु कादंबरी रुक्मिणीबाईंच्या परिवर्तनाची जीवनकहाणी तर आहेच, पण त्याहीपलीकडे ती खूप काही चित्रित क..\nनागनाथ कोत्तापल्ले हे गेल्या चाळीस वर्षांपासून मोजकेच पण लक्षणीय कथालेखन करीत आहेत. ‘राजधानी’..\nनागनाथ कोत्तापल्ले यांचा ‘रक्त आणि पाऊस’ हा कथासंग्रह अनेक दृष्टीने लक्षणीय आहे. जीवनानुभवाच..\nमानवी मनाशी असलेल्या अर्थपूर्ण नात्यातून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची कथा फुलत जात असल्याने ती अनु..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/453459", "date_download": "2018-10-16T19:15:22Z", "digest": "sha1:A77LR3GBVVVD7CMTLVUEBTICUD7MIFRM", "length": 4521, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज\n‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज\nऑनलाईन टीम / मुंबई :\nएका वेगळे कथानक आणि आशयघन विषयावर आधारित ‘माणूस एक माती’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत असून, त्याचे पोस्टर रिलिज करण्यात आले. सध्या प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आहे. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. या धकधक्कीच्या जीवनात लोकांना नात्यांचा कसा विसर पडतोय, याचे चित्रण करणारा ‘माणूस एक माती’ हा चित्रपट आहे.\nया चित्रपटात सिध्दार्थ जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिध्दार्थ हा लुक त्याच्या आतापर्यंतच्या सगळय़ा चित्रपटांपेक्षा खुप वेगळा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश झाडे असून संगीतकार -गीतकार प्रशांत डेहाऊ आणि अमर देसाई आहेत.\nपुढचं पाऊलमध्ये नव्या व्यक्तिरेखेची एन्ट्री\nललित प्रभाकर आणि नेहा महाजनची हटके जोडी\nमाणसांमध्ये रमणाऱया देवाची गोष्ट देवा शप्पथ\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्��ीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529563", "date_download": "2018-10-16T18:57:01Z", "digest": "sha1:E5HVLLB5JE6VKHWIELVABWS45GZ2Y7VC", "length": 5016, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आंबोली धबधब्यासमोरील संरक्षक कठडा कोसळला - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आंबोली धबधब्यासमोरील संरक्षक कठडा कोसळला\nआंबोली धबधब्यासमोरील संरक्षक कठडा कोसळला\nआंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ वळणावरच संरक्षक कठडा कोसळल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळील मोरीच्या बाजूलाच संरक्षक कठडा कोसळल्याने अपघाताची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गाने वाहनांची रहदारी असते. वळणावरच संरक्षक कठडा नसल्याने रात्रीच्या वेळी येणाऱया वाहनांना अंदाज न आल्याने अपघाताची शक्यता आहे. या मार्गावर डाव्या बाजूला वनविभागाची हद्द असून दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग संरक्षक कठडे दुरुस्तीचे काम करते. हद्द कोणाचीही असली, तरी वाहन चालकांच्या सोईसाठी या वळणावर संरक्षक कठडा बांधणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.\nगोळवण, वायंगवडे येथील मोबाईल टॉवरचे उद्घाटन\nआचऱयात 42 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप\nमालवणी ‘रेडू’ चित्रपटाची राज्य पुरस्कारांमध्ये बाजी\nइंटरनेट ठप्प झाल्याने पेपर तपासणीवर परिणाम\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभवि���्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbais-kaali-peelis-to-launch-their-own-mobile-app-259438.html", "date_download": "2018-10-16T18:37:05Z", "digest": "sha1:6EJUQYPJIW4VLGQNKTSTGR2OK2EGOTHZ", "length": 12237, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता काळी-पिवळी टॅक्सीही घरबसल्या करा बूक", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nआता काळी-पिवळी टॅक्सीही घरबसल्या करा बूक\nमुंबईत काळी-पिवळी आणि कूल कॅब टॅक्सीचालकांनी 'आमची ड्राइव्ह' या मोबाइल अॅपची घोषणा केली आहे.\n29 एप्रिल : काळी पिवळी आता घरबसल्या बूक करता येणार आहे. ओला आण‌ि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांनी न‌िर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मुंबईत काळी-पिवळी आणि कूल कॅब टॅक्सीचालकांनी 'आमची ड्राइव्ह' या मोबाइल अॅपची घोषणा केली आहे.\n१ जूनपासून ही सेवा प्रत्यक्षात सुरू होणार आहे. या अॅपसाठी दोन संघटना एकत्र आल्या असून या सेवेसाठी प्रवाशांना प्रत्येक फेरीमागे सेवाशुल्क म्हणून पाच रुपये मोजावे लागणार आहेत.\nया अॅपच्या मदतीने प्रवासी ओला आण‌ि उबेरप्रमाणेच काळी-पिवळी टॅक्सी आण‌ि कूल कॅब बूक करू शकतात. या सेवेत नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार असून अॅपमध्ये आपत्कालीन प्रसंगांसाठी पॅनिक बटणचीही सुविधा आहे. अॅपमध्ये एसी वा नॉन एसी टॅक्सी सेवेचा पर्याय स्वीकारल्यावर प्रवासी दरपत्रकही पाहू शकतात. त्याप्रकारे मार्ग निवडल्यानंतर प्रवाशांना एसएमएसद्वारे वन टाइम पासवर्ड दिला जाईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्���ॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/fathers-day-111112100001_1.html", "date_download": "2018-10-16T18:32:26Z", "digest": "sha1:TG7RPNDD3XWMJBU42LBRH4W3MOTKXQ3I", "length": 10321, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "marathi kavita, father, mother, love, relationship | तो बाप असतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळंतपण झाल्यावर, धावपळ करतो\nऔषध घेतो, चहा, कॉफी आणतो\nसगळ्यांना ने आण करतो\nसिजरीन नंतर बायकोला त्रास नको,\nम्हणून बाळ रडलं तर रात्र भर जागतो\nचांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो\ndonation साठी उधार आणतो,\nवेळ पडली तर हातपाय पडतो\nकॉलेज मध्ये सोबत जातो, हॉस्टेल शोधतो\nस्वतः फाटक बनियन घालून\nतुम्हाला jeans ची pantघेऊन देतो\nस्वतः टपरा mobile वापरून, तुम्हाला stylish mobile घेऊन देतो\nतुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो\nतुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो\nlovemarriage करायला कोणी निघाल तर खूप चिडतो\n\"सगळं नीट पाहिलं का \" म्हणून खूप ओरडतो\n\"बाबा तुम्हाला काही समजत का \"अस ऐकल्यावर खूप रडतो\nजाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो\nमाझ्या चिऊला नीट ठेवा\nअसे हात जोडून सांगतो\nस्त्रोत : प्रियंका विजय\nबाबा तुम्ही ग्रेट आहात\nचक्क त्याने वडिलांना बीएमडब्ल्यूत पुरलं\nमुलगा झाला नापास, वडिलांनी वाटली मिठाई\nनोकरीसाठी वडिलांना गोळी झाडली\nसंतापजनक : दिव्यांग मुलाने सायकलवर नेला वडिलांचा मृतदेह\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आह�� हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5472489530054383938&title=Priyadarshini%20Govind's%20Performance%20in%20Pune&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:38:27Z", "digest": "sha1:7MMNPHQIOUURXXTKTVMJL7T2FXGW4HEL", "length": 8455, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रियदर्शिनी गोविंद यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध", "raw_content": "\nप्रियदर्शिनी गोविंद यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध\nपुणे : संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या भरतनाट्यम कलाकार प्रियदर्शिनी गोविंद यांच्या भरतनाट्यमच्या ‘संप्रदाय- अनफोल्डिंग द ट्रॅडिशन्स’ कार्यक्रमाने नृत्य रसिकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे पुण्यात प्रथमच आयोजन केले होते.\nप्रसिद्ध चित्रपट कलाकार अमोल पालेकर यांच्या हस्ते प्रियदर्शनी गोविंद यांचा सन्मान करण्यात आला. नृत्ययात्री संस्थेच्या संस्थापक मेघना साबडे यांनी स्वागत केले. ‘नृत्ययात्री’तर्फे आयोजित हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे झाला. रसिकांच्या भरघोस प्रतिसादात आणि उत्साहात कार्यक्रमाची सुरुवात ‘कार्तिके’वर आधारित श्लोकाने झाली. ‘वर्णम’ या नृत्यप्रकारातून शंकरांच्या वेगवेगळ्या रूपांचे आणि आभूषणांचे वर्णन केले गेले.\nयानंतर प्रियदर्शनी यांनी काही अभिनयप्रधान रचना सादर केल्या. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलाच्या आईची मन:स्थिती रसिकांसमोर मांडण्यात आली, तर पुढच्या पदातून स्वतःचा नवरा परदेशी गेल्यावर प्रियकराला बोलावून घेणारी मिश्किल स्त्री सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता तिल्लाना आणि अभंगाने झाली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्यातील प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक परिमल फडके यांनी केले. कार्यक्रमाला ‘नृत्ययात्री’च्या मेघना साबडे, श्रद्धा पळसुळे, मालती कलमाडी, प्राची जावडेकर, योगेश गोगावले यांसह पुण्यातील सर्व नृत्यगुरू उपस्थित होते. प्रियदर्शिनी गोविंद, सध्याच्या पिढीतील भरतनाट्यममधील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. संगीत नाटक अकॅडमी २०१२ च्या त्या विजेत्या आहेत.\nTags: भरतनाट्यमपुणेप्रियदर्शिनी गोविंदसंप्रदाय- अनफोल्डिंग द ट्रॅडिशन्सनृत्ययात्रीअमोल पालेकरPunePriyadarshini GovindSampraday- Unfolding The TraditionsNrutya YatriAmol PalekarBharatnatyamप्रेस रिलीज\nपुण्यात प्रथमच प्रियदर्शिनी गोविंद यांचे सादरीकरण आविष्कार नृत्य अकादमीचा अरंगेत्रम कार्यक्रम सादर साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-young-generation-has-made-progress-grape-cultivation-12283", "date_download": "2018-10-16T19:49:30Z", "digest": "sha1:56PRCNDHLIVEIJQHNDYYATPBOTNRUSRC", "length": 15992, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The young generation has made progress from grape cultivation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभविष्यात द्राक्षाला चांगले दिवस : जगन्नाथ म्हस्के\nभविष्यात द्राक्षाला चांगले दिवस : जगन्नाथ म्हस्के\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nपलूस, जि. सांगली ः भविष्यात द्राक्षाला चांगले दिवस येणार आहेत, त्यामुळे तरुण पिढीने द्राक्ष शेतीकडे जास्तीत जास्त वळावे आणि यातून स्वतःची उन्नती साध्य करावी, अस�� प्रतिपादन द्राक्ष तज्ज्ञ जगन्नाथ म्हस्के यांनी व्यक्त केलेे.\nते पलूस येथे पलूस तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत आयोजित द्राक्षपिक चर्चासत्र व शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. डी. माळी हे होते. या वेळी संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, प्रमुख उपस्थिती होते.\nपलूस, जि. सांगली ः भविष्यात द्राक्षाला चांगले दिवस येणार आहेत, त्यामुळे तरुण पिढीने द्राक्ष शेतीकडे जास्तीत जास्त वळावे आणि यातून स्वतःची उन्नती साध्य करावी, असे प्रतिपादन द्राक्ष तज्ज्ञ जगन्नाथ म्हस्के यांनी व्यक्त केलेे.\nते पलूस येथे पलूस तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत आयोजित द्राक्षपिक चर्चासत्र व शेतकरी मेळाव्यामध्ये बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी. डी. माळी हे होते. या वेळी संघाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, प्रमुख उपस्थिती होते.\nते पुढे म्हणाले, हा भाग उष्ण पट्ट्यात येत असल्याने येथे द्राक्षाची गुणवत्ता चांगली येते, बरेच तरुण या शेतीकडे वळून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, त्याचे उपयोग करून घेऊन, उत्पादन खर्च कमी करून स्वतःचे उत्पन्न वाढवत आहेत. तरीही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून या शेतीकडे पाहिले पाहिजे.\nया वेळी दर्जेदार द्राक्ष उत्पादन या विषयावर बोलताना दिलीप माने यांनी रसायन अंशमुक्त द्राक्ष उत्पादन काळाची गरज आहे, द्राक्ष पिकावरील किडीचे व्यवस्थापन एकात्मक पद्धतीने करणे आवश्यक आहे.\nप्रास्ताविकामध्ये जिल्हा परिषद सदस्य शरद लाड म्हणाले, हा संघ अल्पावधीत शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. येथे रासायनिक खतांच्या बरोबर किडनाशकांचा रास्त किंमतीमध्ये पुरवठा केला जात आहे, याचा शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप पाटील, पंचायत समिती उपसभापती अरुण पवार, सरपंच प्रमिला पुजारी, क्रांती कारखान्याचे सर्व संचालक, खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक आणि परिसरातून बहुसंख्य द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.\nद्राक्ष शेती farming जिल्हा परिषद दूध उत्पन्न विषय topics रासायनिक खत chemical fertiliser खत fertiliser साखर सरपंच\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/48-tmc-water-storage-in-koyna-dam/", "date_download": "2018-10-16T18:15:46Z", "digest": "sha1:63LA2RAFWL7KXJMQTRFEE7WHMXGAQIDB", "length": 7706, "nlines": 136, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोयना धरणात 48 टीएमसी पाणीसाठा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोयना धरणात 48 टीएमसी पाणीसाठा\nसातारा – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी कमी झालेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुन्हा एकदा जोर धरला आहे. रात्रभर संततधार पडणाऱ्या पावसामुळे गेल्या चोवीस तासात कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा तब्बल 3.28 टीएमसीने वाढला असून 45 टक्के धरण भरले आहे. तर जलाशयातील पाण्याची आवकही वाढली असून प्रतिसेकंद 27 हजार 383 क्‍युसेक्‍स पाण्याची आवक धरणात होत आहे. धरणात सध्या 48 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पाटणसह परिसरातही मंगळवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. तसेच नद्यांच्या पाणीपातळीतही कमालिची वाढ झाली असल्याचे पहावयास मिळत आहे.\nगेल्या आठवडाभरापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच सुरूवात केली आहे. अधून मधून पावसाचे प्रमाण कमी होत असले तरी रात्रीच्या वेळेस दमदार पावसाला सुरूवात होत आहे. सोमवारी कमी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा आपले रौद्ररूप दाखवण्यास सुरूवात केली असून मंगळवारी रात्री आणि दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे नवजा येथील ओझर्डे धबधबाही पूर्ण क्षमतेने ओथंबून वाहू लागला आहे. कोयना धरणाच्या वरील बाजूस असणाऱ्या नवजा, मानाईनगर, डिचोली या परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइराण व रशियावर अमेरिकेचे पुन्हा निर्बंध\nNext article#विवेचन : आजचा अखंड अस्वस्थ महाराष्ट्र…\nदुष्काळाचे संकट दूर होण्यासाठी उदयनराजेंचे आई भवानी मातेला साकडे\n18 ऑक्‍टोंबरला धम्म दीक्षाचे आयोजन\nखटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा : आ. शशिकांत शिंदे\nआमदारांनी ठेकेदारांवर आत्महत्येची वेळ आणली..\nकर्मवीरांनी त्यागातून शैक्षणिक वाटचाल सुकर केली : इंद्रजित देशमुख\n…अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/shocked-over-friends-death-accident-youth-commits-suicide-12714", "date_download": "2018-10-16T19:05:58Z", "digest": "sha1:32MGJ7TKF5IRSW3AX7MLFDICECLJEOPR", "length": 11436, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shocked Over Friend's Death In Accident, youth Commits Suicide मित्राचा मृत्यू सहन न झाल्याने आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nमित्राचा मृत्यू सहन न झाल्याने आत्महत्या\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nहैदराबाद- लहानपणापासून सोबत असलेल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला अपघाती मृत्यू सहन न झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता असलेले जी. हरिकृष्णा व के. रमेश हे दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात जी. हरिकृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने के. रमेश यांनी धावत्या रेल्वेसमोर जाऊन उडी घेत आत्महत्या केली.\nहैदराबाद- लहानपणापासून सोबत असलेल्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला अपघाती मृत्यू सहन न झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणक अभियंता असलेले जी. हरिकृष्णा व के. रमेश हे दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी एका ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात जी. हरिकृष्णा यांचा जागीच मृत्यू झाला. मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने के. रमेश यांनी धावत्या रेल्वेसमोर जाऊन उडी घेत आत्महत्या केली.\nआंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्यातील दोघे रहिवासी होते. दोघेही लहानपणापासूनचे मित्र होते व शिक्षणही बरोबर झाले होते. हरिकृष्णा हा काही दिवसांपूर्वीच मलेशियाहून आला होता, असेही पोलिसांनी सांगितले.\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड��डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nमुळा-मुठा सुधारचे काम लवकरच\nपिंपरी - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मागणी येत असून, बस खरेदी व अन्य मार्गांनी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम...\n#InnovativeMinds हॅकेथॉन : उत्तरे शोधणाऱ्यांची जननी\nभारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=28&Itemid=5&limitstart=80", "date_download": "2018-10-16T19:52:30Z", "digest": "sha1:A6G4CSTL6ABV476LTWT2ZGNCRI6YC3J4", "length": 27413, "nlines": 310, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "क्रीडा", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ ��केल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nइंग्लंड संघात मीकरचा समावेश\nस्टीफन फिन जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट मीकर याचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.\nमुंबई ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टीम ब्रेस्नन खेळत नसला तरी चहापानाच्या वेळी तो सरावाला मैदानात आला आणि गोलंदाजीचा सराव करायला लागला.\nमोहाली : जीवनज्योत याने पदार्पणातच केलेल्या तडाखेबाज द्विशतकामुळेच पंजाबने हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात ३०७ धावांची आघाडी मिळविली.\nशिवाजी पार्क जिमखान्यातर्फे क्रिकेट प्रशिक्षण वर्ग\nशिवाजी पार्क जिमखान्यातर्फे ८ ते २० वयोगटातील मुलांसाठी ५ नोव्हेंबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत नियमित क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.\nक्रिकेट : मुंबईच्या महिला संघाला जेतेपद\nअखिल भारतीय सुपर लीग स्पर्धेत मुंबईच्या १९ वर्षांखालील महिला संघाने बंगालवर मात करून जेतेपद पटकावले.\n‘मुंबई क्रिकेट रजनी'मध्ये सचिनला मानवंदना\nएस. पी. ग्रूप क्रिकेट अकादमी, टोटल स्पोर्ट्स आणि डॉ. डी. वाय. पाटील अकादमीच्या विद्यमाने ६ नोव्हेंबरला होणाऱ्या मुंबई क्रिकेट रजनी कार्यक्रमात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतच्या व्यक्तिगत आठवणी आणि किस्से कथन करून सचिनला मानवंदना दिली जाणार आहे.\nशो मस्ट गो ऑन..\nपितृशोकानंतरही जावेद खान सराव सामना खेळला\nक्रीडा प्रतिनिधी ,नवी मुंबई\n‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हटले जाते आणि याचाच प्रत्यय इंग्लंड आणि मुंबई ‘अ’ संघाच्या सामन्यादरम्यान आला. शुक्रवारी मुंबई ‘अ’ संघातील मध्यमगती गोलंदाज जावेद खानचे वडील जयीशा खान यांचे ऱ्हदयावरील शस्त्रक्रियेदरम्यान निधन झाले.\nआव्हानांच्या रुळांवर रेल्वेचा खडतर मार्ग\n* फॉलोऑन टाळण्यासाठी रेल्वेला ३३४ धावांची आवश्यकता\n* दुसऱ्याच दिवशी मुंबईचा सामन्यावर वरचष्मा\n* अभिषेक नायरने साकारले शानदार नाबाद शतक\n* आगरकरने दाखवली रेल्वेच्या सलामीवीरांना तंबूची वाट\nप्रशांत केणी, मुंबई, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२\nदिग्गज खेळाडूंचा समावेश अस��ेल्या मुंबईच्या संघाच्या आव्हानांच्या रुळांवरून जाणे रेल्वे महत्प्रयासाचे ठरणार, हे समीकरण दुसऱ्याच दिवशी सिद्ध झाले. गेल्या वर्षी ज्या रेल्वेवर मुंबईने डावानिशी निर्णायक विजय मिळविण्याची किमया साधली होती, त्याच संघासाठी आता उर्वरित दोन दिवस अग्निपरीक्षेचे ठरणार आहे.\nभारताने पहिली कसोटी जिंकल्यास, इंग्लंडला मालिकेत परतणे कठीण जाईल\nइंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला ४-० फरकाने हरवू असा सुनील गावस्कर यांचा आशावाद\n‘‘क्रिकेटमध्ये कोणतेही भाकित व्यक्त करणे कठीण असते. पण भारत इंग्लंडला ‘व्हाइट वॉश’ देऊ शकेल. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियालाही ४-० असे हरवू शकू. २०११मध्ये आपण ज्या पद्धतीने हरलो त्याच पद्धतीने आपण परतफेड करू शकू. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिली कसोटी ही महत्त्वाची असेल.\n* जॉनी बेअरस्टोचे दमदार शतक\n* पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ६ बाद ३३८\n* ईऑन मॉर्गनचे अर्धशतक;\n* क्षेमल आणि जावेदचे प्रत्येकी २ बळी\nकासवगती गोलंदाजी, फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी, समोर कनिष्ठ खेळाडूंचा संघ असा त्रिवेणी योगायोग असतानाही इंग्लंडच्या फलंदाजांकडून अवसानघातकी खेळ होत होता, ठरविक फरकाने विकेट्स पडत असल्याने त्यांच्या धावा कमी झाल्या.\nलुधियानात घुमणार शरीरसौष्ठवाचा दम\nदक्षिण आशियाई जेतेपदासाठी भारतीय खेळाडू सज्ज\nपराठा आणि लस्सी या पौष्टिक आहारासाठी नावाजलेल्या लुधियानात आशिया खंडातल्या अव्वल शरीरसौष्ठवपटूंमध्ये ‘दक्षिण आशियाई श्री’ किताब पटकवण्यासठी मुकाबला रंगणार आहे. निमित्त आहे दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे. गेल्या वर्षी मुंबईत रंगलेल्या स्पर्धेत भारताच्या हिरा लालने ‘मिस्टर युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता.\nमुंबई हॉकी असोसिएशनमध्ये पदाधिकाऱ्यांची हुकूमशाही\nमुंबई हॉकी असोसिएशन (एमएचए) लिमिटेडशी असलेला भाडेतत्वाचा करार राज्य सरकारने रद्द केला असून महिंद्रा स्टेडियम हातातून निसटू लागल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. मात्र हुकूमशाही कारभार, माजी खेळाडूंना सदस्यत्व देण्यात केलेली टाळाटाळ, नातेवाईकांना दिलेले सदस्यत्व, हॉकीपेक्षा अन्य गोष्टींना दिलेले महत्त्व आणि अनेक बाबतीत केलेले गैरव्यवहार हेच एमएचएच्या पदाधिकाऱ्यांना भोवले असल्याची चर्चा सध्या हॉकीवर्तुळात सुरू आहे.\nबार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला शनिवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला. मात्र तरीही शनिवारी होणाऱ्या सामन्यात त्याने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करण्यास पसंती दिली आहे.\nहॉकीतील भारताच्या खराब कामगिरीस हॉकी इंडियाच जबाबदार -नॉब्स\n‘‘लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीस हॉकी इंडियाच जबाबदार आहे. संघ पराभूत का झाला याचे कारण मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारा,’’असे भारतीय संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी सांगितले.\nअवधूत दांडेकर व प्रयाग भाटी यांनी केलेल्या शानदार शतकांमुळेच महाराष्ट्राने ओडिशाविरुद्धच्या सी.के.नायडू करंडक क्रिकेट लढतीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ४२९ धावा केल्या.\nराष्ट्रीय बुद्धिबळ : मेरी अ‍ॅन गोम्सला विजेतेपद\nविमानतळ प्राधिकरण संघाची खेळाडू मेरी अ‍ॅन गोम्स हिने महिलांच्या ३९ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.\nवीरेंद्र सेहवागच्या बोटाला दुखापत\nउत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्याच दिल्लीच्या वीरेंद्र सेहवागच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर मोहम्मद कैफचा स्लिपमध्ये उडालेला झेप पकडताना सेहवागला ही दुखापत झाली.\nटेनिस : भूपती-बोपण्णा उपांत्य फेरीत\nमहेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी बीएनपी पॅरिबस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत लंडनमध्ये होणाऱ्या बार्कलेज एटीपी जागतिक टूर फायनल्स स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.\nहॉकीतील खराब कामगिरीस हॉकी इंडिया जबाबदार -नॉब्स\n‘‘लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीस हॉकी इंडियाच जबाबदार आहे.\nबीएनपी पॅरिबस मास्टर्स टेनिस स्पर्धा : भूपती-बोपण्णा उपांत्य फेरीत\nपी. टी. आय. पॅरिस\nमहेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी बीएनपी पॅरिबस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत लंडनमध्ये होणाऱ्या बार्कलेज एटीपी जागतिक टूर फायनल्स स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. पाचव्या मानांकित भूपती-बोपण्णा जोडीने पोलंडच्या मॉरिस्झ फ्रायस्टेनबर्ग आणि मार्सिन मट्कोव्हस्की या जोडीचा ६-७ (५), ६-३, १०-४ असा पराभव करत आगेकूच केली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFI/MRFI085.HTM", "date_download": "2018-10-16T18:29:17Z", "digest": "sha1:3TFH33M7572H435D5RHJZGJEAT7G4IOC", "length": 7063, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी | भूतकाळ ३ = Menneisyysmuoto 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फिनीश > अनुक्रमणिका\nमी संपूर्ण वेळ टेलिफ���नवर बोलत होतो. / होते.\nमी नेहेमीच विचारत आलो.\nमी पूर्ण कहाणी निवेदन केली.\nशिकणे / अभ्यास करणे\nमी शिकले. / शिकलो.\nमी संपूर्ण संध्याकाळभर अभ्यास केला.\nमी पूर्ण दिवस काम केले.\nमी जेवलो. / जेवले.\nमी सर्व जेवण जेवलो. / जेवले.\nभाषेने नेहमी मानवजातीला आकर्षित केले आहे. म्हणून भाषाशास्त्राचा इतिहास खूप मोठा आहे. भाषाविज्ञान हे भाषेचा पद्धतशीर अभ्यास आहे. हजारो वर्षांपूर्वी लोकांनी भाषेचे अवलोकन केले होते. असे होत असताना विविध संस्कृतींनी विविध प्रणाल्या विकसित केल्या. परिणामी, भाषेच्या विविध वर्णनांचा उदय होतो. आजचे भाषाशास्त्र कशापेक्षा अधिक प्राचीन सिद्धांतावर आधारित आहे. विशेषतः ग्रीस मध्ये अनेक परंपरा स्थापित करण्यात आली. तथापि,भाषेबद्दल सर्वात जुने कार्य हे भारतातून आले आहे. हे व्याकरणकार साकतायणा यांनी 3,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. प्राचीन काळामध्ये प्लाटो सारख्या तत्ववेत्त्यांनी स्वतःला भाषेमध्ये गुंतवून ठेवले होते. नंतर रोमन लेखकांनी त्यांची सिद्धांते पुढे विकसित केली. 8 व्या शतकात अरेबियन लोकांनी देखील त्यांची स्वतःची परंपरा विकसित केली. तरीही त्यांचे कार्य अरेबियन भाषेबाबत नेमके वर्णन दाखवते. आधुनिक काळात, माणसाला भाषा या कोठून आल्या आहेत याचे संशोधन करावयाचे आहे. विद्वान लोकांना भाषेच्या इतिहासामध्ये जास्त रस होता. 18 व्या शतकात लोक भाषेची तुलना एकमेकांबरोबर करू लागले. त्यांना भाषा कशी विकसित होते हे जाणून घ्यावयाचे होते. नंतर त्यांनी भाषा एक प्रणाली म्हणून त्यावर लक्ष एकाग्रित करू लागले. भाषा कशी कार्य करते हा केंद्रीय प्रश्न होता. आजही भाषाशास्त्रामध्ये अनेक विचारधारा प्रचलित आहेत. 1950 पासून अनेक विचारधारा विकसित झाल्या आहेत. यापैकी काही भाग हा विज्ञानामुळे प्रभावित झाला आहे. उदाहरणार्थ मनोभाषाविज्ञान किंवा अंतरसंस्कृती संभाषण. भाषाशास्त्राच्या नवीन विचारधारा या खूपच विशेषीकरणाकडे कलल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे स्त्रीवादी भाषाशास्त्र. भाषाशास्त्राचा इतिहास चालूच आहे. जो पर्यंत भाषा आहेत, तो पर्यंत मनुष्य त्याचे अवलोकन करीत राहील\nContact book2 मराठी - फिनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/fasting-rupee-cooperative-bank-merging-125702", "date_download": "2018-10-16T19:03:45Z", "digest": "sha1:QU3NJPIHTZNULCEVSGTE3QCPTRAXKGSE", "length": 10398, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fasting for Rupee Cooperative Bank Merging रुपी को-ऑपरेटिव्ह बॅंक मर्जिंगसाठी उपोषण | eSakal", "raw_content": "\nरुपी को-ऑपरेटिव्ह बॅंक मर्जिंगसाठी उपोषण\nशनिवार, 23 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : रुपी कोऑपरेटिव्ह बॅंकवर आरबीआयने निर्बंध घालून 5 वर्षे लोटली तर ह्या बाबत सहकार विभाग व आरबीआयने त्याकडे काहीच लक्ष दिले नाही. बॅंकचे भ्रष्ट कर्मचारी व राजनैतिक नेत्यांच्या संगतमताने कर्ज दिल्यामुळे बॅंकवर ही वेळ आली आहे. यात बॅंकचे 6 लाख खातेदार व ठेवीदार अडकले आहे. याला वाचा फोडण्यासाठी उपोषण सेंन्ट्रल बिल्डीगला सहकार आयुक्त कार्यालयावर केले गेले. लवकर बॅंकचे राष्ट्रीयकृत बॅंकत विलनीकरण करावे ही प्रमुख्य मागणी आहे.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हा��रल झाला आहे. यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/11835", "date_download": "2018-10-16T19:38:38Z", "digest": "sha1:LGYNGQ3PQEFEFRB4XBJI62EVYVDQN44Q", "length": 12758, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "विमानतळाबाहेर चिखल! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 12 ऑगस्ट 2016\nपुणे - देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांचे येथील चकाचक विमानतळातून बाहेर पडताच खड्डे आणि चिखलाने \"स्वागत‘ होत आहे. महापालिका आणि हवाई दलाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने \"स्मार्ट‘ पुण्याची प्रतिमा मलिन होत आहे.\nपुणे - देश-विदेशातून आलेल्या पाहुण्यांचे येथील चकाचक विमानतळातून बाहेर पडताच खड्डे आणि चिखलाने \"स्वागत‘ होत आहे. महापालिका आणि हवाई दलाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने \"स्मार्ट‘ पुण्याची प्रतिमा मलिन होत आहे.\nलोहगाव येथे संरक्षण विभागाचे विमानतळ आहे. मात्र, येथून दररोज 70 हून अधिक नागरी विमानांचे उड्डाण होते. हजारो प्रवासी या विमानतळावरून ये-जा करतात. येथील 509 चौक-वेकफील्ड चौक ते विमानतळ हा रस्ता; तसेच 509 चौक ते टाटा गार्डरूम दरम्यान दोन्ही रस्त्यांची पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे. दोन्ही बाजूस चिखल साठल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचच टाटा गार्ड रूमपर्यंतचा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखी भर पडत आहे. या कोंडीमुळे अनेकदा नागरिकांना मध्ये रस्त्यावर उतरून विमानतळाकडे चालत जावे लागते.\nबैठका झाल्या; काम नाहीच\nलोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण आणि बाहेरील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासंदर्भात यापूर्वी दोन ते तीन वेळा बैठका झाल्या. मात्र त्यादृष्टीने महापालिका आणि एअरफोर्स यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळ विस्तारीकरण व परिसराचा विकास आराखडा तयार होऊन मान्यतेसाठी गेला आहे. मात्र, बैठका आणि नियोजन यामध्ये ही दोन्ही कामे अडकली आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.\n509 ते विमानतळ दरम्यानचा रस्ता हवाई दलाच्या ताब्यात आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाची तयारी महापालिकेने दर्शविली आहे; परंतु त्यावरील केबल हटवून देण्याची जबाबदारी \"एअरफोर्स ऍथॉरिटी‘ची आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. मध्यंतरी एकत्र पाहणी केल्यानंतरही ही बाब एअरफोर्सच्या निदर्शनास आणून दिली होती.\n- राजेंद्र राऊत, पथ विभागप्रमुख, महापालिका\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग\nनवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून \"आयबी...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/what-happened-town/", "date_download": "2018-10-16T20:07:00Z", "digest": "sha1:7S2R645QJXAU2RWRAN2FSANEXFXQUEF7", "length": 39833, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "What Happened To The Town? | नगरला झालेय तरी काय? | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणा�� पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nनगरला झालेय तरी काय\nकुठल्या ना कुठल्या कारणाने नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ..\nकुठल्या ना कुठल्या कारणाने नगर जिल्हा कायम चर्चेत असतो. दोन शिवसैनिकांची नुकतीच झालेली हत्या, सोनई, खर्डा, कोपर्डीसारख्या राज्य ढवळून काढणाऱ्या घटना, छिंदम प्रकरणाने उठलेला गदारोळ..राजकारणातून उभे राहिलेले सवतेसुभे..संत, साहित्यिक, विचारवंतांची ही भूमी गुंडपुंड, अत्याचा-यांमुळे बदनाम का होतेय\nसोनई, खर्डा, कोपर्डी या जातीय व सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या घटना, छिंदमने केलेला शिवरायांचा अवमान यामुळे राज्यात केंद्रस्थानी असलेला अहमदनगर जिल्हा दोन शिवसैनिकांच्या हत्येने पुन्हा चर्चेत आला आहे. हे सगळे नगरलाच का घडते आहे हा जिल्हा असा गुंडापुंडांचा, खुनी, अत्याचारी कसा बनला हा जिल्हा असा गुंडापुंडांचा, खुनी, अत्याचारी कसा बनला या जिल्ह्याला नेमके झालेय तरी काय, असे प्रश्न त्यामुळे राज्यभरातील जाणकारांकडून पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागले आहेत.\n- खरेच नगरला झालेय काय सिनेकाठच्या या गावाची व पुरोगामी जिल्ह्याची अशी संस्कृती नव्हती. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारणीचा मान या जिल्ह्याच्या नावावर आहे. शेतकºयांनी तो पै पै जमवून उभारला. ज्ञानेश्वरांनी या भूमीतून पसायदान मागितले. साईबाबांनी समतेचा संदेश दिला. नाथ संप्रदाय, हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले शहा-शरीफ, जग ज्यांना मानते ते अवतार मेहेरबाबा, आचार्य आनंदऋषी अशा संतसज्जनांची ही भूमी आहे. साहित्य क्षेत्रात ना. वा. टिळक, लक्ष्मीबाई टिळक, ख्रिस्तगीतकार कृ.र. सांगळे, दया पवार ते रावसाहेब कसबे, रंगनाथ पाठारे, कला क्षेत्रातही शाहू मोडक, मधुकर तोरडमल, सदाशिव अमरापूरकर हे दिग्गज या भूमीत घडले. या भूमीचे हे सगळे संस्कार दुर्लक्षिणारी व हे संस्कार मातीमोल करणारी गुंडगिरी, पेंढाºयांच्या टोळ्या निपजल्या कोठून, असा प्रश्न उपस्थित होतो.\nनगरला एका वॉर्डात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीनंतर दोन शिवसैनिकांची हत्या झाली. तीन आम���ारांवर या हत्येचा आरोप आहे. त्यात खरेखोटे काय ते ठरेल. पण, या घटनेनंतर राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘गंगाजल’ सिनेमास्टाइल पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी करून पोलीस चौकशी सुरू असताना आपल्या आमदाराला पळविले. राष्टÑवादीचे अजित पवार व सर्व नेत्यांनी आपल्या आमदारांना सेनेने चुकीच्या पद्धतीने खुनाच्या गुन्ह्यात रोवल्याचा आरोप केला. पण, पोलीस अधीक्षक कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस घातला त्याची जबाबदारी या पक्षाने स्वीकारलेली नाही. तसेच शिवसेनेचे आहे. राष्टÑवादीला आरोपी करून सेना मोकळी झाली. मात्र, शिवसैनिकांच्या हत्येनंतर केडगाव भागात जो धुडगूस घातला त्याबद्दल सेनेनेही पश्चाताप व्यक्त केलेला नाही.\nया गावात व असे गुन्हे करणाºया लोकांत लोकशाहीच रुजलेली नाही याची ही लक्षणे आहेत. नगर हा एकेकाळचा कम्युनिस्ट व समाजवादी चळवळीचा बालेकिल्ला असलेला जिल्हा आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात नगर जिल्ह्यात विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात काँग्रेसची केवळ एक जागा निवडून आली होती. इतर सर्व जागा कम्युनिस्ट व समाजवाद्यांनी जिंकल्या होत्या. तो काळच भारावलेला होता. पायी फिरून, सायकलवर प्रचार व्हायचा. बिनपैशांच्या निवडणुका होत्या. जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष हिराबाई भापकर यांनी सायकलवर जिल्ह्याचा दौरा केला होता. पुढे जिल्ह्यात काँग्रेस वाढली. नंतरच्या काळात तिच्यातून राष्टÑवादी निर्माण झाली. नव्वदनंतर सेना-भाजपा यांचा उदय झाला. कम्युनिस्ट लयाला गेले.\nया सर्व पक्षांनी राजकारणाचा पोत व कार्यपद्धतीच बदलवली आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारसंघावर पकड निर्माण करण्यासाठी सहकारी साखर कारखाने काढले. हे कारखाने म्हणायला सहकारी आहेत; पण तेथे सगळी सरंजामदारी. बापानंतर मुलगा चेअरमन होतो. जिवंतपणीच हे लोक कारखान्यांना स्वत:ची नावे द्यायला लागले आहेत. कारखान्यांमुळे या घराण्यांकडे प्रचंड पैसा आला. त्या जोरावर आमदारकी, खासदारकी टिकून राहते. यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या नेत्यांची हुजरेगिरी करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. ‘साहेब’ ठरवतील तेच अंतिम मानले जाते. लोकशाही अशी ‘लिमिटेड’ झाली आहे.\n- या मंडळींना आपले साम्राज्य जपायचे असल्याने त्यांनी स्वत:चे ‘सुभे’ निर्माण केले आहेत. इतरांच्या सुभ्यांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित नियम त्यांनी ठरविला आहे. त्यामुळे आपल्या शेजारील तालुका जळाला तरी हे लोक तिकडे फिरकत नाहीत. बोलत नाहीत. लोकशाहीच्या अशा ‘हद्दी’ या जिल्ह्यात आहेत. त्यातून राजकारणातील अधिष्ठान व मूल्यव्यवस्थाच लयाला गेली आहे. सगळा दिखावा सुरू आहे. घोळ आहे तो येथे. संस्थात्मक राजकारणामुळे या जिल्ह्यात ही कार्यपद्धती मोठ्या प्रमाणावर आहे. साखर कारखाने अधिक असल्याने सरंजामदारही अधिक आहेत. त्या तुलनेत त्यांना प्रश्न विचारणाºयांची संख्या व आवाज कमी आहे.\n१९६९ साली शरद पवार यांनी राज्यातील काँग्रेसच्या दुरवस्थेबद्दल यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले होते. या पत्रात ते म्हणतात, ‘आमच्यातील सत्तास्पर्धा इतक्या थराला गेली आहे की, आम्ही कोणाचे प्रतिनिधित्व करत आहोत याचे भान आम्हाला राहिलेले नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी आम्ही आदर्श सोडून दिले असून, राजकीय शिक्षण देण्याची प्रोसेस बंद झाली आहे. सत्तेतील माणसे सत्तेचा, पैशाचा वापर स्वार्थासाठी करत आहेत. आपणाबरोबर न येणाºया वर्गाची ते पिळवणूक करत आहेत’. शरद पवार यांनी यशवंतरावांना उद्देशून जे लिहिले होते तेच आज राष्टÑवादी व काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आपल्या हायकमांडला लिहिण्याची वेळ आली आहे. हीच संस्कृती सेना-भाजपातही आली आहे.\nनगर शहरात तर संस्थात्मक राजकारणही नाही. येथे कुणी टांगेवाला, कुणी दूधवाला, कुणी हमाल, कुणी पावभाजीवाला नेता झाला. खरे तर ही चांगली बाब होती. पण, हे लोक आपले मूळ विसरले व ‘दादा’ बनले. राष्टÑवादीने जगताप या एकाच कुटुंबात दोन आमदारक्या दिल्या. पिता-पुत्र दोघेही आमदार. याचा अर्थ या पक्षाचीही काहीतरी मजबुरी दिसते. जेथे पक्षच मजबूर असेल तेथे कार्यकर्ते बोलण्याचे धाडस काय दाखविणार\nवाचन, लेखन करून व चांगली भाषणे करून आपण आमदार-खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो यावरचा लोकांचा विश्वासच उडाला आहे. यशवंतराव चव्हाण राजकारणात असताना पत्नीला पत्रव्यवहार करायचे. कुटुंबाच्या खर्चाबद्दल विचारायचे. सुशीलकुमार शिंदे सांगतात की, बॅरिस्टर नाथ पै हे इतके अभ्यासू भाषण करायचे की त्यांचे फोटो आम्ही खिशात बाळगायचो. राजकारणातील ही वाचन-लेखन संस्कृती संपली आहे.\nबी.जे. खताळ हे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री आहेत. आयुष���यभर या माणसाने साधनसूचिता, तत्त्व, विचार जपले. त्यांनी शताब्दीत पदार्पण केले आहे. त्यांचा समारंभ नगर जिल्ह्याबाहेरील मंडळींनी पुण्यात केला. पण, नगरकरांना तसे करावेसे वाटले नाही. कारण खताळांचा सत्कार करून फायदा काय, हा हिशेब\nजिल्ह्यातील साहित्यिकांनाही राजकारण्यांचे वारे लागले आहे. तेही गप्प आहेत. साहित्यक्षेत्रातही ‘कंपू’ निर्माण झाले आहेत. डॉक्टर, शिक्षक, वकील यांच्या संघटनांचेही राजकारण्यांशी हितसंबंध येतात. बार असोसिएशनवर निवडून येण्यासाठी, सरकारी वकील होण्यासाठी पक्षांचा आशीर्वाद लागतो. शिक्षक आमदार व्हायचे असेल तर राजकारण्याचे पाठबळ लागते. त्यामुळे या सर्व उच्चशिक्षित वर्गाने आणि सज्जनांनी कुठल्याही घटनेवर भूमिकाच घ्यायची नाही, असे ठरविलेले असते. नगरची डॉक्टर मंडळी वैद्यकीय तज्ज्ञांपेक्षा राजकारण्यांच्या हस्तेच हॉस्पिटल्सची उद्घाटने करायला प्राधान्य देतात यातूनही अगतिकता दिसते.\nअगदी अण्णा हजारे, पोपटराव पवार यांसारखी माणसेही नगरमधील घटनांबाबत बोलत नाहीत. कारण त्यांच्या विचारांकडे तटस्थपणे पाहण्याचे शहाणपण समाजाकडे व राजकीय नेत्यांकडेही नाही. जिल्ह्यातील सज्जनांनी बळजबरीने मौन पाळल्याने हितसंबंधी लोक घटनांना बºयाचदा अतिरंजित बनवतात. जिल्ह्याबाहेरील लोकांचा अशावेळी हस्तक्षेप होतो. त्यातून सत्यही समोर येत नाही आणि नुसताच गदारोळ होतो. मूठभरांची सरंजामदारी आणि सज्जनांचे मौन या जिल्ह्याला बदनाम करते आहे. धाकच राहिलेला नाही.\nनगरच्या घटनेनंतर दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चेत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व राष्टÑवादीचे नवाब मलिक म्हणाले की, आम्ही आता नगरच्या राजकारणाचे शुद्धिकरण करणार आहोत. हे बाहेरचे नेते बोलले; पण नगरचे धुरीण म्हणविणारे मौनात आहेत. म्हणून पेंढाºयांच्या टोळ्या दहशत गाजवत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nशिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=627", "date_download": "2018-10-16T19:45:16Z", "digest": "sha1:6QD3QHIMJL3LHMGU53ZT7UVENENVNI6U", "length": 3336, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Brahmarshi Wishwamitra | ब्रह्मर्षी विश्‍वामित्र", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nBrahmarshi Wishwamitra | ब्रह्मर्षी विश्‍वामित्र\nBrahmarshi Wishwamitra | ब्रह्मर्षी विश्‍वामित्र\nप्रयत्न हीच ज्यांची आत्मशक्ती होती, त्या विश्‍वामित्राची कथा विलक्षण आहे. क्षात्रशक्तीचे बळ असलेल्या विश्‍वामित्रांचा जीवनप्रवास हा राजर्षी, पुढे महर्षी, व नंतर ब्रह्मर्षी असा चढत्या क्रमाने झाला आहे.\nहा प्रवास सहजसाध्य नव्हता. ह्य��� प्रवासात राग, लोभ, मोह, माया, काम, क्रोध, मान-अपमान अशा शत्रूंमुळे अडथळे निर्माण झाले किंवा केले गेले. कठोर तपश्‍चर्येची प्रतिज्ञा करण्याची व ती प्रतिज्ञा तडीस नेण्याची अफाट आत्मशक्ती त्यांनी प्राप्त करून घेतली. प्रतिसृष्टी निर्माण करण्याची शक्ती ज्या विश्‍वामित्रांनी प्राप्त करून घेतली, त्या विश्‍वामित्रांना केवळ समाजाच्या भलेपणाची नव्हे, तर सर्वच विश्‍वाचे मित्र होण्याची ओढ होती. ध्यास होता.\nक्रोध, कोप, शाप, उ:शाप, तपश्‍चर्या यांची ही कथा नाही, तर परिपूर्णतेचा ध्यास धरणार्‍या व ज्ञानशक्तीचे महत्त्व जाणणार्‍या एका तेजस्वी क्षात्रपुरुषाची ही महाकथा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/petrol-prices-cut-by-rs-2_16_litre_diesel-by-rs-2_10litre-260707.html", "date_download": "2018-10-16T18:30:56Z", "digest": "sha1:C6P2UQMFRIFLNAFTKCBHVF7K76EMNBEM", "length": 12146, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खुशखबर, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना ��पली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nखुशखबर, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात\nपेट्रोल प्रतिलीटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. ही दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.\n15 मे : पेट्रोल आणि डिझेल दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 2 रुपये 16 पैसे तर डिझेल प्रतिलीटर 2 रुपये 10 पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. ही दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.\nसतत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणाऱ्या वाढीला कंटाळलेल्या सर्वसामान्यांना अखेर दिलासा मिळालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलीये. मागील महिन्यात पेट्रोल प्रतीलिटर 1.39 रुपये तर डिझेल 1.04 रुपयांनी महागलं होतं. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यातच पेट्रोल प्रतिलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं होतं. अखेर मागील महिन्यातील वाढ कपात झाली असून पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी ए��ा महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-water-shortage-30-villages-khandesh-12689", "date_download": "2018-10-16T19:31:56Z", "digest": "sha1:2UAPL3DYPVHR4L26UAXCIK4BIZSSYJHF", "length": 15384, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, water shortage in 30 villages of Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील ३० गावांत तीव्र पाणीटंचाई\nखानदेशातील ३० गावांत तीव्र पाणीटंचाई\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nजळगाव : खानदेशात धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात सुमारे २० टॅंकर्स सुरू आहेत. टॅंकरची संख्या वाढत असून, जळगाव जिल्ह्यात १२ टॅंकर सुरू आहेत. तीव्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खानदेशात ३० पर्यंत पोचली आहे. पुढे ही स्थिती आणखी बिकट बनेल, असे संकेत आहेत.\nजळगाव : खानदेशात धुळे, नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यात सुमारे २० टॅंकर्स सुरू आहेत. टॅंकरची संख्या वाढत असून, जळगाव जिल्ह्यात १२ टॅंकर सुरू आहेत. तीव्र टंचाईग्रस्त गावांची संख्या खानदेशात ३० पर्यंत पोचली आहे. पुढे ही स्थिती आणखी बिकट बनेल, असे संकेत आहेत.\nतापी काठावरील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, शहादा, नंदुरबार, शिरपूर आदी तालुक्‍यांमधील गावांमध्ये स्थिती बरी आहे. परंतु गिरणाकाठावरील मोठ्या गावांमध्ये पाणीकपातीचे संकट आहे. जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील पाचोरा, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, तर दक्षिण भागातील जामनेर, बोदवड��ध्ये स्थिती बिकट आहे. जळगाव जिल्ह्यात १७ गावांमध्ये तीव्र टंचाई आहे. अमळनेर तालुक्‍यात ही गावे अधिक आहेत. दोन दिवसाआड पाणीपुरवठा होणारी गावे जवळपास २०० पेक्षा अधिक आहेत.\nधुळे जिल्ह्यातही सुमारे सहा गावांमध्ये टंचाईची समस्या आहे. शिंदखेडा, साक्री तालुक्‍यांत जलसंकट अधिक आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सुमारे सात गावांमध्ये टंचाईस्थिती भीषण आहे. कोळदा, पळाशी, लहान शहादे या नंदुरबारपासून अगदी जवळ असलेल्या गावांमध्ये टंचाई वाढली आहे. पुढे ही समस्या वाढेल. कारण जलस्रोत आटू लागले आहेत. सध्या ऑक्‍टोबर हीटचा फटका बसत असून, रब्बीच्या पेरणीसाठी फारसे अनुकूल वातावरण नाही. कृत्रिम जलसाठे उपलब्ध असलेल्या भागातही पुढे फेब्रुवारी, मार्चमध्येच जलसंकट वाढेल. यामुळे केळी लागवड पाचोरा, भडगाव, जळगाव, जामनेर भागात कमी होईल, असे संकेत आहेत. कारण जामनेरातील तोंडापूर प्रकल्पात फक्त ५ टक्के साठा आहे.\nवाघूरमध्येही फक्त ४६ टक्के जलसाठा आहे. पाणीटंचाई वाढत आहे. परंतु प्रशासन टंचाई आराखडा मार्गी लावत नसल्याचे चित्र आहे. अनके अधिकारी गैरहजर असतात. यामुळे कामे ठप्प होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.\nजळगाव jangaon खानदेश मुक्ता भुसावळ पाणी water चाळीसगाव धुळे dhule पाणीटंचाई प्रशासन administrations\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/rape/", "date_download": "2018-10-16T20:05:02Z", "digest": "sha1:XJ7JGRHFOEQ23UPLREIK4CYGQHCUANDQ", "length": 26907, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Rape News in Marathi | Rape Live Updates in Marathi | बलात्कार बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत प��न्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गों��ळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nमदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमुंब्रा : मदरशामध्ये शिकण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल���याची खळबळजनक घटना मुंब्रा येथे उघडकीस आली. येथील ... ... Read More\nआर्णी बलात्काराचा तपास ‘निर्भया’प्रमाणे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआर्णीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध करीत यवतमाळात सकल जैन समाज व विविध संघटनांतर्फे मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तिरंगा चौकात झालेल्या सभेत आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. ... Read More\nआर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. ... Read More\nकेज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमाळेगाव येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेवर तीन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. ... Read More\nगुजरातमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार, उत्तर भारतीयावर संशय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुरतच्या या प्रकरणातील आरोपी सध्या फरार असून तो आपल्या कुटुंबीयांसमवेत 15 दिवसांपूर्वीच पांडेसरा येथे राहण्यास आला होता. पीडित मुलीचे वडिल रंगकाम करत असून ते ... Read More\nदोन अल्पवयीन मुलींची बलात्कारानंतर हत्या; २०१० मधील घटनेची आता कबुली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपॉक्सोच्या अठरा गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने २०१० मध्ये दोन अल्पवयीन मुलींची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. ... Read More\nबलात्कार पिडीत बालिकेच्या तपासणीला डॉक्टरांची चालढकल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nवैद्यकीय तपासणीनंतर बलात्काराची घटना घडलीच नाही हे स्पष्ट झाले. ... Read More\n चिमुरडीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास २४० वर्षे तुरुंगवास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपॅट्रीसिओ आणि लिसाला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या मुलांना सरकारी अनाथालयात पाठवण्यात आले होते. मात्र, एका कुटुंबाने या तिनही मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली. ... Read More\nकाळेवाडीत चिमुकलीवर बलात्कार, दीड महिन्याच्या कालावधीतील पाचवी घटना\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकाळेवाडीत साई विहार सोसाटीत राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघ��कीस आली आहे. ... Read More\n#Metoo आरोप निखालस खोटे, हा बदनामीचा ‘अजेंडा’ - एम. जे. अकबर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n- सुरेश भटेवरा नवी दिल्ली : यौन शोषणाचे सारे आरोप पूर्णत: खोटे आहेत. खोट्या आरोपांना पाय नसतात मात्र त्याचे विष ... ... Read More\nM J AkbarRapeएम. जे. अकबरबलात्कार\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/mumbai-indians-news/", "date_download": "2018-10-16T20:03:46Z", "digest": "sha1:RB2QW2RA45T5QT4NWOZV4S6FRIVWWWY5", "length": 28331, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mumbai Indians News | मुंबईसाठी पंड्याबंधू व पोलार्डला सूर गवसणे आवश्यक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती ��रार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nमुंबईसाठी पंड्याबंधू व पोलार्डला सूर गवसणे आवश्यक\nसुरुवातीला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुनरागमन करणे हा इतिहास असला तरी मुंबई इंडियन्स या सुरुवातीमुळे मात्र नक्कीच नाराज असेल. आयपीएल प्रदीर्घ कालावधीची स्पर्धा असून यात पुनरागमन करण्याची शक्यता असते, हे खरे आहे.\nसुरुवातीला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुनरागमन करणे हा इतिहास असला तरी मुंबई इंडियन्स या सुरुवातीमुळे मात्र नक्कीच नाराज असेल. आयपीएल प्रदीर्घ कालावधीची स्पर्धा असून यात पुनरागमन करण्याची शक्यता असते, हे खरे आहे. पण, तुम्ही शक्य तितक्या लवकर संघाचे योग्य संयोजन आणि प्रमुख खेळाडूंना सूर गवसणे आवश्यक असते. याबाबत मुंबई इंडियन्स मात्र संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. संघाला केवळ योग्य संयोजनाबाबतच अडचण भासत आहे असे नसून अनेक खेळाडू सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे विशेष पर्यायही नाही.\nकागदावर बघता त्यांचा संघ समतोल भासत आहे. दोन गोलंदाज व एक यष्टिरक्षक अव्वल सातमध्ये आहेत. मी सुरुवातीला आयपीएलचा अभ्यास केला होता. त्यात नंबर ५, ६, ७ मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे आहेत. पंड्याबंधूंकडे वेगवेगळे कौशल्य आहे. दोघेही चेंडू व बॅटने योगदान देऊ शकतात आणि पोलार्डच्या फलंदाजीविना कुठलीच लढत पूर्ण होऊ शकत नाही, पण येथेच संघाला समस्या भेडसावत आहे. कृणाल दुखापतग्रस्त होता व तो स्थानिक मोसमात खेळू शकला नाही व हार्दिक दुखापतीबाबत संघर्ष करीत असावा, अशी मला शंका आहे. त्यामुळे दोघेही आपली भूमिका बजावण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे आठ षटके आणि दोन फलंदाज प्रभावित झाले आहेत. आयपीएल स्पर्धेच्या आगामी कालावधीमध्ये हे दोन्ही खेळाडू छाप सोडण्यात यशस्वी ठरतील, अशी मला आशा आहे. त्याचप्रमाणे पोलार्डही योगदान देईल. दरम्यान, पुनरागमन करण्यास अधिक वेळ लागायला नको, यावर त्यांना लक्ष द्यावे लागेल. मुंबई इंडियन्ससाठी पॅट कमिन्स उपलब्ध नसणे आणि लसिथ मलिंगाच्या फॉर्मची घसरण चिंतेचा विषय आहे. मलिंगा आयपीएलच्या म���ान खेळाडूंपैकी एक आहे. तसे मुस्तफिजूर रहमान प्रयत्न करीत आहे, पण वेगवान गोलंदाजांना कुठला पर्याय नसतो. सनरायझर्ससाठी बिली स्टॅनलेक तशी भूमिका बजावत असल्याचे दिसत आहे. मुंबई इंडियन्स सुरुवातीच्या १० वर्षांमध्ये जेतेपद पटकावण्यासाठी सर्वोत्तम संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्स समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात यशस्वी ठरेल व पुनरागमन करेल, अशी आशा आहे, पण त्यासाठी त्यांना चौथी लढत कुठल्याही स्थितीत जिंकावीच लागेल. (टीसीएम)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nCricketIPL 2018Mumbai Indiansक्रिकेटआयपीएल 2018मुंबई इंडियन्स\nVideo: ...जेव्हा हार्दिक पांड्या रिपोर्टर होतो\nसचिनचा 'मास्टर स्ट्रोक'; अर्जुनला 'शास्त्री'बुवांची खास(गी) शिकवणी\nविकेट्सचा पाऊस... 11 चेंडू, 1 धाव अन् तब्बल 7 फलंदाज माघारी\nजगज्जेतेपदाचं सेलिब्रेशन करण्यासाठी कपिलनं शॅम्पेन कुठून आणली माहित्येय... वाचाल तर हसाल\nनागपुरातील जामठा स्टेडियमच्या बांधकामाला परवानगीच नाही\nFifa World Cup 2018: विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोला म्हटले G.O.A.T\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्तीबाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nन���शिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/416?page=1", "date_download": "2018-10-16T18:46:10Z", "digest": "sha1:6HNMFY4CPC2MI7DHO2BMCOMQ2OHYFNRZ", "length": 10040, "nlines": 222, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चिकन : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चिकन\nनो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण\nमै जीना चाहता हू मॉं ...\nरात्री सव्वातीन साडेतीनच्या सुमारास एक केविलवाणा आवाज माझा कानांत खणखणला. क्षणभर वाटले कोणीतरी माझ्या पोटातूनच बोलतेय.. पण \"मॉं\" .. मला कोणी कॉ बोलेल\nभास झाला असेल किंवा स्वप्नातले काहीतरी असेल म्हणत मी चादर अंगावर ओढत कुस बदलली.\nडोळा लागतो न लागतो तोच पुन्हा,\n\"मै तुम्हारे अंदर से बोल रहा हू मॉं ..\"\nमै मै तर एकदम बैं बैं स्टाईल होते जणू बकरीचे पिल्लूच. आणि अंदरसे म्हणजे पोटातूनच तर येत नसावा, कारण आवाजही थोडाफार तसाच घुमून येत होता.\nRead more about नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण\nचिकन - तामिळ पद्धतीने\nRead more about चिकन - तामिळ पद्धतीने\nRead more about चिकन पटाखा(तेलाशिवाय)\nशेपु चिकन अर्थातच डिल चिकन\nRead more about शेपु चिकन अर्थातच डिल चिकन\nफ्राईड चिकन विथ चिज सॉस\nRead more about फ्राईड चिकन विथ चिज सॉस\nRead more about म���र्ग हैदराबादी\nमेथी चिकन - बीन मसाल्याचे\nRead more about मेथी चिकन - बीन मसाल्याचे\nकाल लग्नाचा वाढदिवस होता म्हटलं नवर्‍यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच. पण म्हटलं, आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे.\nलग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा() मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.\nसाहित्य : मॅरिनेशन साठी\nRead more about चिकन जालफ्रेझी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/akshaytrutiya-110051500037_1.html", "date_download": "2018-10-16T19:35:43Z", "digest": "sha1:SWYH4IJ726NI34W7BEE4DPRT4CV6KS4O", "length": 14394, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अक्षय तृतीयेचे महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे\n* या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. * सकाळी पंखा, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी.\n* ब्राह्मण भोजन घालावे.\n* या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवे.\n* या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावे.\n* साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात.\n* या दिवसापासून सत्ययुग आणि त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असे काहींचे मत आहे.\n* या दिवशी श्री बद्रीनारायणाचे द्वार उघडतात.\n* नर-नारायणाने या दिवशी अवतार घेतला होता.\n* श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते.\n* वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होतात आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात.\n* जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो.\n* या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.\n* शुभ कार्ये या दिवशी होतात.\n* श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (‍अविनाशी) होते.\nयावर अधिक वाचा :\nअक्षय तृतीया आखाजी पितृ देवोत्सव\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास म��ळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-puja-marathi-114101400013_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:50Z", "digest": "sha1:WKP4VHCZCL72NHWEZZHTL4GGXLKBYUZG", "length": 9498, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चण्याच्या डाळीचे लाडू | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : चण्याची डाळ - १ वाटी साखर, १ ते सव्वा वाटी नारळ खवलेला, पाऊण वाटी तूप, ६-७ चमचे दूध, १/२ वाटी काजू, बदाम, पिस्ता यांचे काप विलायची पूड -१ चमचा केशरपूड.\nकृती : चण्याची डाळ ४-५ तास भिजवून ठेवावी नंतर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावी. कढईत तूप गरम करून वाटलेली डाळ गोल्डन ब्राउन होई पर्यंत परतून घ्यावी. डाळ परतल्यावर त्यात नारळ आणि दूध घालून चांगले परतून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात साखर घेवून त्यात ३-४ चमचे पाणी घालून २ तारी पाक करावा. त्यात सर्व ड्राय फ़्रुटस, वेलची आणि केशरपूड घालावी. परतलेली डाळ पाकात घालावी आणि ढवळावी. गार झाल्यावर लाडू वळावे.\nधनत्रयोदशीला दारासमोर ठेवा या 6 वस्तू\nदिवाळी स्पेशल : आकाशकंदील\nधनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2016\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nसर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nagar-loksabha-election-will-contest-rashtrawadi-congress-party-12853", "date_download": "2018-10-16T19:28:59Z", "digest": "sha1:4T2IWRK43AEO4FKWDVKJGY7GUPOT6FUS", "length": 18600, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nagar in loksabha election will contest Rashtrawadi congress party | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर लोकसभा ‘राष्ट्रवादी’च लढणार\nनगर लोकसभा ‘राष्ट्रवादी’च लढणार\nशुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018\nनगर : नगर लोकसभा मतदारसंघ काॅँग्रेसकडे घेणार असल्याचे वक्तव्य काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ९) जनआक्रोश यात्रेमध्ये केले होते. त्यावर, आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेते करण���र आहेत. त्यातही ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा असतो, हे मागील वीस वर्षांत सर्वांना माहीत आहे. नगर राष्ट्रवादी तुलनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा ‘राष्ट्रवादी’च लढविणार आहे. दादांचा शब्द पक्का असल्याचा निर्वाळा ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.\nनगर : नगर लोकसभा मतदारसंघ काॅँग्रेसकडे घेणार असल्याचे वक्तव्य काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ९) जनआक्रोश यात्रेमध्ये केले होते. त्यावर, आघाडीचा निर्णय केंद्रीय पातळीवरील नेते करणार आहेत. त्यातही ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द महत्त्वाचा असतो, हे मागील वीस वर्षांत सर्वांना माहीत आहे. नगर राष्ट्रवादी तुलनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा ‘राष्ट्रवादी’च लढविणार आहे. दादांचा शब्द पक्का असल्याचा निर्वाळा ‘राष्ट्रवादी’चे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला.\n‘रयत’ संस्थेच्या कार्यक्रमासाठी पवार नगरला आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काॅँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर आदी उपस्थित होते.\nपवार म्हणाले, ‘राज्यात दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीत जनतेला दिलासा देऊन, तातडीने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, सत्तारूढ असलेले नाकर्ते सरकार या गंभीर परिस्थितीत नियोजनासाठी तत्पर नसल्याचा आरोप पवार यांनी केला. शिवसेना पुन्हा एकदा अयोध्येच्या राममंदिराचा प्रश्‍न ऐरणीवर आणत आहे. ते विकासाऐवजी नेहमीच भावनिक मुद्द्यांना पुढे करतात. त्यामुळे त्यांच्यात तारतम्याचा अभाव दिसत आहे. पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया गेला. आता रब्बीवरही संकट उभे राहिले आहे.\nशेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत, आगामी ३१ जुलैपर्यंत पाणीसाठ्यांचे आरक्षण, चाऱ्याची उपलब्धता, जनावरांसाठी छावण्या आदी उपाययोजनांचे नियोजन सरकारने तातडीने करायला पाहिजे. मात्र, राज्यात सत्तारूढ असलेल्या नाकर्त्या सरकारला याचे गांभीर्य नाही. संपूर्ण ��ाज्य भारनियमनमुक्त करण्याची ठोस भूमिका घेतली होती; मात्र यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत राज्यातील लोकांना उजेडापासून वंचित राहावे लागत आहे. या भारनियमनाच्या विरोधात शुक्रवारी (ता. १२) राज्यभर राष्ट्रवादी काॅँग्रेस महावितरण कार्यालयांत कंदील लावून आंदोलन करील, असा इशारा पवार यांनी दिला.\nमुख्यमंत्र्यांना पुन्हा सत्तेवर येण्याचा भ्रम\nपवार म्हणाले, ‘दुष्काळी स्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा २०१९ नंतर मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहत आहेत. गुजरातमध्ये सर्व विरोधक एक झाले असते, तर गुजरात हातचे गेले असते. कर्नाटकात काय झाले हे देशाने पाहिले आहे. पुन्हा सत्तेवर येण्याचा भ्रम असलेल्या राज्यकर्त्यांना आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीनंतर त्यांची स्थिती काय आहे हे कळेल.’\nनगर लोकसभा अशोक चव्हाण ashok chavan राष्ट्रवाद शरद पवार sharad pawar अहमदनगर मुख्यमंत्री अजित पवार पत्रकार आमदार सरकार government राममंदिर विकास वन forest खरीप आग पाणी water आरक्षण भारनियमन महावितरण आंदोलन agitation देवेंद्र फडणवीस devendra fadnavis गुजरात कर्नाटक\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व��यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/ipl-2018-9th-match-mumbai-indians-mi-vs-delhi-daredevils-dd-live-score-update/", "date_download": "2018-10-16T20:06:49Z", "digest": "sha1:6CRRXEG5VVTZBIGSHDY4JFW5QZDQHQOA", "length": 33719, "nlines": 449, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ipl-2018-9th-Match-Mumbai-Indians-Mi-Vs-Delhi-Daredevils-Dd-Live-Score-Update | Ipl 2018 Mi Vs Dd: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठ�� दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्य�� सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nIPL 2018 MI VS DD: दिल्लीचा 'रॉय'ल विजय... शेवटच्या चेंडूवर हरली मुंबई\nआधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली.\nमुंबईः मुंबई इंडियन्सचं १९५ धावांचं महाकठीण आव्हान जिद्दीनं पार करत दिल्ली डेअरडेविल्सनं आयपीएल-११ मध्ये विजयाचा श्रीगणेशा केला. ५३ चेंडूत नाबाद ९१ धावांची जिगरबाज खेळी करणारा जेसन रॉय दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आधीच्या दोन सामन्यांप्रमाणेच शेवटच्या क्षणी मुंबई पराभूत झाली. त्यामुळे त्यांना गुणांचं खातं उघडण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.\nसूर्यकुमार, लुईस आणि ईशान किशन यांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मुंबईनं २० षटकांत १९४ धावा फटकावल्या होत्या. मुस्तफिझूर रेहमान, जसप्रित बुमराह, मयांक मार्कंडे असे तगडे गोलंदाज मुंबईकडे असल्यानं सामन्याचं पारडं त्यांच्याकडे झुकलं होतं. परंतु, पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत पीचवर टिच्चून उभं राहत जेसन रॉयनं त्यांचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. सुरुवातीला चौकार, षटकारांची आतषबाजी करणाऱ्या रॉयनं मधल्या ओव्हरमध्ये सावध पवित्रा घेऊन विकेट टिकवली आणि तोच दिल्लीला विजयापर्यंत घेऊन गेला. ऋषभ पंतच्या २५ चेंडूतील ४७ धावांनीही दिल्लीच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.\n19.39 : जेसन रॉयच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर दिल्लीचा मुंबईवर सात विकेट्स राखून सनसनाटी विजय... शेवटच्या चेंडूवर मुंबई हरली...\n19.38 : दिल्लीचा विजयाचा श्रीगणेशा... मुंबईची पराभवाची हॅटट्रिक...\n19.29 : मुंबई की दिल्ली... शेवटच्या षटकांत दिल्लीला ११ धावा...\n19.23 : १८ षटकांत दिल्लीच्या ३ बाद १७९ धावा...\n19.19 : दिल्लीला शेवटच्या तीन षटकांत विजयासाठी हव्यात २४ धावा\n19.14 : १६ षटकांत दिल्लीच्या ३ बाद १६० धावा...\n19.08 : दिल्लीच्या १५ षटकांत ३ बाद १४८ धावा...\n19.02 : दिल्लीला तिसरा धक्का... 'डेंजर' ग्लेन मॅक्सवेल १३ धावांवर बाद...\n19.00 : दिल्लीची १०ची सरासरी कायम... १३ षटकांत दोन बाद १३४ धावा...\n18.55 : फटकेबाजीच्या नादात ऋषभ पंत बाद... २५ चेंडूत तडकावल्या ४७ धावा...\n18.49 : जेसन रॉयचं अर्धशतक... २७ चेंडूत फटकावल्या ५१ धावा...\n18.45 : दिल्लीची 'शंभरी' पूर्ण... दहाव्या षटकांतच ओलांडला १०० धावांचा टप्पा...\n18.41 : ऋषभ पंत - जेसन रॉयची जोडी जमली... ९ षटकांनंतर दिल्लीच्या १ बाद ८५ धावा...\n18.31 : सात षटकांनंतर दिल्लीच्या १ बाद ६३ धावा...\n18.23 : दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर १५ धावा करून तंबूत... मुस्तफिजुरचा मुंबईच्या मदतीला धावला...\n18.22 : हार्दिक पंड्याची पुन्हा धुलाई, गंभीर-रॉयने कुटल्या २२ धावा...\n18.20 : दिल्लीच्या ५० धावा पूर्ण... जेसन रॉयची फटकेबाजी...\n18.16 : मुस्तफिजुरच्या गोलंदाजीपुढेही दिल्लीचे सलामीवीर निष्प्रभ... ��� षटकांत २९ धावा...\n18.11 : जसप्रीत बुमराहचा टिच्चून मारा... तिसऱ्या ओव्हरमध्ये दिल्लीला फक्त दोन धावा...\n18.06 : दिल्लीच्या दोन षटकांत २३ धावा...\n18.05 : दिल्लीचीही धडाकेबाज सुरुवात... जेसन रॉय फॉर्मात\n18.01: हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकांत दिल्लीच्या ११ धावा...\n17.57 : दिल्लीचा डाव सुरू... गौतम गंभीर आणि जेसन रॉय सलामीला...\n>> मुंबईचं दिल्लीपुढे विजयासाठी १९५ धावांचं आव्हान\n>> मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न अधुरं... २० षटकांत ७ बाद १९४ धावा...\n>> OUT हार्दिक पंड्याही अपयशी... अवघ्या दोन धावा करून बाद...\n>> १९ षटकांनंतर मुंबई इंडियन्स ६ बाद १८७ धावा...\n>> कृणाल पंड्याचा फटका चुकला... ११ धावा करून तंबूत परतला...\n>> १८ षटकांनंतर मुंबई इंडियन्स ५ बाद १८३... पंड्या बंधू मैदानात...\n>>OUT रोहित शर्मा १८ धावांवर बाद... मुंबईचा अर्धा संघ तंबूत\n>> १७ षटकांनंतर मुंबई इंडियन्स ४ बाद १७६\n>>OUT किरॉन पोलार्डचा भोपळा... डॅन ख्रिस्टियनच्या गोलंदाजीवर त्रिफळा...\n>>OUT ईशान किशन ४४ धावांवर बाद...\n>> १५ षटकांत मुंबई इंडियन्स २ बाद १५८...\n>> ईशान किशनची फटकेबाजी, ५ चौकार आणि २ षटकारांचा धमाका...\n>> राहुल तेवतियाची धुलाई... १३ व्या षटकात १९ धावा तडकावल्या... मुंबई २ बाद १४१ धावा...\n>> १२ षटकांनंतर मुंबईच्या २ बाद १२२ धावा\n>> मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मैदानावर... ईशान किशनसोबत भागीदारी आवश्यक...\n>>OUT मुंबईचे दोन्ही सलामीवीर तंबूत... ३२ चेंडूत ५३ धावांची खेळी करून सूर्यकुमार बाद...\n>> दहा षटकांत मुंबईच्या १ बाद १०७ धावा...\n>> सलामीवीर सूर्यकुमारचं अर्धशतक... २९ चेंडूत ५० धावांची खेळी...\n>> OUT एविन लुईसचं अर्धशतक थोडक्यात हुकलं... २८ चेंडूत ४८ धावां करून माघारी...\n>> ८.३ षटकांत मुंबई इंडियन्सचं शतक... लुईसच्या उत्तुंग षटकारानं मुंबईच्या १०० धावा पूर्ण...\n>> दिल्लीला थोडा दिलासा... दोन षटकांत मुंबईचा धावांचा वेग मंदावला... आठ ओव्हरनंतर मुंबई बिनबाद ९२...\n>> लुईसचेही धुमशान... १६ चेंडूत ३७ धावा... मुंबई ६ षटकांत ८४ धावा...\n>> सूर्यकुमारच्या २० चेंडूत ४१ धावा... पाच ओव्हरनंतर मुंबई बिनबाद ६६ धावा...\n>> मुंबई इंडियन्सच्या ४ षटकांत ५२ धावा... वानखेडेवर चौकार, षटकारांची आतषबाजी...\n>> सूर्यकुमार - लुईसची जोडी जमली... दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई...\n>> मुंबई इंडियन्सची खणखणीत सुरुवात... ३ षटकांत ४० धावांचा पाऊस...\n>> दिल्लीचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय...\n मराठ�� मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIPL 2018Mumbai IndiansDelhi Daredevilsआयपीएल 2018मुंबई इंडियन्सदिल्ली डेअरडेव्हिल्स\nअरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात\nआयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर\nIPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस\nIPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश\nIPL 2018 : आयपीएलमध्ये कोणत्या प्रशिक्षकांनी किती कमावले, जाणून घ्या...\nविराट कोहलीने सुरु केला नेट्समध्ये सराव\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्तीबाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n���मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2018-10-16T19:54:25Z", "digest": "sha1:AQIMHBYZKOA7GVHTKHPWOF4V67QX54D5", "length": 24283, "nlines": 201, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:विक्शनरी:निर्वाह - Wiktionary", "raw_content": "\nहा प्रकल्प विक्शनरी:निर्वाह मराठी विक्शनरीचे काम सुरळीत चालत राहावे म्हणून किमान प्रबंधकीय स्वरूपाचा पाठबळ पुरवणे असा आहे अर्थात यात प्रत्येक शक्य सभासदाचे योगदान अपेक्षीत आहेच\n२ स्वागत आणि साहाय्य चमू\n४ प्रबंधक,समन्वयक यांना संपादीत करावे लागणारे MediaWikiनामविश्वातले साचे\nमुखपृष्ठ पहा − चर्चा − संपादन − इतिहास अनित्य\nधूळपाटी/मुखपृष्ठ पहा − चर्चा − संपादन − इतिहास नित्य\nमुखपृष्ठ विशेष पहा − चर्चा − संपादन − इतिहास नित्य\nमुखपृष्ठ नवीन शब्द पहा − चर्चा − संपादन − इतिहास नित्य\nसंक्षिप्त सूची पहा − चर्चा − संपादन − इतिहास अनित्य\nसदर पहा − चर्चा − संपादन − इतिहास नित्य\nमुखपृष्ठ स्वागत पहा − चर्चा − संपादन − इतिहास अनित्य\nसहप्रकल्प पहा − चर्चा − संपादन − इतिहास अनित्य\nमुखपृष्ठ निवेदन पहा − चर्चा − संपादन − इतिहास नित्य\nथोडक्यात प्रकल्प पहा − चर्चा − संपादन − इतिहास नित्य\nस्वागत आणि साहाय्य चमू[संपादन]\nस्वागत आणि साहाय्य चमू\n{{गौरव}} हा साचा सहविक्शनरीकरांचा गौरव करण्या करता वापरावा\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\n'कोण कोण आलंय' हे कळावे म्हणून ही यादी आहे.या यादीतील�� येतानाची नोंद करणे व जाताना नोंद वगळणे स्वतःची स्वतः करावयाची असल्यामुळे यादी अद्ययावत असेलच असे नाही. २ तासापेक्षा अधिक काळात संपादन न केलेल्या सद्स्याची नोंद वगळून यादी सतत अद्ययावत ठेवण्यास मदत करा.\nSr.No. मी आलोय ~~~~ माझे योगदान माझ्या चर्चा आज प्रकल्पात /वर्गीकरणात काम करण्याचा मानस आहे (Optional)\n२ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n३ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n४ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n५ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n६ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n७ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n८ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n९ Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n१० Sign here विशेष:Contributions/नाव सदस्य चर्चा:नाव प्रकल्प\n\"Ravikiran jadhav (चर्चा) १७:२२, २५ फेब्रुवारी २०१८ (UTC)\"\nप्रबंधक,समन्वयक यांना संपादीत करावे लागणारे MediaWikiनामविश्वातले साचे[संपादन]\nMediaWikiनामविश्वातले साचे फक्त प्रबंधक,समन्वयक यांनाच संपादीत करता येतात या संबधातील बदल विषयक विनंती संबधीत MediaWikiपानाच्या चर्चा पानावर मांडून त्या विनंतीची प्रत विक्शनरी:चावडी येथे मांडावी या संबधातील बदल विषयक विनंती संबधीत MediaWikiपानाच्या चर्चा पानावर मांडून त्या विनंतीची प्रत विक्शनरी:चावडी येथे मांडावी MediaWiki तसेच मुखपृष्ठा सारखी विशीष्ट कारणाने सुरक्षीत केलेली पाने सोडून इतर सर्व लेख आणि पाने संपादनाकरिता सर्वसाधारण पणे नेहमी मुक्तच असतात\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\nMediaWiki:Sitenotice पहा − [[talk:MediaWiki:Sitenotice|चर्चा]] − संपादन − इतिहास संपूर्ण मराठी विक्शनरीकरिता माथा संदेश\nदान पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Sitenoticeकरिता उपसाचा\nविकशनरीतील मुख्य नामविश्व हे फक्त शब्दां करिता राखून ठेवलेले आहे त्यामुळे इतर सर्व प्रकारची पाने यात प्रकल्प पाने,कच्ची धूळपाटी पाने व विक्शनरी सबंधात इतर सर्व पाने याच विभागात समाविष्ट करणे आवश्यक आहे फक्त साहाय्य पाने वर्ग आणि साचा पाने सद्स्यपाने यास अपवाद आहेत\nखाली महत्वा���ी आणि नेहमी उपयोगास पडणारी Wiktionary नामविश्वातील यादी देण्याचा प्रयत्न केला आहे\nWiktionary:CSS पहा − [[talk:Wiktionary:CSS|चर्चा]] − संपादन − इतिहास बद्दल अधिक माहिती\nWiktionary:Administrators पहा − चर्चा − संपादन − इतिहास प्रबंधक आणि समन्वयकांची यादी\nविक्शनरी:निर्वाह पहा − चर्चा − &action=edit संपादन − &action=history इतिहास हे पान\nWiktionary:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने पहा − [[talk:Wiktionary:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने|चर्चा]] − विक्शनरी प्रकल्प पाने&action=edit संपादन − विक्शनरी प्रकल्प पाने&action=history इतिहास मराठी विक्शनरी प्रकल्प पाने\nWiktionary:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प पहा − [[talk:Wiktionary:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प|चर्चा]] − साचे सुसूत्रीकरण प्रकल्प&action=edit संपादन − साचे सुसूत्रीकरण प्रकल्प&action=history इतिहास विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nWiktionary:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प पहा − [[talk:Wiktionary:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प|चर्चा]] − सुसूत्रीकरण प्रकल्प&action=edit संपादन − सुसूत्रीकरण प्रकल्प&action=history इतिहास साचे सुसूत्रीकरण प्रकल्प द्विरूक्ती\nWiktionary:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा − [[talk:Wiktionary:प्रस्तावित वर्गशाखाविस्तार|चर्चा]] − वर्गशाखाविस्तार&action=edit संपादन − वर्गशाखाविस्तार&action=history इतिहास प्रस्तावित वर्गशाखाविस्तार\nWiktionary:वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प पहा − [[talk:Wiktionary:वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प|चर्चा]] − सुसूत्रीकरण प्रकल्प&action=edit संपादन − सुसूत्रीकरण प्रकल्प&action=history इतिहास वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प\nWiktionary:मराठी व्याकरण प्रकल्प पहा − [[talk:Wiktionary:मराठी व्याकरण प्रकल्प|चर्चा]] − व्याकरण प्रकल्प&action=edit संपादन − व्याकरण प्रकल्प&action=history इतिहास मराठी व्याकरण प्रकल्प\nWiktionary:संदर्भ पहा − [[talk:Wiktionary:संदर्भ|चर्चा]] − संपादन − इतिहास संदर्भ\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\nMediaWiki:Sitenotice पहा − [[talk:MediaWiki:Sitenotice|चर्चा]] − संपादन − इतिहास संपूर्ण मराठी विक्शनरीकरिता माथा संदेश\nदान पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Sitenoticeकरिता उपसाचा\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी ��िहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\nMediaWiki:Sitenotice पहा − [[talk:MediaWiki:Sitenotice|चर्चा]] − संपादन − इतिहास संपूर्ण मराठी विक्शनरीकरिता माथा संदेश\nदान पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Sitenoticeकरिता उपसाचा\nहा/हे विक्शनरी पान किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला जात आहे.\nतरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करुन मदत करू शकता. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. जर हे पान संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाका.\nMediaWiki:Sitenotice पहा − [[talk:MediaWiki:Sitenotice|चर्चा]] − संपादन − इतिहास संपूर्ण मराठी विक्शनरीकरिता माथा संदेश\nदान पहा − चर्चा − संपादन − इतिहास MediaWiki:Sitenoticeकरिता उपसाचा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २००७ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/without-tickets-rail-passenger-ditched-tc-16383", "date_download": "2018-10-16T19:28:31Z", "digest": "sha1:QZMVLRWDHNOAIKC2ZDGMPUEI5BHHNXGO", "length": 12717, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Without tickets rail passenger ditched TC फुकट्या रेल्वे प्रवाशांचा टीसींना ठेंगा | eSakal", "raw_content": "\nफुकट्या रेल्वे प्रवाशांचा टीसींना ठेंगा\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nमुंबई - पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा चांगलाच फटका रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांना अर्थात टीसींनाही बसला आहे. फुकटे प्रवासी मोठ्या ऐटीत टीसीच्या नाकावर टिच्चून प्रवास करत आहेत. विनातिकीट पकडल्यास बाद झालेल्या नोटा दाखवत टीसींची खिल्ली उडवली जात आहे. सुट्या पैशांचा आग्रह करून थकलेल्या टीसीसमोरही त्यांना सोडून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.\nमुंबई - पाचशे व हजारच्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा चांगलाच फटका रेल्वेच्या तिकीट निरीक्षकांना अर्थात टीसींनाही बसला आहे. फुकटे प्रवासी मोठ्या ऐटीत टीसीच्या नाकावर टिच्चून प्रवास करत आहेत. विनातिकीट पकडल्यास बाद झालेल्या नोटा दाखवत टीसींची खिल्ली उडवली जात आहे. सुट्या पैशांचा आग्रह करून थकलेल्या टीसीसमोरही त्यांना सोडून देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.\nरेल्वे तिकिटासाठी जुन्या नोटा स्वीकारण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी टीसींना तो नियम लागू नाही. मोठ्या नोटा चलनातून रद्द झाल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर 9 नोव्हेंबरपासून टीसींची वसुली निम्म्यावर आली आहे. लांब पल्ल्याच्या एक्‍स्प्रेस व उपनगरीय स्थानकांवरील टीसींचे कामकाज अडले आहे. विनातिकीट प्रवाशांना 260 रुपये दंड होतो. पण, \"हुशार' प्रवासी पाचशेच्या नोटा बिनदिक्कत टीसीच्या हाती टेकवत आहेत. वादावादी वा कुणा ओळखीच्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला फोन करण्याची कसरत तो सध्या दिसत नाही, अख्या बाजारात सुट्या पैशांची चणचण असताना फुकट्या प्रवाशांची चंगळ झाली आहे. पाचशे-हजारच्या नोटा दाखवल्यानंतर टीसी हतबल होतात. सुट्टे नाहीच, अशी नकारघंटा प्रवासी लावतो. शेवटी विनातिकीट प्रवाशाला हात जोडून सोडावे लागते, असे एका टीसीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.\nपश्‍चिम रेल्वेच्या टीसींनी दंडापोटी जुलै 2016 मध्ये सात कोटींचा महसूल मिळवून दिला होता. विनातिकीट प्रवाशांची महिनाभरात एक लाख 78 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली होती. सध्या मात्र दंडाची आकडेवारी घसरली असून, टीसींच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\n'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…\nपाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या \"अजुबा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/loksattaevents/", "date_download": "2018-10-16T18:53:34Z", "digest": "sha1:KZCGBR32SSCK42U3R3BAFINVZZHL3U5I", "length": 7904, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksattaevents | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nMaharashtra SSC 10th result 2018 : ठाणे जिल्ह्याचा निकाल ९० टक्के\nदहावी परीक्षेच्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात ठाणे जिल्ह्य़ातून तब्बल ९०.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.\nयुती तुटल्याचा मुंबईत काँग्रेसला फटका\n२०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलली.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_759.html", "date_download": "2018-10-16T18:11:28Z", "digest": "sha1:P36VJ3HRYT7ZAHJWRDBYISH232SWJAKK", "length": 15152, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "देशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं. कर्मचारी हवालदिल. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : देशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं. कर्मचारी हवालदिल.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nदेशातली मोठ्या टेलिकॉम कंपनीला टाळं. कर्मचारी हवालदिल.\nदेशात रिलायन्स जिओच्या टेलिकॉम सेक्टर प्रवेशानंतर अनेक कंपन्यांना 'प्राईस वॉर'मध्ये दिवसा तारे दिसले. त्यातीलच एक कंपनी म्हणजे एअरसेल. या टेलिकॉम कंपनीला भारतात चांगलं मार्केट मिळालं होतं... पण आज ही कंपनी बंद पडलीय. या कंपनीचे उपभोक्ते दुसऱ्या कंपन्यांकडे वळवले गेले आहेत. परंतु, कर्मचारी मात्र हवालदिल झालेत. अधिकतर कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून पगारही मिळालेला नाही. आज परिस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांवर शहर सोडण्याची वेळ येऊ ठेपलीय. इकोनॉमिक टाईम्समध्ये छापलेल्या बातमीनुसार, मार्चच्या शेवटी एअरसेलनं दिवाळखोरी जाहीर करत कामकाज बंद केलं. एअरसेलवर ५०,००० करोड रुपयांचं कर्ज आहे. या कंपनीत ३००० असे कर्मचारी आहेत ज्यांना मार्च महिन्यापासून पगार मिळालेला नाही. त्यांच्याकडे कोणतंही काम नाही. कर्मचारी कामावर तर जातात, एकमेकांना भेटतात आणि दुसरीकडे नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करतात. एअरसेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी वेळ आलीय की सध्या असलेल्या पगारापेक्षा २५ टक्के कमी पगारावरही ते दुसरीकडे काम करण्यास तयार आहेत.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनो��� तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शे���क-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T18:48:14Z", "digest": "sha1:BYAXHYBN3AA7GJ245M3AYWLZQLUBJV5M", "length": 4148, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काश्गर - विकिपीडिया", "raw_content": "\nकाश्गर किंवा काशी हे चीनच्या पश्चिम भागातील शहर आहे. अंदाजे ३,५०,००० लोकसंख्या असलेले हे शहर शिन्जियांग प्रांतातील काश्गर विभागाचे प्रशासकीय केंद्र आहे. शहराचा मुख्य भाग १५ चौकिमी तर महानगरी भाग ५५५ चौकिमीमध्ये पसरलेला आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०१४ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mamata%E2%80%99s-demonetisation-war-against-nation%E2%80%99s-interest-says-bjp-16842", "date_download": "2018-10-16T18:54:38Z", "digest": "sha1:HOMYQCMEZ3GN6WYCEORLJUSLBTY2L32I", "length": 12697, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mamata’s demonetisation war against nation’s interest, says BJP 'नोटाबंदीला विरोध करताना देशहिताचा विचार नाही' | eSakal", "raw_content": "\n'नोटाबंदीला विरोध करताना देशहिताचा विचार नाही'\nगुरुवार, 17 नोव्हेंबर 2016\nनागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.\nनागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावर विरोध करणाऱ्या पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार करत नसल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.\nवृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्या शायना एनसी यांनी ममता बॅनर्जी या देशहिताचा विचार न करता राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत बोलताना त्यांनी राहुल गांधी नेता म्हणून उभे राहावे म्हणून ते विरोध करत असल्याचे म्हटले आहे. 'निवडणूक प्रक्रियेतील, दहशतवादातील ड्रग माफियांकडील काळा पैसा बंद होणार असून बनावट चलनही बंद होणार आहे. हे सर्व धोके दूर व्हावेत असे ममता बॅनर्जींना वाटते का जर याचे उत्तर हो असेल तर त्यांनी असे प्रश्‍न उपस्थित करू नयेत', असेही शायना पुढे म्हणाल्या. बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. देशभरातील नागरिक पैसे घेण्यासाठी एटीएम आणि बॅंकांसमोर रांगा लावत असल्याचे सांगताना त्यांनी एटीएम आता \"ऑल टाईम मनी' नव्हे तर \"आएगा तब मिलेगा' असे झाले असल्याचे म्हटले आहे. यावेळी बॅनर्जी यांच्यासोबत शिवसेना, नॅशनल कॉन्फरन्स आणि आम आदमी पक्षाचे नेतेही उपस्थित होते.\nराष्ट्रपतींच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीका केली. नोटा बंद करण्याचा निर्णयापूर्वी पुरेसे व्यवस्थापन केले नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्‍त केली. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्रीपद भूषविलेले राष्ट्रपती मुखर्जी या परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य तो निर्णय घेतील असा आशावादही व्यक्त केला.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/healthcare-poor-patient-hospital-issue-doctor-135901", "date_download": "2018-10-16T18:50:49Z", "digest": "sha1:HEMWPC736S35B2HGLU42KPNFGDMZFWFL", "length": 16216, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "#HealthCare poor patient hospital issue doctor #HealthCare धर्मादाय रुग्णालयांना गरिबांची अॅलर्जी | eSakal", "raw_content": "\n#HealthCare धर्मादाय रुग्णालयांना गरिबांची अॅलर्जी\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nपुणे - गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दराने उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला; तसेच धर्मादाय आयुक्‍त कार्यालयांकडून गरीब रुग्णांच्या मदतीसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, काही धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्त, डॉक्‍टरांनी गरीब रुग्णांच्या उपचाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र पुण्यासह अन्य शहरांमध्ये दिसून येत आहे.\nपुणे - गरीब रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दराने उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्तांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला; तसेच धर्मादाय आयुक्‍त कार्यालयांकडून गरीब रुग्णांच्या मदतीसाठी प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, काही धर्मादाय रुग्णालयांच्या विश्‍वस्त, डॉक्‍टरांनी गरीब रुग्णांच्या उपचाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र पुण्यासह अन्य शहरांमध्ये दिसून येत आहे.\nधर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी प्रत्येकी १० टक्के खाटा राखून ठेवणे; तसेच उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. काही धर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांवर दोन टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रक्‍कम खर्चही केली आहे; परंतु ही संख्या मोजकीच आहे. बऱ्याच धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना प्रवेश नाकारला जात आहे. त्यांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते; तसेच महागडी औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.\nधर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे; परंतु गरिबांना त्याचा फायदा दिला जात नाही. अशा रुग्णालयांच्या विश्‍वस्तांना तीन महिने शिक्षा आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे.\nफौजदारी कारवाई करण्याची शिफारस\nधर्मादाय रुग्णालय समितीने पाहणीत दोषी आढळलेल्या मुंबईतील एका रुग्णालयाचा अपवाद वगळता विश्‍वस्तांवर फौजदारी कारवाई केलेली नाही. मुंबईतील तीन ते चार रुग्णालयांवर कारवाईची शिफारस केली आहे; तर पुण्यातील तीन धर्मादाय रुग्णालयांच्या सोयी-सुविधा काढून घेतल्या आहेत.\nधर्मादाय रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्‍टरांकडून अपमानित करण्यात येत असल्याच्या घटना राज्यात घडत आहेत.\nपैसे असतील, तरच उपचार\nधर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांकडे पैसे असतील, तरच चांगले उपचार केले जातात. गरीब रुग्ण योजनेअंतर्गत उपचार करीत असल्याचे समजताच, त्या रुग्णाकडे दुर्लक्ष केले जाते; तसेच गंभीर आणि अत्यवस्थ रुग्णांना साध्या, गलिच्छ वॉर्डमध्ये ठेवले जात असल्याचे समोर आले आहे.\nनिर्धन रुग्णांसाठी : वार्षिक उत्पन्न ८५ हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास मोफत उपचार\nदुर्बल घटकांसाठी : वार्षिक उत्पन्न ८५ हजार ते १.६० लाख रुपयांपर्यंत असल्यास ५० टक्‍के सवलत\n(दोन्ही घटकांस���ठी उपचार खर्चाची मर्यादा नाही)\nरुग्णालयाकडून वाईट अनुभव मिळाला. निधी उपलब्ध नाही, असे सांगितले जाते. धर्मादाय रुग्णालयांची प्रत्यक्ष पाहणी करून गरीब रुग्णांवर उपचारास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करावी.\n- रुग्णाचा नातेवाईक, पुणे\nगरीब रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांबाबत तक्रार करावी. धर्मादाय रुग्णालयांच्या दोषी विश्‍वस्तांवर कारवाई करण्यात येईल.\n- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्‍त\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\nइचलकरंजीचे संस्थानिक आबासाहेब घोरपडे यांचे पुणे येथे निधन\nइचलकरंजी - येथील संस्थानिक आबासाहेब नारायण घोरपडे (वय ८६ ) यांचे आज पुणे येथे निधन झाले. इचलकरंजी संस्थानाचे अधिपती श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/apples-market-value-is-more-than-one-trillion-dollars/", "date_download": "2018-10-16T18:50:34Z", "digest": "sha1:4WZBNF2JELB5G6FJVZLQW3VI7RDKDGTI", "length": 7477, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“ऍपल’चे बाजारमूल्य एक लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“ऍपल’चे बाजारमूल्य एक लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त\nन्यूयॉर्क: आयफोन बनविणारी कंपनी ऍपल जगातील पहिली एक लाख कोटी डॉलर बाजार मूल्याची कंपनी बनली आहे. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी ऍपल केवळ 16 अब्ज डॉलरने मागे होती. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा मान प्राप्त केला आहे.\nऍपलनंतर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी ऍमेझॉनचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांनंतर अल्फाबेटचा (गुगल) क्रमांक आहे. ऍपलचे शेअर आज 207.05 डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर पोहोचले आणि कंपनीने एक लाख कोटी डॉलरचा टप्पा पार केला.\nऍपलने मंगळवारीच आपल्या तिमाही परिणामांची माहिती देताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये कंपनी आयफोनपेक्षा महाग फोन बाजारपेठेत आणणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ पाहावयास मिळाली. 1997 मध्ये ऍपल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कंपनीने सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांना सीईओ म्हणून परत आणले. जॉब्स यांनी आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून ऍपलला एका नव्या उंचीवर नेले.\nकंपनीने आपल्या सर्व यापूर्वीच्या मॉडेल्समध्ये 20 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीच्या आयफोनची विक्री 1 टक्‍का वाढली आहे. पण उत्पन्नात 17 टक्‍के वाढ झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपतसंस्थांकडील 1 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण\nNext articleईशांत, अश्‍विनसमोर इंग्लंडची घसरगुंडी, सॅम करनची कडवी झुंज\nएनबीएफसींना पुरेसे भांडवल मिळणार\nनकारात्मक जागतिक संकेतामुळे सोने-चांदीच्या दरात घट\nइतर देशांच्या तुलनेत रूपयाचे मूल्य अजूनही योग्य पातळीवर\nचार दिवसांत 9 लाख कोटींचे नुकसान\nरिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ नाही\nवोडाफोन आयडियाची पेटीएमबरोबर भागीदारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world.html?limit=10&start=10", "date_download": "2018-10-16T19:26:45Z", "digest": "sha1:X2SW5V7YTKJNFODRHMTJIPXTYHU5P5PB", "length": 19117, "nlines": 133, "source_domain": "chandamirror.com", "title": "चंद्रपूर", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प��रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nचंद्रपूर: 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्हîतील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\n2104 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवून 51 हजार मत घेत सर्व राजकीय पक्षांना धक्का देणा-या किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. किशोर जोरगेवार हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा रंगल्या आहे.\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\n४८ तास पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. या अंदाजा नुसार गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार सुरु आहे. त्यामुळे ठीकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील अणेक रस्ते सुद्धा बंद झाले आहे. त्यामूळे याचा मोठा त्रास विदयार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता उदया सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nपाँलिटे��्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\nकार्यक्रमात झालेल्या वादातून 35 वर्षीय़़ ईसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जूनोना चौकात घडली. संतोश सिंह टाक असे या घटनेतील मृतकाचे नाव असून घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\nराज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nकर्तव्यावर असताना आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांनी एका महिलेची अब्रु वाचविली. यावेळी त्यांना वीरमरण पत्कारावे लागले. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने पोलीस हवालदार साधुजी चांदेकर यांना २२ वर्षानंतर सिद्धार्थ शाळेत आयोजित शहीदाचा दर्जा देण्यात आला असून याठिकाणी त्यांचे स्मारक बांधण्यात येणार आहे.\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\nशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज बिआरएसपीच्या वतीने जिल्हाधीकारी कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले\nमशागत आटोपली, मृगधारांची आस\nचंद्रपूर : शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ प���वसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.\nयोजनांची अंमलबजावणी गतिशील करा\nचंद्रपूर : केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला गॅस वाटप योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शुध्द पाणी पुरवठयाची अमृत योजना, महानगरातील पाणी पुरवठयासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला. चंद्रपुरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा अधिक सक्रीय व योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अह���र यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i071209191725/view?switch=desktop", "date_download": "2018-10-16T18:55:10Z", "digest": "sha1:5NM5H4CLAQAGG3ACFCA6UVDVZ7QOH4XH", "length": 14685, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "देवांच्या भूपाळ्या", "raw_content": "\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nमराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|\nउठा उठा हो सकळिक \nघनश्याम सुंदरा श्रीधरा अर...\nऊठिं गोपालजी जाइं धेनुंकड...\nजाग रे जाग बापा \nउठा उठा हो वेगेंसी \nराम कृष्ण विष्णु गोविंद ॥...\nउठि उठि वा पुरुषोत्तमा\nजन म्हणा हो श्रीहरि \nउठिं उठिं बा पुरुषोत्तमा ...\nदत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा...\nपहाटेसी उठोनि भक्त हर्षुन...\nउठिं उठिं बा दत्तात्रेया...\nउठी उठी बा मुनिनंदना \nउठीं उठी श्रीदत्तात्रेया ...\nउठीं उठीं बा आत्मया \nउठी सत्त्वर प्रभुवरा यतिव...\nसगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.\nवेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.\nभूपाळी श्रीगणपतीची - उठा उठा हो सकळिक \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha.\nभूपाळी घनश्याम श्रीधराची - घनश्याम सुंदरा श्रीधरा अर...\nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी मारुतीची - उठा प्रातःकाळ झाला \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी श्रीकृष्णाची - ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकड...\nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God .\nभूपाळी कृष्णाची - जाग रे जाग बापा \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी रामाची - उठोनियां प्रातःकाळी \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी पंढरीची - उठा उठा हो वेगेंसी \nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God.\nदेवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.Poems that can be sung early morning while remembering God Ganaesha.\nभूपाळी श्रीविष्णूची - राम कृष्ण विष्णु गोविंद ॥...\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nभूपाळी श्रीविष्णूची - उठि उठि वा पुरुषोत्तमा\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nभूपाळी ( श्रीकृष्णाची ) - ऊठ गोपाळजी \nसगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत...\nभूपाळी आत्मारामाची - उठा प्रातःकाळ झाला \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी शंकराची - धवळे भोळे चक्रवर्ती \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी गंगेची - उठोनियां प्रातःकाळीं \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी नद्यांची - प्रातःकाळीं प्रातःस्नान \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी दशावतारांची - जन म्हणा हो श्रीहरि \nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी संतांची - उठिं उठिं बा पुरुषोत्तमा ...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - दत्तदिगंबरा , ऊठ करुणाकरा...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nभूपाळी श्रीदत्तप्रभूची - पहाटेसी उठोनि भक्त हर्षुन...\nदेव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. Poems that can be sung early morning while remembering God.\nना. उपाध्याय , मुख्य ऋत्विज ;\nना. अध्यक्ष , नायक , पुढारी , मुख्य व्यवस्थापक .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/one-womens-dead-body-found-phonda-panji-goa-136034", "date_download": "2018-10-16T18:47:04Z", "digest": "sha1:UHQEAM7WXJJ4SMRRK6N3RAZRGJT6HSVK", "length": 10835, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "One Womens dead body found at phonda panji goa फोंडा येथे अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला | eSakal", "raw_content": "\nफोंडा येथे अनोळखी महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nतो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला\nगोवा - फोंडा येथील कदंब बसस्थानकाच्या आवारात निर्जनस्थळी आज सकाळी एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह अडगळीत त्यावर पानापाचोळा टाकून झाकण्यात आला होता. तो कुजल्याने त्याची दुर्गंधी बसस्थानकाच्या परिसरात येऊ लागल्याने या मृतदेहाचा छडा लागला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला मात्र तो ओळखण्यापलिकडे आहे. हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पोलिसांनी सांगितले. राज्यातील पोलिस ठाण्यावर महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आहे का याचा तपास फोंडा पोलिस करत आहे.\nआपण एका क���लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/happy-family-117010600021_1.html", "date_download": "2018-10-16T18:53:56Z", "digest": "sha1:ZCHXQWJ5AHZPKADAOTAPICV6GNSFBYB7", "length": 8528, "nlines": 133, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सुखी संसाराचे रहस्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंत कबीरांना एकाने सुखी संसाराचे रहस्य विचारले.\nकबीरांनी भरदिवसा बायकोला कंदिल मागितला. तिने तो विना तक्रार आणून दिला. थोड्या वेळाने तिने दोघांना दूध आणून दिले. कबिरांनी ते प्यायल्या नंतर म्हणाले. वा..गोड आहे दूध. त्या मनुष्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला कबीरजी तुम्ही भर दिवसा कंदिल मागितला. आणि आत्ता तर दुधात मिठ टाकले असतानाही दूध गोड आहे म्हणता हे कस काय आहे. त्यावर कबीर म्हणाले हेच सुखी संसाराचे रहस्य आहे. मी दिवसा कंदिल मागितला तरीही तिने त्यात दोष न पाहता आणून दिला. नंतर तिच्या कडून चुकून दुधात साखरे ऐवजी मिठ पडले तरी मी तिच्यात दोष न पाहता गोड म्हणालो. याचा अर्थ असा की मी तिला समजून घेतले व तिने मला समजून घेतले. हेच सुखी संसाराचे रहस्य आहे.\nत्याचे घरी सोन्याची वीट\nमाणसं जीवनाचा गोड अर्थ सांगतात....\nदरवाजा म्हणतो अतिथीचे स्वागत कर....\nनेहमी खुश व सकारात्मक रहायचं...\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T18:50:24Z", "digest": "sha1:U7F25MFQCLKVZR4UCQML6XT5PGWGRSPJ", "length": 3284, "nlines": 55, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "सावधान ! विशेष सूचना – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nज्ञान-भांडारातील सर्व दस्तऐवज व त्यातील ज्ञान हे श्री.साई अध्यात्मिक समितीने, सिध्द-सिध्दांतपध्दतीतून प्राप्त केलेले असून, त्याचा बोध प्रत्येकाने घ्यावा व आपले जीवन साकारावे, असा जरी समितीचा उदात्त उद्देश असला तरी त्याचा दुरुपयोग, अयोग्य, स्वार्थीपणाने केलेला उपयोग अगर प्रयोग केल्यास व त्यातून कांही अप्रिय घडल्यास त्याची जबाबदारी सबंधितावरच राहिल, असे समिती निक्षून नमूद करीत आहे. याची योग्य ती नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5680604303516000516&title=Amature%20olimpia%20Bodybuilding%20competation&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:36:35Z", "digest": "sha1:KRZY2D2VF3TA72D6PFDOKPL4UO2MHVJD", "length": 8067, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुण्याचा फहद खान अमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंगमध्ये सहावा", "raw_content": "\nपुण्याचा फहद खान अमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंगमध्ये सहावा\nपुणे : येथील फिटनेस ट्रेनर फहद खान याने अमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेमध्ये १८१ सेमी प्लस या गटात सहावे स्थान पटकावले असून या गटात सहा अंतिम स्पर्धकांमध्ये स्थान मिळविणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. प्रथमच भारतात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.\nया यशाविषयी बोलताना फहद म्हणाला, ‘मला या स्पर्धेसाठी सतत ८ महीने जबरदस्त तयारी करावी लागली. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये माझा कार अपघात झाला, त्यामुळे मला सहा महिन्यासाठी वेटलिफ्टिंग तालमीपासून रजा घ्यावी लागली. या परिस्थितीतून बाहेर पडणे खूप कठीण होते. कारण या अपघातानंतर वजन उचलताना मला धाप लागायची. प्रयत्नपूर्वक मी पुन्हा वेटलिफ्टिंग सुरू केले आणि इतर काही स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलो.यापुर्वी मी ‘बॉडी पावर एक्स्पो २०१५’ या स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात १० अंतिम स्पर्धकामध्ये माझा समावेश झाला होता. या यशाचे संपूर्ण श्रेय माझे प्रशिक्षक उमेश मोहिते यांना आहे. मोहिते स्वतः अनेक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी तर ते माझ्यासाठी मोठा आधार होते’.\nअमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंग स्पर्धेची संकल्पना १९६५ मध्ये जो वील्डर यानी मांडली. विविध गटात आणि प्रकारात या स्पर्धा घेतल्या जातात. अमॅच्युअर ऑलिंपिया हे टायटल जिंकण्यासाठी ४० देशांच्या २०० स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.\nTags: PuneAmature Olimpia Body Buiding CompetationFahad khanअमॅच्युअर ऑलिंपिया क्लासिक बॉडीबिल्डिंगफहद खानउमेश मोहितेप्रेस रिलीज\nसाहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम ‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ ‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर माधव गडकरी यांच्यावरील संकेतस्थळाचे उद्घाटन ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/childrens-day-16434", "date_download": "2018-10-16T18:55:26Z", "digest": "sha1:IQO5P5RCAETG52X457IIFCZW2LDNJZ57", "length": 17382, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "childrens day ‘बालपणीचे ते दिवस पुन्हा यावेत...’ | eSakal", "raw_content": "\n‘बालपणीचे ते दिवस पुन्हा यावेत...’\nसोमवार, 14 नोव्हेंबर 2016\nआपण वयाने कितीही मोठे झालो, तरी लहानपणीच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत. त्यामुळेच ‘ते दिवस पुन्हा यावेत’ असे प्रत्येकाला वाटते. जुन्या आठवणींनी कधी डोळे पाणावतात, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवतात. अशाच काही मान्यवरांच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत... आजच्या बालदिनानिमित्त...\nआपण वयाने कितीही मोठे झालो, तरी लहानपणीच्या आठवणी कधीही विसरता येत नाहीत. त्यामुळेच ‘ते दिवस पुन्हा यावेत’ असे प्रत्येकाला वाटते. जुन्या आठवणींनी कधी डोळे पाणावतात, तर कधी चेहऱ्यावर हास्य फुलवतात. अशाच काही मान्यवरांच्या आठवणी, त्यांच्याच शब्दांत... आजच्या बालदिनानिमित्त...\nरिकामटेकडेपणातच नावीन्य - अभिराम भडकमकर (लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते)\n‘कोल्हापूरमधील टेमलाबाईच्या जत्रेला लहानपणी आम्ही दरवर्षी जायचो. जत्रेत आवडत्या वस्तू घ्यायचो आणि घरी परतायचो. असंच एकदा जत्रेत फिरून आल्यानंतर आईने काय-काय पाहिलं, असं विचारलं. मग आम्ही तिला धम्माल केल्याचं सांगितलं. तिनं आम्हाला पुन्हा जत्रेत नेलं आणि एका ठिकाणी थांबविलं आणि पाहा म्हणाली. एक लहान मुलगी आपल्या पायाने पोळ्या लाटत होती... अन्‌ त्या तव्यावर टाकून भाजत होती. ‘त्या’ मुलीला दोन्ही हात नव्हते. ते दृश्‍य पाहून मी स्तब्ध झालो. ‘माणसात जिद्द असली की तो काय करू शकतो’, हा धडा त्या दिवशी आईने दिला. माझ्या लहानपणी टेलिव्हिजनचे फॅड फारसे नव्हते. त्यामुळे मैदानी खेळ खेळायला बराच वेळ मिळायचा. अभ्यासपूर्ण करून जो वेळ उरायचा तो ‘रिकामा’ वेळ. त्या वेळी आम्ही भरपूर मौजमजा करायचो, खेळायचो. त्याला ‘रिकामटेकडेपणा’ म्हटलं जायचं. परंतु आजच्या पिढीला हा रिकामटेकडेपणा अनुभवायला मिळत नाही. आता लहान मुलांचा संपूर्ण दिवस ‘बिझी’ असतो. त्यामुळे ते रिकामटेकडेपणा ‘मिस’ करतात, असं मला वाटतं. खरंतर या रिकामटेकडेपणातच नावीन्य दडलेलं असतं.’’\nसंस्कारामुळेच कलावंत म्हणून घडलो - श्रीधर फडके (गायक)\nआमच्या घरात संगीताचे वातावरण होते, त्यामुळे लहानपणापासून मी या वातावरणात वाढलो. ग. दि. माडगूळकर, राजा परांजपे, लता मंगेशकर, आशा भोसले, महंमद रफी, मन्ना डे असे अनेक मान्यवर कलावंत घरी यायचे. त्यांच्यात आणि बाबूजींमध्ये होणारी सांगीतिक चर्चा, त्यांचे सुरेल स्वर माझ्या कानांवर पडायचे. इतकेच नव्हे, तर समोर कागद येताच पाच- सहा मिनिटांत बाबूजींकडून तयार होणारी चाल... असे अनुभव मला तीन- चार वर्षांचा असल्यापासून मिळत गेले. खरं तर हे सगळे प्रसंग मनावर कोरले गेले. त्या वेळी मी गात नव्हतो, चाली लावत नव्हतो; पण डग्गा वाजवायचो. त्यामुळे बाबूजी कधी- कधी ‘बस माझ्यासोबत’ म्हणायचे; पण गाण्याचे नकळत झालेले संस्कार आणि घरातील वातावरण यामुळे मी पुढे संगीतात रमू लागलो. त्या वातावरणाचा, संस्काराचा मला आजही उपयोग होतो. चाल कशी बांधावी, ती अधिक गोड कशी करता येईल... हे बाबूजी सांगायचे. त्यांनी बालपणी केलेले संस्कार कायम माझ्याजवळ आहेत. त्यातूनच कलावंत म्हणून मी घडत गेलो.\n‘ती’ शिकवण आजही उपयोगी - जयंत नारळीकर (शास्त्रज्ञ)\nमला शाळेत शिकत असतानाची एक घटना आठवतेय. ती घटना मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून ती मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटतेय. आमच्या शिक्षक��ंनी माझ्याकडे वर्गप्रमुखाची जबाबदारी दिली होती. एकेदिवशी ते शिक्षक वर्गावर आलेच नाहीत. शेवटचा तास होता, त्यामुळे विद्यार्थी गोंधळ करू लागले. काही विद्यार्थ्यांनी ‘सगळे लवकर घरी जाऊ’चा तगादा लावला, त्यामुळे मी वर्गप्रमुख या नात्याने सर्व मुलांना घरी जाण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवशी ही बाब मुख्याध्यापकांना समजली. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावले. ‘मुख्याध्यापकांची परवानगी न घेता मुलांना घरी जाण्याची परवानगी का दिली’ असा प्रश्‍न विचारला. प्रश्‍न विचारून मुख्याध्यापक थांबले नाहीत. त्यांनी वर्गप्रमुखाच्या जबाबदारीची जाणीवही मला करून दिली. जेव्हा आपल्याकडे काही अधिकार येतात, आपल्या खांद्यावर जबाबदारी पडते, त्या वेळी तुम्ही निर्णय कसे घेता, हे खूप महत्त्वाचे असते. मुख्याध्यापकांनी बालपणी दिलेली ती शिकवण मला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर, वेगवेगळ्या पदांवर काम करताना उपयोगी पडली.\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\n\"सकाळ'मधील बोधकथांवर आधारित \"ई-बुक'चे बाळदला प्रकाशन\nपाचोरा ः बाळद बुद्रुक (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक अरुण पाटील यांनी \"सकाळ'मधील बोधकथा व सुविचार संग्रहित करून त्याची \"ऑनलाइन'...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\n#InnovativeMinds हॅकेथॉन : उत्तरे शोधणाऱ्यांची जननी\nभारतामध्ये तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांना एकाच वेळी ५० लाख विद्यार्थी प्रवेश घेत असतात. या तीन ते चार वर्षांच्या अभ्यासक्रमांदरम्यान प्रत्येक...\nसंमेलनाध्यक्ष निवडीची प्रक्रिया चुकीची- लक्ष्मीकांत देशमुख\nपुणे -आगामी साहित्य संमेलनाध्यांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यामुळे ती वादग्रस्त ठरू शकते. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/shabdaranya/", "date_download": "2018-10-16T19:10:21Z", "digest": "sha1:LDNVQ4GWNKTACNXXTMOERD7INHM5A54E", "length": 10057, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शब्दारण्य | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nप्रत्येकाला आपला शब्द सापडो…\nशब्दांच्या रानात हरवलेल्या प्रवाशाच्या हाती लागलेला पांढराशुभ्र प्रकाशाचा गोळा आपल्या आतल्या अंधाऱ्या कोपऱ्यात डोकावलं तर आपल्यालाही दिसतो. पण काव्यनिर्मितीचा हा क्षण शब्दारण्यात फेरफटका मारणाऱ्या प्रत्येकाच्या वाटय़ाला येतोच असं नाही.\nकोणत्याही राजकीय पक्षानं हाक दिली, किंवा कोणत्याही धर्मपीठानं हाक दिली तर हातात काठय़ा-लाठय़ा घेऊन धावणारी पोरं कलेला सामोरी गेली तर बदलतील का शक्यता नाकारता येत नाही. स्वत:ला व्यक्त\nआपल्या कथांमधील पात्रांच्या गोतावळ्यात रमणारे जीए प्रत्यक्ष आयुष्यात असलेल्या माणसात मात्र फार कमी रमले. अर्थात त्यांच्या कथांवर प्रेम करणाऱ्या रसिक वाचक, प्रकाशक आणि लेखक मंडळींशी त्यांची दोस्ती होती पण\nसंवाद : दोन भाषांमधला\nज्या अनुवादात कलाकृतीचा आत्मा हरवलेला असतो आणि केवळ शब्द वापरलेले असतात, तो वाईट अनुवाद असतो. चांगला अनुवाद हा नेहमीच त्या कलाकृतीचा आत्मा हरवू न देता नेमक्या शब्दांत केला जातो.\nसर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nकॉपी करून पास होणारी दहावी-बारावीची मुलं असोत की, डी.एड्., बी.एड्. कॉलेजची मुलं असोत, ही मुलंच अशा तऱ्हेनं पास झाली आणि नंतर संस्थाचालकांना पैसे देऊन शिक्षक झाली तर मग मूल्यशिक्षणाच्या\nशब्दारण्य : कुणीही यावे…\nसाहित्यिकांनी आणि शिक्षकांनी कायम गरीब रहावं, कोणी आमंत्रण दिलं तर मानधन न घेता लोकांच्या प्रबोधनासाठी जावं आणि त्यासाठी प्रवासखर्चाचीही अपेक्षा करू नये असा काही नियम आहे का\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसो���त काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/swatha/", "date_download": "2018-10-16T18:49:41Z", "digest": "sha1:BU63YDBKX3BG7JQGURGEFY6JIWLFSAIO", "length": 10459, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्वास्थ्य आणि आयुर्वेद | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nबरोबर एक वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या संपादकवर्गाने सर्वसामान्यांच्या स्वास्थ्याकरिता आयुर्वेदशास्त्राधारे काय मार्गदर्शन आहे, हे सांगण्याकरिता मला लेखनाची संधी दिली. वर्षभरातील सुमारे २६ लेखांमध्ये आतापर्यंत आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वानाच अत्यावश्यक असणाऱ्या जलपानापासून सुरुवात\nफळभाज्या, शेंगभाज्या भाग ५\nरताळे, रक्ताळू या नावाने मिळणारे कंद उपवासापुरतेच वापरले जातात. रताळे बटाटय़ासारखेच उत्तम पूरक अन्न आहे. बटाटय़ापेक्षा काही चांगले गुण रताळ्यात आहेत. रताळे मधुर, वृष्य, गुरू व स्निग्ध आहे. रताळ्यापासून\nफळभाज्या, शेंगभाज्या (भाग चौथा)\nपरवल: परवलाची फळे तोंडल्यासारखी असतात. उत्तरेत काशी, अलाहाबाद, दिल्ली इकडे या भाजीची फार चलती आहे. पथ्यकर भाज्यांत परवलचा क्रमांक फार वरचा आहे. मोठय़ा आजारांत, जेवणावर नियंत्रण असते, लंघन चालू\nफळभाज्या, शेंगभाज्या (भाग ४)\n‘आमचे वाढते वजन कमी करा. आम्ही काही खात-पीत नसूनही वजन कसे वाढते, कळत नाही. किती औषधे घेतली तरी शरीर हटत नाही,’ अशा एक ना अनेक गोष्टी मी दिवसांतून पाच-दहा\nफळभाज्या, शेंगभाज्या – भाग तिसरा\nगोवार: पथ्यकर पालेभाज्यात विशेषत: कफप्रधान विकारात गोवारीच्या शेंगांना वरचे स्थान आहे. गोवार गुणाने रुक्ष, वातवर्धक आहे. सर व दीपन गुणांमुळे मलावरोध, मधुमेह, रातंधळेपणा विकारांत गोवारीचे महत्त्व सांगितले आहे. रोग\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : पालेभाज्या गुण-दोष.. भाग दुसरा\nआयुर्वेदात जिवंती ही सर्वश्रेष्ठ पालेभाजी मानली आहे. मोहरीची पालेभाजी सर्वात कनिष्ठ मानली आहे. पथ्यकर पालेभाज्या- अळू: अळू ही पालेभाजी शरीरास अत्यावश्यक असणारे ‘रक्त’ वाढवणारी, ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/p/marathi-baby-boy-names-by-initial-h.html", "date_download": "2018-10-16T19:22:53Z", "digest": "sha1:GM4AUP5RR6FGUTPUQDEZVWBTOJFF7PLG", "length": 40184, "nlines": 851, "source_domain": "www.marathimati.com", "title": "ह आद्याक्षरावरून मुलांची नावे", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nह आद्याक्षरावरून मुलांची नावे\nह आद्याक्षरावरून मुलांची नावे\nह आद्याक्षरावरून मुलांची नावे - [Marathi Baby Boy names by initial 'h'] नावाचा सविस्तर अर्थ आणि अधिक माहितीसाठी नावावर क्लिक करू शकता.\nआनंद, धर्मराजाचा पुत्र, नैषधीयचरिताचा कर्ता कवी\nकनोजचा राजा, रत्नावली कर्ता कवी, आनंद वाढवणारा\nविष्णू व शंकर, तीर्थस्थान\nहितेश, हितेंद्र, हिम्मत, हितसंबंधाचा स्वामी\nथंड किरण असलेला चंद्र\nआद्याक्षरावरून मुलांची नावे आद्याक्षरावरून मुलींची नावे राशीनुसार बाळाची नावे\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्व���रे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nवट सावित्री पूजा - सण-उत्सव\nवट सावित्री पूजा - [Vat Savitri Pooja] सर्वसाधारणतः वटसावित्री पूजन सकाळी करावे वा दुपारनंतर करावे असे प्रश्न शास्त्र तज्ञांना स्त्रियांक...\nहॅशटॅग मी टू - मराठी लेख\n#MeToo ने सिनेसृष्टी सोबतच शैक्षणिक क्षेत्र देखील ढवळून काढायला सुरवात केली आहे अभिनेत्री तनुश्री दत्ता पासून सुरु झालेल्या या वादळाने ...\nआम्ही नोकरीवाल्या - मराठी लेख\nस्त्रीने नोकरी करावी का नाही याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रीच्या ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,122,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,32,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,37,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस��ट,1,कपिल घोलप,1,कपील घोलप,2,करमणूक,30,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,48,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,24,दिनविशेष,2,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,18,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,11,मराठी कथा,19,मराठी कविता,89,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,17,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,42,मसाले,2,महाराष्ट्र,17,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,37,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,14,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,9,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,122,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,3,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,10,सचिन पोटे,2,सण-उत्सव,4,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,9,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,11,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: ह आद्याक्षरावरून मुलांची नावे\nह आद्याक्षरावरून मुलांची नावे\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे ��्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=29&Itemid=7&limitstart=48", "date_download": "2018-10-16T19:38:47Z", "digest": "sha1:MZ6Y6LDOVM6H4IMOCGEEIFOVHPNTXHWK", "length": 14854, "nlines": 239, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अग्रलेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअग्रलेख : प्रतीकांचा युगधर्म\nशनिवार, १५ सप्टेंबर २०१२\nराष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याबद्दल असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकारावर देशनिंदेचा (सेडिशन) गुन्हा दाखल होऊन नऊ महिन्यांनी हा व्यंगचित्रकार स्वत:ला अटक करवून घेतो, त्याच्यावर पोलिसांनी जणू आत्ताच देशद्रोहाचा (ट्रेचरी) गुन्हा लादला आहे असा गवगवा होतो आणि मग, महाराष्ट्रातील दोन सुपरिचित व्यंगचित्रकार नेते या त्रिवेदीची पाठराखण करतात. हा ��टनाक्रम गेल्याच आठवडय़ात घडला.\nअग्रलेख : खाण आणि खाणे\nशुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२\nदोन गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांच्या संघर्षांत जाता जाता आसमंताचेही भले कधी कधी होऊ शकते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यात अधिक शहाणे कोण, याबाबत संघर्ष सुरू असून त्याचा सुपरिणाम म्हणून राज्यातील सर्वच लोह खनिज खाणींच्या उत्खननास केंद्राने स्थगिती दिली आहे. गोव्यातील खाणीत काय आणि किती गैरव्यवहार आहे हे काही आताच समजले असे नाही.\nअग्रलेख : अवघड जागीचे अवघडणे\nगुरुवार, १३ सप्टेंबर २०१२\nशत्रुपक्षाचा विजयाचा आनंद हिरावून घेता यावा यासाठी स्पर्धेतून अंग काढूून घेण्याचा एखाद्या खेळाडूचा निर्णय जेवढा हास्यास्पद असेल, तेवढाच गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात युवराज राहुल गांधी यांना न उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णय केविलवाणा म्हणायला हवा.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-113020700005_1.html", "date_download": "2018-10-16T18:24:38Z", "digest": "sha1:7RAUPT5JHVXJBPPI2TX6FRIDTCTGWF55", "length": 15617, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Guru Grah, Jupiter | गुरु ग्रहाच्या शांतीसाठी सोपे उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगुरु ग्रहाच्या शांतीसाठी सोपे उपाय\nबर्‍याच वेळा वेळी अवेळी एखादे ग्रह अशुभ फल देतात, अशात त्यांची शांती करणे गरजेचे असते. गुरु ग्रहाच्या शांतीसाठी काही शास्त्रीय उपाय दिले आहे. यातून एखादा उपायही तुम्ही केला तर तुमच्या अशुभतेत नक्कीच कमी येऊन शुभ फल मिळण्यास सुरुवात होते.\nग्रहांच्या मंत्रांची जप संख्या, द्रव्य दानाची सूची इत्यादी सर्व प्रकाराची माहिती आपणास देत आहे. मंत्र जप स्वतः करावा किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून करवून घ्यावा. दान द्रव्याच्या यादीत दिले गेलेले पदार्थांना दान करण्याच्या व्यतिरिक्त त्यात लिहिलेले रत्न-उपरत्नांच्या अभावात जडी बूटींना विधिवत स्वतःधारण करावे, याने शांती मिळेल.\nगुरुसाठी वेळ : संध्या समय सर्वात उत्तम.\nमहादेवाचे पूजन केले पाहिजे. श्रीरुद्राचा पाठ करावा. गुरुच्या बीज मंत्राचा संध्या वेळेस 19,000 जप 40 दिवसात पूर्ण करावे.\nमंत्र : 'ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरुवे नम:\nदान-द्रव्य : पुष्कराज , सोनं, कांसी, चण्याची डाळ, खांड, तूप, पिवळा कपडा, पिवळे फूल, हळद, पुस्तक, घोडा, पिवळ्या फळांचे दान केले पाहिजे.\nगुरुवारी उपास करायला पाहिजे.\nपांच मुखी रुद्राक्ष धारण करावा.\nबुध ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय\nमंगळवारी अमलात आणा हे 10 सोपे उप���य, भाग्य उजळेल\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी सोपे उपाय\nनशीब पालटण्यासाठी 4 सोपे उपाय\nपैसा टिकत नसेल तर हे 9 सोपे उपाय अमलात आणा\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-114082700017_1.html", "date_download": "2018-10-16T18:18:54Z", "digest": "sha1:2D3JJXZPD5XN73XBVLUAG3GKCJY4TYYJ", "length": 7221, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मिलिंद मामा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगर्दीत चालता चालता मिलिंद मामा चा एक मुलीला धक्का लागला .\nमुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का\nघाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले.\nएवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला\nधक्का लागला . तो पण sorry म्हणाला.\nमुलगी (लाजत) : इट्स ओक.\nमाझ्या sorry च काय\nस्पेलिंग चुकीच होत का येडे \nगुरुजी वर्गात सांगत होते\nमी ” TITANIC चा हिरो आहे .\nतुला कोणतं खातं हवं\nदारू चढल��यावर ची खास वाक्य..\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-48-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2018-10-16T18:40:20Z", "digest": "sha1:ONPP7OHJVB6UADE6NDVARGYXVLVJZJ2J", "length": 9289, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता 48 तासांत मिळणार वीजबिल | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nआता 48 तासांत मिळणार वीजबिल\nमहावितरणकडून केंद्रीय प्रक्रिया सुरू : वेळेत वीजबिल भरल्यास “प्रॉंम्ट पेमेंट’ सवलत\nग्रामीण ग्राहकांना 72 तासांत मिळणार वीजबिल\nमुंबई – राज्यातील अडीच कोटींहून अधिक वीज ग्राहकांना वेळेत अचूक वीजबिल मिळावे म्हणून महावितरण कंपनीने विजबिलाच्या छपाई आणि त्याच्या वितरणासाठी केंद्रीय स्तरावरील प्रक्रिया शनिवारपासून सुरू केली. यामुळे शहरी भागातील ग्राहकांना 48 तासांत, तर ग्रामीण ग्राहकांना 72 तासांत वीजबिल मिळेल. याशिवाय जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबिल भरून “प्रॉंम्ट पेमेंट’ सवलतीचा लाभ घेता येईल.\nमहावितरण वीज कंपनीच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रीयेमुळे वीजबिलाची छपाई आणि ते ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी साधारणत: सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत होता. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्यांना सवलत मिळण्यास अडचण येत होती. तसेच वेगवेगळ्या एजन्सीकडून वीजबिलांची छपाई आणि वितरण होत असल्याने या प्रक्रीया संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.\nयापार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने प्रक्रीया पध्दतीने वीजबिलाची छपाई आणि वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मोबाईल मीटर रिडिंग अँपमुळे प्रत्यक्षवेळी मीटररिडिंग तसेच चेकरिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेत बिलावरची प्रक्रीया जलदगतीने होऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळेल. याशिवाय वीजबिल भरणा केंद्रातील रांगा कमी होतील, असा विश्वास महावितरणला आहे.\nमुदतीत बिल न देणा-या एजन्सींना दंड\nनव्या प्रक्रीयेत महावितरणच्या मुख्यालयातील सर्व्हरवर बील तयार करण्यात येणार असून ते परिमंडळ स्तरावर वीजबिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणा-या एजन्सीकडे 24 तासांत पाठवले जाईल. त्यानंतर एजन्सीकडून हे वीजबिल शहरात 48 तासांत, तर ग्रामीण भागात 72 तासांत वितरीत करण्यात येईल.\nदिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबिल न देणा-या एजन्सींना दंड आकारण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleझिम्बाब्वेमध्ये निवडणूकीत गैरप्रकारांचा विरोधकांचा आरोप\nNext articleसलमानला परदेशी जाण्यासाठी प्रत्येकवेळी घ्यावी लागणार परवानगी\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nभारत आणि रशियामधील एस-४०० हवाईरक्षा करारावर हस्ताक्षराची मोहोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/nanded/thousands-devotees-symbolic-attack-occasion-baisakhi/", "date_download": "2018-10-16T20:04:53Z", "digest": "sha1:KCJQK4JLPUDP6G7CLIZOQMRJANRI5YOY", "length": 20596, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडू�� पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nबैसाखीनिमित्त हजारो शिख भाविकांनी केला प्रतीकात्मक हल्लाबोल\nसचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने बैसाखीनिमित्त रविवारी शोभायात्रा काढण्यात आली\nयात हजारो शीख भाविकांनी प्रतीकात्मक हल्लाबोल केला\nशोभायात्रेत गुरु महाराजचे घोडे, पालखी साहिब, निशाण साहिब यांच्यासोबत भजनी मंडळांचा समावेश होता\nदेश -विदेशातून आलेल्या शीख भाविकांनी बोले सो निहाल, सतश्री अकालच्या ज��घोषात शोभायात्रेत सहभाग घेतला\nयावेळी विविध पारंपारिक शास्त्रांचे प्रात्यक्षिक करण्यात आले\nसामाजिक सचखंड गुरुद्वारा नांदेड शोभायात्रा\nमान्सूनपूर्वच्या तडाख्याने नांदेड जिल्ह्यात अतोनात नुकसान\nकिनवट तालुक्यात घोटभर पाण्यासाठी संघर्ष\nनांदेडकरांचे अपूर्व उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन\nनांदेडमध्ये होळीनिमित्त शिख बांधवांचा प्रतिकात्मक हल्लाबोल\nश्रीक्षेत्र माळेगाव यात्रा क्षणचित्रे\nनांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/beed/despite-coherence-son-policeman-he-became-saintly-criminal-childhood/", "date_download": "2018-10-16T20:06:18Z", "digest": "sha1:ESQJPDEAXUHE72KAF3NKRV5RRKQLJUK7", "length": 30989, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Despite The Coherence Of The Son Of The Policeman, He Became A 'Saintly Criminal' In Childhood | पोलिसाच्या मुलाची संगत असूनही ‘तो’ बालपणीच बनला सराईत गुन्हेगार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त���व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nपोलिसाच्या मुलाची संगत असूनही ‘तो’ बालपणीच बनला सराईत गुन्हेगार\nमित्र चांगला असावा, असे आई-वडील नेहमी सांगतात. परंतु लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई गृहिणी होती. अशातच पोलिसाच्या मुलासोबत ओळख झाली. ही ओळख चांगल्या हेतूने करून घेतली होती, परंतु नंतर याचे रुपांतर गुन्हेगारीत झाले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘तो’ चोरी करण्याकडे वळला. आज तो सराईत गुन्हेगार बनला असून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. त्याला नुकतेच बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून परळी तीन व बीडमधील चार घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली आहे.\nठळक मुद्देपरळीतील तीन तर ब���डमधील चार घरफोड्या उघड\nबीड : मित्र चांगला असावा, असे आई-वडील नेहमी सांगतात. परंतु लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आई गृहिणी होती. अशातच पोलिसाच्या मुलासोबत ओळख झाली. ही ओळख चांगल्या हेतूने करून घेतली होती, परंतु नंतर याचे रुपांतर गुन्हेगारीत झाले. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी ‘तो’ चोरी करण्याकडे वळला. आज तो सराईत गुन्हेगार बनला असून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. त्याला नुकतेच बीड पोलिसांनी ताब्यात घेतले असून परळी तीन व बीडमधील चार घरफोड्या केल्याची त्याने कबुली दिली आहे.\nआरोपी शकील (नाव बदललेले) याचे वय सध्या १७ वर्षे असून तो मूळचा परभणीचा रहिवासी. हॉटेल किंवा इतर ठिकाणी काम करून तो पोट भरायचा. तेव्हा त्याचे वय अवघे दहा वर्षे होते. परभणीत मोठा ऊरूस भरतो. या ऊरूसमध्ये शकीलही जात असे. येथेच त्याची जालना येथील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा सिद्धार्थ जाधव याच्यासोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. शकीलला सिद्धार्थचा इतिहास माहिती नव्हता.\nत्याने शकीलला सुरूवातीला बाजारात सुरट नावाचा जुगार खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याला काम लावतो म्हणून सिद्धार्थ शकीलला घेऊन जालन्याला गेला. येथेच त्याला चोरी करण्यास शिकविले. परभणी, जालना, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत या दोघांनी धुमाकूळ घातला होता.\nदोन महिन्यांपासून सिद्धार्थ व शकीलने बीड जिल्ह्यात पाय पसरायला सुरूवात केली होती. त्यांनी परळी शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन, संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एक व बीड शहरात चार घरफोड्या केल्या. भरदिवसा घरफोड्या झाल्याने बीड जिल्हा पोलीस दल खडबडून जागे झाले होते तर दुसºया बाजूला नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. अखेर बीड पोलिसांना शकीलला पकडण्यात यश आले. तर सिद्धार्थला परभणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला बीडमधील गुन्ह्यांमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nशकिलला घरफोड्या केल्याने चांगले पैसे मिळायला लागले होते. नवीन कपडे, महागडा मोबाईल व मोठ्या हॉटेलमध्ये मनपसंत जेवण मिळत होते. मौज, मस्तीची त्याला सवय झाली होती. पैसे संपताच तो पुन्हा घरफोडी करायचा. मस्तीसाठीच तो गुन्हेगार बनल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.\n५ मिनिटांत घर साफ\nघरफोडी करताना सिद्धार्थ आणि शकील दोघेही वेगवेगळ्या गल्लीत जात असत. एखादे कुल��पबंद घर दिसले की जवळ कोणी आहे का याची दोघेही खात्री करीत होते. त्यानंतर शकील हा कुलूप उघडण्यात तरबेज होता. शकीलने कुलूप उघडताच दोघेही घरात जायचे आणि ५ मिनिटांत घर साफ करून पसार व्हायचे.\n१८ तोळे सोने जप्त\nशकीलकडून बीड पोलिसांनी १८ तोळे सोने जप्त केले आहे.\nकाही सोने त्याने जालना येथील एका सराफा व्यापा-याला विक्री केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.\nसिद्धार्थचे वडील आहेत पोलीस जमादार\nरात्रंदिवस जनतेची सेवा करणा-या पोलीस जमादाराचाच मुलगा अट्टल गुन्हेगार असेल, यावर कोणाला विश्वास बसणार नाही. परंतु सिद्धार्थबाबत हे घडले आहे. सिद्धार्थचे वडील जालना जिल्ह्यातीलच एका पोलीस ठाण्यात जमादार म्हणून कर्तव्य बजावत आहेत. अनेक वेळा सिद्धार्थला पकडण्यासाठी तेही धावल्याचे सूत्रांकडून समजते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकर्जत येथे युवकाचा निर्घृण खून\nनागपुरात आयओबीच्या दोन तत्कालीन अधिकाऱ्यास अटक\nसुरक्षित मातृत्व योजनेबद्दल बीड जिल्ह्याचा केंद्रात गौरव\nपीककर्ज घेण्यासाठी पूर्वजांचेही फेरफार काढण्याची शेतकऱ्यांवर सक्ती\nकचऱ्यावरून बीडमध्ये नागरिक-पालिकेत जुंपली\nनागपुरात एटीएम फोडणाऱ्या टोळीला खामगावात अटक\nएक दिवसाच्या पगारातून रुग्णांना मिळणार ‘एसी’\nप्लास्टिक वापरल्याप्रकरणी परळीत पाच व्यापाऱ्यांना दंड\nदसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि उर्जेचा मिलाप\nशिक्षक पत्नीचा छळ; पोलीस पतीवर गुन्हा\nकेज तालुक्यात विवाहितेवर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत\nभारनियमनाविरोधात परळीत कंदिल मोर्चा\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा ��रा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T18:13:13Z", "digest": "sha1:YDZPEKZYT73RMMJMS2I7G2D474XZTA5Y", "length": 18045, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#टिपण : दुटप्पीपणात सगळे राजकीय पक्ष सारखेच! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#टिपण : दुटप्पीपणात सगळे राजकीय पक्ष सारखेच\nसर्वच राजकीय पक्ष प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजप (जास्त सत्ता उपभोगली म्हणून) सारखेच असतात. इतरांपेक्षा आपण वेगळे असल्याचा डांगोरा पिटायचा पण सत्तेची ऊब मिळाली की दुटप्पीपणाचे, अनुकरण करण्याचे व्रत चालू ठेवायचे असाच खाक्‍या असतो, हे लपून राहिलेले नाही. विरोधी पक्षात असताना अनेक निर्णय, नियुक्‍त्या यांच्यावर टीकेची झोड उठवायची; पण सत्तेत आले की ती टीका सोईस्कररित्या विसरून आधीच्याच सत्ताधिशांच्या पावलावर पाऊल टाकत त्याचे समर्थन करायचे. हाच तो खाक्‍या.\nराज्यसभेवर राष्ट्रपती, तर विधानपरिषदेवर राज्यपाल काही व्यक्‍तींच्या नामनियुक्‍त्या करीत असतात. या व्यक्ती समाजाच्या विविध क्षेत्रातील नामांकित, तज्ज्ञ, अधिकारी व्यक्ती असाव्यात. त्यांच्या अनुभवाचा लाभ व्हावा, हा या तरतुदीमागचा हेतू. पहिली काही वर्षे ही प्रथा तटस्थपणे पाळली गेली. पण नंतर ही प्रथा सोईस्कररित्या गुंडाळली गेली आणि चक्क राजकीय नियुक्‍त्या केल्या जाऊ लागल्या. मुख्य राजकीय प्रवाहातून बाहेर काढलेल्या, पराभूत झालेल्या वा पक्ष समर्थक असलेल्या व्यक्तींचीच वर्णी लावली जाऊ लागली. याची सुरुवात अर्थातच कॉंग्रेसच्या राजवटीत झाली. या राष्ट्रपती नियुक्‍त्यांना सत्ताधारी पक्षातही सामावून घेऊन सभागृहातील आपले संख्याबळ वाढविण्याचे प्रकार झाले. कॉंग्रेसच्या या नियुक्‍त्यांवर त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी टीकेचे आसूड ओढले. पण पूर्ण सत्ता मिळताच ही टीका विसरून पहिल्या सत्ताधीशांचेच अनुकरण केले जाताना दिसते आहे.\nराष्ट्रपती वा राज्यपाल या नामनियुक्‍त केलेल्या सदस्यांनी तशीच तटस्थ भूमिका बजावावी अशी अपेक्षा आहे. पण आजच्या काळात सगळेच संकेत पायदळी तुडविले जात असल्याने या नामनियुक्त तरतुदीला तसा फारसा अर्थ उरलेला नाही. मोदी सरकारच्या राजवटीत आतापर्यंत जे बारा “नामवंत’ राज्यसभेत नियुक्त झाले, त्यापैकी चक्‍क 8 जणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशही करून टाकला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे जे सहानुभूतीदार पक्षात येऊ शकतील, अशांनाच मागील दाराने खासदारकी बहाल केली गेली, असे म्हणता येईल. यात अर्थात नियमाला सोडून काही नाही. कारण नामनियुक्त सदस्यांना नियुक्‍ती झाल्यापासून सहा महिन्यात कोणत्याही पक्षाशी संलग्न होता येते, असा नियम आहे. कोणत्याही पक्षाला बांधील न राहिलेले नामनियुक्‍त सदस्य सहसा मतदानाच्यावेळी सत्ताधारी पक्षाची बाजू घेत असतात.\nराष्ट्रपतींकडून नामनियुक्त झाल्यावर संभाजीराजे, रुपा गांगुली, सुरेश गोपी, सुब्रह्मण्यम स्वामी, राकेश सिन्हा, राम शकल, रघुनाथ महापात्रा आणि सोनल मानसिंग यांनी 6 महिन्यांच्या आता भाजपमध्ये प्रवेश करून आपली नियुक्ती सार्थकी लावली आहे. स्वपन दासगुप्ता, डॉ. नरेंद्र जाधव, मेरी कोम, केटीएस तुलसी या चार सदस्यांनी मात्र कोणत्याही पक्षाची वाट धरलेली नाही. यापूर्वी 1966 मध्ये राष्ट्रपतींनी नामनियुक्त केलेल्या 9 सदस्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. भाजपत प्रवेश केलेल्या सदस्यांची संख्या आठ म्हणजे कॉंग्रेसपेक्षा एकाने कमीच आहे. त्यामुळे “आम्ही अजून कॉंग्रेसची पातळी गाठलेली नाही,’असे म्हणण्यास भाजपला वाव आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत प्रारंभी ग. दि. माडगूळकर, ना.धों महानोर वा राज्यसभेस रविशंकर, लता मंगेशकर, आर. के. नारायणन्‌, जावेद अख्तर, एम. एफ. हुसेन या सारख्यांच्या नियुक्‍त्या झाल्या. पण नंतर नंतर हे प्रमाण नगण्य होत गेले.\nसंख्या बळात महत्त्वाच्या असलेल्या राज्यसभेवरील नेमणुकांमध्ये कॉंग्रेसचे अनुकरण करून मोदी सरकार थांबलेले नाही तर रिझर्व्ह बॅंकेसारख्या मध्यवर्ती बॅंकेच्या धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या संचालक मंडळावरही त्यांनी संघ परिवारातील लोकांची वर्णी लावली आहे. संघ परिवारातील स्वदेशी जागरण मंचाचे एस. गुरुमूर्ती व “संस्कार भारती’चे संस्थापक सतीश मराठे यांना रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर अर्धवेळ संचालक म्हणून नेमले गेले आहे. गुरूमूर्ती, मराठे हे दोघे अर्थ क्षेत्रातील आहत. गुरूमूर्ती चार्टर्ड अकौंटंट आहेत तर मराठे पूर्वीच्या युनायटेड वेस्टर्न बॅंकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे दोघांचा आर्थिक अनुभव दांडगा आहे. कॉंग्रेसने पूर्वी राज्यसभा खासदार राजीव गौडा यांची रिझर्व्ह बॅंकेवर नेमणूक केली तेव्हा भाजपने कोण आरडाओरडा केला होता.\nराज्यपालांच्या नेमणुकीबाबतही तेच. कॉंग्रेसने मुख्य प्रवाहात नको असलेल्या नेत्यांना, पराभूत नेत्यांना, अडचणीच्या काळात मदत केलेल्यांना, राजकीय सोय म्हणून नेमणुका करण्यासाठी राज्यपालपदाचा वापर केला. मोदी सरकारने त्याचीच री ओढणे चालू केले. संघ, भाजप परिवार वा समर्थकांच्याच नेमणुका या पदांवर झालेल्या दिसते. कॉंग्रेसने राज्यपालांचा वापर आपल्या पक्षीय राजकारणासाठी केला. आता भाजपच्या काळात दुसरे काय चालू आहे गोवा, कर्नाटक निवडणुकीनंतर दिसलेले चित्र सर्वांच्याच डोळ्यासमोर आहे.\nशेतकरी कर्जमाफी, आत्महत्या, मराठा आरक्षण आदी मुद्यांवर आज कॉंग्रेस भाजपवर टीका करीत आहे. पण कॉंग्रेसने सत्तेवर असताना किती व काय केले हा प्रश्‍न उरतोच. विरोधी पक्षात असताना भाजपने लोकपाल नेमणुकीचा आग्रह केला. पण सत्तेत येऊन सव्वा चार वर्षे होऊनही लोकपाल नियुक्तीच्या दिशेने काहीच भरीव घडलेले नाही.\nअशा प्रकारे सातत्याने एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण करायचे, एकाने घेतलेले निर्णय दुसऱ्याने रद्द करायचे, एकाने सुरू केलेल्या योजना विरोधकाने सत्तेत येताच बंद करायच्या अथवा त्यावर टिकेची झोड उठवायची, तसेच सातत्याने एकमेकांवर विविध मुद्दे घेत आगपाखड करायची, याला राजकारण म्हणता येत नाही. हे निकोप लोकशाहीचेही चिन्ह नव्हेच. मात्र, या दोन्ही मातब्बर पक्षांना हे कोण समजावून सांगणार सामान्य नागरिकांना मात्र हताशपणे हे सारे बघत बसण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. विरोधी पक्षात असताना एक आणि सत्तेत असताना दुसरी अशा भूमिका राजकीय पक्ष नेहमीच घेतात. अशा दुटप्पीपणाच्या बाबतीत सारे राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असतात. सब घोडे बारा टक्‍के सामान्य नागरिकांना मात्र हताशपणे हे सारे बघत बसण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. विरोधी पक्षात असताना एक आणि सत्तेत असताना दुसरी अशा भूमिका राजकीय पक्ष नेहमीच घेतात. अशा दुटप्पीपणाच्या बाबतीत सारे राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असतात. सब घोडे बारा टक्‍के\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमल्टिप्लेक्‍समध्ये स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्याच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाची मोहर\nNext articleभाजपने बंगालमधूून चालते व्हावे\nविविधा: बंदा सिंग बहादूर\nप्रश्‍न: सॉरी डॉ. कृपाली, आम्हाला क्षमा कर…\nसाद-पडसाद: कर सुधारणांनी भागत नाही, मग आमूलाग्र बदल का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/seven-year-old-boy-hyderabad-samanyu-pothuraju-climbs-highest-peak-africa-mount-kilimanjaro/", "date_download": "2018-10-16T20:06:12Z", "digest": "sha1:T45BO2RW2MLO5SEH4Z236M7PEFCEB4EL", "length": 26171, "nlines": 384, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Seven Year Old Boy From Hyderabad Samanyu Pothuraju Climbs Highest Peak In Africa Mount Kilimanjaro | 'लक्ष्य तो हर हाल में पाना है'...7 वर्षांच्या चिमुकल्यानं सर केलं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ��०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडू��� पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n'लक्ष्य तो हर हाल में पाना है'...7 वर्षांच्या चिमुकल्यानं सर केलं आफ्रिकेतलं सर्वात उंच शिखर\nसमन्यू पोथूराजूची अभिमानास्पद कामगिरी\nहैदराबाद: अवघ्या सात वर्षांच्या समन्यू पोथूराजूनं देशाची मान अभिमानानं उंचावणारी कामगिरी केली आहे. हैदराबादच्या समन्यू पोथूराजूनं आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर सर केलं आहे. समन्यूनं आफ्रिकेतील माऊंट किलिमांजारोवर यशस्वी चढाई करत तिर���गा फडकावला. ध्येय कितीही मोठं असलं, तरी अथक प्रयत्नानंतर ते कमी वयातही साध्य करता येतं, हे समन्यूनं दाखवून दिलं आहे.\nआफ्रिकेच्या टांझानियातील माऊंट किलिमांजारो शिखर करणं अवघड मानलं जातं. या भागातील तापमान कमी असल्यानं पर्वतावर चढाई करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र सर्व अडचणींवर मात करत सात वर्षांच्या समन्यूनं समुद्रसपाटीपासून 5 हजार 895 मीटर उंचीवर असणारं किलिमांजारो शिखर त्याच्या प्रशिक्षकांसोबत सर केलं. 'जेव्हा आम्ही चढाई सुरू केली, तेव्हा पाऊस सुरू होता. संपूर्ण वाट दगडांनी भरलेली होती. त्यावेळी मी अतिशय घाबरलो होतो. माझे पाय खूप दुखत होते. मात्र मी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाई सुरू केली. मला बर्फ खूप आवडतो. त्यामुळेच चढाईसाठी किलिमांजारो शिखराची निवड केली,' असं समन्यूनं सांगितलं.\nसमन्यू किलिमांजरोवर सर्वात कमी वयात यशस्वी चढाई करणारा गिर्यारोहक ठरला आहे. आता त्याला ऑस्ट्रेलियातील शिखरं खुणावू लागली आहेत. समन्यूच्या कामगिरीवर त्याची आई प्रचंड खूष आहे. 'माझ्या मुलानं विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला, याचा खूप आनंद आहे. मला प्रकृतीच्या कारणास्तव त्याची साथ देता आली नाही. मात्र त्यानं हार न मानता प्रयत्न कायम ठेवले आणि तो यशस्वी झाला,' अशी प्रतिक्रिया समन्यूच्या आईनं दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\nनावांचा महिमा... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली अन् का\n#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप\nअलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरा��मध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/sushruta.samhita/word", "date_download": "2018-10-16T19:17:04Z", "digest": "sha1:AX6WHTD5EZ6TLMWTGKD46LLRF6QE5DRK", "length": 11889, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - sushruta samhita", "raw_content": "\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - निदानस्थान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहित��� - वातव्याधि निदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - मुळव्याध\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - मुतखडा\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - भगंदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - कुष्ठनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - प्रमेहनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - उदरनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - मूढगर्भनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - विद्रधिनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - विसर्पनाडीस्तनरोगनिदान’’\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिल..\nसुश्रुत संहिता - गलगंडनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - श्लीपदनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - क्षुद्ररोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - शूकदोषनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - भग्नानानिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - मुखरोगनिदान\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - दंतगतरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nसुश्रुत संहिता - कंठरोग\nसुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्र..\nअतिथी व अतिथीसत्कार याबद्दल माहिती द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/property-holders-will-also-get-property-card-136558", "date_download": "2018-10-16T18:54:44Z", "digest": "sha1:I7W6RAFZ36WDPELCUJ4F2G7IZYIU2KJR", "length": 15226, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "The property holders will also get the property card सदनिकाधारकांनाही मिळणार प्रॉपर्टी कार्ड | eSakal", "raw_content": "\nसदनिकाधारकांनाही मिळणार प्रॉपर्टी कार्ड\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nपुणे - सदनिकांधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना लवकरच स्वतंत्र (पुरवणी) प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.\nआतापर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांना भूमी अभिलेख विभागाकडून प्रॉपर्टी कार्ड तयार करून दिले जाते. मात्र, आता गृहनिर्माण सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांना पुरवणी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे सदनिकांची खरेदी- विक्री करताना त्यावर कोणता बोजा आहे का, यापूर्वी किती वेळा व्यवहार झाले आहेत, याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यातून नागरिकांची फसवणूक थांबणार आहे.\nपुणे - सदनिकांधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना लवकरच स्वतंत्र (पुरवणी) प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे.\nआतापर्यंत गृहनिर्माण सोसायट्यांना भूमी अभिलेख विभागाकडून प्रॉपर्टी कार्ड तयार करून दिले जाते. मात्र, आता गृहनिर्माण सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकांना पुरवणी प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे सदनिकांची खरेदी- विक्री करताना त्यावर कोणता बोजा आहे का, यापूर्वी किती वेळा व्यवहार झाले आहेत, याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यातून नागरिकांची फसवणूक थांबणार आहे.\nयाबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाकडून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्येक सदनिकाधारकास हे कार्ड मिळणार आहे. यामुळे प्रत्येक सदनिकाधारकास जमीन मालकीचा पुरावा प्राप्त होणार आहे. तसेच भूकंप, पूर आदी नैसर्गिक आपत्तीमध्ये काही दुर्घटना घडल्यास त्या जागेवर संबंधित व्यक्तीचा हक्क अबाधित राहणार आहे.\nसदनिकाधारकांकडे मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी महापालिकेकडे कर भरल्याची पावती, खरेदी-विक्री करारनामा एवढाचा दस्त उपलब्ध असतो. ज्या जागेवर इमारत उभारली आहे. त्या जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर गृहनिर्माण सोसायटी अथवा अपार्टमेंटची नोंद असते. तसेच सर्व सदनिकाधारकांची एकत्रित नावे असतात.\nत्यामुळे एका व्यक्तीने कर्ज घेतले, तरी प्रॉपर्टी कार्डवर इतर हक्कामध्ये याचा उल्लेख असतो. त्यामुळे हा बोजा प्रॉपर्टी कार्ड नोंदविण्यात येतो. प्रॉपर्टी कार्डवर हा बोजा नोंदविण्यात येत असल्याने काही वेळेस त्याचा त्रास बाकीच्या सदस्यांनाही सहन करावा लागतो.\nया सर्व पार्श्‍वभूमीवर प्रत्येक सदनिकाधारकास स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. ज्या सदनिकाधारकाने सदनिका तारण ठेवली असेल अथवा त्यावर कर्ज घेतले असेल, त्याची नोंद या कार्डवर घेतली जाणार आहे. प्रत्येक सदनिकांचे कार्ड वेगळे मिळणार असल्याने कोणत्या सदनिकेवर कर्ज आहे, याचा मालक कोण याची नोंद होणार आहे. यामुळे खरेदीदार व्यक्तीला याची माहिती मिळणार आहे.\nप्रॉपर्टी कार्ड हे महसूलविषयक महत्त्वाचा मालकी हक्काचा पुरावा असल्याने सदनिकाधारकाचे हित जोपासले जाणार आहे.\nप्रत्येक सदनिकाधाराकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड\nकर्जाची नोंद या कार्डवर होणार\nखरेदी-विक्री करताना फसवणूक टळण्यास\nनैसर्गिक दुर्घटना घडल्यास जागेचा मालकी हक्क कायम राहण्यास मदत\nराज्यातील सुमारे एक लाख गृहनिर्माण सोसायट्यातील सदनिकाधारकांना फायदा होणार.\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39360?page=1", "date_download": "2018-10-16T18:47:14Z", "digest": "sha1:WWVZOIB7ZLNYSIWO724SLZ5IHQTYCVPU", "length": 31876, "nlines": 160, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद /अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)\nअ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)\nही १८९७ सालची गोष्ट आहे. हिवाळा संपत आला असूनही रात्री बोचरी थंडी पडत असे व सकाळी धुके अशात एका भल्या पहाटे होम्स ने मला गदागदा हलवून उठवले. त्याने हातात धरलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्याच्या चेहर्‍यावरची उत्सुकता बघूनच मला समजले की काहीतरी खास बात आहे.\n\" तो ओरडला, \"पटकन कपडे बदल आणि माझ्यासोबत चल.\"\nअक्षरशः दहाव्या मिनिटाला पहाटेच्या अंधुक प्रकाशात आमची घोडागाडी चॅरिंग क्रॉस स्थानकाच्या दिशेने जाणार्‍या शांत व सुनसान रस्त्यांवरून धावत होती. कामावर जायला निघालेला एखाद-दुसरा चाकरमानी दिसत होता. होम्स आणि मी दोघेही आपापल्या कोटांच्या आत हात दडवून बसलो होतो. थंडी होतीच तितकी बोचरी शिवाय अजून आम्ही सकाळचा नाश्ता ही केलेला नव्हता. स्थानकात पोचल्यावर गरम गरम चहा पिऊन थोडी तरतरी आली, तेव्हा कुठे आम्ही दोघे बोलण्याच्या स्थितीत आलो होतो - अर्थात होम्स बोलण्याच्या आणि मी ऐकण्याच्या शिवाय अजून आम्ही सकाळचा नाश्ता ही केलेला नव्हता. स्थानकात पोचल्यावर गरम गरम चहा पिऊन थोडी तरतरी आली, तेव्हा कुठे आम्ही दोघे बोलण्याच्या स्थितीत आलो होतो - अर्थात होम्स बोलण्याच्या आणि मी ऐकण्याच्या चिझलहर्ट स्थानकाकडे जाणार्‍या केंटिश ट्रेन मध्ये चढून आम्ही जागा पटकावल्या. लागलीच होम्स ने त्याच्या कोटाच्या खिशातून एक चिठ्ठी काढून वाचायला सुरुवात केली.\n\"अॅबी ग्रेंज, मार्शम, केंट\nवेळ : पहाटेचे ३:३०\nमाझ्याकडे असलेल्या एका अजब केसच्या संदर्भात तुमच्याकडून तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. घडलेली घटना तुमच्या कामाशी संबंधित आहे. ह्या घटनेशी संबंधित स्त्रीला घटनास्थळापासून मुक्त करण्याव्यतिरिक्त बाकी सर्व वस्तु जागच्या जागी जश्या सापडल्या तश्या राहतील ह्याची दक्षता घेण्याचे मी वचन देतो. तुम्ही एक क्षणही न दवडता इथे यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण सर ह्युस्टस ह्यांना इथे असे जास्त वेळ ठेवणे मला कठिण वाटते.\n\"हॉपकिन्स ने आत्तापर्यंत सात वेळा मला अश्या प्रकारे तातडीचे बोलावणे धाडलेले आहे आणि प्रत्येक वेळी खरोखरीच लगोलग जाणे फायद्याचेच ठरलेले आहे, \" होम्स सांगत होता, \"आणि ज्या केससाठी आपण आता चालल��� आहोत ती एका खुनासंदर्भातली केस आहे.\"\n\"म्हणजे तुला असं वाटतंय की सर ह्युस्टस हे मरण पावले आहेत\n\"मला तरी असेच वाटतेय. तसं बघायला गेलं तर हॉपकिन्स हा भावनाशील मनुष्य नाही, पण त्याच्या लिखावटीवरून असे वाटत आहे की त्याला जबरदस्त धक्का बसला आहे. आणि हो, असंही एकंदरीत वाटतंय की थोडाफार हिंसाचार किंवा झटापट नक्की झालेली आहे त्यामुळे शव आपल्या तपासणीसाठी तसेच ठेवण्यात आलेले आहे. ही फक्त आत्महत्येच्या संदर्भातली केस असती तर हॉपकिन्स ने मला असे लगोलग बोलावण्याचे काहीच कारण नव्हते. ज्या अर्थी त्या स्त्रीची सुटका करण्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे, त्या अर्थी मला असे वाटते की ही दुर्दैवी घटना घडत असताना तिला खोलीत बांधून ठेवण्यात आले होते. हा चिठ्ठीचा करकरीत कागद, कागदावरची \"E.B.\" ही ठाशीव आद्याक्षरे, लिफाफ्यावरची ही शाही मुद्रा आणि चिठ्ठीत नोंदवलेला पत्ता ह्या सर्वांवरून हे उघड आहे की ही एखाद्या बड्या घराण्याशी संबंधित केस आहे. चल वॉटसन, आजची आपली सकाळ अतिशय रंजक असणार आहे. माझ्या मते खून रात्री १२ च्या आधी झाला असावा.\"\n\"आणि हा अंदाज कसा काय वर्तवतोस\n\"रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आणि आताची वेळ ह्यांची सांगड घालून घटना घडल्या घडल्या स्थानिक पोलिस खात्याला खबर दिली गेली असणार. स्थानिक पोलिस स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना बोलावणे धाडणार. हॉपकिन्स तिथे तपासणीसाठी जाणार. मध्यंतरी हॉपकिन्स मला मदतीसाठी पाचारण करणार. ह्या सर्वाला एक सबंध रात्रभराइतका कालावधी नक्कीच गेला असेल. तसेही आपण चिझलहर्टला पोचलो आहोतच तर सगळ्याच शंका फेडून घेऊ घटना घडल्या घडल्या स्थानिक पोलिस खात्याला खबर दिली गेली असणार. स्थानिक पोलिस स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांना बोलावणे धाडणार. हॉपकिन्स तिथे तपासणीसाठी जाणार. मध्यंतरी हॉपकिन्स मला मदतीसाठी पाचारण करणार. ह्या सर्वाला एक सबंध रात्रभराइतका कालावधी नक्कीच गेला असेल. तसेही आपण चिझलहर्टला पोचलो आहोतच तर सगळ्याच शंका फेडून घेऊ\nगावातल्या अरुंद गल्ल्यांमधून काही मैल प्रवास करून आम्ही एका बगीच्यासमोरील फाटकापाशी पोचलो. एका वृद्ध घरगड्याने फाटक उघडले. त्याच्या भयभीत चेहर्‍यावरून ताडता येत होते की इथे काहीतरी अघटित घडले आहे. फाटकापासून ते हवेलीपर्यंतचा चिंचोळा रस्ता नयनरम्य बगीच्यातून जात होता. दुतर्फा जीर्ण एल��म चे वृक्ष ओळीने उभे होते. रस्ता जिथे संपत होता तिथे इटालियन वास्तुकामानुसार समोरच्या बाजुस भरपूर खांबांनी युक्त अशी विस्तीर्ण पसरलेली हवेलीची वास्तु उभी होती. हवेलीचा मध्यभाग फारच जुना व लाकडी बांधकामाने वेढलेला होता. परंतु काही भागांतल्या भव्य खिडक्या आधिनुक बांधकामाची साक्ष देत होत्या. इमारतीचा एक भाग पूर्णपणे नव्या बांधकामाच्या धाटणीचा होता. प्रवेशद्वारापाशीच आमचे स्वागत एका सावधचित्त व औत्सुक्यपूर्ण चेहर्‍याच्या तरुणाने केले. हा हॉपकिन्स होता.\n\"तुम्ही आणि श्री. वॉटसन - दोघे इथे आल्याने मला अतिशय आनंद झाला आहे, श्री. होम्स. मी तुम्हा दोघांचा अतिशय आभारी आहे. परंतु, मला पुरेसा वेळ मिळाला असता तर तुम्हाला इथे येण्याची तसदी न घेण्याबद्दल मी कळविले असते. कारण त्या स्त्रीला शुद्ध आल्यानंतर तिने घडलेल्या सर्वच घटना इतक्या इत्थंभूत व स्पष्ट सांगितल्या आहेत की आम्हाला अजून काही शोधायचे शिल्लक आहे, असे आता वाटत नाही. तुम्हाला त्या लेविशम येथील दरोडा प्रकरणातील चोरांची केस आठवतेय का, श्री. होम्स\n पिता आणि दोन पुत्र ह्यांचे त्रिकूट. हे नक्कीच त्यांचेच काम आहे. मला ह्यात जराही शंका नाही. पंधरवड्यापूर्वीच त्यांनी सिडनहॅम येथे दरोडा टाकला होता. तेव्हा त्यांना पाहिले गेले होते व त्यांची वर्णनेही प्रसिद्ध झाली होती. त्या घटनेनंतर इतक्या लवकर पुढची चोरी करणे खरे म्हणजे धाडसाचेच व अशक्यप्राय काम आहे पण तरीही हे त्यांचेच काम आहे हे शंभर टक्के सत्य आहे पण तरीही हे त्यांचेच काम आहे हे शंभर टक्के सत्य आहे\n\"सर ह्युस्टस मरण पावले आहेत का\n त्यांच्याच छडीने त्यांच्या कपाळावर घाव घालण्यात आला आहे.\"\n\"सर ह्युस्टस ब्रॅकनस्टॉल असे त्यांचे पूर्ण नाव असल्याचे घोडागाडी चालकाकडून समजले\n केंट विभागातील अतिश्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणना होत असे. श्रीमती ब्रॅकनस्टॉल दिवाणखाण्यात बसलेल्या आहेत. बिचारी स्त्री त्यांच्या आयुष्यातला हा सर्वात भयानक अनुभव आहे. मी त्यांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्या जवळपास अर्धमेल्या अवस्थेत असल्यासारख्या होत्या. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वात पहिल्यांदा त्यांना भेटून त्यांच्या तोंडून संपूर्ण वृत्तांत ऐकावा. नंतर आपण एकत्रितरीत्या भोजनक्षाची तपासणी करू.\"\nश्रीमती ब्रॅकनस्टॉल ह्या सर्वसामान्य स्त्री नव्हत्या. आत्तापर्यंत इतकी सुंदर, रेखीव व आकर्षक स्त्री माझ्या पाहण्यात नव्हती. तिचे केस सोनेरी व डोळे निळ्या रंगाचे होते. आत्ता ह्या क्षणी तिचा चेहरा ओढलेला व थकलेला दिसत असला तरीही तिचा उजळ वर्ण तिच्या कमालीच्या गोरेपणाची व स्वरुपसुंदरतेची साक्ष देत होता. तिला शारीरिक तसेच मानसिक दोन्ही यातनांचा सामना करावा लागलेला दिसत होता. कारण तिच्या एका डोळ्याच्या वर लालसर सूज आल्यासारखे दिसत होते. तिच्या बाजुला एक घरकाम करणारी करारी व उंच स्त्री उभी राहून तिच्या सुजेवर पाणी व व्हिनेगर लावून मलमपट्टी करीत होती. बहुदा तिची दाई असावी. थकलेल्या श्रीमती ब्रॅकनस्टॉल सोफ्यावर मागे रेलून बसल्या होत्या. आम्ही आत शिरताच त्यांनी आमच्याकडे त्वरीत चौकस कटाक्ष टाकला. त्यांच्या सुंदर चेहर्‍यावरील ते सावध भाव पाहून हे जाणवून गेले, की इतके घडूनही ह्या स्त्रीची हिंमत व धैर्य अबाधित राहिले होते. त्यांनी निळ्या व चंदेरी रंगाचा सैलसर व पायघोळ असा झगा परिधान केला होता. परंतु काळसर रक्ताचे डाग पडलेला जेवणाच्या वेळी घातला जाणारा झगा त्यांच्या बाजुला सोफ्यावर पडला होता.\n\"मी तुम्हाला जे घडलंय ते आधीच सांगितलंय श्री. हॉपकिन्स.\", त्या थकलेल्या स्वरात म्हणाल्या, \"तुम्ही माझ्यावतीने त्याचा पुनरुच्चार करू शकाल का तरीही तुमची इच्छाच असेल तर ह्या दोन श्रीमानांना मी परत सगळा घटनाक्रम सांगेन. तत्पूर्वी ह्या दोघांनीही भोजनगृहाला भेट दिली आहे का तरीही तुमची इच्छाच असेल तर ह्या दोन श्रीमानांना मी परत सगळा घटनाक्रम सांगेन. तत्पूर्वी ह्या दोघांनीही भोजनगृहाला भेट दिली आहे का\n\"मला असे वाटते की पहिल्यांदा त्यांनी आपल्या तोंडून सर्व कहाणी ऐकणेच इष्ट आहे.\" - इति हॉपकिन्स\n\"कृपा करून भोजनगृहातल्या गोष्टींचा निकाल लवकरात लवकर लावू शकाल तर बरे. सर ह्युस्टन ह्यांचे शव तिथे अजूनही तसेच पडले असल्याची कल्पनाही मी करू शकत नाही.\" त्या आठवणीनेही त्यांचे शरीर कंप पावत होते. बोलता बोलता त्यांनी स्वतःचा चेहरा ओंजळीत लपवला. असे करताना त्यांच्या सैलसर झग्याची बाही कोपरावरून मागे ओघळली.\nहोम्स उद्गारला, \"तुम्हाला अजूनही काही इजा झालेल्या दिसतात. हे काय आहे\nत्यांच्या मनगटावर दोन लाल जखमा होत्या. त्यांनी घाईघाईत त्यांचा अंगरखा पुन्हा सारखा केला.\n\"तिकडे लक्ष देऊ न��ा. काल रात्री घडलेल्या भयावह प्रकाराशी ह्या जखमांचा काहीच संबंध नाही. तुम्ही आणि तुमचे हे मित्रवर्य आसन ग्रहण करणार असतील तर मी सगळा घटनाक्रम तपशीलवार सांगू शकेन.\"\n\"मी सर ह्युस्टस ब्रॅकनस्टॉल ह्यांची पत्नी. आमच्या लग्नाला जवळपास एक वर्ष झाले. आमचे लग्न फारसे यशस्वी नव्हते व मला वाटते ही गोष्ट लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही. कारण मी नाकारले वा लपवले तरी शेजार्‍यांकडून तुम्हाला हे वास्तव समजलेच असते. कदाचित आमचे दांपत्यजीवन अयशस्वी होण्यास अंशतः मीच जबाबदार आहे, असे मला वाटते. इथल्या मानाने अधिक स्वतंत्र आणि कमी औपचारिक वातावरण असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलिया मध्ये माझे लहानपण गेले आहे. त्यामुळे इथले औचित्यपूर्ण व पारंपरिक जीवन मला रुचणारे नाही. परंतु सर्वात महत्वाचे कारण हे आहे की सर ह्युस्टस हे अट्टल मद्यपी होते आणि हे वास्तव कोणापासूनच लपून राहिलेले नाही. अश्या इसमासोबत एक तासही राहणे माझ्यासाठी सुखप्रद असूच शकत नव्हते. माझ्यासारख्या संवेदनशील व स्वच्छंदी स्त्रीला जेव्हा अश्या व्यक्तीतीसोबत पूर्ण आयुष्य काढावे लागते तेव्हा त्या स्त्रीच्या यातनांची तुम्ही कल्पना करू शकता का अशा प्रकारचे लग्नबंधन हे अपवित्र, जाचक नाही का अशा प्रकारचे लग्नबंधन हे अपवित्र, जाचक नाही का असे संबंध एखाद्या व्यक्तीवर लादणे हा गुन्हा आहे. तुमच्या ह्या राक्षसी कायद्यांमुळे ह्या पृथ्वीवर पाप वाढत जाणार आहे. एक ना एक दिवस हा पापाचा घडा नक्की भरेल. देव हा अन्याय टिकू देणार नाही.\" इतके बोलून एक क्षण त्या ताठ झाल्या. त्यांचे गाल रागाने आरक्त झाले. त्यांच्या डोळ्यांत त्वेषाचा अंगार फुलला होता. त्यांच्या दाईने आपल्या प्रेमळ हातांनी त्यांना कपाळावर थोपटल्यासारखे केले आणि त्यांना मागे उशीवर रेलायला लावले. क्षणात संतापाचा निचरा होऊन भावुक होऊन त्या अश्रु ढाळू लागल्या. सरते शेवटी त्या पुन्हा बोलू लागल्या:\n\"मी तुम्हाला सांगते काल रात्री काय झाले......\"\nअ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग २\nअ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ३\nअ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ४\nअ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ५ (अंतिम)\nगुलमोहर - अनुवादीत लेखन\n‹ शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद up अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग २ (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद) ›\nह्या प्रताधिकार मुद्��्याच्या निमित्ताने एका भाषांतरकार म्हणून काम करणार्‍या मैत्रिणीकडून भारतात प्रचलित असणारे अनुवादाच्या बाबतीतले हे नियम कळले.\nमुद्दा क्रमांक १ चुकीचा आहे.\nमुद्दा क्रमांक १ चुकीचा आहे. अशाप्रकारे भाषांतरं केल्यास प्रकाशनसंस्था पोलिसांत तक्रार करू शकतात. तुम्ही तुमच्यापुरतं भाषांतर करत असाल तर हरकत नाही. पण आंतरजालावर परवानगी न घेता प्रसिद्ध केल्यास कार्यवाही होऊ शकते.\nमुद्दा क्रमांक १ चुकीचा आहे.\nमुद्दा क्रमांक १ चुकीचा आहे. >> चिनूक्स +१..\nजमले तर मी ईथे संक्षीप्त रुपात (भारतीय कायद्याच्या.. UK Laws च्या नाही) provisions टाकतो.\nमुद्दा क्रमांक १ चुकीचा आहे.\nमुद्दा क्रमांक १ चुकीचा आहे. >>>\nतुम्हीही मागील एका प्रतिसादात हेच तर सांगितले ना की\nप्रताधिकारमुक्त नसलेल्या साहित्याचा अनुवाद करण्यासाठी लेखकाची आणि प्रकाशकाची परवानगी अत्यावश्यक असते. मायबोलीवर, मनोगतावर, ब्लॉगावर कथा प्रकाशित करण्यासाठीही अशी परवानगी आवश्यक असते. मग ती पुस्तकरूपात छापली नाही तरीही.\nमी तरी पहिल्या मुद्द्याचा असा अर्थ घेतला आहे.\n\"कुठल्याही साहित्याचा अनुवाद करणे तसेच ते अनुवादित साहित्य जाहिररीत्या प्रसिद्ध करणे आणि ह्या सर्वाचा उपयोग आर्थिक फायद्यासाठी करणे (उदा परस्पर कुणालातरी विकणे, नाटक बसवण्यासाठी वापरणे इ.) ह्यासाठी संबंधित लेखकाची व प्रकाशकाची अनुमती आवश्यक आहे.\" - (अर्थात प्रताधिकार मुक्त नसलेल्या साहित्या बाबत)\nही कथा प्रतिलिपीवर आहे.\nही कथा प्रतिलिपीवर आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - अनुवादीत लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/akshay-kumar-flim-gold-trailer-release-126090", "date_download": "2018-10-16T18:47:32Z", "digest": "sha1:3KM2A6EZBH42WEPWYJF3TOADYMWVSUUB", "length": 12830, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akshay Kumar Flim Gold Trailer Release अक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज | eSakal", "raw_content": "\nअक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा ट्रेलर रिलीज\nसोमवार, 25 जून 2018\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला हॉकी टिमनं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पण फार हलाखीच्या परिस्थितीत भारताने मिळवलेल्या या यशाची 'गोल्ड' ह�� कहानी आहे.\nमुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे.\nदेशात अशांतता आणि अराजकता माजली असताना हॉकी टिमसाठी एकएका खेळाडूला एकत्र करुन भारताचं सुवर्ण जिंकण्याचं स्वप्नं तपन दास म्हणजेच अक्षय कुमार पुर्ण करतो. या सिनेमात हॉकी टिमचा सहाय्यक व्यवस्थापक म्हणून अक्षयने तपन दास ही प्रमुख भूमिका निभावली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला हॉकी टिमनं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पण फार हलाखीच्या परिस्थितीत भारताने मिळवलेल्या या यशाची 'गोल्ड' ही कहानी आहे.\nरितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि अक्षय कुमार या तिघांनी मिळून 'गोल्ड' सिनेमाची निर्मिती केली आहे. रीमा कागती यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमातून टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूड डेब्यू करत आहे. शिवाय विनीत सिंग, अमित साध, कुणाल कपूर, सनी कौशल यांचीही सिनेमात भूमिका आहे.\nसोशल मिडीया वरुन अक्षय कुमारने 'गोल्ड'चा ट्रेलर शेअर केला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टला 'गोल्ड' प्रदर्शित होणार आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स...\nगुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून ३३ जणांना तीन कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपयांना गंडा...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nउल्हासनगर महा��गरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nआधी लग्न कोण करणार, दीपिका की आलिया...\nदीपिका पदुकोन आणि आलिया भट लवकरच करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये सहभागी होणार आहेत. या दोघींना एकत्र शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-yarn-industry-trouble-due-electricity-rate-increased-maharashtra-12876", "date_download": "2018-10-16T19:47:32Z", "digest": "sha1:EHRWSD7UAMULVMDLW7IALMUWCQEJWMC7", "length": 15615, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, yarn industry in trouble due to electricity rate increased, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा पुन्हा ‘शाॅक’\nसंकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा पुन्हा ‘शाॅक’\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nसुतगिरण्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याने वस्त्रोद्योग महामंडळाच्या माध्यमातून आम्ही सरकारविरोधात आंदोलन छेडणार आहोत. सुतगिरण्या बंद ठेवून प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा आमचा विचार आहे.\n- अशोक माने, अध्यक्ष दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार, शिरोळ मागासवर्गीय सुतगिरणी तमदलगे\nकोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा उगारल्याने प्रत्येक सूतगिरणीला महिन्याला दहा ते बारा लाख रुपयांचा फटका बसत आहे. यामुळे अगोदरच अडचणीत आलेल्या सूतगिरण्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. राज्य शासनाने वीजदरात युनिटला सहकारी सूतगिरण्यांना ३ रुपये, खासगी गिरण्यांना २ रुपये आणि यंत्रमा��� कारखान्यांना एक रुपये सवलत देण्याचा निर्णय जाहीर केला. तो अमलात येण्याअगोदरच सप्टेंबरमध्ये एक ते दीड रुपयाची वाढ केली आहे.\nसूतगिरण्यांना बाजार व सरकारी निर्णय या दोन्ही पातळीवर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारला या प्रश्‍नी गांभीर्य नसल्याने सूतगिरण्या आता उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या मानसिकतेत आहेत. याबाबतीत पुढील आंदोलनाचा लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.\nराज्यात १३० सहकारी तर ९४ खासगी सूतगिरण्या आहेत. सुताला अपेक्षित किंमत मिळत नसल्याने सूतगिरण्यांचा तोटा वाढत आहे. या अडचणी सूतगिरण्यांनी मांडल्यानंतर यंत्रमाग, प्रक्रिया गारमेंट, होजिअरी प्रकल्पांच्या वीज दरात दोन रुपये सवलत देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु या निर्णयला सहा महिने झाले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. सवलत मिळण्याची कार्यवाही प्रलंबित असताना आता सप्टेंबर महिन्यात विजेच्या दरात युनिटला एक ते दीड रुपयाची वाढ झाली आहे. बाजारात कापडाला मागणी नसल्याने माफक प्रमाणात कापूस, सूत, कापड खरेदी होत असून वस्त्रोद्योगाचे वेळापत्रकच कोलमडल्याची स्थिती निर्माण झाल्याचे सूतगिरण्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.\nबाजारात सूताला मागणीच नाही\nउत्पादन खर्चात १८ टक्के वाढ\nगेल्या काही दिवसात पन्नास रुपयांनी दर उतरले.\nलांब धाग्याच्या रुईचे दर उच्चांकी पातळीवर\n३७० कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीची अंमलबजावणी नाही\nपंचवीस हजार चात्यांच्या सूतगिरणीला दर महा १० ते १२ लाख रुपयांचा बोजा पडणार\nसरकार आंदोलन पूर वीज उच्च न्यायालय तोटा कापूस\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्य���ंच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathakrantimorcha-response-maharashtra-band-haveli-taluka-134500", "date_download": "2018-10-16T19:06:15Z", "digest": "sha1:SVJQHWHCNZ4JGPAQTCFULA3QFKOL4UUY", "length": 15456, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "#MarathaKrantiMorcha response to maharashtra band in haveli taluka #MarathaKrantiMorcha बंदला हवेली तालुक्यात चांगला प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha बंदला हवेली तालुक्यात चांगला प्रतिसाद\nसोमवार, 30 जुलै 2018\nलोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने, पुढील अनर्थ टळला.\nलोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने, पुढील अनर्थ टळला.\nमराठा आरक्षण मागणीसंदर्भात सकल मराठा संघटनांनी हवेली तालुका बंद करण्याच्या आवाहनास उरुळी कांचन शहरात सकाळपासून संधिग्ध भूमिका ग्रामस्थांत होती. शहरातील आश्रमरस्ता व गावठाण परिसरात व्यापाऱ्यांकडून स्वतःहून दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु, महात्मा गांधी रस्तावरील काही व्यापाऱ्यांनी व्यवहार सुरळीत सुरू केले होते. मराठा संघटनांच्या सुमारे पन्नासहून अधिक आंदोलकर्त्यांनी महात्मा गांधी रस्तामार्ग येथे येत व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. या बंदच्या आवाहनास काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. यादरम्यान व्यापारी आणि काही आंदोलकर्त्यांत बाचाबाची होऊन या वादाचे पर्यावसन मारहाणीत झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.\nत्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने आंदोलकांची राम मंदिरात बैठक घेऊन बंद शांततेत पार पाडण्याची सूचना केली. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत पुणे - सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकात निषेध सभा घेऊन बंदच्या आवाहनात सहभागी होण्याचे आवाहन केले.\nलोणी काळभोर येथे उपसरपंच योगेश काळभोर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज काळभोर, सिध्देश्वर काळभोर, अप्पा काळभोर, गोरख मोरे व त्यांच्या पन्नासहुन अघिक सहकाऱ्यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परीसरातील दुकानदारांना आपआपले व्यवहार बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत सदोन्ही गावाताल नागरीकांनी व व्यावसायिकांनी आपआपले व्यवहार बंद ठेऊन, मराठा संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.\nदरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या मंगळवार (दि.२४ ) रोजीच्या महाराष्ट्र राज्य बंद च्या आंदोलनास उरुळी कांचन व लोणी काळभोरमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देऊन बंद पाळला होता. हवेली तालुक्यातील मंगळवार दि.३० रोजीचा बंद आवाहनास उरुळी कांचन व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. काही खाजगी शाळा बंद ठेवल्या आहेत. तर आरोग्य सेवा सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी परिस्थितीची पाहणी केली असून पोलिस बंदोबस्त तैणात केला आहे.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूज���ी नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/samasatun/", "date_download": "2018-10-16T18:50:50Z", "digest": "sha1:CQE5BJ2MC2F7VPLR6EDGLZU2UZ5KS4VF", "length": 13213, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समासातून | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘मी विचार करतो, म्हणून मी आहे..’ असे फ्रेंच गणितज्ज्ञ, तत्त्ववेत्ता देकार्त म्हणाला होता.\nमहाराष्ट्रातील संतांनी समाजाचे भले केले की नाही, हा विचारला जाणारा प्रश्न जुना आहे.\nलेखक-कवींची ही सनावळ आणखी वाट्टेल तेवढी वाढवता येईल. पण आपला हेतू तो नाही.\nपैशाची भाषा.. पुढे चालू\nऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस ही प्रकाशन व्यवसायातील एक मातब्बर प्रकाशन संस्था.\nअशी चिंता राजवाडे यांना वाटून जवळपास ९० वर्षे झाली आणि मराठी अजून जिवंत आहे.\nअगदी आत्ता आत्ता या संस्थेने निर्णय घेतला तो इतर साहित्याच्याही प्रकाशनाचा.\nशेक्सपीअरचा विषय आलाच आहे वरती तर उदाहरणार्थ, शेक्सपीअर ‘गे’ होता..\nशब्द बापुडे (नाहीत) वारा\nकाश्मीरमधील साहित्यिकांची परंपरा तशी खूप जुनी आणि मोठीही.\nइतकी मोठी ताकद असलेल्या या वक्र रेषांबाबत म्हणूनच विद्यार्थिदशेपासून ओळख होणे महत्त्वाचेच.\nकुमारवयातील मुले ही पुस्तके मूळ स्वरूपात वाचण्याची शक्यता कमी.\nमानवीहक्क कार्यकर्ते लिऊ क्षियाओबो यांना यकृताचा कर्करोग झाल्याने उपचारांसाठी पॅरोल मान्य.\nमहाराष्ट्रीय संस्कृती-परंपरेची जी वैशिष्टय़े आहेत, त्यातील आषाढीची वारी हे एक ठळक वैशिष्टय़.\nचिनी माती.. मराठी माती\nआपल्या मराठीत झाले नसेल असे काही; पण चीनमध्ये झाले आहे असे.\nइतिहासासंदर्भात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांमध्ये ढोबळमानाने दोन प्रकार आढळून येतात.\nतर अशाच रीतीचे एक ग्रंथालय माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावानेही उभे राहणार आहे\nकुणी आरोप करतील यावर भाबडय़ा रोमँटिसिझमचा. तर ज्यांना करायचा त्यांना तो खुशाल करू देत.\nवरची फळी.. खालची फळी\nअशा या चेतन भगत यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. हे वक्तव्य एकंदर वाचकांबद्दलचे.\nहे असे झाले त्यात नवल काय\nखरे तर राज्य सरकारने मोठमोठय़ा जाहिराती केल्या होत्या या उद्घाटन सोहोळ्याच्या.\nहे आपणही करू शकतो..\nपुस्तकांची संख्या व त्यांचा दर्जा यांचे परस्पर गुणोत्तर तर अगदीच जेमतेम.\nमुळात ही विभागणी करून टाकण्यामागे, तशी मानसिकता तयार होण्यामागे काही कारणे निश्चितच आहेत.\nसोलापूरचे नीतिन वैद्य मोठय़ा नेटाने आणि आस्थेने ‘आशय’चा अंक काढत असतात\nआता जरा अल्बेर काम्यू यांच्याकडे वळू या. काम्यू यांना सन १९५७ मध्ये नोबेल सन्मान मिळाला.\nमराठी ढोलताशे आणि अभिजातता\nवरील पहिले तीन प्रश्न आणि चौथा प्रश्न यांचा काही थेट संबंध आहे असं वरदर्शी तरी वाटणार नाही.\nअशा स्थितीत महामंडळाच्या कोशाचं काय करायचं तर तो बंदच करून टाकणं हे हितावह नाही.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/", "date_download": "2018-10-16T19:25:14Z", "digest": "sha1:RAOXIOPXOJDDVN4D3VJB23OI3JKHXJEI", "length": 15553, "nlines": 137, "source_domain": "chandamirror.com", "title": "Chandrapur latest e-news,Marathi latest news, Maharashtra news, national news, international news, sports news, business news, breaking news, Marathi No. 1 news paper, Chanda Mirror.", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर - हळस्ती गावातील वर्धा नदी पात्रात 45 वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढून तपास सुरु…\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nआज चंद्रपूर महागनर पालिकेची आमसभा पाणी समस्येच्या प्रश्नावर चांगलीच गाजली जनु महानगर पालिका सभागृह कुस्तीचा आखाडा बनला की काय असे…\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nपाणी प्रश्नावरुन किशोर जोरगेवार यांनी काल केलेल्या आंदोलना नंतर आज कॉग्रेसही आग्रमक झाली असून आज आयोजीत मनपाच्या सर्व साधारन सभेत…\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले असून संपुर्ण शहरवासीयांची पाण्यासाठी चांगलीच पायपीठ सुरु आहे. इरई धरणात मुबलक पाणी…\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nआज भर दुपारी सहा ते सात शस्त्रधारी युवकांनी शस्त्राच्या धाकाने एकोरी वार्डातील दुकाने बंद करत जवळपास अर्धा तास धुमाकूळ घातला…\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज् ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाड ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडक ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्या ...\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज् ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाड ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडक ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्या ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुका ...\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद ...\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या सम ...\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंद ...\n\"चंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\"\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-khandesh-are-suffering-weight-loss-fragmented-electricity-12504", "date_download": "2018-10-16T19:53:38Z", "digest": "sha1:FYQG4KBALAJT5Y7I7L2UDDN5FIFBYZAE", "length": 14908, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The farmers of Khandesh are suffering from weight loss, fragmented electricity | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात भारनियमन, खंडित विजेमुळे शेतकरी त्रस्त\nखानदेशात भारनियमन, खंडित विजेमुळे शेतकरी त्रस्त\nशनिवार, 29 सप्टेंबर 2018\nजळगाव : सध्या भारनियमन, खंडित वीज आणि रोहित्रांमधील बिघाडामुळे खानदेशातील ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले आहेत. नादुरुस्त रोहित्राच्या दुरुस्तीसाठी वीज कंपनीचे अधिकारी थेट पूर्ण बिल भरा अन्यथा दुरुस्तीच करणार नाही, अशी अडवणूक करीत आहेत.\nजळगाव : सध्या भारनियमन, खंडित वीज आणि रोहित्रांमधील बिघाडामुळे खानदेशातील ग्रामस्थ, शेतकरी त्रस्त झाले आहेत. नादुरुस्त रोहित्राच्या दुरुस्तीसाठी वीज कंपनीचे अधिकारी थेट पूर्ण बिल भरा ���न्यथा दुरुस्तीच करणार नाही, अशी अडवणूक करीत आहेत.\nकंपनीकडून २४ तास वीजपुरवठा देण्याचा दावा करण्यात येत असला तरी रोज दोन ते तीन तास वीज बंद असते. सूचना न देता गावांमधील वीजपुरवठा बंद केला जातो. विचारणा केल्यास दुरुस्ती सुरू असल्याचे सांगण्यात येते. किरकोळ पाऊस झाला तरी रात्रभर वीजपुरवठा बंद करण्यात येतो. आता कडक ऊन पडत असल्याने शेतकरी कृषिपंप सुरू करीत आहेत. परंतु दिवसा फक्त चार ते पाच तास वीज मिळते. अनेक ठिकाणी रोहित्र, नादुरुस्त तारा, वाहिन्या अशी समस्या आहे.\nधुळे तालुक्‍यातील कापडणे येथे कांदा, कापूस व इतर पिकांची शेती आहे. परंतु नादुरुस्त रोहित्रामुळे कृषिपंप सुरू करता येत नव्हते. शेतकऱ्यांनी ही समस्या वीज कंपनीला सांगितली. मात्र वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजबिल भरा, असे सांगून शेतकऱ्यांना परतावून लावले. शेवटी शेतकऱ्यांना थेट शेतात वीज कंपनीच्या विरोधात आंदोलन करावे लागले.\nजळगाव तालुक्‍यातील फुपनगरी येथे रोहित्रातील बिघाडामुळे गणपती विसर्जनाच्या दिवशी वीजपुरवठा बंद झाला. तो दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थ व इतरांनी वीज कंपनीकडे संपर्क साधला. पण तीन दिवस दुरुस्तीच झाली नाही. असेच प्रकार इतर भागातही सुरू असून, वीजपुरवठा मध्येच खंडित होत असल्याने कृषिपंप जळत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी चार ते पाच हजारांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, अशी माहिती मिळाली.\nजळगाव jangaon भारनियमन वीज खानदेश ऊस पाऊस धुळे dhule कापूस आंदोलन agitation\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्य���त कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-continue-satara-maharashtra-12701", "date_download": "2018-10-16T19:23:40Z", "digest": "sha1:K6HF4CH2LZYIY7KIMMRJNNNWZGBDM537", "length": 14078, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain continue, satara, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्य��� बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम\nसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nसातारा ः जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nजिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसानीत पावसामुळे भर पडत आहे. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण या तालुक्यांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात गुरुवारी दुपारी पाऊस सुरू झाला.\nसातारा ः जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहिला. शुक्रवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १३.२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.\nजिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहे. काढणीला आलेल्या पिकांच्या नुकसानीत पावसामुळे भर पडत आहे. सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण या तालुक्यांत पावसाचे प्रमाण जास्त आहे. या भागात गुरुवारी दुपारी पाऊस सुरू झाला.\nमध्यरात्री अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागातील पिकांची काढणी करता येत नाही. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकाचे सर्वाधिक नुकसान होत आहे. दुष्काळी खटाव, माण, खंडाळा या तालुक्यांत हलका स्वरूपाचा पाऊस झाला आहे. या तालुक्यात पिके भरण्यासाठी अजूनही पावसाची गरज आहे. या तालुक्यात अजूनही अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचा आधार घ्यावा लागत आहे.\nतालुकानिहाय पाऊस (मिमी) ः सातारा २९.७१, जावली ५.७८, पाटण ६.३६, कऱ्हाड २२.४६, कोरेगाव २०.४६, खटाव ७.३०,माण३.८६, फलटण१३.५६, खंडाळा १.७०, वाई ५.५१, महाबळेश्र्वर १.८५.\nऊस पाऊस सोयाबीन खंडाळा सातारा\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थ��क व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529846", "date_download": "2018-10-16T18:58:41Z", "digest": "sha1:BH4WGDHXTMA3HGC6MOIMEVCKBRAG53PJ", "length": 9343, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी\nयंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी\nमुंबई येथे आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी केली. यावेळी आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याबरोबर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांना माहिती दिली की सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योग प्रतिकूल पररिस्थितीतून वाटचाल करीत असताना यंत्रमाग कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधींबाबत यंत्रमाग धारकांवर सक्तीची कार्यवाही करण्यात येत आहे असे कारखानदारांना वाटत असून त्यामुळे त्यांनी 17 दिवस संप पुकारले होते. त्यामुळे शहरामध्ये यंत्रमाग कामगार व त्यांचे कुटुंबीय दिवाळीत उपाशी राहिले त्यामुळे शहरात काळी दिवाळी साजरी करण्यात आली.\nराज्याचे वस्त्राsद्योग धोरण जाहीर करण्यात आलेले असून त्यामध्ये दिनांक 2 फेब्रुवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार वस्त्राsद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकुल योजना कामगार कल्याण योजना, आरोग्य विमा योजना इत्यादी संबंधित विभागाच्या सहाय्याने राबविण्यात येतील, असा निर्णय घेण्यात आला होता. योजना राबविण्याकरिता आराखडा तयार करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2013 रोजीच्या शासन निर्णयानवये समिती गठीत करण्यात आली. योजनेचा आराखडा समितीकडून तयार करण्यात आला तो शासनास सादर केला आहे.\nयंत्रमाग उद्योगातील कामगार हा मुख्य घटक आहे. देशातील शेती खालोखाल सर्वात जास्त रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. बांधकाम कामगारांच्या मंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. या यंत्रमाग उद्योगातील कामगारांच्या हिताकरिता स्वतंत्र कायदा निर्माण करणे, त्यांना भविष्यनिधीचा लाभ, ईसआयचा लाभ, किमान वेतन कायद्याची पुनर्रचना, निवृत्ती वेतन, कौशल्य वाढविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, मालेगाव येथील यंत्रमाग कामगारांप्रमाणे घरकुल योजना राबविणे ही योजना कामगारांच्या हिताकरिता राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ लवकरात लवकर स्थापन करण्याचे आश्वासन आ. प्रणिती शिंदे यांना दिले. यावेळी नागेश बोमडयाल, शिवाराया कवलगी, जक्कप्पागौड पाटील, संगप्पा मिरगाळे, रमेश पाटील, रविकुमार बारीक, तिरुपती परकीपंडला, समाधान हाके आदी उपस्थित होते.\nसंत तुकाराम महाराज पालखीचा जिह्यात प्रवेश\nअनिकेत कोथळेच्या भावाचा पोलीस ठाण्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न\nनवउद्योजकातील कौशल्याला चालना मिळणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख\nजिवंत असून मृत घोषित, सरणावरून आणले परत\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T18:13:27Z", "digest": "sha1:DBFNVLWT2RMDPOLJLRS2SALQBGQJ5RYL", "length": 6399, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संगीत - विकिपीडिया", "raw_content": "\nसंगीत ह��� सर्वांनी ऐकले पाहिजे. कारण संगीत हे प्रत्येका साठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय.संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०१८ रोजी १५:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/investigation-blasts-sea-11579", "date_download": "2018-10-16T19:06:10Z", "digest": "sha1:DJ4ZEJZ6O3RCQBEG4LNBGM7Z6T4N643D", "length": 15454, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "INVESTIGATION blasts in sea 'त्या' समुद्र स्फोटांचा छडा लावा | eSakal", "raw_content": "\n'त्या' समुद्र स्फोटांचा छडा लावा\nसोमवार, 8 ऑगस्ट 2016\nवेंगुर्ले : येथील समुद्रात एप्रिलमध्ये झालेल्या स्फोटसदृश आवाजांचा छडा लावा, अशी मागणी मच्छीमारांनी कोस्ट गार्ड व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.\nसागरी सुरक्षारक्षक, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, क्रियाशील मच्छीमार व नौकाधारक यांची बैठक आज भारतीय तटरक्षक समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक मधुकर आबाळे यांच्या उपस्थितीत येथील पोलिस ठाण्यात झाली. या वेळी विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी ही मागणी करण्यात आली.\nवेंगुर्ले : येथील समुद्रात एप्रिलमध्ये झालेल्या स्फोटसदृश आवाजांचा छडा लावा, अशी मागणी मच्छीमारांनी कोस्ट गार्ड व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.\nसागरी सुरक्षारक्षक, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, क्रियाशील मच्छीमार व नौकाधारक यांची बैठक आज भारतीय तटरक्षक समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक मधुकर आबाळे यांच्या उपस्थितीत येथील पोलिस ठाण्यात झाली. या वेळी विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी ही मागणी करण्यात आली.\nश्री. कुमार यांनी अज्ञात जहाज दिसल्यास मच्छीमारांनी कोणती खबरदारी घ्यावी, नौकेवर कोणती यंत्रणा वापरावी, जीवरक्षक साधने कोणती वापरावीत, संपर्क यंत्रणा कोणती ठेवावी, संशया��्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.\nएप्रिल महिन्यात तीन वेळा वेंगुर्ले किनारपट्टीवर स्फोटसदृश आवाज आले होते. त्यामुळे मच्छीमारांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्या वेळी तटरक्षक प्रवीण सौदाणे, उत्तम नाविक, मनोज थापा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे दिली गेली नाहीत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी या किनारपट्टीवर व समुद्रात पाहणी केली होती; मात्र ते स्फोटसदृश आवाज कशाचे होते कशामुळे झाले याबाबत अद्याप निदान झालेले नाही. त्यामुळे यापुढे अशा घटना घडल्यास मच्छीमारांनी काय करावे या स्फोटसदृश आवाजांचे त्वरित निदान करून मच्छीमारांची संभ्रमावस्था त्वरित दूर करावी, अशी मागणी उपस्थित मच्छीमारांनी या वेळी केली.\nमासेमारी सुरू झाल्यानंतर परप्रांतीय पर्ससिन ट्रॉलर्स येथे येऊन धुमाकूळ घालतात. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे परवानेही नसतात. अशा नौकांवर कारवाई करण्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने त्यांना रोखता येत नाही. याबाबत विचार व्हावा. नौदल विभागाने नोकर भरती करताना मच्छीमार समाजातील तरुणांचा विचार करावा आदी मागण्याही या वेळी मच्छीमारांनी मांडल्या. बैठकीला मच्छीमार नेते वसंत तांडेल, मच्छीमार बाबी रेडकर, सुहास तोरस्कर, मोहन सागवेकर, अनंत केळुसकर, संतोष तांडेल, गजानन कुबल यांच्यासह 80 मच्छीमार उपस्थित होते.\nनवीन नौकांना वर्षे-दोन वर्षे व्हीआरजी मिळत नाहीत, सद्यःस्थितीत अत्यावश्‍यक असलेले बायोमेझिक कार्डही मिळत नाहीत, मासेमारी परवाने वेळेवर मिळत नाही यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्यासाठी पोलिस विभाग, मत्स्य विभाग व मच्छीमार यांची 25 जुलैपूर्वी बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. बैठक लवकरात लवकर घेऊन योग्य तो मार्ग काढू, असे पोलिस निरीक्षक आबाळे यांनी सांगितले.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे ल���चलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/religion/", "date_download": "2018-10-16T18:53:37Z", "digest": "sha1:KURMOSOYB566LTPQKKBJ6PMNKV3GBTLS", "length": 11779, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धर्म | धार्मिक | संस्कृती | हिंदू धर्मातील | Panchang | Hindu Dharm | Marathi Religion", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाईबाबांनी दसर्‍याला का घेतली समाधी \nअजून वेळ गेलेली नाही, देवीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nनवरात्रीच्या 9 दिवस भक्त कठिण आणि विशेष उपासना करतात. परंतू अनेकदा विधी विधान पूर्वक पूजा करणे शक्य होत नाही. असे झाले ...\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र पाठ\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने देवीची अपार कृपा प्राप्त होते. ...\nवेबदुनिया| मंगळवार,ऑक्टोबर 16, 2018\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 सप्टेंबर 1830 रोजी झाला होता.\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी लक्ष्मी आपल्यावरही प्रसन्न होऊ ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते. या ...\nकन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा\nनवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा ...\nजेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात\nमहाभारतातील अनेक प्रसंग प्रचलित नाही त्यामुळे काही प्रसंग जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटू शकतं. अश्याच एका ...\nनवरात्रीत कोणते काम करणे टाळावे माहिती आहे का...\nनवरात्री दरम्यान उपास करणार्‍या भक्तांनी केस व नखं कापू नये, दाढी करणे टाळावे.\nबोडण हे ब्रह्मोदन किंवा बहुधन\nवेबदुनिया| शनिवार,ऑक्टोबर 13, 2018\nबोडण हा एक कुळधर्म, कुळाचार आहे. बोडण हा शब्द ब्रह्मोदन किंवा बहुधन याचा अपभ्रंश असावा. मोटन म्हणजे बोडन म्हणजेच बोडण ...\nह्या 4 कामांनी देवी प्रसन्न होईल, भरभराटी येईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी लक्ष्मी आपल्यावरही प्रसन्न होऊ ...\nदेवी भगवती रजस्वला होते, तीन दिवस योनीतून वाहतं रक्त\nदेवीचे एकूण 51 शक्तिपीठे असून त्यातून एक देवी कामाख्‍या शक्तिपीठ आसामच्या गुवाहाटीहून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या ...\nतुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या ...\nकसे करतात श्री ललिता पंचमी व्रत, जाणून घ्या\nनवरात्रोत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. याला उपांग ललिता व्रतही म्हणतात. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ...\nनवरात्री दरम्यान खरेदी करा या वस्तू, जीवनात चमत्कार घडेल\nनवरात्रीत नक्की खरेदी करा या वस्तू आरोग्यासाठी नवरात्रीत कधीही गायीचं तूप खरेदी करून घरात आणावे. आपलं स्वत:चं घर ...\nविवाहित स्त्रिया पायांच्या बोटांमध्ये का घालतात जोडवी\nकोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पहिले की तो विवाहित असेल किंवा नाही, हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये ...\nया प्रकारे भरावी देवीची ओटी, शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या\nसाडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करत तांदळाने ओटी भरावी.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/nikon-coolpix-s100-point-shoot-digital-camera-black-price-p5iuh.html", "date_download": "2018-10-16T19:16:46Z", "digest": "sha1:GWL2224T3Z5KF4GLHHIMIEM7ULGOLNE7", "length": 17890, "nlines": 423, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "निकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nनिकॉन कूलपिक्स स्१��० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये निकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 12,560)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया निकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 10 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F3.9 - F4.8\nसेल्फ टाइमर 2 sec, 10 sec\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\nसेन्सर तुपे CMOS Sensor\nसेन्सर सिझे 1/2.3 Inches\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/1500 sec\nमिनिमम शटर स्पीड 4 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 3.5 Inches\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 820000 dots\nमेमरी कार्ड तुपे SD / SDHC / SDXC\nइनबिल्ट मेमरी 71 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nनिकॉन कूलपिक्स स्१०० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-farmer-pune-maharashtra-12698", "date_download": "2018-10-16T19:31:19Z", "digest": "sha1:JNOD3BODWDWD7U5RM7S4MSSJ7HO5U6ZK", "length": 15375, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation of farmer, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी आयुक्तांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nकृषी आयुक्तांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे. त्यावर लेखापरीक्षण करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत.\n- दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग.\nपुणे ः नेवासा तालुक्यातील पुनतगाव (जि. नगर) येथील शेतकरी दीपक धनगे यांनी शुक्रवारी (ता. ५) दुपारी बारा वाजता कृषी आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. नेवासा तालुक्यातील अन्न सुरक्षा अभियानातील भ्रष्टाचारप्रकरणी तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांच्यावर कारवाई होत नसल्याचा निषेध म्हणून त्यानी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. कृषी आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वेळीच आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.\nयासंदर्भात श्री. धनगे म्हणाले, की ``कृषी विभागातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंबंधीची तक्रार कृषी खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी केली होती. या प्रकरणी चौकशी अधिकारी नेमून १९ महिन्यांचा कालावधी होऊनही नेवासा तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. संबंधितांवर कारवाई झाली नाही, तर आत्मदहन करेन, असा इशारा देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. कारवाईसंदर्भात लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत आयुक्तालयातून हलणार नाही.``\nनेवासा तालुका कृषी अधिकारी यांनी २०१५-१६ या वर्षात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, किटकनाशके यांचे केवळ कागदोपत्री वाटप केल्याचा आरोप आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्याच्या खोट्या सह्या, खोटे अंगठे, खोट्या शेतीशाळा, अस्तित्वात नसलेल्या दुकानांतील बिले जोडून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे दोषींवर निलंबनाची कारवाई करून अपहाराची रक्कम वसूल करावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, चौकशी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी धनगे यांची मागणी आहे.\nकृषी आयुक्त पुणे नगर कृषी विभाग प्रशासन शेती farming भ्रष्टाचार\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ashok-gulati-says-remove-all-restrictions-market-maharashtra-12170", "date_download": "2018-10-16T19:29:24Z", "digest": "sha1:5SWCOSWMYIJSKHXX6XH4KWVE7GMT3D5I", "length": 17534, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ashok gulati says, remove all restrictions from market, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबाजारपेठेवरील सर्व बंधने हटवा : अशोक गुलाटी\nबाजारपेठेवरील सर्व बंधने हटवा : अशोक गुलाटी\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nपुणे : भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडलेली मुक्त बाजारपेठेची संकल्पना परिवर्तनकारी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला शेतकऱ्यांची दुरवस्था संपविण्याची इच्छा असल्यास शेतमाल बाजारातील सर्व बंधने काढून टाकावीत, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी केले.\nपुणे : भारतीय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतकरी नेते शरद जोशी यांनी मांडलेली मुक्त बाजारपेठेची संकल्पना परिवर्तनकारी होती. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारला शेतकऱ्यांची दुरवस्था संपविण्याची इच्छा असल्यास शेतमाल बाजारातील सर्व बंधने काढून टाकावीत, असे आग्रही प्रतिपादन केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष अशोक गुलाटी यांनी केले.\nपुण्यातील गोखले इन्‍स्‍टिट्यूट आणि शेतकरी संघटना ट्रस्टच्या वतीने आयोजिलेल्या शरद जोशी स्मृति व्याख्यानमालेत ‘‘शेतकऱ्यांच्या मदतीचे उत्तम मार्ग\" या विषयावर ते बोलत होते. या वेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, शेतकरी संघटना ट्रस्टचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, प्रा. राजस परचुर��, कृषी अर्थतज्‍ज्ञ डॉ.प्रदीप आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.\nशेतकऱ्यांना समृद्ध करायचे असल्यास शरद जोशी यांनी मुक्त बाजारव्यवस्था आणि तंत्रज्ञानाचा अवलंब या दोन तत्वांचा नारा दिला होता. त्यांनी काही दशकांपूर्वी धरलेला या दोन्ही संकल्पना आजही उपयुक्तच नव्हे तर त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, असे सांगून श्री. गुलाटी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे मार्ग आणि नवे तंत्रज्ञान बंद असल्यास देशाच्या कृषी उत्पादनात वाढ करणे धोक्याचे आहे.\n‘‘देशात स्वदेशी वाणांची लागवड होत असताना अन्नधान्याची टंचाई होती. विदेशी वाणांची आयात करून उत्पादन वाढविण्यास तत्कालीन राजवटींमध्ये विरोध झाला होता. मात्र, शरद जोशी स्वतः नव्या कृषी तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही होते. नवे तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे देशाच्या अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली आहे, असे ते म्हणाले.\nभारत हा जगाच्या पाठीवरचा गरीब ग्राहक वर्ग असलेला आणि उत्पादक शेतकरी वर्ग असलेला सर्वात मोठा देश आहे. त्यामुळे सरकारला ग्राहक आणि उत्पादक या दोन्ही वर्गासाठी विविध धोरणे ठरविताना विचित्र कसरत करावी लागते. त्यातून शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या धोरणांचीच आखणी बहुतेक वेळा होते. सध्याच्या सरकारने शेतकऱ्यांना उपयुक्त धोरणांचा स्वीकार न केल्यास शेतकरी वर्गाच्या समस्या आणखी वाढतील, असा इशारा श्री. गुलाटी यांनी दिला.\nपाशा पटेल यांनी पंतप्रधानांना सांगावे\nराज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्याकडून अनेक सल्ले केंद्र सरकारला दिले जातात. त्यांच्या व्हॉटसअपवरील डीपीमध्ये एका फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात श्री. पटेल हे काही तरी सांगत असल्याचे दिसते आहे. त्यांनी काय सांगितले हे कळलेले नाही. मात्र, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठा आणि तंत्रज्ञानावरील बंधने आता हटवा, असे देखील पाशा पटेल यांनी आता पंतप्रधानांच्या कानात सांगण्याची गरज आहे, असे उद्गगार अशोक गुलाटी यांनी आपल्या भाषणात काढले.\nभारत शेतमाल बाजार पाशा पटेल नरेंद्र मोदी\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T18:39:14Z", "digest": "sha1:4UBOUPXWUDK7CRYHBWDW2IT47OIEANC4", "length": 7919, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू काश्‍मीरमध्ये लष्कराच्या गोळीबारात गुराखी ठार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्मू काश्‍मीरमध्ये लष्कराच्या गोळीबारात गुराखी ठार\nबानिहाल (जम्मू): जम्मू काश्‍मीरमध्ये रामबान जिल्ह्यात लष्कराच्या गोळीबारामध्ये एक गुरे व्यापारी ठार झाला, तर अन्य एक जण जखमी झाला आहे. या संदर्भात पोलिसांनी लष्करी जवानाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित हालचाल असलेल्या लोकांना हटकल्यावर जवानांवर हल्ला करण्यात आला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराच्यावतीने गोळीबार करण्यात आल्याचे लष्कराच्यावतीने सांगण्यात आले.\nमोहम्मद रफिक गुज्जर असे मरण पावलेल्या 28 वर्षीय गुरे व्यापाऱ्याचे नाव आहे. तर त्याच्याबरोबरचा शकील अहमद (30) हा या गोळीबारामध्ये जखमी झाला झाहे. हे दोघेही गूल भागातील रहिवासी होते. काल पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 58 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी कोहिली गावातून जात असताना ही घटना घडली, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या गोळीबारामध्ये गुज्जर हा जागीच ठार झाला तर जखमी अहमदला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघेही आपल्या व्यवसायाच्यानिमित्ताने कोहिली गावात आले होते.\nकोहिली भागात काही संशयास्पद हालचाली दिसत असल्याचे समजल्यावर लष्कराच्यावतीने ही कारवाई करण्यात आली होती. काही संशयितांना हटकल्यावर त्यांनी लष्कराच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. त्याला लष्कराने गोळीबाराने प्रत्युत्तर दिले, असे लष्कराच्या प्रवक्‍त्याने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करून घ्या\nNext articleतीन विभागांत अतिरिक्‍त पदावरच “चालढकल’\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत ��ामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/how-to-look-trendy-and-fashionable-in-summer-258763.html", "date_download": "2018-10-16T19:14:51Z", "digest": "sha1:I3SY6HUVOIJBLTYMBUVWSK4TGTLXKXST", "length": 13491, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उन्हाळ्यातही फॅशनेबल आणि ट्रेन्डी राहायचंय?", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दु��ीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nउन्हाळ्यातही फॅशनेबल आणि ट्रेन्डी राहायचंय\nकडाक्याच्या उन्हातसुद्धा कुल आणि सुपरहिट राहायचं असेल तर बाजारात काही खास पोशाख आले आहेत.\n21 एप्रिल : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात फॅशनेबल आणि ट्रेन्डी कसं राहायंच कडाक्याच्या उन्हातसुद्धा कुल आणि सुपरहिट राहायचं असेल तर बाजारात काही खास पोशाख आले आहेत.\n1. तरुण मुला-मुलींसाठी बाजारात कॉटन कुर्ता आणि शर्ट उपलब्ध आहेत. एखाद्या समारंभात स्टायलिश दिसण्यासाठी मुली या कुर्त्याचा वापर करू शकतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी कॉटन शर्टचा वापर होतो. तसेच बाजारातील खास समर कलेक्शनमध्ये जॉर्जेट मॅक्सी सुद्धा उपलब्ध आहे.\n2. उन्हाळ्यात खास करुन कपड्यांमध्ये पीच, लेमन, स्काय ब्लू आणि ग्रे कलर लोकप्रिय असतात. पारंपरिक पोशाखामध्ये बाजारात चिकनचे ड्रेसस् आणि ओढणीसुद्धा उपलब्ध आहेत. यामुळे ट्रेण्डी आणि फॅशनबेल दिसण्यास मदत होते.\n3. जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला स्टायलिश सुद्धा दिसायचं असेल तर तुम्ही स्ट्रीट मार्केटचा पर्याय निवडू शकता. उन्हाळ्यात स्टायलिश कपड्यांचं शॉपिंग करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. स्ट्रीट मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स, स्कर्ट्स, मॅक्सी तुमच्या बजेटमध्ये मिळू शकतात. गरमीपासून बचाव तुम्ही स्टोल्सचा सुद्धा वापर करू शकता.\n4. मुलांसाठी निरनिराळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे बाजारात आहेत. खास करून लिनिन टेंसिल फॅब्रिक कपड्यांचा उन्हाळ्यात वापर केला तर ते आरामदायी आणि फायदेशीर ठरेल. तसेच त्यामुळे तुम्ही आकर्षक आणि मॉर्डन दिसाल. स्ट्रेचेबल फॅब्रिक कपड्यांचाही वापर वाढत्या गरमीत तुम्ही करू शकता. तसंच फॉर्मल म्हणून सुद्धा त्याचा वापर होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nजेवण झाल्यानंतर या ५ गोष्टी अजिबात करू नका, होईल मोठं नुकसान\nया ७ साध्या कामांमुळे दुबईमध्ये होऊ शकतो तुरुंगवास\nआज 'या' राशींचं आरोग्य उत्तम आणि कामातही यश\nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nघामाचा दुर्गंध घालवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/nanded-civic-polls-mim-loss-all-seats-271882.html", "date_download": "2018-10-16T18:23:05Z", "digest": "sha1:DHGQDVNPFNNKOBZPE4SESJPQP257XYUP", "length": 14970, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेडमध्ये एमआयएमचा सुपडा साफ,हद्दपार !", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nनांदेडमध्ये एमआयएमचा सुपडा साफ,हद्दपार \nमतदान आणि मतदार यांना गृहीत धरलं की, त्या पक्षाला त्यांची जागा दाखवायला जनता मागेपुढे पाहात नाही हेच निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आलंय.\n12 आॅक्टोबर : नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीतून राज्यात शिरकाव करणाऱ्या एमआयएमला परत मौका न देत नांदेडकरांनी पार सुपडा साफ केलाय. यावेळी एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही.\nआंध्रची सीमा ओलांडून एमआयएम नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. पण, आता एमआयएमला जिथून सुरुवात झाली तिथेच घाव घातला गेलाय.\nनांदेड महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. काँग्रेसने एकहाती सत्ता राखत तब्बल 66 जागा जिंकल्यात. तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले.\nविशेष म्हणजे नांदेडमध्ये मुस्लिम बहुल भागाची संख्या जास्त असल्यामुळे काँग्रेसला पर्याय म���हणून एमआयएमने नेमकं हेच हेरून आपली पायंमुळं रोवली होती. मागील निवडणुकीत पहिल्याच झटक्यात 11 नगरसेवक निवडून आले होते. जी मुस्लिम व्होट बँक काँग्रेसच्या ताब्यात होती ती आता एमआयएमकडे वर्ग झाली होती. याच बळावर एमआयएमचा वारू चौफेर उधळला.\nविधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्यमधून एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांनी विजय मिळवला. एवढंच नाहीतर मुंबईतही एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांनी भायखळ्याची जागा पटकावली.\nपण सत्ता हे विष असतं हे उगाच म्हटलं जात नाही. जशी सत्ता मिळवली तशी मनं टिकवण्यात एमआयएम अपयशी ठरली. त्यामुळे मुस्लिम समाजाने पुन्हा एकदा काँग्रेसकडे मोर्चा वळवला.\nमुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपले मुस्लीम मतदार पक्षांसोबत ठेवण्यास यश मिळालं. पक्षाला या निवडणुकीत २.५५ टक्के म्हणजे १ लाख २७ हजार ७४० मतं मिळाली होती.\nएमआयएमनं ५९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यातल्या कित्येक जणांचे डिपाॅझिटही जप्त झाले. सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे काँग्रेसचे विजयी झाले.\nआता त्याची झलक नांदेडमध्ये ही पाहण्यास मिळाली. मुंबईकरांनी तरी मतं दिली पण नांदेडकरांनी पार सुपडाच साफ केला. एमआयएमचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 11 जागा जिंकणारा एमआयएम पक्ष नांदेडमधून हद्दपार झालाय.\nमतदान आणि मतदार यांना गृहीत धरलं की, त्या पक्षाला त्यांची जागा दाखवायला जनता मागेपुढे पाहात नाही हेच निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=630", "date_download": "2018-10-16T19:47:38Z", "digest": "sha1:Q6GBWSPQCG4QNYYCPWUSLWU2JD2PNCRU", "length": 3018, "nlines": 78, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Ghungurwala | घुंगुरवाळा", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nपाण्यात पाणी मिसळले की नवा प्रवाह निर्माण होतो.\nवैनगंगा आणि पैनगंगा मिसळून प्राणहिता तयार होते.\nउषा व प्रभा मोहनी ह्या दोघी बहिणींच्या सृजनाचे\nप्रवाह मिसळल्यावरही एक ‘प्राणहिता’ जन्मली.\nह्या प्राणहितेने मग आपलं बालपण आपल्या कडेवर घेतलं.\nत्याच्या पायातल्या घुंगुरवाळ्याने सारं वातावरण भारून टाकलं.\nत्याला चढवलेलं शब्दांचं बाळलेणं म्हणजे हे पुस्तक.\nह्यातील प्रत्येक ललितबंधातून रस-रंग-गंध-प्रतिमांचे\nएक अनाघ्रात कोवळे जग आपल्यासमोर उलगडत जाते.\nत्याचे नाते असते कधी जमिनीशी,\nतिच्यात नाक खुपसून घेतलेल्या गंधाशी.\nआज लुप्त झालेल्या एका रसरशीत तरीही शांत जगाचे\nविलक्षण कोवळीक व निरागस विनोदबुद्धी ह्यांनी केलेले हे चित्रण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/paver-block-rain-road-hole-132491", "date_download": "2018-10-16T18:54:20Z", "digest": "sha1:CZBO77B3U2UT4SF3Y5HA2TR4OJJCQXUW", "length": 13627, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Paver Block rain road hole पेव्हर ब्लॉक ठरताहेत तकलादू! | eSakal", "raw_content": "\nपेव्हर ब्लॉक ठरताहेत तकलादू\nरविवार, 22 जुलै 2018\nमुंबई - पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे रुंद आणि खोल झाले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना चालकांची दमछाक होत आहे. अपघात टाळण्यासाठी खड्ड्यांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकची मलमपट्टी केली जात आहे; मात्र सरीवर सरी कोसळत असताना पेव्हर ब्लॉक नीट बसत नाहीत. कोल्डमिक्‍सची मात्राही खड्ड्यांमध्ये उपयोगी पडत नाही, असे खुद्द अधिकाऱ्यांनीच सांगितले.\nमुंबई - पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पडलेले खड्डे रुंद आणि खोल झाले आहेत. या खड्ड्यांतून मार्ग काढताना चालकांची दमछाक होत आहे. अपघात टाळण्यासाठी खड्ड्यांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकची मलमपट्टी केली जात आहे; मात्र सरीवर सरी कोसळत असताना पेव्हर ब्लॉक नीट बसत नाहीत. कोल्डमिक्‍सची मात्राही खड्ड्यांमध्ये उपयोगी पडत नाही, असे खुद्द अधिकाऱ्यांनीच सांगितले.\nपूर्व उपनगरातील रस्त्यांतील खड्डे दुरुस्ती कामांची ‘टीम सकाळ’ने शनिवारी पाहणी केली. अंतर्गत रस्त्यांवर काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे सुरू होती. पावसामुळे या कामांत अडथळे येत होते. काही ठिकाणी पेव्हर ब��लॉकसाठी वापरलेल्या रेतीचा दर्जा निकृष्ट होता. त्यामुळे पेव्हर ब्लॉकखाली चिखल होऊन ते नीट बसत नव्हते. बसवलेल्या पेव्हर ब्लॉकवरून एखादे वाहन गेल्यानंतर पेव्हर ब्लॉक निखळल्याचे दिसत होते. घाटकोपर येथील आझादनगर येथील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसवताना रेती पावसात वाहून जात असल्याचे दिसले. बसवलेले अनेक पेव्हर ब्लॉक उखडल्याचेही दिसले. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने कोल्डमिक्‍स वापरता येत नव्हते. खड्डे कोरडे झाल्याशिवाय कोल्डमिक्‍स घट्ट बसत नाही. त्यामुळे ओल्या खड्ड्यात कोल्डमिक्‍स वापरत नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nकाही वॉर्डांमध्ये प्रशासनाने कंत्राटदार नेमले नसल्याने खड्डे दुरुस्तीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे विभाग कार्यालयांमार्फत दुरुस्ती करावी लागत आहे. विभाग कार्यालयांमध्येही कामगारांचा तुटवडा आहे. मोजकेच कामगार असल्याने खड्डे बुजवण्याच्या कामात अडचणी येत आहेत. शनिवारी अर्धा दिवस सुट्टी असल्याने खड्डे दुरुस्त करणारे कर्मचारी विभाग कार्यालयातून निघून गेल्याचे दिसून आले.\nपाणी तुंबलेले खड्डे धोकादायक\nपावसाचे पाणी तुंबलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकींसाठी हे खड्डे धोक्‍याचेच ठरत आहेत. पेव्हर ब्लॉक बसवून दुरुस्त केलेल्या खड्ड्यांचा चढउतार गाड्यांसाठी धोकादायक ठरत आहे.\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : ���ंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T19:15:12Z", "digest": "sha1:3E6EL6HPFU3CALKGXL3AFDSIX7UMZZ4C", "length": 8978, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दगडफेक करणारे “ते’ मराठा आंदोलक नव्हेत… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदगडफेक करणारे “ते’ मराठा आंदोलक नव्हेत…\nकारवाई करणार : सहपोलीस आयुक्त बोडखे\nपुणे – चांदणी चौकात आंदोलकांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर समाजकंटकांनी झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यावर टाकून तो अडविण्याचा प्रयत्न केला. एवढे करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांवर त्यांनी दगडफेक केली असून त्यात 5 ते 6 पोलीस जखमी झाले. या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात तीन ते चार घटना वगळता बंद शांततेत पार पडल्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले\nगुरूवारी सकाळी 6 वाजताच शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला तेव्हा शाळा, महाविद्यालये बंद असल्याने बससाठी प्रवासी नव्हते. शहरात नागरिकांनी स्वत: हून दुकाने, ऑफिसेस बंद ठेवल्याने प्रवासी नसल्याने बस सोडण्यात आल्या नाहीत. मराठा समाजाकडून पोलिसांना अगोदर निवेदन देऊन त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे मुख्य संयोजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाषण करुन आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते.\nयावेळी तेथे साधारण 8 ते 9 हजार जण जमले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांपैकी काहींनी सुरक्षा केबीनच्या काचा आणि लाइट फोडले. जमलेला जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. चांदणी चौकात आ���दोलकांनी ठरल्याप्रमाणे आंदोलन केल्यानंतर ते निघून गेले होते. त्यानंतर जमावाने झाडाच्या फांद्या, दगड रस्त्यात टाकून अडथळा आणला तो हटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यात पोलीस जखमी झाले. पोलिसांनी तेथे सुरुवातीला लाठीचार्ज केला त्यानंतर अश्रुधराची नळकांड्या फोडून जमावाला पांगवले.\nहा प्रकार करणाऱ्यांचा आंदोलकांशी काहीही संबंध नाही, असे सांगून बोडखे म्हणाले, या समाजकंटकांपैकी काही जणांनी ओळख लपविण्यासाठी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांना कोणी नेता नव्हता त्यांच्याकडे झेंडे नव्हते. या समाजकंटकांचे सीसीटीव्ही फुटेज, फोटो मिळाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleप्रा. मोरे महाविद्यालयातील काम ठप्प\nNext articleमार्केटयार्ड पुन्हा ठप्प\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nशहर घेणार मोकळा श्‍वास\nसाताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा\nपाक अर्थव्यवस्थेत मंदी; विकास दर 5.2 टक्‍क्‍यांवर\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/two-wheelers-were-set-fire-samarth-nagar-belgaum-125857", "date_download": "2018-10-16T19:03:11Z", "digest": "sha1:4RGNSDE4HNUBP32BL7FS6WOV5K56HG52", "length": 11468, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Two wheelers were set on fire at samarth nagar belgaum समर्थनगरला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाकी | eSakal", "raw_content": "\nसमर्थनगरला समाजकंटकांनी पेटविल्या दुचाकी\nरविवार, 24 जून 2018\nसमर्थनगरला राकेश प्रकाश माने यांचे घर आहे. घरापुढे नेहमीप्रमाणे 2 दुचाकी पार्क केल्या होत्या. दुचाकींना आग लागून त्या जळाल्या आहेत.\nबेळगाव - दुचाकी जळून खाक झाल्याची घटना आज (ता.24) पहाटे पावणे दोनच्या सुमारास घडली. दुचाकी अचानक पेट घेतली किंवा समाजकंटकांनी आग लावली, त्याची चौकशी सुरु आहे. मार्केट पोलिस घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली आहे.\nसमर्थनगरला राकेश प्रकाश माने यांचे घर आहे. घरापुढे नेहमीप्रमाणे 2 दुचाकी पार्क केल्या होत्या. दुचाकींना आग लागून त्या जळाल्या आहेत. एका दुचाकीची मुळ किंमत 67 हजार व दुसऱ्याची 52 हजार रुपये आहे. त्याशिवाय घरातील मीटर जळाले आहे. याची माहिती पोलिसांनी घेतली आहे. आज (ता. 24) पावणे 2 वाजण्याच्या सुमारा��� आग लागून दुचाकी पेटल्यानंतर राकेश माने व घरामधील अन्य सदस्य जागे झाले. आग आटोक्‍यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरामधील लोक चक्राविले आहेत. घटनास्थळी पेट्रोलची बॉटल, काडीपेटी दिसली आहे. त्यावरून समाजकंटकांनी आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मार्केट पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-vidarbha/irrigation-scam-news-135304", "date_download": "2018-10-16T19:08:11Z", "digest": "sha1:MXNTBCPO5SG2C7AI4HFHW2KM7FG52WWP", "length": 12469, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "irrigation scam news सिंचन घोटाळ्यातील 24 अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण | eSakal", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यातील 24 अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nनागपूर : सिंचन घोटाळ्यातील 24 अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे सहसचिव नागेंद्र शिंदे यांनी शपथपत्राद्वारे दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी चौकशीच्या संदर्भातील माहिती देणारे शपथपत्र सादर केले.\nनागपूर : सिंचन घोटाळ्यातील 24 अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे सहसचिव नागेंद्र शिंदे यांनी शपथपत्राद्वारे दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यांनी चौकशीच्या संदर्भातील माहिती देणारे शपथपत्र सादर केले.\nविदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये 81 अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश वेळोवेळी जारी करण्यात आले. त्यापैकी 24 अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले. गोसेखुर्द डावा कालव्याच्या कामातील गैरव्यवहारामध्ये एकूण 12 अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल 26 ऑक्‍टोबर 2016 रोजी सरकारला सादर झाला. गोसेखुर्द प्रकल्पातील गैरव्यवहारात एकूण 15 अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यापैकी एका अधिकाऱ्याचा चौकशीदरम्यान मृत्यू झाला. चौकशीनंतर दोन अधिकारी निर्दोष आढळून आले. उर्वरित 12 अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे शपथपत्रात नमूद आहे. यासंदर्भात जनमंच संस्था व अतुल जगताप यांच्या जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. फिरदोस मिर्झा व ऍड. श्रीधर पुरोहित यांनी बाजू मांडली. सिंचन घोटाळ्यात आर्थिक चौकशीतील विलंबाची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती स्थापन करायची की नाही या मुद्यावर 23 ऑगस्ट रोजी निर्णय देण्यात येईल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघ��णीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=197", "date_download": "2018-10-16T19:45:23Z", "digest": "sha1:BOD2FYZX6M752LH24WTNAIJY3OB7WVUB", "length": 3196, "nlines": 68, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Avachit Ase Kahee| अवचित असे काही", "raw_content": "\nवेगाने धावणार्‍या या जगाचा हात धरून\nतितक्याच वेगाने वाढणारे यांत्रिकीकरण...\nया दोन्हींशी होणार्‍या स्पर्धेच्या दबावामुळे जगण्यातून आरपार विस्कटलेला माणूस...\nआयुष्याच्या चराचरातून आटत चाललेले माणूसपणाचे स्रोत...\nधूसर झालेला माणसा-माणसांमधील संवाद...\nया सगळ्यामध्ये वावरताना बालचंद्र उखळकरांना ऐकू येणार्‍या त्यांच्याच संवेदनशील मनाच्या खोल कप्प्यांमधून उमटणार्‍या स्पंदनांच्या हाका... त्याच मनाभोवती रेंगाळणारी, आपापल्या जगण्याचे अनुभव घेऊन आलेली विभिन्न थरांतील माणसं...\n- आण�� एका अवचित क्षणी जन्माला येणारे कथाबीज. आपले रोजचे आयुष्य जगताना निकोप, निराकार आणि निरामय वृत्तीने घेतलेल्या अनुभवांना कथारूप देण्याची बालचंद्र उखळकरांची प्रामाणिक पण टोकदार शैली त्यांच्या चिंतन प्रगल्भतेची जाणीव करून देणारी तर आहेच, शिवाय स्वत.चा वेगळा आणि निगर्वी आत्मस्वर प्रकट करणारीही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ulhas-kashalkar-86096", "date_download": "2018-10-16T18:52:18Z", "digest": "sha1:66RXXKT736SUOKZXLLXQEIOY7QTHZJDL", "length": 14617, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news ulhas kashalkar 'गुरुमुखी विद्येला दुसरा पर्याय नाही' | eSakal", "raw_content": "\n'गुरुमुखी विद्येला दुसरा पर्याय नाही'\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nपुणे - \"\"यु-ट्यूब, व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा वेगवेगळ्या माध्यमातून सध्या शास्त्रीय संगीत शिकवले जात असले तरी ही नवी माध्यमे गुरुमुखी विद्येला पर्याय ठरू शकणार नाहीत आणि तुम्हाला चांगला कलाकार तर कधीच बनवू शकणार नाहीत'', असे स्पष्ट मत ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केले. गुरूकडे आठ-दहा वर्षे राहून संगीत शिकलात तर थोडेफार जमेल, असेही ते म्हणाले.\nपुणे - \"\"यु-ट्यूब, व्हॉट्‌सऍप, फेसबुक अशा वेगवेगळ्या माध्यमातून सध्या शास्त्रीय संगीत शिकवले जात असले तरी ही नवी माध्यमे गुरुमुखी विद्येला पर्याय ठरू शकणार नाहीत आणि तुम्हाला चांगला कलाकार तर कधीच बनवू शकणार नाहीत'', असे स्पष्ट मत ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांनी व्यक्त केले. गुरूकडे आठ-दहा वर्षे राहून संगीत शिकलात तर थोडेफार जमेल, असेही ते म्हणाले.\nहिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतास मध्य प्रदेश सरकारतर्फे \"तानसेन सन्मान' दिला जातो. शास्त्रीय संगीतात मानाचा समजला जाणारा हा सन्मान ग्वाल्हेर-आग्रा-जयपूर घराण्याच्या गायकीत प्रभुत्व असलेले डॉ. कशाळकर यांना बुधवारी जाहीर झाला. गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्यासाठी डॉ. कशाळकर सध्या बांगलादेशात आहेत. तेथेच त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळली आणि तिथूनच त्यांनी \"सकाळ'शी संवादही साधला.\nपं. कशाळकर म्हणाले, \"\"नवी पिढी मोठ्या उत्सुकतेने शास्त्रीय संगीताकडे वळत आहे. संगीत शिकू पाहत आहे. संगीत समजून घेत आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या भविष्याबाबत चिंता करण्याची अजिबात गरज नाही. मी तर आशावादी आहे. अनेक चांगले-चांगले कलाकार तयार होताना दिसत आहेत; पण हल्ली नवनवीन माध्यमे आली आहेत. या माध्यमातून संगीत शिकणे हे एकतर्फी शिकण्यासारखे होईल. तुम्ही शिकत आहात, ते योग्य आहे की नाही हे कसे कळणार. त्यासाठी गुरूच समोर असावा लागतो. गुरूपुढे ही नवी साधने कमी महत्त्वाची आहेत.''\nमाझा जन्म नागपूरचा. तेथेच संगीताचे सुरवातीचे शिक्षण ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या वडिलांकडून मिळाले. पुढील काळात पं. राम मराठे यांच्याकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. संगीतात झालेले हे माझे मोठ्ठे शिक्षण, असे मी मानतो. असे नामवंत गुरू वेगवेगळ्या टप्प्यावर मिळाले आणि गाणे फुलत गेले. कोलकत्यात गेल्या 25 वर्षांपासून मुलांना गुरुकुल पद्धतीने संगीत शिकवत आहे. त्यासाठी इतकी वर्षे कोलकत्यात राहावे लागले; पण आता पुण्यात आलो आहे. तसा मी मूळचा पुणेकरच आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.\n\"तानसेन सन्मान' हा महत्त्वाचा सन्मान आहे. तो मी माझ्या गुरूंना अर्पण करतो. त्यांनी माझ्यावर मेहनत घेतली. त्या मेहनतीचे हे फळ आहे. याच्या सोबतीलाच असंख्य श्रोत्यांचे प्रेमही आहे.''\n- पं. उल्हास कशाळकर, ज्येष्ठ गायक\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिल��. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-114102900015_1.html", "date_download": "2018-10-16T19:05:14Z", "digest": "sha1:XDYU2TF2GRKACNYKMKAMIKMD4PACDQE7", "length": 14602, "nlines": 176, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "नोव्हेंबर 2014 ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाईल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनोव्हेंबर 2014 ज्योतिषशास्त्रानुसार कसा जाईल\nमेष : हा महिना आपल्या व्यवसायासाठी चांगला आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय पार्टपशिपच्यामाध्यमातून करू शकता. तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. मात्र, यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. योग्य पावले उचललीत तर ते सहज शक्य होईल. आपण आपल्या अंत:मनाचे ऐका. त्यामुळे तुम्ही एक चांगली भूमिका बजावू शकाल. या महिन्यात तुम्ही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात चांगले योगदान देऊन तुम्ही एक यशस्वी व्यक्ती व्हाल.\nवृषभ राशीचे भविष्य पुढच्या पानावर पहा ....\nमंगळ दोषापासून बचावकरण्यासाठी हे करून पहा\nरात्रीच्या वेळेस घराची साफ सफाई का म्हणून करू नये\nसाप्ताहिक भविष्यफल दि. 6 ते 12 ऑक्टोबर 2014\nऑक्टोबर (2014) महिन्यातील तुमचे भविष्य\nबारा महिन्यांची प्राचीन नावे\nयावर अधिक वाचा :\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. प���्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/be-careful-bin-water-giant-our-doorstep/", "date_download": "2018-10-16T20:04:48Z", "digest": "sha1:2G33R36XIYK2E3YT2O4D3IQ4PLE7OAPT", "length": 41258, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Be Careful! 'Bin Water' Giant Is On Our Doorstep .. | सावधान! ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात.. | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्या��नी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 ��लेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n ‘बिन पाण्याचा’ राक्षस आपल्याही दारात..\nकारण तिथलं पाणीच संपलंय. थेंबभरही पाणी मिळणार नाही, असा दिवस फार लांब नाही.. पण ही धोक्याची घंटा जगातल्या प्रत्येक घरात लवकरच वाजणार आहे...\nआठवड्यातून केवळ दोनदाच अंघोळ, पिण्यासाठी रोज तीन लिटर पाणी, स्वयंपाकासाठी एक लिटर, टॉयलेटसाठी नऊ लिटर..असं पाण्याचं रेशनिंगच दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन शहरात केलं जातंय...कारण तिथलं पाणीच संपलंय. थेंबभरही पाणी मिळणार नाही, असा दिवस फार लांब नाही.. पण ही धोक्याची घंटा जगातल्या प्रत्येक घरात लवकरच वाजणार आहे \n‘आम्ही थेंब थेंब पाणी वाचवतोय आणि दुसरीकडे पाइपलाइन फुटून शेकडो लिटर पाणी वाया जातंय.. प्रशासन झोपा काढतंय का\n‘आमच्या एरियात पाण्यासाठी रोज वादावादी सुरू आहेत, एखादा पोलीस तरी पाठवा’.. ‘पाणी येत नाही़़ ८० तासांपासून आमच्या भागातील नळ बंद आहेत़ आम्ही जगायचं कसं’.. रोज अशा असंख्य तक्रारींंंचा महापूर. या सर्व तक्रारी फोनवरून तर येत आहेतच; पण त्या आता सोशल मीडियावरही येऊ लागल्या आहेत़ सरकारच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करून त्यांच्यापर्यंत त्या पोहचवल्या जाताहेत...\n- हे सर्व घडतंय केपटाउनमध्ये. हे शहर दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत मोठ्या शहरांपैकी एक़ पर्यटनासाठी उत्तम ठिकाण, मनमोहक समुद्रकिनारे आणि अनेक ऐतिहासिक वास्तूंनी नटलेल्या या शहराला गेल्या वर्षापासून दुष्काळाची बाधा झाली आहे़ लोक पाण्याविना हैराण झाले आहेत. यंदा हा दुष्काळ एवढा महाभयंकर स्थितीवर येऊन पोहचला आहे की, सरकारला पाण्याचं रेशनिंग करावं लागत आहे़ घरोघरचे नळ बंद करून केवळ सार्वजनिक नळांवरच पाणी मिळत आहे़ लोकांच्या रोज तिथं रांगा लागताहेत़ प्रत्येक माणसाला केवळ ५० लिटरच पाणी रोज दिले जात आहे. त्यातच पिण्याची, साफसफाईची आणि इतर रोजच्या गरजा भागवण्याची ताकीद देण्यात आली आहे़\nस्वयंपाकासाठी किती पाणी वापरावे, अंघोळीसाठी किती आणि संडास-बाथरूममध्ये फ्लश किती करावे, याबद्दलही जागृती करण्यात येत आहे़. गेल्या तीन वर्षांपासून हीच स्थिती आहे़ पाण्यासाठी हाहाकार माजला आहे़ आपल्याकडे जसे मोसमी वारे पाऊस घेऊन येतात, तसेच या शहरातही समुद्राच्या दिशेने पाऊस प्रवेश करतो़ या शहरात एकेकाळी सरासरी ५०८ मिलीमीटर पाऊस होत होता़ पण गेल्या तीन वर्षांची आकडेवारी पाहता हा प्रदेश येत्या काही वर्षांत वाळवंट होतो की काय, अशी शंका येऊ शकते़ तीन वर्षांपूर्वी १५३ मिलीमीटर पाऊस झालेला़ त्यानंतरच्या वर्षी थोडा जास्त झाला; पण तोही २२१ मिलीमीटरच़ गेल्यावर्षी आणखी जास्त झाला; पण सरासरी काही गाठता आली नाही़ गेल्यावर्षी केपटाउनमध्ये ३२७ मिलीमीटर पाऊस झाला़ त्यामुळे सलग तीन वर्ष येथील जलसाठे खोल खोल जात होते़ शिवाय पडलेल्या पावसाचे अर्धे पाणी समुद्रात जात होते़ आणि अर्धे जलसाठ्यांमध्ये.\nतीन वर्षांपासून हे शहर पाण्याच्या संकटाने होरपळतेय़ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या क्रिकेट टीम इंडियालाही याचा फटका बसल्याचे आपण ऐकले होते़ २०१८च्या जानेवारीपासून या दुष्काळाची छाया आणखीच गडद झाली आणि आता तर अशी स्थिती आहे की लवकरच काही उपाययोजना केली नाही तर थोड्याच दिवसांत इथे पाण्याचा एक थेंबही शिल्लक नसेल हा असेल दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील पहिला ‘डे झिरो’. म्हणजे पाण्याचा थेंबही म���ळणार नाही, असा दिवस\nशहरातील लोकांना जास्तीत जास्त पाणी पुरावे यासाठी सरकारने पाण्याचे जे रेशनिंग सुरू केले आहे त्यानुसार रोज दरमाणशी केवळ ५०लिटर पाणी देण्यात येत आहे़ आतापर्यंत जवळपास सर्व घरांतील पाण्याचे कनेक्शन कट करण्यात आले आहेत़ लोकांना पाणी मिळावं म्हणून शहरात जवळपास २०० सार्वजनिक कनेक्शन्स बसवले आहेत़ या नळांवर भांडणं होऊ नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ प्रत्येक ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे़ पाण्यासाठी दंगल घडू नये, याची काळजी घेतली जात आहे़.\nशहराला लागून असलेल्या निळ्याशार समुद्राच्या पाण्याला पिण्यायोग्य करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत़ ते यशस्वी झाले तरी रोज शहराला लागणाºया पाण्याची पूर्ण गरज त्यातून भागणार नाही, याची सरकारलाही कल्पना आहे़ पण ज्या मार्गाने पाणी मिळेल, ते जमवण्याचा प्रयत्न आहे़ सांडपाण्याच्या नाल्यांमधून वाहणारे पाणीही शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यात येत आहे़. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून येथील जनतेला आठवड्यातून केवळ दोन वेळा स्नान करण्याची विनंती केली गेली आहे़ त्यापेक्षा अधिक वेळा स्नान करता येणार नसल्याची ताकीदही दिली आहे़ टॉयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी टाकीचा वापर न करता, बादलीने थोडे पाणी टाकावे, अशी सूचना करण्यात आली आहे़ जे नागरिक पाणीबचत करणार नाहीत किंवा गरजेपेक्षा अधिक पाण्याचा वापर करतील त्यांना दंंड आकारण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे़ जगात अशा प्रकारचा दंड आकारण्याची ही पहिलीच वेळ आहे़ या शहराने तसा कायदाच केला आहे़\nअशा या पाणीबाणीच्या काळात केपटाउन शहर टिकाव धरण्याची धडपड करत आहे़ एप्रिलच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस होण्याची आशा आहे़ तो झाल्यास पुढील दोन महिनेही चांगला पाऊस होईल अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे़ गेल्या आठवड्यात २ ते १० मिलीमीटर पाऊस झाला होता़ जेवढा वेळ हा पाऊस पडला तेवढ्या वेळात लोकांनी आपल्या घरात पावसाचं पाणी जमवून घेतलं़ काहींनी कपडे धुवून घेतले तर काहींनी पाण्याचा साठा करून घेतला़. येत्या काळात पाऊस चांगला झाला नाही तर केपटाउन शहर भकास होत जाणार यात शंका नाही़ येथे येणाºया पर्यटकांची संख्या आताच रोडावली आहे़ हळूहळू स्थानिक लोक शहर सोडू लागतील़\nमराठवाड्यातील अनेक गावांतून दुष्काळाच���या काळात शेतकरी कुटुंबच्या कुटुंब मोठ्या शहरांत स्थलांतरित होतात, तशीच केपटाउनमधील लोकं पाणीसंकट मिटले नाही तर स्थलांतर करू लागतील यात शंका नाही़\nया दुष्काळामागे असलेल्या कारणांचा शोध घेणं सध्या सुरू आहे़ ग्लोबल वॉर्मिंग हेही त्यातील एक कारण आहे़ वाढत्या प्रदूषणामुळे-तापमानामुळे पावसाचे बदलते ट्रेण्ड आपण अनुभवत आहोत़, तसेच ट्रेण्ड इतर देशांतही पाहायला मिळतात याचे केपटाउन हे जिवंत उदाहरण आहे़. एका मोठ्या आणि जगप्रसिद्ध शहरावर अशी वेळ आली आहे़ या शहरातील दुष्काळातून सर्व जगाने धडा घेण्याची गरज आहे़ आज पाण्याची बचत आपण केली नाही तर येत्या काळात केपटाउन शहरासारख्या दुष्काळझळा आपल्यालाही बसतील, यात शंका नाही़. पुढच्या भविष्याची चाहूल कधीच लागलेली आहे. तसे इशारे देताना तज्ज्ञ कळकळीने सांगताहेत.. तिसरे महायुद्ध आता झालेच, तर ते केवळ पाण्यासाठी होईल.. शहरांची अशी स्थिती पाहून तो दिवस दूर नाही, हे स्पष्टपणे दिसते आहे. ‘सावध’ होण्याची वेळही कधीच टळून गेली आहे, आता समोर आ वासून उभा आहे तो केवळ जीवनमरणाचा प्रश्न.. आताही हातावर हात ठेवून आपण गप्प बसलो, तर पाण्याचा हा राक्षस सगळ्यांनाच गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही..\nसोशल मीडियावर सध्या केपटाउनवासीय फक्त डे झिरो, ५० लिटर लाइफ, दुष्काळ अशा प्रकारच्या पोस्टवर भर देताना दिसत आहेत़ तेथील तक्रारीही अशाच पद्धतीने सोशल मीडियावर केल्या जात आहेत़\nकेपटाउन शहरात ७ धरणं आहेत़ पण ती जवळपास कोरडी पडली आहेत़ या धरणांचा तळ दिसू लागला आहे़ सहाही धरणांमध्ये मिळून केवळ ७० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे़ पण तोही दिवसाला एका व्यक्तीने केवळ ५० लिटर पाणी वापरले तऱ सरकारने पाणी बचतीचे जे टार्गेट ठेवले आहे ते अजूनही दूर आहे़ त्यासाठी धडपड सुरू आहे़ येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये चांगला पाऊस झाला तर ठीक, अन्यथा हे शहर पाण्याविना ओस पडलेले असेल़\nबंगळुरूही होऊ शकते केपटाउन\nसध्या बंगळुरूही पाण्याच्या संकटाचा सामना करत आहे़ या शहराची लोकसंख्या आता सव्वा कोटीच्या वर गेली आहे; पण केपटाउनसारख्या कोणत्याही उपाययोजना येथे केल्या गेलेल्या नाहीत़ टंचाईच्या झळांनी नागरिक हैराण असले तरी पाणी वापरावर निर्बंध नाहीत, ना पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना दंड लावला जातोय कावेरी नदीच्या पाण्यावरून सध्या त��मिळनाडूचा आवाज दिल्लीत घुमू लागला आहे़ चार राज्यांमध्ये पाण्यासाठी झगडा सुरू आहे़ ही स्थिती नव्या संकटाची नांदी आहे़\nदुष्काळाविरुद्ध सुरू झाल्यात मोहिमा\nमहाराष्ट्रातही टंचाईग्रस्त भागातील लोकांनी अनेक फंडे शोधून काढले आहेत़ त्यामुळे जलसंवर्धनाच्या मोहिमा महाराष्ट्रात आता बाळसं धरू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये त्यांना उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे़जलयुक्त शिवार योजना कामी येत आहे़ पाणी फाउण्डेशनचं काम जोमात सुरू आहे. गावोगावी पाण्याचं महत्त्व वाढत चाललं आहे़ पाण्यासाठी लोक एकत्र येऊ लागले आहेत़ त्यामुळे येत्या काळात अनेक गावांना दुष्काळातून मुक्ती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउंडणगाव पाणीपुरवठा योजनेचा बट्ट्याबोळ\nविखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब\nनिसर्गाच्या देणगीत मानवी हस्तक्षेप, वर बंधारे घातल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहहीन\nऔरंगाबाद मनपाचे मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे\nआमदार निधीतून १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण\nबीड जिल्ह्यात धरणांनी गाठला तळ\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nशिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमध���ल आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-maharashtra-state-grean-chilli-quintal-500-3000-rupes-12854", "date_download": "2018-10-16T19:46:34Z", "digest": "sha1:WZYPAG5KAVWDGDMRODIECITEFDSW2752", "length": 28921, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Maharashtra state in grean chilli per quintal 500 to 3000 rupes | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये\nराज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये\nशुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018\nपुण्यात प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये\nपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) हिरवी मिरचीची सुमारे २० टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी दहा किलाेला १०० ते २५० रुपये दर हाेता. हा दर सरासरी पेक्षा चांगला असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक ही आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथून हाेत असते. तर स्थानिक आवक ही अत्यल्प असते. गुरुवारी (ता. ११) झालेल्या आवकेत परराज्यातून सुमारे १५ तर स्थानिक सुमारे ५ टेम्पाे आवक झाली हाेती, असे भुजबळ यांनी सांगितले.\nपुण्यात प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये\nपुणे ः गुलटेकड�� येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. ११) हिरवी मिरचीची सुमारे २० टेम्पाे आवक झाली हाेती. यावेळी दहा किलाेला १०० ते २५० रुपये दर हाेता. हा दर सरासरी पेक्षा चांगला असल्याचे ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची प्रामुख्याने आवक ही आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात येथून हाेत असते. तर स्थानिक आवक ही अत्यल्प असते. गुरुवारी (ता. ११) झालेल्या आवकेत परराज्यातून सुमारे १५ तर स्थानिक सुमारे ५ टेम्पाे आवक झाली हाेती, असे भुजबळ यांनी सांगितले.\nसोलापूर बाजार समितीत प्रतिक्विंटल २५०० रुपये\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीची आवक कमी राहिली. पण मागणी असल्याने हिरवी मिरचीला उठाव चांगला मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी २५० रुपये दर मिळाला. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीची रोज ४० ते ५० क्विंटलपर्यंत आवक झाली. हिरव्या मिरचीची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक तुलनेने खूपच कमी होती. पण मागणी चांगली होती. गेल्या महिनाभरापासून सातत्याने मिरचीला उठाव मिळतो आहे. या सप्ताहात मिरचीला प्रतिदहा किलोसाठी किमान ७० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक २०० रुपये असा दर मिळाला. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिरचीची आवक रोज ७० क्विंटलपर्यंत राहिली. तर प्रतिदहा किलोसाठी किमान १०० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २२५ रुपये मिळाला. त्या आधीच्या सप्ताहात हाच दर किमान ९० रुपये, सरासरी १७० रुपये आणि सर्वाधिक २५० रुपये मिळाला. तर आवक प्रतिदिन ३० ते ४० क्विंटलपर्यंत राहिली. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. त्यामुळे या सप्ताहातही पुन्हा मिरचीला उठाव मिळण्याची चिन्हे आहेत.\nनगरला प्रतिक्विंटल १२०० ते २२०० रुपये\nनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीची १०२ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला १२०० ते २२०० रुपये व सरासरी १७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. नगर बाजार समितीत दर दिवसाला दीडशे क्विंटलपर्यंत हिरव्या मिरचीची आवक होत असते. ४ आक्टोबरला १३५ क्विंटल हिरव्या मिरचीची आवक होऊन १००० ते २५०० रूपये दर मिळाला. मागील महिन्यात २७ सप्टेंबरला ११ क्वि���टलची आवक होऊन १००० ते २२०० रूपये व सरासरी१६०० रूपयाचा दर मिळाला.\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २५०० रुपये\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. १०) हिरव्या मिरचीची १२० क्‍विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ सप्टेंबरला १६२ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ सप्टेंबरला १८३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५ सप्टेंबरला १४१ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ४०० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.\n२२ सप्टेंबरला ११५ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २६ सप्टेंबरला १५४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३ ऑक्‍टोबरला ६३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६ ऑक्‍टोबरला हिरव्या मिरचीची आवक ५७ क्‍विंटल तर दर ६०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ९ ऑक्‍टोबरला १२३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nसांगलीत प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये\nसांगली ः येथील शिवाजी मंडईत हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे. गुरुवारी (ता. ११) स्थानिक हिरव्या मिरचीची आवक १०० पोत्यांची (एक पोते ४०-५० किलोप्रमाणे) आवक झाली. तर कर्नाटकातील मिरचीची १०० पोतींची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. येथील शिवाजी मंडईत स्थानिक आणि कर्नाटकातून मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. १०) हिरव्या मिरचीची १८० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. ९) हिरव्या मिरचीची आवक २२० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालू सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक २० ते ३० पोत्यांनी वाढली आहे. मिरचीची आवकीत वाढ झाली असली तरी मिरचीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली.\nअकोल्यात प्रतिक्विंटल १५०० ते ३००० रुपये\nअकोला ः येथील बाजारात हिरव्या मिरचीच्या दरात सध्या सुधारणा झाली असून, प्रतिक्विंटल १५०० ते ३००० दरम्यान दर मिळत अाहेत. गुरुवारी (ता. ११) जी ४ ही मिरची २००० ते २५००; तर खुरासणी मिरची २५०० ते ३००० दरम्यान विकल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. अावक तीन टनांपर्यंत झाली होती. मिरचीसाठी अकोल्याची बाजारपेठ प्रसिद्ध अाहे. अकोल्यासह मराठवाडा, नागपूर या भागातून मिरचीची अावक मोठ्या प्रमाणात होत असते. मध्यंतरी अावक अधिक असल्याने दर अवघे ८०० ते १५०० दरम्यान होते. सध्या यात सुधारणा झाल्याचे सांगितले जाते. गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारांतील हिरवी मिरची १५०० पासून; तर ३००० दरम्यान विकली गेली. येत्या काळात अावकेत वाढ झाल्यास दरांमध्ये फरक पडू शकते, असेही सांगण्यात अाले.\nजळगावात प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये दर\nजळगाव ः बाजार समितीत मागील महिनाभरापासून हिरव्या मिरचीची आवक स्थिर आहे. स्थानिक भागातील जामनेर, पाचोरा व सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथून मिरचीची आवक होत आहे. प्रतिदिन सरासरी २० क्विंटल आवक झाली. मध्यंतरी धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा व नंदुरबारमधूनही आवक झाली. गुरुवारी (ता. ११) २१ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल ५०० ते ९०० रुपये दर मिळाला. तर सरासरी ७०० रुपये दर राहीले. झाडावरच ओली लाल मिरची तयार होण्याच्या प्रक्रियेला विषम वातावरणाचा फटका बसत आहे. ढगाळ वातावरण असते. त्यातच झाडे वाकून कोलमडण्याची शक्‍यता असते. यामुळे शेतकरी हिरव्या मिरचीचे तोडे करून घेत असून, बाजारात आवक कायम आहे. मध्यंतरी कमाल दर ७०० रुपयांपर्यंत होते. त्यात मागील १०-१२ दिवसांत थोडी सुधारणा झाली. परंतु सध्या अपेक्षित दर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नंदुरबार बाजार समितीतही कमाल दर ७०० पर्यंतच होते, असे सांगण्यात आले.\nपरभणीत प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये\nपरभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ११) हिरव्या मिरचीची ३५ क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.सध्या येथील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच मध्य प्रदेश, कर्नाटक राज्यातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी ३५ ते ६५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ३००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. ११) ३५ क्विंटल आवक झाली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २२०० ते ३००० रुपये होते. तर किरकोळ विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.\nपुणे उत्पन्न बाजार समिती agriculture market committee मिरची कर्नाटक गुजरात सोलापूर पूर नवरात्र नगर औरंगाबाद aurangabad व्यापार नागपूर nagpur सिल्लोड धुळे dhule मध्य प्रदेश madhya pradesh\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार सम��तीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=199", "date_download": "2018-10-16T19:47:49Z", "digest": "sha1:O6OJGKSAJ5TDLIPKFELKLS5KYVEEHUTF", "length": 3815, "nlines": 64, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Boomrang |बूमरँग", "raw_content": "\nरघुनाथ मिरगुंडे यांचा ‘बूमरँग’ हा तिसरा कथासंग्रह. ‘सूळ’ आणि ‘पुरस्कार’ या आधीच्या त्यांच्या संग्रहांनी वाचकांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले होते.\nप्रस्तुत संग्रहातील कथांचे शिल्प एखाद्या चवळीच्या शेंगेसारखे एकदम सरळसोट आणि सडसडीत आहे. पात्र-प्रसंगांची उगाच वर्दळ नाही की चिंतनाचा वगैरे धूप-दरवळ नाही. खेड्यावाड्यावरील साध्यासुध्या माणसांच्या जीवनात सहजपणे अवतरणार्‍या साध्यासुध्या पेचपर्वांच्या या हकिकती लेखकाने मोठ्या समरसतेने कथन केल्या आहेत. या कथांना लाभलेली भाषाही रानगंध प्यालेली गावाकडील बोलीच आहे. कालपटावरून हरवत चाललेल्या कित्येक अर्थपूर्ण शब्द-संवादांमुळे शैलीलाही एक रससशीतपणा प्राप्त झाला आहे.\nएखाद्या कापराच्या वडीगत घडीभर उजळून मावळणार्‍या या छोटेखानी कथा त्यांतील रंजकतेमुळे मनात बराच काळ रेंगाळत राहातात; म्हणायचे तर ही या कथांची मर्यादा नि म्हणू���च मर्मस्थानही. या कथांचा भूगोल आणि भूमिती दोन्ही अटकर; त्यामुळे कथांची अंगकाठी कुठेही थुलथुलीत होत नाही. गेली पन्नासेक वर्षे मिरगुंडे हे कथा लिहीत आहेत. तरी अजून त्यांच्यातील कथाकार आपल्याच पायांखालची ऊनसावली पाठीवर घेऊन चालतो आहे, ही गोष्ट खूपच सुखावणारी आहे. - वसंत केशव पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/464558", "date_download": "2018-10-16T18:58:24Z", "digest": "sha1:ELKETU6FRIW3VV766GRQ4KLOJ3FG73BR", "length": 8104, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मला लगीन करायचं म्युझिक अल्बम प्रकाशित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » मला लगीन करायचं म्युझिक अल्बम प्रकाशित\nमला लगीन करायचं म्युझिक अल्बम प्रकाशित\nकाही दिवसांपासून मानसी नाईक लग्न करतेय का मानसी नाईक लग्नाच्या बेडीत अडकतेय का मानसी नाईक लग्नाच्या बेडीत अडकतेय का मानसी कोणाशी लग्न करतेय मानसी कोणाशी लग्न करतेय अशी कुजबूज मनोरंजन क्षेत्रात सुरू होती. मानसीच्या लगीनघाईचा खुलासा नुकताच उलगडला तो मला लगीन करायचं या म्युझिक अल्बमच्या प्रकाशन सोहळय़ात. नानूभाई जयसिंघानी यांच्या व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत मला लगीन करायचं या धमाकेदार म्युझिक अल्बमच्या निमित्ताने रंगलेला मानसीच्या लग्नाचा अनोखा प्रमोशन फंडा सुपरहिट ठरला असून हे गाणं प्रदर्शनापूर्वीच खूप लोकप्रिय ठरले आहे. या म्युझिक अल्बमच्या प्रकाशनासाठी त्यांची संपूर्ण टीम लग्नाच्या थाटामाटात अवतरली होती.\nया अल्बमचे वैशिष्टय़ म्हणजे यात डान्सिंग क्वीन मानसी नाईक सोबत कॉमेडी बादशहा जॉनी लिवर आणि डीआयडीफेम सिद्धेश पै या तिघांनी प्रथमच एकत्र ताल धरला आहे. शिवाय जॉनी लिवर यांनी प्रथमच मराठी रॅप स्टाईलमध्ये मला लगीन करायचं या गीताचा मुखडा गायला आहे. तिघांच्या जुळून आलेल्या केमिस्ट्रीमुळे हा अल्बम खूपच देखणा झालाय. मराठी आणि पाश्चिमात्य संगीताच्या फ्युजनमध्ये काहीतरी नवीन करायचं या विचारातून या गीताची निर्मिती झाली आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत मला लगीन करायचं या अल्बमची निर्मिती, दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी अशी तिहेरी जबाबदारी सिद्धेश पै यांनी सांभाळली आहे. याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे मानसी नाईकने या गीतात जॉनी, सिद्धेश आणि 12 डान्सर मुलींसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला आहेच शिवाय या गीतातील प्रत्येकाचे लूक आणि स्टाईल डिझाईन केले आहेत.\nरोशनी भालवणकर आणि मानवेल गायकवाड लिखित या गीताला संगीतकार स्वरूप भालवणकर यांनी संगीत दिलं असून स्वरूप भालवणकर सोबत आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजात ते स्वरबद्ध झालं आहे. या अल्बमचे छायाचित्रण किरण गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा दिपेश हिंगु यांची तर कलादिग्दर्शन प्रणय व प्रितेश यांनी केलंय. कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आनंद झाल्याची भावना मानसी नाईकने या निमित्ताने व्यक्त केली. जॉनी लिवर यांनी देखील काम करताना खूप धमाल अनुभव आल्याचे सांगितले. सिद्धेश पै याने देखील व्हिडीओ पॅलेसने इतक्या दिमाखदार स्वरुपात हा अल्बम प्रदर्शित केल्याबद्दल नानूभाई जयसिंघानी यांचे आभार मानले.\nरिलीजआधीच ‘बाहुबली 2 ’चे बुकिंग फुल्ल\n‘चला हवा येऊ द्या’मध्ये होम मिनिस्टर\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_425.html", "date_download": "2018-10-16T18:53:52Z", "digest": "sha1:YHB7NEWYFUFJ6CJUY3NS6SBT6RQSFLY5", "length": 15826, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "महामुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : महामुलाखतीनंतर शरद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nमहामुलाखतीनंतर ���रद पवार आणि राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर.\nकाही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या महामुलाखतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन १३ जूनपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला या दोन्ही नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होईल. तर शरद पवार आणि राज ठाकरे या सोहळ्यातील प्रमुख पाहुणे असतील. तर 15 जूनला होणाऱ्या संमेलनाच्या समारोपाला उद्धव ठाकरे आणि सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून आयोजकांनी महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना आणि रंगकर्मींना एकाच व्यासपीठावर आणण्याची किमया साधल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरे यांना संमेलनाचे निमंत्रण दिले होते. तर प्रसाद कांबळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्काळ हे निमंत्रण स्वीकारून समारोप कार्यक्रमाला येण्याचे मान्य करत मुलुंडच्या ९८व्या नाट्यसंमेलनाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे आता नाट्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय फटकेबाजी होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्ष�� मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत ���हे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/ranbir-kapoor-ready-play-homosexual-character-movies-12097", "date_download": "2018-10-16T18:55:48Z", "digest": "sha1:2H4T7XKZXWVMUTBALOPHMJ2N3RYAYFUU", "length": 11844, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ranbir Kapoor ready to play homosexual character in movies चित्रपटासाठी समलैंगिक होण्यास रणबीर तयार | eSakal", "raw_content": "\nचित्रपटासाठी समलैंगिक होण्यास रणबीर तयार\nगुरुवार, 1 सप्टेंबर 2016\nएखाद्या चित्रपटात समलैंगिक म्हणून भूमिकेचा प्रस्ताव आल्यास नक्कीच स्वीकारेल. परंतु, ‘कपूर ऍण्ड सन्स‘ या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने समलैंगिक व्यक्तीची भूमिका निभावल्याने ती भूमिका साकारणारा पहिला अभिनेता मी नसणार आहे.\nरणबीर म्हणाला, ‘समलैंगिक म्हणून भूमिका साकारण्यासाठी प्रथमच माझ्याकडे प्रस्ताव आला असता तर होकार देणे खरचं अवघड गेले असते. परंतु, फवाद खाने याने अन्य अभिनेत्यांना ती भूमिका साकारण्यासाठी दरवाजा खुला करून दिला आहे. परंतु, यापुढे अशा प्���कारचा कोणता प्रस्ताव आल्यास नक्कीच स्वीकारेल.‘\nएखाद्या चित्रपटात समलैंगिक म्हणून भूमिकेचा प्रस्ताव आल्यास नक्कीच स्वीकारेल. परंतु, ‘कपूर ऍण्ड सन्स‘ या चित्रपटामध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने समलैंगिक व्यक्तीची भूमिका निभावल्याने ती भूमिका साकारणारा पहिला अभिनेता मी नसणार आहे.\nरणबीर म्हणाला, ‘समलैंगिक म्हणून भूमिका साकारण्यासाठी प्रथमच माझ्याकडे प्रस्ताव आला असता तर होकार देणे खरचं अवघड गेले असते. परंतु, फवाद खाने याने अन्य अभिनेत्यांना ती भूमिका साकारण्यासाठी दरवाजा खुला करून दिला आहे. परंतु, यापुढे अशा प्रकारचा कोणता प्रस्ताव आल्यास नक्कीच स्वीकारेल.‘\nदिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मला मुन्नाभाई एमबीबीएस मधील सर्किट ची भूमिका साकारण्याचा प्रस्ताव दिल्यास मी तो सुद्धा स्वीकारेल व भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. परंतु, सध्या माझी भूमिका असलेला ‘ए दिल है मुश्किल‘ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहात असल्याचे रणबीर सांगतो.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nकर्करोगाशी लढणाऱ्यां डॉक्टर आणि रुग्णांना सुखद धक्का\nऔरंगाबाद : जागतिक होस्पाईस व पॅलिएटीव्ह केअर दिनानिमित्त अभिनेते संदीप पाठक, सुमित राघवण आणि चिन्मयी सुमित यांनी शासकीय कर्करोग रुग्णालयास भेट देऊन...\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील #MeToo मोहिमेची सुरवात बॉलिवूडपासून झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटकाही बॉलिवूडमधील मोठ्या कलावंतांना बसला आहे. #...\n#MeToo आलोकनाथ यांची न्यायालयात धाव\nनवी दिल्ली / मुंबई (पीटीआय) : सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या #MeToo कॅम्पनची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बलात्काराचे आरोप झाल्यानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसा���ी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/kavita-118072100010_1.html", "date_download": "2018-10-16T18:50:23Z", "digest": "sha1:ZSV3JFZ4KG625SCQSW55EG36PDKTVNWQ", "length": 10188, "nlines": 164, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मीच मला सांगतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकरत नाही मी चिंता\nप्रत्येक दिवस मजेत जगतो\nवय झालं म्हातारपण आलं\nउगीच बोंबलत बसत नाही\nचादरीत तोंड खुपसत नाही\nतुम्हीच सांगा फिरायला जायला\nवयाचा संबध असतो का \nनेहमी नेहमी घरात बसून\nमाणूस आनंदी दिसतो का \nकरमत नाही करमत नाही\nसारखे सारखे म्हणत नाही\nमित्रां सोबत दिवस घालवतो\nघरात कुढत बसत नाही\nघरातल्या घरात वा बागेत\nवय जरी वाढलं तरी\nगुडघे गेले , कंबर गेली\nनेहमी नेहमी कण्हत नाही\nआता आपलं काय राहिलं\nहे बोगस वाक्य म्हणत नाही\nपिढी दर पिढी चाली रितीत\nथोडे फार बदल होणारच\nपोरं पोरी त्यांच्या संसारात\nरोज रोज थोडं मरत नाही\nपुढे पुढे चालत राहतोे\nवास्तू तथास्तु म्हणत असते\nहे उमजुन मी जास्तीच जगत असतो\nबोधकथा : सद्‌गुणावर कर बसवावा\nबाप माझा विठ्ठल विठ्ठल\nबोधकथा : पाच रुपये\nपावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे...\nनवरा म्हणजे समुद्राचा भरभक्कम काठ\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात ल��गत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2015/02/Union-Bank-Of-India-Jobs.html", "date_download": "2018-10-16T18:11:15Z", "digest": "sha1:7BQ77HYK75DC57NCBR2LKRI4O5CTLHE6", "length": 37282, "nlines": 287, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nयुनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती\nयुनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे विविध पदाच्या 49 जागा\nयुनियन बँक ऑफ इंडिया मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे स्पेशलाईज्ड सेगमेन्ट मध्ये फोरेक्स अधिकारी श्रेणी-2 (11 जागा), फोरेक्स अधिकारी श्रेणी-1 (36 जागा), अर्थतज्ञ श्रेणी - 1 (2 जागा) यापदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात 12 फेब्रुवारी 2015 रोजीच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात आली आहे. अधिक माहिती www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 28 फेब्रुवारी 2015\nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जाग��ंसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभ��यानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nइंडीयन नेव्ही मध्ये हजारो पदांची भरती\nसामान्य प्रशासन विभाग (उपहारगृहे) मंत्रालय मुंबई, ...\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 3...\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे सहाय्यक प...\nस्वामी रामानंद तीर्थ मराठ��ाडा विद्यापीठ, नांदेड ये...\nन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये...\nमहाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे विविध पदांची भरती\nCISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये कॉन्सटेबल ...\nइंडियन ओवरसिज बँकेमध्ये 100 जागांची भरती\nलोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 240 जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे भारतीय आर्थिक/सांख्यिक...\nद शिपींग कारपोरेशन ऑफ इंडिया येथे विविध पदाच्या जा...\nपावर ग्रिड कारपोरेशन ऑफ इंडिया लि. नागपूर येथे पदभ...\nफेडरल बँकेतर्फे लिपिक पदांची महाभरती\nमाझगाव डॉक लिमिटेड मध्ये 1302 जागा\nकामगार राज्य विमा महामंडळात विविध पदाच्या जागा\nकृषिसमृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प अमरावती ये...\nद ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनी मध्ये प्रशासकीय अधिकारी...\nनिटी मुंबई येथे विविध पदाच्या जागा\nकेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 46 जागा\nसमृध्द जीवन को- ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये 238 जागांच...\nकृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी मध्ये विवीध पदांची...\nभारतीय अन्न महामंडळांतर्गत विविध पदांच्या 4318 जाग...\nMSRTC महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक पदाच्...\nDigital India डिजीटल इंडीया अभियानामुळे ५ कोटी नोक...\nगोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली मध्ये शिपाई पदांची भर...\nमुंबई विद्यापीठात विविध पदाच्या जागा\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे वि...\nयुनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विवीध पदांची भरती\nमुंबई विद्यापीठात सहायक प्राध्यापकाच्या जागा\nमुंबई उच्च न्यायालयात विविध पदांच्या जागा\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध पदाच्या 135 जागा...\nनवल डॉकयार्ड Naval Dockyard मध्ये विविध पदाच्या 26...\nमुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणात विविध पदाच्या जागा...\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रजिस्...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात वैद...\nअहमदनगर जिल्हा परिषदेंतर्गत गटप्रवर्तकाची पदे\nमहाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत श...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये हेड कॉन्...\nइंडियन कोस्टगार्ड मध्ये नाविक पदाच्या हजारो जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/528882", "date_download": "2018-10-16T19:34:50Z", "digest": "sha1:BI23FBFPKL4JPF2HAGNAESYPIRU3TBSR", "length": 6690, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट\nराज ठाकरेंनी घेतली सुशांत माळवदेंची भेट\nफेरीवाल्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनसे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कांदिवली पश्चिम येथील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये जाऊन तब्येतीची विचारपूस केली. ठाकरे यांनी डॉ. नितीन पवार आणि सतीश वणवे यांच्याशी चर्चा करून माळवदे यांची काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, राज ठाकरे यांचा मुलगा अमित, पोलीस अधिकारी विक्रम देशमाने यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. माळवदे यांची भेट घेण्या���ाठी राज ठाकरे येणार असल्याने कांदिवली तसेच मालाड स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. माळवदे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलणे टाळले.\nशनिवारी माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तसेच उजवा हातही प्रॅक्चर झाला होता. त्यांना सोमवार बाजार येथील जान्हवी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र शनिवारी रात्री उशिरा त्यांना कांदिवली (प.) येथील ऑस्कर रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले.\nमाळवदे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांनतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्रमक होताना प्रसारमाध्यमांशी बोलताना यापुढे हातपाय तोडून जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. त्यामुळे रविवारी राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता होती मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.\nशेतकऱयांच्या पीक विम्यातून कर्जवसुलीचा निर्णय अखेर मागे\nवन रुपीज क्लिनिक जागेचा वाद मिटला\nछगन भुजबळ येणार तुरुंगाबाहेर ; राष्ट्रपती निवडणुकीत करणार मतदान\nदुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीच्या दूधाची वाट पाहतेय का\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2018-10-16T19:54:22Z", "digest": "sha1:X45JOAQIIQIGSZA3ITHTZB5WTSYHMFPB", "length": 2937, "nlines": 62, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "नमुना लेख - Wiktionary", "raw_content": "\nहे लेख विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम वापरून नमुना लेख म्हणून निर्मीत करावयाचे आहेत्. या लेखास परिपूर्ण करण्यास मदत करावी.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑक्टोबर २००७ रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sakal-impact-get-permission-talathi-sajja-133581", "date_download": "2018-10-16T18:53:24Z", "digest": "sha1:ASUKJOVX6UVQWZ6JU3B2EXPCPX7Y2Z6C", "length": 12239, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal impact get permission for talathi sajja वाढीव तलाठी सज्जांना अखेर मिळाली मंजुरी | eSakal", "raw_content": "\nवाढीव तलाठी सज्जांना अखेर मिळाली मंजुरी\nगुरुवार, 26 जुलै 2018\nसोलापूर : पुणे विभागातील सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये 139 वाढीव तलाठी सज्जांना तर 23 महसूल मंडळांना अखेर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 24 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत सकाळ मध्ये 21 जुलै रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.\nसोलापूर : पुणे विभागातील सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांमध्ये 139 वाढीव तलाठी सज्जांना तर 23 महसूल मंडळांना अखेर मंत्रिमंडळाच्या उपसमितीने 24 जुलै रोजी मंजुरी दिली आहे. याबाबत सकाळ मध्ये 21 जुलै रोजी बातमी प्रसिध्द करण्यात आली होती.\nतलाठी सज्जा पुनर्रचना समितीने जिल्ह्यांमध्ये किती वाढीव तलाठी सज्जांची आणि महसूल मंडळांची गरज आहे. त्याबाबत संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविला. परंतु, त्यावर मागील वर्षभरापासून काहीच कार्यवाही होत नव्हती. आता मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनुसार कोकण विभागातील मुंबई शहरात 19 तलाठी सज्जे तर चार महसूल मंडळे, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 86 तलाठी सज्जे आणि 15 महसूल मंडळे व रायगड जिल्ह्यात 25 तलाठी सज्जे तर चार महसूल मंडळे नव्याने स्थापन होणार आहेत. तसेच पुणे विभागातील साताऱ्यात 32 सज्जे व पाच महसूल मंडळे आणि पुणे जिल्ह्यात आठ सज्जे व एक महसूल मंडळ वाढणार आहे.\nसोलापूर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने वाढीव तलाठी सज्जांची व महसूल मंडळांची गरज होती. मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीनंतर जिल्ह्यात 99 तलाठी सज्जे आणि 17 महसूल मंडळांची नव्याने निर्मिती केली जाणार असून त्याम��ळे खातेदारांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.\n- संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी\nवाढीव तलाठी सज्जे - 130\nवाढीव महसूल मंडळे - 23\nवाढीव तलाठी सज्जे - 139\nवाढीव महसूल मंडळे - 23\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/14206", "date_download": "2018-10-16T18:43:10Z", "digest": "sha1:OL2OGTYIVSI6S4GHNSA2ANZWGKJ7UNFK", "length": 14494, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० ब- (साजिरा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० ब- (साजिरा)\nसप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० ब- (साजिरा)\nवडिलांनी मला लिहिलेले पत्र\nमराठी भाषा दिवस ��्पर्धा\nक्या बात है... अतिशय उत्तम\nक्या बात है... अतिशय उत्तम संवाद साधणार पत्र. अप्रतिम \nमला बरच काही ऐकल्यासारख....जवळच वाटल...\nकाय अप्रतिम अक्षर आहे आपल्या वडलांच\nकाय हे, मला जे लिहायचं होतं\nकाय हे, मला जे लिहायचं होतं तेच वरती लिहीलंय कुलकर्णींनी.\nतुमच्या वडिलांनी उपदेश केला असला तरी तो किती महत्वाचा आहे. आणि अक्षराबद्दल काय बोलू कसलं झोकदार आहे. मस्तच.....\nसाजिर्‍या, दादांचे अक्षरही छान आहे, काही अक्षरं अगदी झोकदार आहेत.\nसही पत्र. आवडलं. अक्षर खूप\nसही पत्र. आवडलं. अक्षर खूप छान.\nजीवाची जास्त माती करु\nजीवाची जास्त माती करु नकोस.......... वाचून काय वाटलं ते सांगता येणं कठिण आहे.\nतुझ्यातला लेखक ही त्यांचीदेखील \"देन\" आहे हे वाचतावाचता लक्षात येतय.\nसजिर्‍या,खरोखरच वडिलांनी मुलाला लिहिलेलं एक आदर्श पत्र आहे रे हे..\nअरेच्च्या मला लिहायच ते वरती\nअरेच्च्या मला लिहायच ते वरती लिहुन झालय सगळ्यांच मला फक्त अनुमोदन करायच बाकी ठेवलय\n मलाही रैनासारखेच वाटले.. तुझ्यातला लेखक वडीलांमुळे जास्त प्रगल्भ झाला आहे आहे\n काय सुंदर पत्र लिहिलं आहे.. उपदेशात्मक अजिबात नाही, उलट माया ओसंडून वहातेय मुलं लांब असली की आई-वडिलांच्या जीवाला प्रचंड घोर मुलं लांब असली की आई-वडिलांच्या जीवाला प्रचंड घोर मुलांचे स्वभाव त्यांच्याइतके कोणाला माहित असणार मुलांचे स्वभाव त्यांच्याइतके कोणाला माहित असणार त्यावेळी हे सल्ले म्हणजे बेड्या वाटतात त्यावेळी हे सल्ले म्हणजे बेड्या वाटतात पण त्यांचे मोल काय अस्ते समजत नाही तेव्हा\n ती निळी शाई 'चेलपार्क'ची ना\n$भाउ - मायेचं पत्रं अगदी\n$भाउ - मायेचं पत्रं अगदी \n बापाच्या मायेचं.. धाकाचं. कधीही उघडून वाचलं तरी मार्गदर्शक..कालातीत. तुझ्यातला फक्त लेखक च नाही तर, एक व्यक्ती म्हणून तुला मी जितका ओळखते त्याचा पाया दादाच आहेत भरुन आलंय पत्र वाचूनच..\nमंडळी, परवा मला वडिल या\nमंडळी, परवा मला वडिल या विषयाची एक मेल आली आहे. खूपच छान आहे, ती इथे टाकली तर चालेल कां\nसाजीरा.... खूपच् छान पत्र\nखूपच् छान पत्र लिहलय दादांनी..\nपत्र पाहीलं ...आणि खालीवर\nपत्र पाहीलं ...आणि खालीवर फक्त अक्षर पहात राहीलो मोत्यासारखे अक्षर आहे अगदी \nखूप छान. कधीही वाचलं तरी\nखूप छान. कधीही वाचलं तरी नव्याने धीर मिळत असेल ना तुला\nसाजिरा, अगदी जपून ठेवलस ना हे\nसाजिरा, अगदी जपून ठेवलस ���ा हे पत्र मी सुद्धा आता वडीलांच्या आठवणी गोळा करतेय...अपराधी वाटतय पण इलाज नाही मी सुद्धा आता वडीलांच्या आठवणी गोळा करतेय...अपराधी वाटतय पण इलाज नाही\nसाजिरा, हे पत्र आणि तु\nसाजिरा, हे पत्र आणि तु लिहिलेले दुसरे पत्र वाचुन तुझ्या वडिलांची ओळख झाल्यासारखे वाटतेय.\nखूप सुंदर पत्र आहे साजीरा.\nखूप सुंदर पत्र आहे साजीरा. अगदी काळजापासून लिहिलेलं\nवडिलांची माया दिसुन येते\nवडिलांची माया दिसुन येते यातून. अक्षर तर अगदी झोकदार आहेत. आणि हो वरच्या सगळ्यांना अनुमोदन.\nसुरेख अक्षर आणि मुलाची काळजी\nसुरेख अक्षर आणि मुलाची काळजी अगदी ओळी ओळी तुन जाणवत्ये.\nएकदम मनमोकळं, सहजसुंदर पत्र.\nघरगुतीच मजकुर खरा, पण एका पिढीचं आयुष्य, विचारसरणी किती नेमकी टिपली गेली आहे त्याबरोबर\nसुंदर उपदेशपर पत्र. पालकांची\nसुंदर उपदेशपर पत्र. पालकांची माया जाणवते लगेच.\nवरच्या सर्वांशी सहमत. कळकळ,\nकळकळ, माया, काळजी सगळी दिसतीय पत्रातून.\nसुरेख. पत्र फार आवडले.\nसुरेख. पत्र फार आवडले. अक्षरही सुंदर आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस स्पर्धा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/36", "date_download": "2018-10-16T18:44:45Z", "digest": "sha1:DT7ZPJNRMW7BR7G4NOPZ4N5Q5CZKH5PN", "length": 5966, "nlines": 163, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डलास : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर अमेरिका /अमेरिका (USA) /टेक्सास /डलास\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nडलास फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ\nडलास फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ\nRead more about डलास फोर्ट वर्थ महाराष्ट्र मंडळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%88-115061900013_1.html", "date_download": "2018-10-16T18:27:06Z", "digest": "sha1:PPES4IA7OSM3DRSCH4MOUZJGYFJ6T46N", "length": 6350, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अर्ज किया है.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबायको: ग़ालिब, तुझं आधार कार्ड आलं का\nग़ालिब: अर्ज किया है....\nतुम्ही पण व्हाट्सअपचे एडिक्ट तर नाही.....\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/isro-pslv-c38-launch-the-rocket-is-scheduled-to-launch-263459.html", "date_download": "2018-10-16T18:38:24Z", "digest": "sha1:2XU3ICP6L6HVJX5AAXKCHG67EWJFJKTW", "length": 12940, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "10...9...8...आणि रॉकेट आकाशाला भेदून गेलं", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंच��्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n10...9...8...आणि रॉकेट आकाशाला भेदून गेलं\nइस्रोनं एकाच वेळी 31 उपग्रह अवकाशात सोडले. आज सकाळी 9.20 मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो एकूण 31 उपग्रह अवकाशात धाडले.\n23 जून : इस्रोनं एकाच वेळी 31 उपग्रह अवकाशात सोडले. आज सकाळी 9.20 मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो एकूण 31 उपग्रह अवकाशात धाडले. सकाळी 9.20 मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली. नागरी तसंच लष्करी कामांकरता उपयोगी ठरणारा, जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे घेऊ शकणारा 712 किलो वजनाचा Catrosat 2 श्रेणीतील उपग्रह अवकाशात सुमारे 505 किमी उंचीवर प्रक्षेपित केला.\nयाबरोबर तामिळनाडूमधील नूरुल ( Noorul ) इस्लाम युनिव्हर्सिटीचा 15 किलो वजनाचा NIUSAT या नॅनो सॅटेलाईटही प्रक्षेपित केला. तसंच ऑस्ट्रिया, बेल्जियम, चिली, झेक रिपब्लिक, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, Latvia, लिथुआनिया, स्लोवाकिया, इंग्लंड आणि अमेरिका अशा एकूण 14 देशांतील विविध विद्यापीठ, वैज्ञानिक संस्था यांचे एकूण 29 नॅनो सॅटेलाईटस ( उपग्रह ) प्रक्षेपित केले.\nइस्रोच्या अत्यंत भरवशाच्या PSLV या प्रक्षेपकाची ही 40 वी मोहीम असणार आहे. जर या मोहिमेत यश मिळाले तर PSLV प्रक्षेपकाचे हे सलग 38वं यश असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/immediate-catch-elephants-124786", "date_download": "2018-10-16T18:53:32Z", "digest": "sha1:UVPLI2AG75N3L4J4G3NRNBK637C7QSUW", "length": 12886, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "An immediate catch to elephants हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम | eSakal", "raw_content": "\nहत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम\nमंगळवार, 19 जून 2018\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव विकास खार्गे यांना दिले. दरम्यान हत्तीपासून होणारे नुकसान वाढवून देण्या��ाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा आपण त्याबाबत अमंलबजावणी करू असेही त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दीली.\nसावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव विकास खार्गे यांना दिले. दरम्यान हत्तीपासून होणारे नुकसान वाढवून देण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा आपण त्याबाबत अमंलबजावणी करू असेही त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दीली.\nहत्तीपासून होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त झालेल्या हेवाळे घाटीवडे व बाबर्डे भागातील लोकांकडुन आंदोलन करण्यात आले होते. यात हत्ती पासून होणारे नुकसान वाढवून देण्यात यावे, हत्तीना तात्काळ पकडण्यात यावे, हत्तींचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले फटाके व इतर साहित्य पुरविण्यात यावे, आपत्कालीन परिस्थितीसाठी वनविभागाकडून मनुष्यबळ पुरविण्यात यावे, शंभर टक्के अनुदानावर सौरकुंपण उभारण्यास परवानगी देण्यात यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तेली यांनी आज मुनगंटीवार यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेत प्रधान सचिव खारगे उपस्थित होते. या बैठकीत मुनगंटीवार यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. नुकसान भरपाई वाढवून देण्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव कोल्हापूरचे मुख्य संरक्षक पाटील यांना तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचा आश्वासन यावेळी दिले आहे\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यां��ी मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/gsb-seva-madal-live-darshan/", "date_download": "2018-10-16T18:48:32Z", "digest": "sha1:VBBC5CKPZTHX7DV5DRUCGN5GFNY6GALQ", "length": 8083, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "GSB Seva Mandal 2015, Live Ganpati Virat Darshan, LIVE Ganpati Aarti | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nजी.एस.बी सेवा मंडळ थेट प्रक्षेपण\nजीएसबी सेवा मंडळ गणपतीचे थेट दर्शन – मुंबईतील जीएसबी सेवा मंडळ गणपतीचे लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून थेट दर्शन. जीएसबी सेवा मंडळातील गणपतीची पूजाअर्चा तुम्हाला लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून पाच दिवस येथे थेट पाहता येणार आहे.\nगणेश उत्सव २०१७: लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,परळ\nगणेश उत्सव २०१७: परळचा राजा\nगणेश उत्सव २०१७: गिरणगावचा राजा\nलालबागच्या राजाची पहिली झलक\nमातीच्या गणेशमूर्ती घडवून विद्यार्थ्यांची पर्यावरणाला हाक\nपेशवाईच्या गणेशमूर्तीना भाविकांची पसंती\nदगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे यंदा महाबलीपूरम्च्या मंदिराची प्रतिकृती\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फि��्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agri-commissioner-says-licence-will-cancel-if-manure-wil-not-e-poss-12602", "date_download": "2018-10-16T19:25:22Z", "digest": "sha1:OKJYUPWLGJ7I5S7HSBHPMGWOTWNZOSE2", "length": 15988, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agri commissioner says, licence will cancel if manure wil not on e-poss, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nई-पॉस न वापरल्यास परवाना निलंबित करा : कृषी आयुक्त\nई-पॉस न वापरल्यास परवाना निलंबित करा : कृषी आयुक्त\nबुधवार, 3 ऑक्टोबर 2018\nराज्यात पॉस मशिन ताब्यात असून, रासायनिक खतांची विक्री न करणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेतला जाणार आहे. अशा विक्रेत्यांकडून मशीन काढून घेतले ते नव्या विक्रेत्यांना दिले जाईल. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही.\n- विजयकुमार इंगळे, संचालक, कृषी आयुक्तालय\nपुणे: राज्यात पॉस मशिनवर शेतकऱ्यांना रासायनिक खते न देणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करा, असे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. देशात अनुदानित खताची विक्री गेल्या नोव्हेंबरपासून पॉस (पॉइंट ऑफ सेल) मशिनवर बंधनकारक करण्यात आली. रसायने व खते मंत्रालयाने महाराष्ट्राकरिता श्री. दलजितसिंग यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्तीदेखील केली आहे.\nखत विक्री किंवा वाटपात कुठेही अनागोंदी होत असल्यास तसेच शेतकऱ्यांच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्यास थेट केंद्र सरकारकडे माहिती पाठविली जाते. प्रत्येक जिल्ह्यात खत वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. ‘‘शेतकऱ्याने आधार नंबर व अंगठयाचा ठसा दिल्यानंतर पॉसवर खताची विक्री केली जाते. मशिनवर झालेल्या व्यवहारानंतरच खत कंपन्यांना केंद्र शासनाकडून अनुदान मिळते. मात्र, राज्यात काही विक्रेते हेतुतः या पॉसचा वापर करीत नाहीत. यापुढे अशा विक्रेत्याचा परवाना निलंबित केला जाणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nकृषी आयुक्तांनी अलीकडेच गुण नियंत्रण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर या सूचना देण्यात आल्या. राज्यात सुरू असलेल्या अनोंदणीकृत कृषी निविष्ठा अर्थात पीजीआरची (संजिवके, टॉनिक) सर्व जिल्ह्यांत तपासणी करण्याचादेखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘‘आयुक्तांच्या सूचनेनुसार राज्याचे मुख्य गुण नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांच्या नेतृत्वाखाली एक ऑक्टोबरपासून पीजीआरच्या राज्यव्यापी तपासणी मोहिमेला सुरवात होईल. ही मोहिम सहा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. मोहीम संपताच ४८ तासांत आयुक्तालयात अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत’’, असे गुण नियंत्रण निरीक्षकांनी स्पष्ट केले.\nगुण नियंत्रण विभागाने आता मुख्य रासायनिक खतांव्यतिरिक्त अन्य खतांच्या गुणवत्तेचादेखील शोध घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार स्फुरदयुक्त सेंद्रिय खते, सेंद्रिय खतांचीदेखील तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील गुण नियंत्रण निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.\nरासायनिक खत खत विजयकुमार कृषी आयुक्त मंत्रालय महाराष्ट्र मका\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : क���धान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-10-16T18:36:47Z", "digest": "sha1:SU6Z2D5BAV3OLOVMTPZ5A4FSX5WMRXWJ", "length": 6570, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नियार्तीला चालना देण्यासाठी ऍपचा वापर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनियार्तीला चालना देण्यासाठी ऍपचा वापर\nमुंबई: वाणिज्य आणि औद्योगिक मंत्रालयाकडून निर्यात मित्र नावाच्या ऍपचे सादरीकरण करण्यात आले आहे.\nया ऍपच्या वापराने देशी आणि विदेशी व्यवहार करण्यात सोपे होणार, असून यांचा फायदा निर्यात क्षेत्राला होणार आसल्याची माहिती वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.\nया ऍपची निर्मिती फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍सपोर्ट ऑर्गनायझेशन (फियो) यांनी तयार केले आहे. तर हे ऍप मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. तर याच्या वापरातून एक्‍सपोर्ट आणि इम्पोर्ट जीएसटी दर बाजारातील चालू असलेल्या किंमती व व्यापाराशी संबंधित असणारी माहिती मिळणार आहे. आयटीसी एचएस कोडचे मूल्यमापन करता येणार असून सध्या या ऍपमध्ये 87 देशांचा डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. कंपन्याचा सहभाग या ऍपच्या माध्यमातून वाढवण्यात येणार आहे. यातून लोकांचा व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleवाहतूकीचे नियम मोडून अनेक दिग्गजांनी दंड थकविला\nNext articleकृषी उद्योग महामंडळाच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढली\nलघु उद्योगांकडे सरकार आणि बॅंकांचे दुर्लक्ष\nविमानाच्या इंधनदरात झाली कपात\nसौर ऊर्जेचा वापर वाढत जाणार\nई-कॉमर्स कंपन्या जास्त सूट देत असल्याचा आरोप\nछोट्या उद्योगांना भांडवल उभारता येणार\nकंपन्यांना आयपीओ उभारणीत अडथळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96/", "date_download": "2018-10-16T19:18:24Z", "digest": "sha1:TN4MUFEX6EBYP3YCQ47I6TXRRTFW6MTX", "length": 10565, "nlines": 132, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे-सातारा महामार्ग रोखला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकापूरहोळ-मराठा आरक्षणासाठी व इतर मागण्यांसाठी चेलाडी नसरापूर (ता. भोर) येथे भोर-वेल्हे शिवगंगा खोऱ्यातील हजारो मराठा समाजाच्या युवकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज (रविवारी) रास्तारोको करून शासनाचा निषेध नोंदविला. तर यावेळी निषेधाच्या जोरदार घोषणांबाजी परिसर दुमदुमून गेला होता.\nमराठा आरक्षासाठी ज्या आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पणकरून या रस्तारोकोला सुरुवात केली. तर या आंदोलनाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आपली दैनंदीन कामे बाजूला ठेवून ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. महामार्गावर हजारो युवकांनी ठिय्या दिल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होता. मोर्चेकऱ्यांच्या “एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, जय जिजाऊ जय शिवराय’ आदी घोषणांनी महामार्ग दणाणून सोडला होता. या ठिय्या आंदोलनात सर्व पक्षांनी आपल्या पक्षांचे जोडे बाहेर ठेऊन सहभाग घेतला होता. यात संग्राम थोपटेंसह राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, कृषी क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदरम्यान, मराठा क्रांती मोर्चाद्वारे आज महामार्ग रोखला जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आणि खबरादारीचे उपाय म्हणून रास्तारोकोच्या आधी पोलिसांनी आंदोलनच्या ठिकाणापासून सुमारे दहा किमी आधीच वाहने रोखून धरली होती. तर महामार्ग पोलिसांनी आंदोलनाच्या तासभर अगोदरच साताऱ्याकडून येणाऱ्या वाहनांना कापूरहोळ-सासवड मार्गे हाडपसर पुणे असा रस्ता सुचविला तर पुण्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना खेडशिवापूर मार्गे सासवड-सातारा असा मार्ग सूचविला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली होती.\nपुणे ग्रामीण पोलीस यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दोनशेहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात केले होते. यात एसआरपीचा फौज फाटा तसेच ऐनवेळी अश्रूधूर सोडणारे पथक, लाठीचार्ज पथक, पाच पिंजरे, क्रेन, रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. तर पुणे ग्रामीणचे अतिरीक्‍त पोलीस उपाधीक्षक संदीप पखाले, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील, राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल गोडसे व पोलीस ठाण्यांतर्गतचे पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी व महामार्ग वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंगोरी गावच्या दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय 40) यांनी शुक्रवारी (दि. 3) आत्महत्य केल्याची घटना ताजी असता भोर तालुक्‍यातील आंबावडे गावातील अरूण जगनाथ भडाळे (वय 25, रा. आंबावडे, ता. भोर) या तरुणाने शनिवारी (दि. 3) तुर्भे (नवी मुंबई) येथे आत्महत्��ा केली आहे. दरम्यान, त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून यात मराठा आरक्षण व कर्ज मिळत नसल्याच्या कारणाने कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आरक्षणासाठी जिल्ह्यातील हा दुसरा बळी ठरला आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिक्रापुरात चोरट्याने अभियंत्याचा लॅपटॉप पळविला\nNext article#आगळे वेगळे: पुढे काय एक न संपणारा प्रश्‍न… (भाग २)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/international/capture-animals-caught-camera/", "date_download": "2018-10-16T20:06:01Z", "digest": "sha1:Q3UVYPZY7VYV6PT67T5NZRA7ZLGJKRJQ", "length": 20320, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी ता��ुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nप्राण्यांच्या अशाही काही दिलखेचक अदा झाल्या कॅमेऱ्यात कैद\nप्राण्यांचं विश्व कायम वेगळं असतं, ते खूप कमी लोकांना समजतं. माणसाएवढी बुद्धी नसेल तरीही त्यांच्यात काही संवेदना नक्कीच असतात. त्यांच्या अशाच काही भावना आणि हावभाव कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या आहेत ज्यातून त्यांचं एक वेगळं विश्व उलगडतं. फोटो पाहून तुम्हीही चकीत व्हाल.\nया गावात 'टॅक्सी मतलब हेलिकॉप्टर'\nया देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत\nMysterious Cave: ताऱ्यांसारख्या झगमणाऱ्या अदभूत गुहा\nअजब प्रेम की गजब कहाणी, त्याने चक्क उशीशीच केला प्रेमविवाह\nमलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव\nही आहेत आशियातील सर्वात सुंदर ठिकाणे\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/532195", "date_download": "2018-10-16T19:19:29Z", "digest": "sha1:MBDKC3KJLWTT5U75NWJ2IGAGLJ3NRX64", "length": 5367, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लोणी मावळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना मृत्युदंड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » लोणी मावळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना मृत्युदंड\nलोणी मावळा अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना मृत्युदंड\nअहमदनगर / प्रतिनिधी :\nपारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी काल नराधम आरोपी संतोष विष्णू लोणकर, दत्तात्रय लोणकर आणि दत्तात्रेय शंकर शिंदे या तिघाही आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे . या खेरीज जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी या आरोपींना सामूहिक बलात्कार, कट रचणे यासह अन्य गुन्ह्यात जन्मठेप व व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली . आरोपीकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडातील रक्क्म मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून पन्नास हजार हे सरकारी जमा होणार आहेत. काल निकालाच्या वेळी पीडित मुलीच्या आई-वडिलांसह स्थानिक गावकरी आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम ,आरोपीचे वकील उपस्थित होते.\nनवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली\nत्या रस्त्याचे नाव ‘मोदी बुलेट रस्ता’ असे ठेवा ; अजित पवार\nअहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ,51जण ताब्यात\n70 विस्फोटांमुळे बोस्टन हादरले\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधावि��ेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/173?page=1", "date_download": "2018-10-16T19:18:50Z", "digest": "sha1:6GJIYTWU2PYAAWTYUSGD4EOFAMR3QQSI", "length": 16225, "nlines": 204, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शाळा : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिक्षण /शाळा\nमदत हवी आहे, भारतीय आणि परदेशी शाळेचे नियम आणि होणारे परिणाम \nयेत्या काही महिन्यांनी आम्ही फिनलँड येथे जाणार आहोत. आत्ता मुलगा ६ वीत शिकत आहे. तिकडच्या शाळेची चौकशी केली असता, त्यांच्या नियमाप्रमाणे त्याला तिकडे ५ वीत टाकावे लागेल. अशा वेळी पुन्हा एक वर्षा नंतर भारतात परत आल्यावर त्याला नक्की कुठल्या वर्गात अ‍ॅडमिशन मिळेल. आपल्या नियमा प्रमाणे वय बघता ८वीच्या वर्गात घालता येईल की परत ६वीत टाकावे लागेल \nकोणाला असा अनुभव असल्यास अथवा माहीती असल्यास सांगा.\nRead more about मदत हवी आहे, भारतीय आणि परदेशी शाळेचे नियम आणि होणारे परिणाम \nसाधी-सोपी गणित शिकवणारी साईट वा पुस्तके हवी आहेत.\nमाझी मुलगी ५ वी मध्ये आहे. गणितात तिला उत्तम मार्क्स असुनही ती त्यात रस दाखवत नाही. त्यामुळे वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये मागे पडते. नेट वर आपल्याला हवी ती माहिती मिळु शकते पण मराठी वा ईंग्लिश मध्ये गणित सोपे करुन समजवणारी पुस्तके आहेत का कुणी वापरली आहेत का कुणी वापरली आहेत का असल्यास इथे कृपया माहिती द्यावी ही विनंती.\nRead more about साधी-सोपी गणित शिकवणारी साईट वा पुस्तके हवी आहेत.\nशाळांविषयी माहिती हवी आहे: अक्षरनंदन आणि लॉयला,पुणे\nमाबोची सर्च सुविधा सध्या काम करत नसल्याने आणि मुलांचे संगोपन/ माहिती हवी आहे या विषयातली असंख्य पाने चाळण्यासाठी वेळ आणि संयम नसल्याने हा नवीन धागा.\nसध्या आमची गाडी आयुष्यातली जन्म, शिक्षण, नोकरी, लग्न अशी महत्वाची स्टेशन पार करून मुलांच्या शाळा या अतिमहत्त्वाच्या स्टेशन वर अडकली आहे. बाकी सर्व पालकांप्रमाणे आम्ही पण ही शाळा की ती शाळा या विषयावर तासंतास शिक्षणतज्ञ असल्यासारखे निष्फळ चर्चा करत आहोत.\nRead more about शाळांविषयी माहिती हवी आहे: अक्षरनंदन आणि लॉयला,पुणे\nमला पुणे व आसपासच्या परीसरातील मुलांच्या मानसोपचर तज्ञांचा पत्ता हवा आहे. माझी भाची अभ्यास अजीबात करत नाही, त्यात रसही दाखवत नाही. १० वर��षाची आहे. हुशार असुनही आता अजीबात लक्ष नाहीये अभ्यासात. घरी कसलीच अडचण नाही, कसला दबाव नाही. उलट लाडाने थोडी बिघडलीच आहे. खेळणे, टीव्ही कमी केले तरी किंवा समजावले तरी ऐकत नाहीये. मारुन प्रश्न सुटेल असे मला तरी अजीबात वाटत नाही.\nमला मितान विषयी कल्पना आहे. पण माझाच मेल आय डी उडाल्याने मितानशी संपर्क साधु शकत नाही. मितान बहुतेक पुण्या बाहेर रहाते. तरी बाकी तज्ञांची माहिती असल्यास द्यावी.\nRead more about चाईल्ड सायकॉलॉजिस्ट\nमातृभाषा शिक्षणाचं जगभर निर्विवाद सिद्ध झालेलं महत्व, महाराष्ट्रातील मराठी शाळांचं संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून, मोठ्या प्रमाणावर पालकांचं, शिक्षकांचं आणि शाळांचंही एक महासंमेलन मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित केलेलं आहे. २३-२४ डिसेंबर २०१७ रोजी, मुंबई येथे हे ऐतिहासिक महासंमेलन होईल.\nआपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे \nRead more about मराठीप्रेमी पालक महासंमेलन\nमराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय \nशहरात नवे तर गावात सुद्धा आता लोक इंग्लिश माध्यमात जात आहेत , आणि मराठी माध्यमाचे commercial benefits तसे काही फार नाहीत . जिकडे अतीव स्पर्धा आहे तिकडे मराठी माध्यमाची मुले - ते पण गेल्या -१०-१२ वर्षात आहेत का या विषयावरून माझा वाद झाला तेव्हा मी काही प्रश्न विचारले होते -\nRead more about मराठी माध्यमातल्या शाळांचा दर्जा किती घसरलाय \nमला पुन्हा लहान व्हायचंय\nमला पुन्हा लहान व्हायचंय\nपाटी पेन्सिल आणि दप्तर मिळवाचंय\nगेट समोरून बोरकुटही खायचंय\nआज मला पुन्हा लहान व्हायचंय\nअबादुबी आणि विषामृत खेळायचंय\nपुन्हा एकदा डब्बा ऐस्पैस मांडायचंय\nसुरपारंब्याचे मस्त झोके घ्यायचंय\nमला खरंच पुन्हा लहान व्हायचंय\nRead more about मला पुन्हा लहान व्हायचंय\nकाल रात्री झोपताना, पडल्यावर स्वनिकची चुळबुळ चालू होती. म्हटलं,\"झोप आता सकाळी उठत नाहीस\". काही वेळाने म्हणाला,\"मी ते शाळेच्या लायब्ररीचं पुस्तक परत दिलं नाही तर मला दुसरं घेता येणार नाही. \". म्हटलं,\"मग\". म्हणे,\"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही.\" त्याला विचारलं,\"तू घरी आणलं होतंस का\". म्हणे,\"मग फक्त तिथेच वाचून परत यावं लागतं. घरी आणायला मिळत नाही.\" त्याला विचारलं,\"तू घरी आणलं होतंस का\". आम्हाला तर माहीतही नव्हतं. आम्ही दोघेही त्याला सांगू लागलो की शाळेचं पुस्तक घरी आणायचं नाही, तिथेच वाचून परत करायचं. आता त्याला कारण म्हणजे आमचे आधीचे अनुभव. मुलीने मागच्या वर्षी असंच एक पुस्तक आणलं होतं, सहा महिन्यांनी ने घरात सापडलं.\nआज सकाळी स्कूलबसला अगदी धावत पळत पोचलो. गाडीतून उतरून स्वनिक धावत पळत बसमध्ये जाऊन बसला. त्याची धावपळ बघून जरा वाईट वाटलं. या लहानग्या वयात दप्तर घेऊन असं पळापळ करायला लागते पाहून कसंतरी झालं. सकाळपासून डोक्यात तेच चित्र होतं. काहीतरी लिहिण्याचा विचार होता पण १० वर्षांपूर्वी माझ्या ब्लॉगवर लिहिलेली ही पोस्ट आठवली. इथल्या वाचकांना वाचण्यासाठी पोस्ट करत आहे. बरेचसे संदर्भ १० वर्षे जुने आहेत. सध्या आपल्याकडे बस आणि मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अजूनच दुर्दैवी घटना घडत आहेत आणि संकटे वाढत आहेत. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. आता पुरती जुनी पोस्ट.\nRead more about अशी पाखरें येती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/diwali-recipies-marathi/diwali-recipe-116101300017_1.html", "date_download": "2018-10-16T18:35:06Z", "digest": "sha1:QAMOCZGIVAR5MO57W3P234GVPJUCGXNE", "length": 10121, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अनारसे (साखरेचे) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य - तांदूळ, साखर, तूप, खसखस.\nकृती - तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढी पीठी साखर\nपिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.\nमहाराष्ट्रातील टॉप टेन रेसिप��ज\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i070307235209/view?switch=desktop", "date_download": "2018-10-16T19:38:46Z", "digest": "sha1:BMVVMNHF2QFFJNQVASZBKDWAELYNX7OV", "length": 8275, "nlines": 137, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मराठी साहित्य", "raw_content": "\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|\nअभंग संग्रह आणि पदे\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nअभंग संग्रह आणि पदे\nव्याकरण हा भाषेचा पाया आहे.\nलावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.\nलोकांसाठीच व लोकांसंबंधीच, लोकांनी रचलेली गीते म्हणजेच लोकगीते. भावना उ���्कट होऊन ओठावर येणारी गीते.\nनाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.\nनाट्यछटा म्हणजे एक प्रसंग, एक पात्र, बोलणेही एकाच पात्राचे, पण दुसया एखाद्या किंवा अनेक व्यक्तींशी ती बोलते आहे असा देखावा, आणि त्यातून मनोगत व्यक्त करण्याची पद्धत.\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\nप्रवचन म्हणजे संत माहात्म्यांचा सर्वसामान्य भक्तांना केलेला उपदेश.\nकोणत्याही चित्रपटाचा महत्वाचा भाग म्हणजे, चित्रकथा. चित्रकथा जेवढी प्रभावी तेवढा चित्रपट यशस्वी.\nलहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात,\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nगणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय मग कोणती पूजा करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/waste-municipal-council-12710", "date_download": "2018-10-16T18:54:48Z", "digest": "sha1:3BLVLX5HSTLJPYNJYLC72PNI5VNMFPN2", "length": 19988, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waste from the municipal council कचऱ्यावरून महापालिका सभेत राडा | eSakal", "raw_content": "\nकचऱ्यावरून महापालिका सभेत राडा\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nकोल्हापूर - केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे शहरात कचरा उठावासह आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर शुल्क आकारण्याच्या विषयावरून सत्तारूढ दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत रणकंदन झाले.\nकोल्हापूर - केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे शहरात कचरा उठावासह आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांवर शुल्क आकारण्याच्या विषयावरून सत्तारूढ दोन्ही कॉंग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांत रणकंदन झाले.\nएकमेकांना शिवीगाळ, अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज सभागृहात घडला. नगरसेवक सुनील कदम, सत्यजित कदम विरुद्ध प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख आक्रमक झाले. ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने सभागृहाला आखाड्याचेच स्वरूप आले होते. इतर काही नगरसेवकांनी मध्यस्थी केली. त्यामुळे बाका प्रसंग टळला. महापौर अश्‍विनी रामाणे यांनीही, \"\"या वेळी असे वर्तन करू नका, भांडण करायचे असेल तर बाहेर जा,'' अशा शब्दांत नगरसेवकांना सुनावले. या प्रकारामुळे महापालिकेच्या सभागृहात वातावरण तणावपूर्ण बनले.\nकेंद्राच्या धोरणानुसार आता स्वच्छता कर आकारण्यात येणार आहे. या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी सुनील कदम यांनी \"\"तुम्ही नागरिकांना कर लावणार, पण सुविधा काय देता'' असा सवाल केला. प्रा. जयंत पाटील यांनी \"\"तुम्ही सुविधा देणार की, कराची वसुली करणार'' असा सवाल केला. प्रा. जयंत पाटील यांनी \"\"तुम्ही सुविधा देणार की, कराची वसुली करणार' असा मुद्दा उपस्थित केला. वड्याच्या गाडीला 20 रुपये कर आणि चिकनच्या गाडीला 2 रुपये कर, अशी तफावत का' असा मुद्दा उपस्थित केला. वड्याच्या गाडीला 20 रुपये कर आणि चिकनच्या गाडीला 2 रुपये कर, अशी तफावत का असा सवाल संतोष गायकवाड, प्रा. जयंत पाटील यांच्यासह काही नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावेळी डॉ. विजय पाटील यांनी हा प्रस्ताव समजून सांगितला. त्यानंतर \"आमची या विषयाला उपसूचना आहे. उपसूचनेसह हा विषय मंजूर करा', अशी भूमिका कॉंग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील यांनी घेतली; तर \"भाजप-ताराराणी आघाडीचा त्याला विरोध आहे. हा विषय नामंजूर करा', असे सुनील कदम, सत्यजित कदम, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, अजित ठाणेकर यांनी ठणकावून सांगितले. तौफिक मुल्लाणी म्हणाले, \"\"हा केंद्राचा प्रस्ताव आहे. जसाच्या तसा महापालिकेने आणला आहे. त्यामुळे तो नामंजूर करू नये.''\nसतारूढ आघाडीने उपसूचना देऊन हा विषय मंजूर करा, असे म्हणताच विरोधी आघाडीच्या सुनील कदम, संभाजी जाधव, सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, किरण नकाते यांनी उपसूचना काय ते दाखवा, तसे चालणार नाही, असे म्हणत तीव्र विरोध केला. आत्तापर्यंत अनेकदा अशा उपसूचना दिल्याचे सत्तारूढ आघाडीने सांगितले. त्यावरून वादाला सुरवात झाली. या वेळी आयुक्तांनीही उपसूचना सभागृहात वाचून दाखवायला हवी, असे मत व्यक्त केले. त्यानंतर उपसूचनेवरून वातावरण तापले. प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव शारंगधर देशमुख, सुभाष बुचडे हे कॉंग्रेसकडून आक्रमक झाले; तर विरोधी आघाडीकडून सुनील कदम, संभाजी जाधव, किरण नकाते, कमलाकर भोपळे, सत्यजित कदम आक्रमक झाले. या वेळी सुनील कदम आणि जयंत पाटील यांच्यात वाद झाला. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. सत्तारूढ आ���ि विरोधक एकमेकांना भिडले. मुरलीधर जाधव आणि सुनील कदम यांच्यातही वाद झाला. अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. अखेर तौफिक मुल्लाणी, सत्यजित कदम यांनीच मध्यस्थी करत आक्रमक सदस्यांना आवरण्याचा प्रयत्न केला.\nहा प्रकार महापौरांच्या आसनासमोरच सुरू होता. त्यामुळे महापौरही संतप्त झाल्या. त्या म्हणाल्या, \"\"आपण येथे जनतेचे प्रश्‍न सोडवायला आलोय. एकमेकांबरोबर भांडायला आलो नाही. ज्यांना भांडायचे आहे. त्यांनी बाहेर जावे,'' असे म्हणत त्यांनी भांडखोर सदस्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.\n\"\"आयुक्तांच्याच केबिनमधला सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने हे शहर सेफ सिटी नाही तर असुरक्षितच आहे,''असे म्हणत भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून सभागृहात प्रवेश केला. सुनील कदम यांनी आयुक्तांच्या कार्यालयात सीसीटीव्ही बसवण्यासाठी दहा हजार रुपयांचा धनादेश दिला; पण लेखापाल संजय सरनाईक यांनी हा धनादेश स्वीकारता येणार नसल्याचे स्पष्ट केले.\nअपंग बांधवांना केबिन देण्याचा विषय सभागृहात मंजूर झाला. लवकरात लवकर त्यांना केबिन द्या. घरापासून जवळच्या आणि व्यवसाय होईल, अशाच ठिकाणी केबिन द्या, असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले तर भूपाल शेटे यांनी तयार करून ठेवलेल्या केबिन सडत आहेत. त्यामुळे ठेकेदारांकडून त्या पुन्हा नवीन करून घ्या, अशी सूचना शेटे यांनी केली.\n\"रंकाळ्याचा पाट बंद करणाऱ्यांवर कारवाई करा'\nरंकाळा तलावातून बाहेर पडलेला पाण्याचा पाट बांधकाम व्यावसारिकांनी बंद केला आहे. एक शॉपिग मॉल आणि काही अपार्टमेंटच्या खालून हा पाट गेला होता. या पाटावर इमारती बांधायला परवानगी दिली कोणी असा सवाल नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित करून संबधितावर कारवाईची मागणी केली.\n\"महिलांसाठी जिमचा विषयही मंजूर नाही'\nप्रभाग क्रमांक 58 संभाजीनगर येथे महापालिकेच्या ताब्यातील इमातीत महिलांसाठी जिम करण्याचा किरण नकाते यांचा सदस्य ठरावही मंजूर करण्यावरून वादावादी झाली. त्यामुळे हा विषय मागे घेण्याची वेळ आली. महिलांच्या जिमसाठी आपण खासदार महाडिक यांच्या फंडातून निधी आणणार होतो; पण यालाही राजकीय दृष्टिकोनातून मंजुरी दिली नसल्याचे नकाते यांनी सांगितले.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्य�� महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2012/02/blog-post_29.html", "date_download": "2018-10-16T18:28:57Z", "digest": "sha1:XI6GEHFZMPLEXR7G5RM5P27JY3VHKUS3", "length": 8793, "nlines": 106, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: तुझे सब है पता..", "raw_content": "\nतुझे सब है पता..\nनियती आपल्यापुढे कुठले ताट मांडून ठेवेन सांगता येत नाही. आज ऊन उद्या पाउस (पुणे वेधशाळेच्या हवाल्याने), आज राम-'अवतार' उद्या रा-वण (SRK च्या कृपेने).. चालायचेच. असे कितीतरी चढउतार पहिले असतील.. बऱ्याच जणांनी. आमच्या आयुष्यात मात्र असले काही नाट्य होत नाही. आमचे जगणे गेले ४-५ वर्षे कीबोर्डचा (कॉम्प्युटरच्या) नाद करण्यात चालले आणि सॅम काकांच्या कृपेने आणखी किती वर्षे जाणार ते त्यांनाच माहिती. उजव्या हाताचा अंगठा पंजाला ज��थे मिळतो तिथे दुखायला लागलंय. म्हंजे हाताला विकार येईपर्यंत कुणी कीबोर्ड बडवू शकते का या माझ्या बालपणीच्या शंकेला प्रात्यक्षिक देवून उत्तर देण्यात आलय.\nमागच्या आठवड्यात kudos [१] मिळाले. हे kudos म्हंजे आमच्या कंपनीमधले दर्जा कामासाठी देण्यात येणारे सर्वात कनिष्ठ दर्जाचे पारितोषिक आहे. कंपनीतल्या जवळ जवळ ८० टक्के लोकांना मिळते. हे अवार्ड मिळाले सांगितले, तर हसतात.. आणि नाही सांगितले तर \"च्यायला, kudos तर मिळालाय पण अकड जशी चम्पुची\" हे पण ऐकवतात. ('चॅम्प' हे आणखी एक अवार्ड. kudos \"भोकरवाडीची आशा\" पुरस्कार असेल तर 'चॅम्प' हे \"भोकरवाडी भूषण\" पुरस्कारासारखे.) ज्यांना मिळते ते \"मिळाले एकदाचे.. आता नेक्स्ट लेवल\" म्हणून बरे वाटते, आणि न मिळालेल्यांना \"हे काय कुणालाही मिळते\" असा विचार करून.\nआज आईचा, म्हंजे ममीचा (भावेस्कूल, लिहिताना चुकल्या-चुकल्यासारखे.. तेच ते) ऑफिसमधून निघतानाच फोन आला. म्हणे मासे केलेत. आईंग.. मासे आणि आमच्या घरात. नाही म्हंजे हरकत नाही, पण मासे हा प्रकार चवीने खाणाऱ्यामधले आम्ही नाही. कधीतरी वर्षातून एकदा हा प्रकार बऱ्याच वर्षांपूर्वी आई करायची, पण भांड्यांना वास येतो म्हणून ते पण मोठ्या नावडीने. मग आज मासे कसेकाय एकदम \"ओके, अच्छा\" म्हटले आणि जास्त विचार न करता गप् पडलो. दीड तासांनी घरी पोहोचल्यावर कळले कि आईने कुठलेतरी पाककृतीचे पुस्तक आणून, तिच्या मैत्रिणीच्या मदतीने मासे विकत घेवून आमच्या मस्यपक्वानाची सोय केली होती. तळलेले मासे आणि कालवण. तो सगळा पसारा समोर मांडून एकदा काय घास घेतला.. अहाहा.. नियतीचे ताट इतके चमचमीत \"ओके, अच्छा\" म्हटले आणि जास्त विचार न करता गप् पडलो. दीड तासांनी घरी पोहोचल्यावर कळले कि आईने कुठलेतरी पाककृतीचे पुस्तक आणून, तिच्या मैत्रिणीच्या मदतीने मासे विकत घेवून आमच्या मस्यपक्वानाची सोय केली होती. तळलेले मासे आणि कालवण. तो सगळा पसारा समोर मांडून एकदा काय घास घेतला.. अहाहा.. नियतीचे ताट इतके चमचमीत स्वर्ग, स्वर्ग म्हणतात तो हाच कि काय बाप्पा..\n१. kudos चा उच्चार कुडोस करायचा क्युडॉज् करायचा कि आणखी काही.. इथून सुरुवात असल्याने तूर्तास आपापल्या चवीनुसार करावा.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nतुझे सब है पता..\nद ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा.\nसमूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=127&Itemid=20&limitstart=36", "date_download": "2018-10-16T19:39:37Z", "digest": "sha1:ZP7WZQVNRFRYT6TYGJTH7NZLBR63T7AM", "length": 28426, "nlines": 280, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘कर’मात्रा : राजीव गांधी इक्विटी योजना : करबचत आणि गुंतवणूकही\nशरद भाटे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२\nभारताचा २०१२चा अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी १६ मार्च रोजी संसदेला सादर केला. त्यावेळी त्यांनी प्राप्तिकर कायद्यात नवीन कलम ८०-सीसीजी आणण्याचे प्रस्तावित केले होते. आता या कलमाखाली होणाऱ्या भाग भांडवलाच्या गुंतवणुकीसाठी राजीव गांधी इक्विटी योजना अंमलात आणण्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्याच आठवडय़ात (२१ सप्टेंबर) जाहीर केले आहे. आता या योजनेचा जो तपशील जाहीर झाला आहे तो तात्पुरत्या स्वरुपाचा असून, अंतिम तपशील येत्या १५ दिवसांत जाहीर होणार आहे.\nबाजाराचे तालतंत्र : निफ्टीचे लक्ष्य @ ५९००\nसी. एम. पाटील, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२\nचार आठवडय़ांपूर्वी निफ्टी निर्देशांकाने जेव्हा ५२०० च्या पातळीवर भक्कम आधार मिळविला, त्याच वेळी बाजारात तेजीचे संकेत असल्याचे सर्वप्रथम याच स्तंभात स्पष्टपणे सूचित केले गेले होते. तेव्हापासून ‘अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना काही दगा-फटक्याची चाहूल येईपर्यंत मनमुराद तेजी उपभोगण्याचा सल्ला या स्तंभानेच दिला आहे. बाजार तेजीच्या या ताज्या प्रवाहात उत्तरोत्तर नवीन कळस टप्पा गाठत जाणार या भाकीतावर आजही आम्ही ठाम आहोत आणि पाहा ना चार आठवडय़ांपूर्वीच्या पहिल्या शुभसंकेतानंतर निफ्टी निर्देशांकाने तब्बल ५०० अंशांची कमाई करून ५७०० ची पातळीही कमावलीही आहे.\n‘अर्थ’पूर्ण : गुंतवणूक आरोग्यातील\nजयंत विद्वांस, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२\nआज भारतात मोठय़ा शहरातून चाळिशीच्या आतच हृदयविकारांनी ग्रस्त तरुण आढळतात. याला कारण आपण स्वीकारलेली नवीन जीवनशैली आहे. इंटरकॉममुळे शेजाऱ्यांशीसुद्धा फोनवर बोलणे व मोबाइल, इंटरनेट स्वस्त झाल्याने लांबच्या नातेवाईकांशी फोनवरच बोलणे होते. जाणे-येणे नाही. आर्थिक नियोजन करताना कुटुंबाच्या खर्चाचा तपशील नियोजनकार मागतात. बहुतेक सर्वजण एकत्रित महिना खर्च इतका असे लिहितात. फार थोडे जण खर्चाचा तपशील सांगतात. यात दूध, फळे, भाजीपाला, जीम, हॉटेलचा खर्च या तपशिलावरून राहणीमानाची पद्धत लक्षात येते.\nमाझा पोर्टफोलियो : नऊ महिन्यात परतावा १६%\nपरतावा वाढीसाठी अजून अवधी आवश्यक\nअजय वाळिंबे, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२\n‘माझा पोर्टफोलिओ’ या सदराचा उद्देश वाचकांना काही चांगले शेअर सुचवितानाच पोर्टफोलिओ कसा तयार करावा तसेच पोर्टफोलिओची निगा कशी राखावी, असा दुहेरी होता. आज या सदराला नऊ महिने पूर्ण झाले आणि पोर्टफोलिओची कामगिरी आपल्यापुढे आहेच.\n‘अर्थ’पूर्ण : स्थावर मालमत्ता गरज जास्त, गुंतवणूक कमी\nजयंत विद्वांस ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nसाधारणपणे वयाच्या २५ ते ३० दरम्यान माणूस गरज म्हणून घर खरेदी करतो. त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार घर लहान-मोठे घेतले जाते. वयाच्या ३० ते ३५ दरम्यान मासिक उत्पन्नात वाढ झालेली असते व आधीच्या घराचे हप्ते अंगवळणी पडलेले असतात. किंबहुना आता ते खूपच लहान वाटू लागतात किंवा उरलेले कर्ज एकरकमी फेडून टाकण्याची ऐपत आलेली असते. ३३ ते ३७ वयाच्या दरम्यान दुसऱ्या घराचा विचार केला जातो. म्हणजे पुढील १५ वर्षांत कर्ज संपून, निवृत्तीसाठी नियोजन करण्यास त्यापुढे ८ ते १० र्वष मिळतात.\nविमा विश्लेषण : कोटक अ‍ॅश्युअर्ड प्रोटेक्शन प्लॅन\nदिलीप सामंत ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nबँक, प्रायव्हेट इक्विटी, शेअर ब्रोकिंग, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट अशा अनेक ��र्थिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कोटक महिंद्र या भारतातील एक प्रमुख वित्तीय सेवा समूहाची विमा कंपनी कोटक लाइफ इन्श्युरन्सची ही पॉलिसी. या पॉलिसीत विमाधारकाच्या जीवनामधील संभाव्य धोक्यांबाबत व्यापक प्रमाणात काळजी घेतली जाते.\nगुंतवणूकभान : लहान मूर्ती,मोठी कीर्ती\nवसंत माधव कुळकर्णी ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nजानेवारी २०१२ पासून हा स्तंभ लिहायला सुरुवात केल्यापासून आज निर्देशांक सर्वात वरच्या स्तरावर आहे. गुंतवणुकीला लार्ज कॅपने सुरुवात करून नंतर मिडकॅप व शेवटी स्मॉलकॅप या क्रमाने गुंतवणूक करायची असते. याच क्रमाने इथे लिहिले गेले. आणि आज स्मॉलकॅपचा शेवटचा अध्याय लिहिताना निर्देशांक १६ महिन्यांच्या उच्च स्तरावर आहे.\nसी. एम. पाटील ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nगेल्या आठवडय़ात बाजार कळसाला असतानाही तेजीवाल्यांच्या उत्साहाला आवर घालणे कठीण असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तेजीचा धडाका हा असाच असतो. वास्तविक तांत्रिकदृष्टय़ा ५६३० अंशांवर सूक्ष्मसा अडथळा दिसून येतो असे जरूर सांगण्यात आले, पण तो अगदीच तकलादू होता हेही स्पष्ट झाले. निफ्टी निर्देशांकाची सर्व अडसर दूर सारून नव्या उच्चांकाच्या दिशेने कूच ही केंद्रातील सरकारकडून आकस्मिक दिसून आलेल्या निग्रहाप्रमाणे पक्की असल्याचा प्रत्यय सरलेल्या आठवडय़ाने चपखल दिला.\n‘अर्थ’पूर्ण - वित्तीय नियोजन : काय करावे, करू नये\nमुकुंद शेषाद्री ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nआपल्या खर्चाचे गणित हे नेहमी उत्पन्न वजा खर्च = गुंतवणूक असे न ठेवता, उत्पन्न वजा गुंतवणूक = खर्च असेच ठेवावे..\nसमीर जोशी, वय वर्षे ३५. विवाहीत असून त्यांना एक मुलगा आहे. मुलगा झाल्यानंतर कमावत्या पत्नीने नोकरीला रामराम ठोकला. त्यामुळे कुटुंबाचा आर्थिक भार सर्वस्वी समीर यांच्याकडूनच उचलला जात आहे. त्याचवेळी त्यांनी मोक्याची एक जागा ८०% बँकेचे गृहकर्ज घेऊन घेतली. त्यांची ही कर्ज परतफेडीची रक्कम आहे ४० लाख रुपये. तसेच नव्या घराच्या इंटिरिअरसाठी त्यांनी सात लाखांचे पर्सनल लोन सुध्दा घेतले. पुढे पत्नीच्या ‘इच्छे’पोटी त्यांनी महागडी कार देखील खरेदी केली.\nअमित मांजरेकर ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\n(स्थळ - दिवाणखाना; व्यवसायाने गुंतवणूक सल्लागार असलेला आर्यन आणि त्याचा मित्र निहार टीव्ही बघत बसले आहेत.)\nनिहार : (कंटाळू���) सगळया चॅनेल्सवर त्याच बातम्या, कोळशाचा भ्रष्ट्राचार .. याची लूट, त्याचे राजकारण..\nमाझा पोर्टफोलियो : चिरपरिचितनाममुद्रा\nअजय वाळिंबे ,सोमवार, २४ सप्टेंबर २०१२\nगेल्या १२५ वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या डाबर नाममुद्रेबद्दल जास्त माहिती द्यायची गरजच नाही. भारतातील ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील चौथी मोठी कंपनी सध्या आपले स्थान खेडय़ांमधून बळकट करीत आहे. एकूण उत्पन्नापैकी सुमारे ५० टक्के उत्पन्न ग्रामीण भागातून मिळविणाऱ्या या कंपनीने यंदाच्या आर्थिक वर्षांत २७,००० खेडय़ात थेट विक्री सेवा देण्याचा प्रकल्प ‘प्रोजेक्ट डबल’ या नावाने सुरू केला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, इ. १० राज्यातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.\n‘अर्थ’पूर्ण : आर्थिक घडय़ाळ\nजयंत विद्वांस, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nसोबतचे घडय़ाळ कोणत्याही पक्षाचे नाही, तर ‘राष्ट्राचे’ आर्थिक टप्पे किंवा पायऱ्या दर्शविणारे आहे. अमेरिकन आर्थिक नियोजनकाराने बनविलेले आहे. यावरून शेअर बाजारातील तेजी-मंदीचा ढोबळ अंदाज येऊ शकतो. तेजीतून मंदीत जाताना व मंदीतून तेजीमध्ये येतानाच्या पायऱ्या दिसू शकतात. शेअर बाजारचा अभ्यास करताना तो फंडामेन्टल अ‍ॅनालिसिस आणि टेक्निकल अ‍ॅनालिसिस या दोन प्रकारचा असतो. दोन्ही प्रकारांत भरपूर माहिती गोळा करावी लागते.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/glass-protection-avoid-st-bus-damage-136474", "date_download": "2018-10-16T18:49:04Z", "digest": "sha1:VL22VIELDJT2XLQGFXNS3LHBX6IVYMIP", "length": 13480, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "The glass protection to avoid ST Bus damage लालपरीचे नुकसान टाळण्याकरीता आता काचेला संरक्षण | eSakal", "raw_content": "\nलालपरीचे नुकसान टाळण्याकरीता आता काचेला संरक्षण\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nआंदोलनात होणारी एसटी बसेसच्या काचेची तोडफोड रोखण्याकरिता गाड्यांना लोखंडी जाळ्या बसविण्याच्या सूचना वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.\nसोलापूर : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मराठा बांधव आक्रमक झाला असून उद्या (ता. 9 ऑगस्ट, गुरुवारी) राज्याव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर एसटी बसेसचे नुकसान टाळण्याकरिता राज्य परिवहन विभागाने नवी शक्‍कल लढविली आहे. आंदोलनात होणारी एसटी बसेसच्या काचेची तोडफोड रोखण्याकरिता गाड्यांना लोखंडी जाळ्या बसविण्याच्या सूचना वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.\nआरक्षणाच्या मागणीसाठी आता धनगर, लिंगायत यासह अन्य जातींच्या समाज बांधवांनीही आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका लालपरीलाच बसला असून आतापर्यंत राज्यभरात सुमारे साडेचारशे बसेसची तोडफोड झाली आहे. तसेच अनेक फेऱ्याह�� रद्द करण्यात आल्याने आतापर्यंत सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले. उद्याच्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी राज्यातील सर्व विभागात विभागप्रमुख, आगारप्रमुख, पोलिस यांच्या बैठका पार पडल्या. राज्य परिवहनच्या दररोज चौदाशे मार्गांवरून एक लाख 4 हजार फेऱ्या होतात. या नव्या क्‍लुप्तीमुळे बहुतांशी प्रमाणात नुकसान टळेल, असा विश्‍वास परिवहनमंत्र्यांनी व्यक्‍त केला आहे.\n- विभाग स्तरावर नियंत्रण कक्ष सुरु करावा\n- पोलिसांच्या मदतीने व त्यांच्या परवानगीनचे बसेस सोडाव्यात\n- प्रवाशांच्या गर्दीनुसार वाहतुकीचे नियोजन करावे\n- संप, आंदोलन काळात सर्व बसेसना लोखंडी जाळ्या बसवाव्यात\n- एसटी बसेसच्या नुकसानीचे व्हिडिओ चित्रिकरण करावे\n- वाहतूक विस्कळीत झाल्यास पोस्ट, टेलिग्राम विभागाला त्याची माहिती द्यावी\n- फेऱ्या रद्द झाल्यास आरक्षित तिकीटांचा परतावा द्यावा\n- बस चालकाने बस सोडून इतरत्र जावू नये\n- दर दोन तासाला आंदोलनाच्या स्थितीची माहिती द्यावी.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/maha-asia-turbulent-area-12200", "date_download": "2018-10-16T18:56:36Z", "digest": "sha1:HLBMT2FAE2JBLNRGRY7ETYGNEQ4HCHYN", "length": 20849, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maha Asia turbulent area आशियातील अशांत महाक्षेत्र (अग्रलेख ) | eSakal", "raw_content": "\nआशियातील अशांत महाक्षेत्र (अग्रलेख )\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2016\nमोदींनी चीन-पाकिस्तानबाबत कडक भूमिकेची आघाडी उघडणे उल्लेखनीय आहे. चीन-पाकिस्तान युतीच्या आव्हानाला तोंड देताना राजकीय, सामरिक व आर्थिक डावपेचांचाही विचार करावा लागणार आहे.\nमोदींनी चीन-पाकिस्तानबाबत कडक भूमिकेची आघाडी उघडणे उल्लेखनीय आहे. चीन-पाकिस्तान युतीच्या आव्हानाला तोंड देताना राजकीय, सामरिक व आर्थिक डावपेचांचाही विचार करावा लागणार आहे.\nसर्कशीतले पाळीव, हिंस्र असे सगळेच प्राणी बिथरलेत, सैरावैरा धावू लागलेत आणि एरव्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे रिंगमास्टर संभ्रमात आहेत. त्यांचे हंटर या ना त्या कारणाने म्यान झाले आहेत, असे चीनच्या पूर्व किनाऱ्यावरील हॅंगझोऊ शहरातल्या जी-२० बैठकीचे ॲनिमल ‘फॉर्म’मध्ये वर्णन केले तर ते अगदीच गैरलागू ठरणार नाही. जगभरातल्या प्रमुख वीस आर्थिक महासत्ता तिथे अकराव्या परिषदेसाठी एकत्र आल्या आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षांची निवडणूक पुढच्या नोव्हेंबरमध्ये होत असल्याने बराक ओबामा सध्या नामधारीच आहेत. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या ब्रिटनच्या निर्णयाचे नेमके परिणाम काय होतील, हे थेरेसा मे यादेखील सांगू शकत नाहीत. जी-२० बैठकीचा मुहूर्त साधून आपल्या सामरिक शक्‍तीची जाणीव जगाला करून देण्यासाठी क्षेपणास्त्रे डागण्याचा उद्योग सोमवारी उत्तर कोरियाने केला. भरीस भर ��्हणून चीन-पाकिस्तानच्या जवळकीच्या मुद्यावर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, ‘ब्रिक्‍स’ बैठकीपूर्वी झालेल्या पस्तीस मिनिटांच्या चर्चेदरम्यान चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांना चार खडे बोल सुनावले. ‘शेजारी देशांमध्ये दहशतवादाचे विष पेरणाऱ्या, रक्‍तपात प्रायोजित करणाऱ्या, अतिरेक्‍यांना बळ देणाऱ्या पाकिस्तानला मदत करू नका’ हा मोदींचा प्रमुख मुद्दा आहे आणि इतकी कडक भूमिका घेण्यामागे तशी सबळ कारणेही आहेत. काश्‍मीर खोऱ्यातील हिंसाचार व अस्वस्थतेवर देशांतर्गत राजकारणातून उत्तर शोधण्याचे प्रयत्न सुरू असताना, गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय शिष्टमंडळ काश्‍मीर दौऱ्यावर गेले असताना मोदींनी चीन-पाकिस्तानबाबत कडक भूमिकेची आघाडी उघडणे उल्लेखनीय आहे.\nतसेही भारत व चीनचे संबंध कधी मधुर नव्हतेच. कधी ईशान्य सीमेवर घुसखोरीची आगळीक तर कधी ब्रह्मपुत्रेवर धरणे अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने आशिया खंडातल्या या दोन महासत्ता सतत एकमेकांशी खडाखडी करीत आल्या आहेत. आता त्यात चीन-पाकिस्तान जवळकीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेची भर पडलीय. आशिया खंडातला सत्तासमतोलाचा लंबक हेलकावे खात आहे. नव्याने भारत-चीन संबंध ताणले जाण्यामागे पाकिस्तान हे प्रमुख कारण आहे. याआधी भारत याच गोष्टी अमेरिकेला सांगत आला. आता त्या चीनला सांगाव्या लागत आहेत. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला आधार देण्याची जागा चीन घेऊ पाहत आहे. संपूर्ण जग दहशतवादविरोधी लढाईसाठी एकत्र येत असताना चीनची भूमिका आतापर्यंत ती लढणाऱ्यांना तोंडी पाठिंबा आणि अतिरेकी कारवायांच्या निषेधापुरती मर्यादित राहिली आहे. अर्थातच ती सोयीची असल्याने पाकिस्तानही चीनशी मैत्री वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यातूनच अण्वस्त्र पुरवठादार म्हणजे ‘एनएसजी’ गटात भारताच्या समावेशाला आणि भारतात अतिरेकी कारवाया चालविणारा जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्याच्या संयुक्‍त राष्ट्रसंघातील ठरावाला चीनने विरोध नोंदविला.\nचीन व पाकिस्तान नव्याने जवळ येण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे तब्बल ४६ अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजे तीन लाख कोटींहून अधिक खर्चाचा ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपेक) हा महत्��्वाकांक्षी प्रकल्प. स्वतंत्र बलुचिस्तानसाठी जिथे धुमारे फुटले आहेत, त्या पाकिस्तानच्या नैॡत्य प्रांतातील मकरान किनाऱ्यावरील ग्वादार बंदरापासून चीनमधील कशगर शहरापर्यंतचा हा बहुउद्देशीय महामार्ग पाकव्याप्त काश्‍मीर, गिलगिट, बाल्टीस्तान अशा भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रांतातून जाणार आहे. तोच भारताचा मुख्य आक्षेप आहे. रस्ते व लोहमार्गाचे जाळे, त्याला जोडून तेलवाहिन्या, अन्य पायाभूत सुविधा असे विकासासाठी जे जे हवे त्या सगळ्याचे यात नियोजन आहे. नोव्हेंबर २०१३ मध्येच त्यासाठी ग्वादार बंदर पाकिस्तानने चिनी कंपनीच्या ताब्यात दिले आहे. दक्षिण चीन समुद्रावरील मालकीची लढाई हरलेला चीन या प्रकल्पाच्या निमित्ताने दुसऱ्या दिशेने हिंदी महासागरात आणि मध्यपूर्व आखाती प्रदेशाजवळ म्हणजे जगाच्या तेलभांडारापर्यंत पोचू पाहत आहे. कमालीची गरिबी व दहशतवादाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पाकिस्तानसाठी तर हा प्रकल्प जणू संजीवनी वाटतोय. या निमित्ताने गेल्या वर्षभरात पाकिस्तानमधील चीनची गुंतवणूक १५२ टक्‍क्‍यांनी वाढलीय व तिथल्या एकूण परकी गुंतवणुकीतला चीनचा वाटा ५५ टक्‍क्‍यांवर पोचलाय. ‘सीपेक’ प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून गेल्या मे महिन्यात भारताने इराण व अफगाणिस्तानसोबत चाबहार बंदर विकासाचा करार केला. राजकीय प्रतिचाल म्हणून या कराराचे कौतुक होत असले तरी इराणवरील आर्थिक निर्बंधाचा मोठा अडथळा पार करावा लागणार आहे. भारताच्या दृष्टीने चांगली बाब म्हणजे चीनच्या विस्तारवादाबाबत अमेरिकाही सावध आहे. चाबहार बंदर विकासाच्या निमित्ताने भारत, इराण, अफगाणिस्तान युती अधिक बळकट व्हावी, अशी अमेरिकेची इच्छा दिसते आहे. ती विचारात घेऊन भारताला पुढची वाटचाल करावी लागेल. एकूणच पुढ्यात आलेल्या परिस्थितीचे दान कोणते हे पाहूनच धोरणात्मक वाटचाल करावी लागते. परराष्ट्र धोरणाच्या संदर्भातील आव्हान पेलताना मोदी तेच करीत आहेत.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\n'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…\nपाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या \"अजुबा...\nखनिज तेलातील महागाई विकासातील अडथळा - नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली - खनिज तेलातील महागाई जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. भारत आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/matitarth-news/mesut-ozil-1724354/", "date_download": "2018-10-16T18:50:32Z", "digest": "sha1:AFMRRD54EGG5PCPZUQBX3AXIHO35DUCX", "length": 28248, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mesut ozil | चिंताजनक | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nजगभर सध्या स्थलांतरिताच्या विरोधात वातावरण तापवले जात आहे.\nओझिलने त्याची सारी निष्ठा ही केवळ आणि केवळ जर्मनीसाठीच वाहिलेली होती.\n‘‘संघ जिंकतो त्या वेळेस मी जर्मन असतो आणि हरतो त्या वेळेस मात्र मी स्थलांतरित असतो’’ हे विख्यात जर्मन फुटबॉलपटू मेसूद ओझिलचे उद्गार प्रत्येक स्वातंत्र्यप्रेमीसाठी आणि क्रीडापटूसाठी अक्षरश: काळीज चिरणारेच होते. कारण या उद्गारानंतर त्याने जर्मनीच्या फुटबॉल संघाची जर्सी उतरवली. वंशविद्वेष हे त्यामागचे महत्त्वाचे कारण होते. वंशविद्वेषाच्या कारणावरून संघातून निवृत्ती स्वीकारणे तेही जर्मनीसारख्या संघातून हे केवळ जर्मनीसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी चिंताजनक आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा प्रसंग फुटबॉल आणि जर्मनीपुरताच मर्यादित नाही तर यामध्ये जगात सध्या वाढत असलेल्या स्थानिक राष्ट्रवादी अतिरेकाची बीजे आहेत, जी कदाचित भावी काळात जगाला वेगळ्याच दहशतीच्या टोकावर नेऊन ठेवतील. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी निमित्त ठरली ती गेल्या मे महिन्यामध्ये त्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगान यांच्या भेटीच्या वेळेसचे छायाचित्र त्याने प्रसिद्ध केले होते. हा सारा वंशवाद उफाळून येण्यास कारणीभूत ठरला तो जर्मनीचा विश्वचषक फुटबॉलमध्ये अलीकडे झालेला पराभव. या पराभवानंतर ओझिलवर टीका करताना जर्मनीतील वंशविद्वेषी मंडळींचा तोल ढळला आणि खेळाचाच पराभव झाला.\nयापूर्वी जर्मनीला विश्वचषक मिळवून देण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता, त्याचाही टीकाकारांना विसर पडला. २००९ ते २०१८ या कारकीर्दीत त्याने ९२ सामन्यांमध्ये एकूण २३ गोल केले. तो वंशाने तुर्की असून धर्माने मुस्लीम आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीच्या उभारणीसाठी तुर्कस्तानातून अनेकांना ‘पाहुणे कामगार’ म्हणून जर्मनीमध्ये आणण्यात आले. काही जण स्वतहून स्थलांतरित झाले. आजच्या जर्मनीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या दोन पिढय़ांना जर्मनीने नागरिकत्व नाकारले. मात्र १९९५ साली झालेल्या बदलानंतर त्यांना दुहेरी नागरिकत्व देण्यात आले. त्या वेळेस ओझिल सात वर्षांचा होता. त्याची पिढी ही जर्मन नागरिकत्व मिळालेली पहिलीच पिढी होती. ओझिलने त्याची सारी निष्ठा ही केवळ आणि केवळ जर्मनीसाठीच वाहिलेली होती. यापूर्वीचा फिफा विश्वचषक जर्मनीला मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जर्मनीमध्ये नवनाझीवाद बोकाळला असून स्थलांतरितांना विरोध करणाऱ्या चळवळी वाढल्या आहेत. स्थलांतरितांना हाकलून देण्याची मागणी सातत्याने होते आहे. त्याचाच परिपाक जर्मनीच्या पराभवाच्या वेळेस ओझिलवर झालेल्या आरोपांमध्ये जगाला पाहायला मिळाला. मे महिन्यात त्याने तुर्कस्तानच्या अध्यक्षांच्या भेटीच्या वेळेस फोटोसह केलेल्या पोस्टचे निमित्त परत उकरून काढण्यात आले आणि त्याला विश्वचषकातील पराभवासाठीचा बळीचा बकरा करण्यास सुरुवात झाली. ��र्मन फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष रेनहार्ड िगड्रेल हे देखील त्या धुळवडीत उतरले, तिथे त्याचा कडेलोट झाला. त्या छायाचित्राच्या निमित्ताने त्यांनी ओझिलच्या निष्ठेवरच प्रश्न केला आणि मग वंशविद्वेष थेटच दिसू लागला. अखेरीस सोशल मीडियावर ‘#आतावंशविद्वेषथांबवा’ या मथळ्याखाली ओझिलने आपला संघनिवृत्तीचा निर्णय जाहीर केला. जर्मनीच्या संघामध्ये पोलंडचेही काही स्थलांतरित आहेत, मात्र त्यांच्याबद्दल असा प्रश्न उपस्थित केला जात नाही आणि माझ्याबाबतीत मात्र निष्ठेवर प्रश्न केला जातो, कारण मी तुर्की आहे आणि मुस्लीमही, हे ओझिलचे उद्गार खरे तर जगाने वंशविद्वेषाचा विचार वेळीच करायला हवा, याचा साक्षात्कार करून देणारे आहेत.\nपण हे काही फक्त जर्मनीमध्येच दिसणारे चित्र नाही तर जगभर सध्या स्थलांतरिताच्या विरोधात वातावरण तापवले जात आहे. स्थानिक राजकारणाचा तो महत्त्वाचा भाग असून सर्वत्रच असे विषण्ण करणारे वातावरण आहे. खरे तर अमेरिका नावाचा देश हा तर जगभरातून आलेल्या स्थलांतरितांनीच आपापल्या कार्यकर्तृत्वाने उभा केलेला आजवरचा आदर्श असा देश होता. त्या भूमीवर इतर कशाला नव्हे तर केवळ गुणवत्तेलाच वाव आहे, असे म्हणून तिथे पाहिले जात होते. जगभरच्या लोकांना अमेरिकेत जाण्याची व स्वप्रगतीची आस होती. मात्र तिथेही आता संकुचित विचारसरणी आणि स्थलांतरितांना विरोध करण्याची मानसिकता वाढते आहे. स्थलांतरितांना रोखण्यासाठी तर विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कुंपणिभत बांधण्याची अनोखी योजनाही जाहीर केली होती. जगभरातील विचारवंतांनी त्यावर जोरदार टीका केली.\nफार कशाला तर भारतातही सर्वत्र हा वाद नेहमीच उफाळताना दिसतो. मुंबईच्या बकाल अवस्थेस ज्याप्रमाणे देशभरातून होणारे स्थलांतरण जबाबदार आहे, असे मानले जाते तसेच मुंबईच्या समृद्धीसही तेच जबाबदार आहे, याचा आपल्याला विसर पडतो. आठ बाय दहामध्ये राहणारा आणि तिथेच संसार थाटणारा, इस्त्रीच्या फळकुटाखालीच रात्री जेवण करणारा ‘तो’ उत्तरप्रदेशी महाचिवट असतो. कुठेही जाऊन, कसेही राहणारा, कोणतेही काम करण्याची तयारी असलेला तोच अखेरीस डार्वनिच्या सिद्धान्तानुसार ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’मध्ये अगदी फिट्ट बसतो आणि मराठी माणूस मागे पडतो. कारण तो केवळ नाक्यावरच्या चर्चामध्ये रमतो आणि चांगल्या कामासाठी नेहमीच वाट पाहात राहतो. मराठी माणसे बाहेरगावी गेली आणि यशस्वी झाली आहेत अशी उदाहरणे आहेतही, पण इतरांच्या तुलनेने ती फारच कमी आहेत. तामिळनाडू, केरळ, बिहारमध्ये जाऊन काही वेगळे करण्याचा विचार आपण सहसा करीत नाही. स्थलांतरितांविरोधात बोंब ठोकताना याचाही विचार व्हायला हवा.\nशिवाय गंमत म्हणून किंवा सहज म्हणून कधी कुणी स्थलांतरण करीत नाही तर अनेकदा ते गरजेपोटी किंवा आपल्या आकांक्षांना खतपाणी घालण्यापोटी, स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी होत असते. अनेक मराठी मुले आज कॅलिफोíनयामध्ये सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात आहेत, त्यामागे त्यांच्या मोठे होण्याच्या इच्छा-आकांक्षा आहेत. मात्र अमेरिकन प्रांतवादाचा अडसर आता त्यांना जाणवू लागला आहे.\nखरे तर युरोपातील अनेक देश आणि अमेरिकेची उभारणीच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांवर झाली. आशिया खंडातील अनेक देशांमध्ये असणाऱ्या वातावरणाच्या तुलनेत तिथे बरीचशी उदारमतवादी धोरणे होती. त्या देशांनी केलेल्या प्रगतीच्या मुळाशीही ही उदारमतवादी धोरणेच आहेत. मात्र त्या उदारमतवादाला आता वंशवादाची आणि स्थानिक राष्ट्रवादाची वाळवी लागली आहे. स्थानिक वादाला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह असे नवे सूत्र तयार झाले आहे. त्याची लागण जगभरात अतिशय वेगाने होत असून जागतिक सौख्याला लागलेले ते गालबोटच आहे.\nया बोकाळत चालेल्या अतिरेकी राष्ट्रवादाच्या संदर्भात विचार करताना आपण हे लक्षात घ्यायला हवे की आजवरचा जगाचा इतिहास किंवा मानवी इतिहास हा स्थलांतरणाचाच तर इतिहास आहे. माणसाने स्थलांतरण केलेच नसते तर हा इतिहासच निर्माण झाला नसता. आफ्रिकेमध्ये आदिमानवाचा जन्म झाला आणि स्थलांतरणादरम्यान अनेक बाबींना तो वेळोवेळी सामोरा गेला. कधी त्याला अतिशीत तर कधी अतिउष्ण अशा वातावरणाला सामोरे जावे लागले तर कधी तो इतर प्राण्यांच्या तुलनेत सुरू असलेल्या त्याच्या प्रवासात विविध गोष्टी शिकत गेला, त्याचे शरीर आणि मेंदू त्याच्या विकासाला कारणीभूत ठरले आणि उत्क्रांती झाली. संशोधकांनी या उत्क्रांतीचा शोध घेतला त्या वेळेस त्यामागे असलेल्या अनेक कारणांमागे स्थलांतरण व त्या दरम्यान सामोऱ्या जाव्या लागलेल्या समस्या हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आजवरच्या माणसाच्या इतिहासात हे स्थलांतरण ��मांतरपणे सुरूच आहे. त्याची प्रगती आणि त्याची उत्क्रांती या दोन्ही मागे ते महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे स्थलांतरणावरून रान पेटवण्यापूर्वी इतिहासातून आपण धडे घेणे आवश्यक आहे. अन्यथा कागदी इतिहासाला काही अर्थ नाही.\nस्थलांतरणामुळे जागतिक स्तरावर अनेक ठिकाणी समस्यांमध्ये वाढ होते आहे हेही खरेच आहे. मात्र म्हणून स्थलांतरणाला वंशविद्वेष किंवा धार्मिक कारणाने विरोध करणे हे चुकीचे आहे. टोकाची भूमिका कधीच परवडणारी नाही. त्यामुळे स्थलांतरण हा मानवी इतिहास आणि प्रगतीसाठी पूरक मुद्दा आहे, हे लक्षात ठेवून या विषयाशी संबंधित समस्यांमध्ये सुवर्णमध्य असलेला मार्ग काढायला हवा. नाही तर सध्या आपण धार्मिक दहशतवादाचे बळी तर ठरलेले आहोतच. पण या मुद्दय़ाकडे वेळीच लक्ष दिले नाही तर आणखी एका वेगळ्या दहशतवादाच्या सीमेवर अख्खी मानवजातच उभी ठाकेल. म्हणूनच ओझिल प्रकरणाकडे इशाऱ्याची चिंताजनक घंटा म्हणूनच पाहायला हवे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/samsung-es99-point-shoot-camera-black-price-p9eNKe.html", "date_download": "2018-10-16T19:17:32Z", "digest": "sha1:2A5674MU4AFFENTXUD3C7GSZPPPVM3P2", "length": 17508, "nlines": 455, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये सॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Sep 12, 2018वर प्राप्त होते\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट, स्नॅपडील उपलब्ध आहे.\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 6,412)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी ���मच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 21 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nअपेरतुरे रंगे F2.5 - F6.3\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 Megapixels\nऑप्टिकल झूम 5x to 7x\nमॅक्सिमम शटर स्पीड 1/2000 sec\nमिनिमम शटर स्पीड 8 sec\nरेड इये रेडुकशन Yes\nस्क्रीन सिझे 2 to 2.9 in.\nईमागे डिस्प्ले रेसोलुशन 230,000 Dots\nविडिओ डिस्प्ले रेसोलुशन 1280 x 720\nमेमरी कार्ड तुपे SDHC\nइनबिल्ट मेमरी 70 MB\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nडिमेंसिओन्स 14 x 9.6 x 9 cm\nसॅमसंग इस्९९ पॉईंट & शूट कॅमेरा ब्लॅक\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/halloween-festival-117103100012_1.html", "date_download": "2018-10-16T19:16:20Z", "digest": "sha1:QKZZQFM5PPC222U5AW46EAG6GPFKIURX", "length": 12393, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हॉलोविन: भुताटकी सण | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहॉलोविन हा सण युरोपियन देशांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हिंदू धर्मात जसं पितृपक्ष असतो तसेच तेथील पितरांसाठी हॅलोवीन सण साजरा करण्याची पद्धत आहे. अधिक धार्मिक वळण न देता भुताटकी आनंदी सण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या सणाची सुरुवात आयरलँड आणि स्कॉटलँड येथून झाली आहे. हा सण सल्टिक जातीचे लोकं नववर्षाची पूर्व संध्या म्हणून साजरा करतात.\nखरं म्हणजे हा सण भोपळ्याचा सण म्हणावा. या मोसमात सर्वीकडे लहान-मोठे भोपळे दिसू लागतात. येथील लोकं या दिवशी मुलांना भोपळ्याच्या आकाराची कँडीज भेटा म्हणून देतात. तसेच या दिवशी जॅक-ओ-लँटर्न तयार केले जातं. ज्यात पोकळ्या भोपळ्यात डोळे, नाक आणि चेहर्‍याची नकाशी केली जात असून आत मेणबत्ती जाळतात. नंतर हे भोपळे दफन करतात.\nया देशांप्रमाणे मृत आत्मा या दिवशी सांसारिक प्राण्यांशी साक्षात्कार करतात ज्याला सॅमहॅन असेही म्हणतात. हा दिवस पीकासाठी मोसमच शेवटला दिवस असतो आणि यानंतर हिवाळा सुरू होतं. या दिवशी मृत लोकांची आत्मा पृथ्वीवर येते आणि काही आत्मा जिवंत लोकांना त्रास देऊ पाहतात म्हणून वाईट आत्म्यांपासून बचावासाठी लोकं भुताटकी वेशभूषा करतात. कॅम्प फायर करुन त्यात मृत जनावरांचे हाड फेकतात. आणि त्याच्या आजूबाजू नृत्य करतात.\nसुमारे 2000 वर्षांपूर्वी आल सेट्स डे संपूर्ण उत्तरीय युरोपीय देशांमध्ये 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. यापूर्वी आल हॅलोस इव्ह अर्थात पूर्व संध्याकाळ म्हणजेच हॅलोवीन इव्ह या नावाने ओळखले जाते.\nया सणावर बर्मब्रॅक, बॉनफायर टॉफी, कँडी अप्पल, मंकी नट्स, कॅरामेल अप्पल्स, हॉलोविन केक, तसेच वटवाघुळ आणि किड्यांच्या आकाराची कँडीज, पाय, ब्रेड, पॉपकॉर्न, केक असे व्यंजन तयार करण्यात येते. एकूण पितरांची आठवण म्हणून हा सण भुताटकी प्रकारे आनंदाने साजरा करण्यात येतो.\nPics:आई गौरीच्या हॅलोवीन पार्टीत Limelightहोत मुलगी सुहाना\nपाण्याबाहेर राहणारा अनोखा मासा\nनाकाचा शेंडा सांगेल तुम्ही खोटे बोलताय\nजंगल सफारीला जात असला तर हे वाचा...\nयावर अधिक वाचा :\nकसा साजरा करता हॉलोविन\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त��याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/blood-donation-jalgaon-maratha-reservation-136225", "date_download": "2018-10-16T18:50:24Z", "digest": "sha1:4Q2WLSDLIZ6O4AODVYDX5PTVCXQQSHTG", "length": 11523, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Blood Donation in Jalgaon for Maratha Reservation #MarathaKrantiMorcha माजलगावला आरक्षणासाठी रक्तदान, जागरण गोंधळ | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha माजलगावला आरक्षणासाठी रक्तदान, जागरण गोंधळ\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमाजलगाव (जि. बीड) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी तहसील कार्यालयामोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी (ता. सात) सातवा दिवस आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी रक्तदान शिबीर, जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्रम सुरु असून आंदोलकांची संख्या वाढत आहे.\nरक्तदान शिबिरात मराठा तरुण मोठ्याप्रमाणात सहभाग घेत आहेत.\nमाजलगाव (जि. बीड) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी तहसील कार्यालयामोर सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाचा मंगळवारी (ता. सात) सातवा दिवस आहे. मंगळवारी आंदोलनस्थळी रक्तदान शिबीर, जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्रम सुरु असून आंदोलकांची संख्या वाढत आहे.\nरक्तदान शिबिरात मराठा तरुण मोठ्याप्रमाणात सहभाग घेत आहेत.\nदुपारपर्यंत 50 तरुणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व मराठा डॉक्टर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. आरक्षण देण्यासाठी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सकाळपासून जागरण गोंधळ, पोवाड्याचे कार्यक्रम घेण्यात येत असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आरक्षणासाठी आंदोलकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून जात आहे. राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत सात दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनात दिवसेंदिवस माजलगाव तालुक्यातील तरुण मोठ्याप्रमाणात सहभागी होत असल्याने आंदोलनाचे स्वरूप वाढले आहे.\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nमनपातील कंत्राटदाराला ‘हार्ट अटॅक’\nनागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-demonstrated-importance-improved-technology-demonstrations-12370", "date_download": "2018-10-16T19:35:41Z", "digest": "sha1:666LDD6LFJWY4CUKXWM3TN3TRD47AOYJ", "length": 14699, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Demonstrated the Importance of Improved Technology by Demonstrations | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित\nप्रात्यक्षिकांनी सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित\nमंगळवार, 25 सप्टेंबर 2018\nजालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या वापराने सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व, शेतीत शेतकऱ्यांनी करावयाचे बदल व त्यामुळे होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय तेलताड अभियानांतर्गत परतूर तालुक्‍यातील बाबुलतारा येथे शनिवारी (ता. २२) सोयाबीन शेतीदिन कार्य���्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.\nजालना : सुधारित तंत्रज्ञानाचा व नवीन वाणाच्या वापराने सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व, शेतीत शेतकऱ्यांनी करावयाचे बदल व त्यामुळे होणाऱ्या फायद्यांचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय तेलताड अभियानांतर्गत परतूर तालुक्‍यातील बाबुलतारा येथे शनिवारी (ता. २२) सोयाबीन शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.\nबाबुलतारा येथील सरपंच सरस्वताबाई घाटुळे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. कोयले, मंडळ कृषी अधिकारी एस. बी. डुकरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, पीकसंरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी, गृहविज्ञान तज्ज्ञ श्रीमती एस. आर. गायकवाड आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.\nकृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत बाबुलतारा येथे २५ एकरावर सोयाबीनच्या एमएयूएस १६२ या सुधारित वाणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहेत. या प्रात्यक्षिकामध्ये सुधारित वाणाबरोबर मातीपरीक्षणाआधारित खत व्यवस्थापन, जैविक खताचा वापर, दोन ओळींमधील अंतर १८ इंच ठेवून झाडांची संख्या योग्य ठेवणे आदी मुद्यांवर भर देण्यात आल्याची माहिती दिली.\nशेती farming सोयाबीन सरपंच खत fertiliser\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्र���साठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_362.html", "date_download": "2018-10-16T18:29:49Z", "digest": "sha1:XJN3QOZLM3LXHSXRTPIA5P53RQUINXQS", "length": 15588, "nlines": 106, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पाथरी तहसीलदारांना कॅबिन मध्ये निराधार महि��ांनी घेरले;सकाळी दहा पासून आंदोलन सुरूच - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पाथरी तहसीलदारांना कॅबिन मध्ये निराधार महिलांनी घेरले;सकाळी दहा पासून आंदोलन सुरूच", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nपाथरी तहसीलदारांना कॅबिन मध्ये निराधार महिलांनी घेरले;सकाळी दहा पासून आंदोलन सुरूच\nपाथरी:-येथील तहसिलदारांना निराधारांचे अर्ज निकाली काढा आणि इतर मागण्यां साठी महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वात सकाळी दहा वाजल्या पासुन घेराओ घालण्यात आला असून महिलांनी कामकाज बंद पाडले आहे.तहसिल दारांच्या कॅबिन मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\n१ जुन रोजी शेतकरी कर्जमाफी, निराधारांचे अर्ज निकाली काढा आणि अन्य मागण्या साठी किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयाला किसान सभेच्या नेतृत्वात घेराओ आंदोलन करण्यात आले होते. या वेळी या आंदेलनात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या या वेळी तहसीलदारांनी सात तारखे पर्यंत सर्व अर्ज निकाली काढतो असे लेखी दिल्याचे कॉ दिपक लिपने यांनी सांगितले मात्र या कालावधित या विषयी बैठक न झाल्याने शुक्रवार ८ जुन रोजी तालुक्याती महिलांनी सकाळी दहावाजल्या पासून येथिल तहसील कार्यालयात किसान सभेचे कॉ दिपक लिपने यांच्या नेतृत्वात तहसीलदारांच्या दालनात महिलांनी ठिय्या मांडून घेराओ घातला असून या ठिकाणी पेलीस बंदेबस्त वाढवण्यात आला आहे दरम्यान प्रकरण निकाली काढल्या शिवाय तहसील कार्यालयातून ऊठणार नसल्याचे महिला ठाम पणे सांगत असल्याने काम काज ठप्प झाले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज ���ान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/ghost/", "date_download": "2018-10-16T18:47:56Z", "digest": "sha1:SROVTEEGK2NN3BEUVCCR7AQZYRGGJV32", "length": 10877, "nlines": 221, "source_domain": "www.loksatta.com", "title": "गोष्ट | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nकंडक्टरने टिंगटिंग केलं की बस वेग घेऊन पसार होते.\nमागे एकदा विज्या बोलला होता की त्याला एकदा शाळेत अशीच जोरात लागली होती.\nआज माणसाने प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवला आहे. सारी क्षेत्रे त्याने आपल्या हातात घेतली आहेत.\nआपण सिनेमात, नाटकात मजेशीर गोष्टी घडलेल्या पाहतो आणि ��्हणतो की, छे असं कुठं घडतं का\nमाझं नाव.. पण नको. कारण माझं नाव नक्की काय सांगावं हे मलाच ठरवता येत नाहीये.\nसंथपणे चाललेल्या ज्येष्ठातली संध्याकाळ सहा वाजले तरी रस्ताभर उन्हं पसरलेलीच होती.\nआज रविवार, चिंतनच्या बाबांना सुट्टी असल्यामुळे सगळी कामे आरामात चालली होती.\nजगूची चाकरी पुण्यात. बायकोचं माहेर कोकणात. तिसऱ्या बाळंतपणासाठी तिला तिच्या माहेरी सोडून सडाफटिंग, मिळेल त्या एस.टी.नं पुण्याला परत निघालेला.\nया वेळाचं करायचं तरी काय\nजेवण झालं. सुपारी तोंडात टाकतच शांताबाईंनी टीव्ही चालू केला व त्या सोफ्यावर रेलल्या. आता मधूनमधून टीव्ही पाहात वर्तमानपत्राचं वाचन करणं व नंतर लागली तर डुलकी काढणं हा त्यांचा नित्यनियमच\nएक लाल तोंडाचे माकड काळे तोंड असलेल्या वानराला हसायचे आणि चिडवायचे. म्हणायचे, ‘मी बघ कसा मेकअप केल्यासारखा दिसतो. तू तुझा चेहरा एकदा पाण्यात बघ.\nतो डोंगरमाथ्यावर पोहोचला, तेव्हा सूर्यदेव अस्तास चालले होते. मावळतीची सोनेरी आभा मागे रेंगाळत इथे तिथे पसरली होती. तो सोन्याचा तलम मुलामा अंगभर पांघरत तो स्वत:शीच म्हणाला कशाला आलोय मी...\nसकाळचे नैमिक उरकून सुकुमार बाहेर पडला. सकाळची ९.२०ची स्थानिक वेळेची मेट्रो गाडी पकडायची होती. त्यामुळे फ्लॅटच्या बाहेर पडल्याबरोबर ६०व्या मजल्यावरून तो लिफ्टने १०व्या मजल्याच्या गच्चीवर आला...\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-10-16T19:37:31Z", "digest": "sha1:VQFBYXOB7C4ECNBHL4SX4QU2AALO5LXS", "length": 6095, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्लांडर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्लांडर्स प्रदेशचे बेल्जियम देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १३,५२२ चौ. किमी (५,२२१ चौ. मैल)\nघनता ४६२.४ /चौ. किमी (१,१९८ /चौ. मैल)\nफ्लांडर्स (डच: Vlaams Gewest ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रदेश मुख्यतः डच भाषिक आहे. फ्लांडर्स प्रदेशा युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या भागांपैकी एक आहे व आर्थिक दृष्ट्या सुबत्त व समुद्ध आहे.\nफ्लांडर्सचे प्रशासकीय मुख्यालय ब्रसेल्स येथे असून अँटवर्प, गेंट, ब्रूज ही येथील मोठी शहरे आहेत.\nअँटवर्प · पूर्व फ्लांडर्स · पश्चिम फ्लांडर्स · लिमबर्ग · फ्लाम्स ब्राबांत\nएनो · लीज · लक्झेंबर्ग · नामुर · ब्राबांत वालों\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/elections/", "date_download": "2018-10-16T18:50:52Z", "digest": "sha1:ZR3KPJNEQWN7YHB3KGNPEHY335YJAUB4", "length": 9133, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Election 2017,Schedule,Result, Live Updates and Headline in Marathi | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nभाजपला मिळत असलेल्या पाठिंब्याने कृतकृत्य झाल्यासारखे वाटत आहे.\nदलित, मुस्लीम पाया ध्वस्त: मायावतींचे अपयश दीर्घकालीन परिणाम करणारे ठरू शकते\nजातीच्या गणितातून बाकी शून्य; मायावती, मुलायमसिंह यांच्या दलित-ओबीसींवरील मक्तेदारीला हादरा\n‘मोदी तेरे नाम उत्तर प्रदेश..’\nउत्तर प्रदेशातील मोदीविजयामागील १० कारणे..\nमोदी नामाचा ‘टिवटिवाट’; जगभरातून भाजपच्या नावाने लाखो ट्वीट्स\n२०१७चे ‘छोटे अमित शहा..’\nअग्रलेख: कुटुंब ते व्यक्ती\n'आप' नेत्यांचा व्हिडीओ लीक; पंजाब निकालाआधीच 'ग्रॅण्डमस्ती'\nPunjab election 2017: १६ मार्च रोजी अमरिंदर सिंग यांचा शपथविधी\nपंजाबमध्ये काँग्रेसचे बल्ले बल्ले ; ‘आप’चा स्वप्नभंग\nPunjab Election Results 2017: पंजाबमध्ये अकाली 'बादल' दूर; काँग्रेसवर मतांचा पाऊस\nकर्ना��यात पूल खचला मुंबई-गोवा महामार्ग ठप्प\nगोव्यात अल्वपयीन तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पुण्यातील नऊ पर्यटकांना अटक\nमुंबई ते गोवा आता क्रूझने करा प्रवास\nशपथ घेताना पर्रिकर 'मुख्यमंत्री' शब्द विसरले; गडकरी आले धावून..\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/tumchya-paticha-pita-hotanacha-pravas", "date_download": "2018-10-16T19:44:17Z", "digest": "sha1:MGWPWLN23G5MHR6MTFBIAIMM4N5TOLJU", "length": 14523, "nlines": 251, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमचे पती पिता होताना त्याच्यात काय बदल घडतात. - Tinystep", "raw_content": "\nतुमचे पती पिता होताना त्याच्यात काय बदल घडतात.\nगरोदर असताना तुम्हाला नेहमी काळजी लागलेली असते की आपले पती कशाप्रकारचे वडील होणार आहेत. आणि बाबांची नवी भूमिका ते कश्याप्रकारे बजावतील. परंतु काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही गरोदर राहिल्यावर तुम्हांला तुमच्या पती मध्ये पती पासून पिता कसे होत आहेत हा फरक जाणवायला लागेल. हा पती पासून पित्यापर्यंतचा प्रवास कसा होतो ते आपण पाहणार आहोत\n१. तुमचे पती काळजी घ्यायला लागतील\nएक पिता होणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. मुल झाल्यावर अनेक पुरुष एकदम बदलून जातात. नेहमीपेक्षा अति जगरुक होतात. याआधी निष्काळजीपणे वागणारे पुरुष अचानक खुप जागरूक आणि काळजी घेणारे होतात. गरोदरपणात तुमची काळजी घेणे. बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी सगळ्या गोष्टीची पूर्तता करणे. तसेच प्रसूतीनंतर लहान बाळाची काळजी घेणे. पत्नीची आणि बाळाची सर्व प्रकराची काळजी घेणे. छोट्या छोट्या गोष्टीच्���ा बाबतीत जागरूक राहणे. हा बदल एक पती पिता होत असताना होत असतो\nगरोदर असल्याचे कळताच एक पती असताना उगाच कारण नसताना होणारा खर्चचे प्रमाण कमी होते. आधी गरज नसताना होणारी खरेदी कमी व्हायला लागते. भविष्यातील गुतंवणूकबाबत गंभीरतेने विचार होऊ लागतो. यापूर्वी कधी महिन्याचे बजेट न आखणारे पती गरोदर असतानाचे प्रसूतीनंतचे बजेटची आखणी सुरु करतात.\n३. तुमच्या बाबत त्यांचा त्यांचा दृष्टीकोन बदलतो\nज्यावेळी एक पती मुलाला आपल्या मुलाला जन्म देताना आपल्या पत्नीला बघतो. किंवा प्रसूती दरम्यानच्या यातना आणि त्रास त्यांना समजल्यावर तुमच्या पतीच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि जास्त प्रेम निर्माण होतं. आणि तो तुमची काळजी घेतो.\n४. घरात जास्त वेळ देण्यास सुरवात होते.\nतुम्ही गरोदर असताना सतत तुमच्याशी संपर्कात राहतात. मित्रबरोबर किंवा इतर स्वतःच्या आवडीच्या गोष्टीत वेळ घालवण्यासाठी सुट्टीची वाट बघणारी पती मंडळी शनिवार रविवार ची वाट बाळाशी खेळण्या करत त्याच्याबरोबर वेळ घालवण्याकरता बघू लागतात. बाळ आणि तुम्हांला सोडून बाहेर जाणं त्यांना अपराध्यासारखं वाटतं\n५. ते प्रत्येक गोष्टीत मदत करू लागतात\nछोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आलास करणारे तुमची पती आता आळस न कराता तत्परतेने सगळ्या गोष्टी करायला लागतात. जसे बाळाचे डायपर बदलणे तुमची इतर कामे चालू असताना बाळाला सांभाळणे. तुम्हांला इतर कामात मदत करणे. तुम्हांला काही दुखत खुपत असले तर तुमची काळजी घेणे.\n६. बाळाच्या सुरक्षेसाठी जागरूक होणे\nबाबा बनल्यावरच एका पती आपल्या बाळासाठी आणि पत्नीच्या सुरक्षेसाठी जास्त जागरूक होतो. बाळ रांगायला लागते चालायला लागते त्यावेळी ते तर घरात काही बाळाला टोचेल लागेल अश्या वस्तू नाहीत ना जमिनीवर घसरण्यासारखा काही नाही ना जमिनीवर घसरण्यासारखा काही नाही ना या गोष्टीची खात्री करत राहतात. तसेच औषधे खलणी याबाबत जागरूक होतात आणि स्वच्छतेच्या बाबतीत देखील लक्ष घालायला सुरवात करतात\n७. मुलांबरोबर खेळणे/ गप्पा मारणे\nसतत व्यग्र असणारे तुमचे पती काम थोडं मागे टाकून बाळाशी खेळण्यासाठी वेळ काढतात, तान्हं असले तर बोबडे बोलून त्याच्याशी गप्पा मारतात. आणि जसं बाळ मोठं होईल तसा त्याच्याशी खेळतात त्यांचा प्रश्नांना लहान होऊन उत्तर देतात.\nमुलाचा जन्म हे एका पती-पत्नीच्या आयुष्यतील नव्या पर्वाची सुरवात असते. जश्या या सगळ्या गोष्टी आईशी निगडित असतात तश्याच बाबांशी देखील निगडित असतात, तुम्हाला सुरवातीला तुमचे पती कसे बाबा होतील याची काळजी वाटणे साहजिक असते परंतु वरती सांगितल्याप्रमाणे त्यांच्यातील बदल आणि पती कडून पित्याकडे जाणं हळू हळू जाणवू लागेल\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534974", "date_download": "2018-10-16T19:08:17Z", "digest": "sha1:MBS4N4PZNQPQSQKGHOVBPHJLC6TYUCJN", "length": 7504, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई, बेंगळूर, दिल्ली गुंतवणुकीस योग्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » मुंबई, बेंगळूर, दिल्ली गुंतवणुकीस योग्य\nमुंबई, बेंगळूर, दिल्ली गुंतवणुकीस योग्य\nआशिया पॅसिफिक क्षेत्रात भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे. स्थावर क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडून राबविण्यात आलेल्या धोरणास विदेशी गुंतवणूकदारांकडून पसंती मिळाली आहे. प्राईसवॉटरहाऊसकुपर्स आणि द अर्बन लँड इन्स्टिटय़ुट यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात आलेल्या ‘द इर्मर्जिंग ट्रेन्ड्स इन रिअल इस्टेट एशिया पॅसिफिक 2018’ या अहवालात मुंबई 12 व्या, बेंगळूर 15 व्या आणि 20 व्या स्थानी दिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थावर मालमत्तेस गुंतवणुकीसाठी सिडनी, मेलबर्न, सिंगापूर, शांघाय आणि हो च��� मिन्ह सिटी सर्वोत्तम ठरली आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबईत गेल्या काही वर्षात स्थावर मालमत्तेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्या येथे कार्यरत आहेत. सध्या स्थावर मालमत्तेत विदेशी गुंतवणूक वाढत आहे. मुंबईतील कार्यालय रिक्त दरात घसरण होत असली तरी किंमत अजूनही उच्च आहे.\nबेंगळूर शहर हे बीपीओंसाठी उभारत आहे. आयटी क्षेत्रात नाव कमविल्यानंतर विदेशी कंपन्या आपल्या आऊट सोर्सिंगसाठी कार्यालये उभारत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक गुंतवणूकदारांच्या मदतीने येथील बिझनेस पार्कमधील संपत्ती खरेदी केली. आता त्या संपत्तीचा विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या येथील बीपीओ क्षेत्राचा वार्षिक 8 ते 9 टक्क्यांनी वाढ होत आहे. यांत्रिकीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारण्यासाठी अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत.\nअन्य भारतीय शहरांच्या तुलनेत नवी दिल्लीची कामगिरी समाधानकारक नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे येथील सर्वाधिक भागावर वस्ती आहे, मात्र सध्या हे प्रमाण घटत आहे. दिल्लीतील जागेची किंमत अन्य शहरांच्या तुलनेने अधिक आहे. दिल्लीत प्रकल्प उभारताना विलंब होतो आणि अनेक विकासकांच्या कामाचा दर्जा उत्कृष्ठ नाही.\nमूडीजच्या मानांकन सुधारणेने बाजारात तेजी\nजेएम फिनान्शिअल पेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28 रोजी\n…अन्यथा राजीनामा देईन : विरेन सिंग\n33 टक्के भारतीयांकडून निवृत्तीवेतनासाठी बचत\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपाद��िय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/juni_vit_nav_rajya/", "date_download": "2018-10-16T18:55:31Z", "digest": "sha1:ISS7DKF74UN2KIVMRMCIIC5YHDA5YEWY", "length": 17581, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जुनी विट, नवं राज्य | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nजुनी विट, नवं राज्य\nमी फक्त ज्येष्ठांच्याच बाजूनं लिहीन की काय, अशी भीती वाचकांना सुरुवातीला वाटली होती. मला फक्त म्हाताऱ्यांच्या रडकथा लिहायच्याच नव्हत्या.\nभावंडांनी जमल्यावर सगळय़ांनी रात्री एकाच खोलीत गाद्या घालून लोळत मध्यरात्रीपर्यंत गप्पा माराव्यात, सकाळी उठून जवळच्या एखाद्या टेकडीवर फिरायला जावं किंवा आईला एखाद्या खास पदार्थाची फर्माईश करावी अशी चित्रं या\n तुम्ही मुकुलचे कान ओढा खुशाल. पण मुकुलचं जगही बघा. शिक्षण म्हणजे तुमच्या दृष्टीने फक्त शाळा-कॉलेजातलं शिक्षण होतं.\n‘पुढचा काळ फार डिमांडिंग असणार आहे आई. कधी कोणतं फिल्ड पुढे येईल सांगता येत नाही.\nएकदाच नक्की आणि पक्कं ठरवा बाबा. तुम्ही कधी म्हातारे आणि कधी तरुण असणार आहात\n‘‘कम्युनिकेशन इज द की. बाकी, हीच भाषा वापरा, शब्द असाच लिहा, असाच उच्चारा, हा हट्ट कशाला हवा, असं म्हणतोयस ना, असं म्हणतोयस ना\nनियमांवर बोट अन् ..\nएक जण नियमावर बोट ठेवून वागायला लागला की मग आपोआपच समोरच्याचा वत्सल हात मागे जातो.\n‘‘आई, पुढच्या आठवडय़ात आपल्याला जायचंय.’’ लेक म्हणाली. तेव्हा म्हातारी आई भिंगातून ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करत होती.\nजपण्याचा जप, बाद करण्याचा नाद\n‘‘आमच्या पिढीतल्या अनेकांची घरं ही आता वस्तुसंग्रहालयच झालेली आहेत. अगदी असंख्य वस्तू नुसत्या भरून ठेवल्या आहेत त्यांच्यात. अधूनमधून घासूनपुसून ठेवायच्या एवढंच. उपयोग शून्य.’’\nसदैव कानशिलावर पिस्तूल रोखून किंवा मानेवर सुरा ठेवून यश नाही मिळवता येत.\n‘‘करता करता शिकायला, शिकवायला कोणाला वेळ आहे इथं\n‘‘खूप पर्याय असणं म्हणजे चैन नाही का नाही, तसं फक्त भासतं. खाण्यापासून शिक्षणापर्यंत एकेका गोष्टीला असंख्य पर्याय झाले की निवडताना जीव कसा दडपतो\nदोन्ही मुलं कायमची परदेशी निघून गेल्यावर इथल्या उतरत्या वयातल्या पालकांना काय वाटतं हे त्यांना कसं कळणार होतं तरुणपणी बाळासाहेबांना दिल्लीला मिळत असलेली चांगली नोकरीसुद्धा त्यांनी घेऊ दिली नव्हती. मुलगा\n‘‘माहेर म्हणजे फक्त आई-वडिलांचे चेहरे असतात का ते तर आम्ही केव्हाही स्काइपवर बघू शकतोच. आवाज ऐकावेसे वाटले तर फोन पडल्येत शंभर.\n‘‘एवढय़ा एवढय़ा पोरी.. त्यांना अकाली प्रौढ करणारे आपण.. त्यांच्या खेळण्यात बाई.. लोकांनी त्यांच्याकडे बघण्याच्या नजरेत बाई.. जन्माला आल्यापासून प्रत्येकीला थेट बाईच बनवणार आहोत का आपण\nएखाद्या वेठबिगाराच्या किंवा माथाडी कामगाराच्या तरुण मुलानं वैफल्याने आत्महत्या केली असं वाचतो का कधी आपण हा सगळा प्रश्न शहरी - सुशिक्षित मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गामध्येच का येतोय हा सगळा प्रश्न शहरी - सुशिक्षित मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गामध्येच का येतोय\nआपल्याला वयाच्या पस्तिशीनंतर झालेलं एकुलतं एक मूल हे ‘प्रेशस चाइल्ड’ आहे असं रुकूचा पपा नेहमी म्हणायचा. ते रुकूच्या आजोबाला समजायचं नाही. आजोबाला तीन मुलं होती, त्यापैकी कोणीच काहीच वैभव\n‘‘आजकाल काही काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतात. आता एकेका छोटय़ा, सुटय़ा, माणसाच्या सुख-दु:खाला कुठे काही जागा नाही. त्यानं आपलं सतत इतरांना घाबरून राहावं. मुकाट त्रास सोसत राहावा. किंवा मग\n‘‘उगा सीरियस, डोक्याला ताप देणारे नको, चैन घालवणारं नको. आता सगळं कसं हलकंफुलकं पाहिजे. लोक म्हणतात, आम्ही हजार उद्योगांमधून घटकाभर टॅमपासला येणार ते ओझं घेऊन कुठे जाणार\n‘मिस्यू’, ‘मिसिंग यू’ हे काय असतं हो’’ ‘‘ती त्याला मिस् करत्येय म्हणजे त्याची आठवण काढत्येय.’’ ‘कर्म माझं. दहा दहा मिनिटांनी तर फोन करतात एकमेकांना’’ ‘‘ती त्याला मिस् करत्येय म्हणजे त्याची आठवण काढत्येय.’’ ‘कर्म माझं. दहा दहा मिनिटांनी तर फोन करतात एकमेकांना एकेकदा वाटतं, म्हणावं, लग्नानंतर बोलायला काहीतरी शिल्लक\n‘‘तुमचं, मागच्या पिढीचं जगणं सीमित असेल सर, पण समोर येणाऱ्या प्रत्येक माणसावर संशय घेण्याजोगं नक्की नव्हतं. माणसांना माणसांचा भरवसा असला, की देवाची आठवण फारशी होत नाही असं काही तरी\nवय, शिक्षण, पैसाअडका, जातपात वगैरे सगळ्या बाबतीत नवरामुलगा नवऱ्यामुलीपेक्षा अमुक इतकी अंगुळं वरच असला पाहिजेच हा आग्रह आतातरी सुटतोय म्हणता नाव सोडा. मागचे लोक हे स्वत:च्या तोंडाने स्पष्ट बोलायचे.\n‘‘एकेकाळी आमच्या सोसायटीचा गणेशोत्सव कसला दणक्यात व्हायचा. नाटकं काय, खेळांच्या स्पर्धा काय, कधी कधी खडाजंगी भांडणंसुद्धा.. माणसांची हिरीरी होती सगळ्यात. आता सगळंच फ्रीजमधल्या अन्नासारखं झालंय. आहे का\nआधुनिक शहरी कुटुंबजीवनाचा एक वेगळा पेच माझ्यासमोर येत होता. देशाच्या अनेक (गैर)व्यवहारांमध्ये ‘परकीय शक्तींचा हात’ असतो हे आता ऐकून-वाचून पाठ झालय. पण कुटुंबजीवनात, वेगळ्या अर्थाने परकीय शक्तींचा हात ढवळाढवळ\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2012/02/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:57:58Z", "digest": "sha1:XKI3JV4S5RI4IZWUXMGT4743CS6QVB6R", "length": 7967, "nlines": 131, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: समूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां", "raw_content": "\nसमूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां\nसध्या गीतरामायणाने पार येडं केलंय. माझ्या लॅपटॉप मध्ये खूप दिवासांपासून पडून होते, पण ऑफिसला जाताना बसमध्ये ऐकायला सुरुवात केली. अत्युच्च प्रतिभेचे साकार रूप ऐकून कधीकधी डोळ्यात पार पाणी येते. सर्व गाणी, चाल, अर्थ, शब्द अप्रतीम. त्यात कदाचित माझ्या सध्याच्या मूडला वीररसपूर्ण गाणी लैच आवडतायेत.\nत्यात हे टायटल चे सीतेने रावणाला ठणकावणे-\nरामाला वनवासाला धाडतायेत हे समजल्यावर लक्ष्मणाचा क्रोध डोळ्यासमोर आणणारे-\nरामावीण राज्य पदी कोण बैसतो\nविश्वामित्रांनी यज्ञरक्षणार्थ रामरायाला दशरथाकडे मागणे आणि त्राटिका वध-\nज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा\nमार ही त���राटिका रामचंद्रा\nही गाणी सारखी गुणगुणावीशी वाटतात.\nतसेच मधुर चालींची आणि नीती सांगणारी ही पण,\nयुद्धाच्या पूर्वसंध्येला रावणाबरोबर द्वंद्व करण्याचे नसते साहस केलेल्या सुग्रीवाला रामाचे खडे बोल-\nसुग्रीवा हे साहस असले\nकुंभकर्णाने रावणाची केलेली निर्भत्सना आणि तरीही कर्तव्यपूर्तीसाठी तयार होणे-\nलंकेवर काळ कठीण आज पातला\nबाबुजी काय चीज आहे हे आता कुठे समजतंय. गीतरामायणातील सर्व ५६ गाणी त्यांनीच गायालीयेत.\nकधी सीता, कधी लक्ष्मण, कधी भरत, कौसल्या, राम, कुंभकर्ण ही सर्व पात्र निव्वळ आवाजाच्या छटांवर अगदी डोळ्यासमोर येतात.\nगदिमांच्या शब्दांविषयी काय बोलावे..\nगीतरामायण म्हणजे माय मराठीतील अजरामर कलाकृती आहे. या २ प्रतिभावंतांनी आईचे पांग फेडले.\nगदिमांचे घर अजुनही वाकडेवाडी, पुणे येथे पाहायला मिळते. कधी जमले तर चक्कर टाकुन या.\nबाकी गीतरामायणाबद्द्ल तुम्ही खरं म्हणालात, आईचे पांग फेडले.\nप्रतिक्रियेबद्दल आणि माहितीसाठी खुप आभार\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nतुझे सब है पता..\nद ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा.\nसमूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Kakati_Fort-Trek-K-Alpha.html", "date_download": "2018-10-16T18:07:55Z", "digest": "sha1:L7T7DCJS3AV6CKK53A3DYQ7B7BZLLPAB", "length": 5427, "nlines": 31, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Kakati Fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nकाकती किल्ला (Kakati Fort) किल्ल्याची ऊंची : 2600\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी\nबेळगाव या महत्वाच्या शहरावर आणि शहराकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काकती किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती . कित्तुर राणी चेनम्मा यांचे माहेर काकती, कोल्हापूर दिशेला बेळगावपासून ११ किमी अंतरावर आहे त्या ठिकाणी मध्यम उंचीच्या डोंगरावर एक छोटेखानी किल्ला आहे.\nहा टेहळणीचा किल्ला असल्याने यावर फारसे बांधकाम नसावे . आज या किल्ल्याचा एकमेव बुरुज आणि त्याला लागून असलेली थोडीफार तटबंदी शिल्लक आहे . या बुरुजापर्यंत जाण्यासाठी सिमेंटमध्ये २५१ पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत . किल्ल्यावर वनखात्याने मोठ्याप्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे . पाणी अडवण्यासाठी जागोजागी चरही खोदलेले आहेत . त्यामुळे किल्ल्यावर फिरणे मुश्किल झालेले आहे . त्यामुळे किल्ल्यावर इतर काही अवशेष आढळत नाहीत. किल्ल्यावरुन बेळगाव शहर दिसते .\nमुंबई बंगलोर महामार्गावर बेळगावच्या अलीकडे ११ किलोमीटर अंतरावर काकती गाव आहे . गावाच्या मागे किल्ला आहे . या किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे.\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही\nकिल्ल्यावर किंवा गावात जेवणाची सोय नाही .\nकिल्ल्यावर पाण्याची सोय नाही\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiwa) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathicyclone-both-ocean-maharashtra-12790", "date_download": "2018-10-16T19:26:52Z", "digest": "sha1:IGCK4M7Z22HY6CPXXEMDRU7UP3CZF52D", "length": 18635, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi,cyclone in both ocean, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदोन्ही समुद्रांत वादळांची निर्मिती\nदोन्ही समुद्रांत वादळांची निर्मिती\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nपुणे : अरबी समुद्रात ‘लुबन’ चक्रीवादळ घोंगावत असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये मंगळवारी (ता. ९) कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ओमानच्या दिशेकडे जात असलेल्या ‘लुबनने’ अरबी समुद्रातील बाष्प खेचून घेतले आहे. तर बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचे पूर्व किनाऱ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र वातावरण असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nपुणे : अरबी समुद्रात ‘ल��बन’ चक्रीवादळ घोंगावत असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये मंगळवारी (ता. ९) कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ओमानच्या दिशेकडे जात असलेल्या ‘लुबनने’ अरबी समुद्रातील बाष्प खेचून घेतले आहे. तर बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळाची निर्मिती होणार असल्याचे पूर्व किनाऱ्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात मुख्यत: निरभ्र वातावरण असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nअरबी समुद्रात सोमवारी (ता. ८) लुबन चक्रीवादळाची निर्मिती झाली. सकाळी साडेआठ वाजता हे वादळ सलालाह (आमान) किनाऱ्यापासून ८०० किलोमीटर तर सोकाट्रा (येमन) बेटापाून ९४० किलोमीटर अाग्नेय दिशेला समुद्रात होते. लुबनचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार असून, शनिवारपर्यंत (ता. १३) ते येमन आणि दक्षिण ओमानच्या किनाऱ्याला धडकणार आहे. या चार दिवसांत समुद्रात ताशी ११० ते १३५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणार आहे.\nदोन्ही वादळी प्रणालीमुळे समुद्र खवळणार असल्याने दोन्ही किनाऱ्यांवर मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. पश्‍चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि मिझोराम, त्रिपुरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर अरबी समुद्रातील बाष्प ओमानकडे खेचले गेल्याने अाजपासून कोकणासह पश्‍चिम किनाऱ्यावर हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत (ता. १०), तर विदर्भात शुक्रवारी (ता. १२) तुरळक ठिकाणी पाऊस शक्य असून, मराठवाड्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.\nपावसाच्या उघडीपीनंतर राज्यात उन्हाची वाढलेली ताप कायम आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापामनाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी दिवसाच्या तापमानाचा पारा ३५ अंशांच्या वर गेला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात रात्रीचे तापमान सरासरीच्या खाली उतरले आहे. उस्मानाबाद येथे राज्यातील नीचांकी १५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे पुणे वेधशाळेतर्फे सांगण्यात आले.\nमंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान (कंसात) तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.८ (२१.८), नगर - (१८.४) जळगाव ३७.२ (२०.०), कोल्हापूर ३३.०(२२.४), महाबळेश्‍वर २७.०(१८.२), मालेगाव ३७.० (२१.४), नाशिक ३३.३ (१९.२), सांगली ३२.६ (२१.१), सातारा ३२.१ (२०.७), सोलापूर ३६.१ (२३.६), सांताक्रूझ ३७.१ (२६.५), अलिबाग ३४.४ (२५.५), रत्नागिरी ३५.२ (२४.०), डहाणू ३६.१ (२५.३), आैरंगाबाद ३४.८ (१८.०), परभणी ३५.५(१७.५), नांदेड ३४.० (२२.५), उस्मानाबाद - (१५.७), अकोला ३७.० (२१.२), अमरावती ३६.६ (२०.६), बुलडाणा ३३.८ (२०.३), चंद्रपूर ३५.० (२१.५), गोंदिया ३५.५ (२१.५), नागपूर ३५.५ (१९.८),\nवर्धा ३५.५ (१९.८), यवतमाळ ३६.० (१९.४).\nअरबी समुद्र समुद्र कोकण महाराष्ट्र मासेमारी पश्‍चिम बंगाल आंध्र प्रदेश तमिळनाडू मिझोराम त्रिपुरा ईशान्य भारत भारत विदर्भ पाऊस हवामान जळगाव उस्मानाबाद पुणे नगर कोल्हापूर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर अलिबाग परभणी नांदेड nanded अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोव���श व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/uddhav-thackeray-refuses-give-time-bjp-alliance-proposal-meet/", "date_download": "2018-10-16T20:04:55Z", "digest": "sha1:NZU7ZGSPM2DWY2OSJMQ2MK2QZ2IJFYZV", "length": 27892, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Thackeray Refuses To Give Time To Bjp For Alliance Proposal Meet | शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आ��ुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा ��रणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावास ब्रेक, वेळ देण्यास उद्धव ठाकरेंचा नकार\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार भेटीसाठी नकार दिल्यांनी ही बैठक लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.\nमुंबई - शिवसेना-भाजपाच्या युतीच्या प्रस्तावाला तूर्तास ब्रेक लागला आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामध्ये आज होणारी बैठक लांबणीवर गेली आहे. उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी नकार दिल्यांनी ही बैठक लांबवणीवर पडल्याची माहिती समोर आली आहे.\nअहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला होणा-या विरोधामुळे ही भेट नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ देण्यास तूर्तास नकार दिला आहे.\n''मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही''\nअहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्याकांड प्रकरण आणि रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला होणा-या विरोधामुळे ही भेट नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आज संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती. उद्धव ठाकरेंनी भेटीसाठी वेळ देण्यास तूर्तास नकार दिला आहे.\nअहमदनगरमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची दहा दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आज त्यांचा दशक्रिया विधी पार पडला यावेळी राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेक आमदार, शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते गेले याची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शासन झालेच पाहिजे. अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. जोपर्यंत त्यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nUddhav ThackeraySudhir MungantiwarShiv SenaBJPउद्धव ठाकरेसुधीर मुनगंटीवारशिवसेनाभाजपा\nमहाराष्ट्रातील पाच भाजपा खासदार 'डेंजर झोन'मध्ये; RSS ने बनवली यादी\n'ते पण माझे ठुमके पाहत असतील', भाजपा खासदाराच्या त्या विधानाचा सपना चौधरीनं घेतला समाचार\nआणीबाणी विरोधात भाजपाचा 'काळा दिवस', मोदी-शाह यांचा सहभाग\n...आम्ही त्या पोराचे मायबाप नव्हतोच, उद्धव ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा\nराज्यसभेचे उपसभापतीपद विरोधी पक्षाला, भाजपाचा दावा नाही\n'थोडा धीर धरा, राम मंदिर नक्कीच होणार'\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nम��्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\nव्ह्यूइंग गॅलरीत पालिकेचे बोधचिन्ह पायदळी\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/kdmc-commissioner-on-27day-training-tour-262158.html", "date_download": "2018-10-16T18:45:05Z", "digest": "sha1:S54DK4UNPQDN4NG6HZD6YSTKJ4HR2XRM", "length": 12700, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केडीएमसीचे नवे आयुक्त आले, २७ दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर गेले !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलल�� \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकेडीएमसीचे नवे आयुक्त आले, २७ दिवसांच्या प्रशिक्षण दौऱ्यावर गेले \nवघ्या आठवडाभरापूर्वी केडीएमसीचे आयुक्त म्हणून रुजू झालेले पी.वेलारासू यांना शासनानं महिनाभराच्या सक्तीच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठवलंय.\n03 जून : अवघ्या आठवडाभरापूर्वी केडीएमसीचे आयुक्त म्हणून रुजू झालेले पी.वेलारासू यांना शासनानं महिनाभराच्या सक्तीच्या प्रशिक्षणासाठी मसुरीला पाठवलंय. त्यांच्याजागी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त एन.रामास्वामी यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.\nयापूर्वी महापालिका आयुक्त ई. रविंद्रन यांची काही दिवसांपूर्वी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आली होती. त्यांच्याजागी नियुक्ती झालेले परिमल सिंह यांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला होता, तर नुकतेच आलेले आयुक्त पी. वेलारासू यांना शासनानं आजपासून मसुरी इथे होणाऱ्या सक्तीच्या प्रशिक्षणासाठी पाठवलंय.\nशहराला पूर्णवेळ अधिकारीच मिळत नसल्यानं शहराचा विकास होणार कसा असं प्रश्न यानंतर खुद्द महापौर राजेंद्र देवळेकर यांनी विचारलाय. केडीएमसीत शिवसेनेची सत्ता असल्यानं असं दुजाभाव केला जात असल्याची चर्चा यानंतर कल्याणात रंगली असून याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा महापौरांनी दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59983", "date_download": "2018-10-16T19:05:15Z", "digest": "sha1:ZYH7WALODFTKDZ2WMAFR7S2UKKZC4DBT", "length": 21287, "nlines": 261, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली मास्टरशेफ - घोषणा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली मास्टरशेफ - घोषणा\nमायबोली मास्टरशेफ - घोषणा\nआपली मायबोली यंदा विशीत प्रवेश करतेय. तेव्हा, तिच्या या वाढदिवसाच्या गणेशोत्सवात मास्टरशेफ्सना ’मायबोली-स्पेशल’ पदार्थ बनवायला लावावेत, असा विचार करून आम्ही आणतोय एक सहजसोप्पी, पण डोकं चालवायला लावणारी पाककृती स्पर्धा\nया स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत. चीटिंग नॉट अलाऊड म्हणजे ’म’वरून ’मावा’ चालेल, पण ’म’वरून 'मळलेली कणीक' चालणार नाही. 'ब'वरून ’बटाटा’ चालेल, पण ’ब’वरून 'बोगातु' चालणार नाही. बाकी उपघटक हवे तेवढे आणि हवे तसे वापरू शकता.\nचला तर मग, यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं चटकदार, पौष्टिक, मजेदार अशा 'मायबोली-स्पेशल' पदार्थांच्या पाककृती लिहूया.\n१. मुख्य घटक-पदार्थांची नावं 'मराठी'च असायला हवीत. दह्याला योगर्ट म्हणालात तर फाऊल.\n२. चवीला फोडणी घालू शकता. सोबत चटणी, केचप, सॅलड ड्रेसिंग, कन्डेन्स्ड मिल्क, फळांचे पल्प वगैरेचा वापर चालू शकेल. हे पदार्थ 'मुख्य घटक' ही असू शकतात. फक्त महत्वाच्या नियमात बसणारे हवेत.\n३. तयार पदार्थाच्या चवीवर बंधन नाही. पदार्थ तिखट किंवा गोड कसाही चालू शकेल.\n४. सामिष पदार्थ वापरता येणार नाहीत. पाककृती संपूर्ण शाकाहारी असावी.\n५. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. (यासाठी मायबोली सदस्यत्त्व आवश्यक आहे.) हा ग्रूप गणेशचतुर्थीच्या दिवशी (म्हणजेच, ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) खुला होईल.\n६. मायबोलीकरांचा नेहमीचा उत्साह लक्षात घेता या वर्षी आम्ही एका आयडीच्या २ प्रवेशिका स्वीकारण्याचं ठरवलेलं आहे. एक आयडी जास्तीत जास्त दोन प्रवेशिका देऊ शकतो. दोन्ही प्रवेशिकांमधल्या पदार्थांच्या चवींवर बंधन नाही. विजेतेनिवड मतदान पद्धतीनं होणार असल्यानं एकाच स्पर्धकाच्या दोन्ही प्रवेशिका निवडून आल्यास कुणाचीही हरकत नसावी.\n७. आपली प्रवेशिका 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपामध्ये गणेशचतुर्थीच्या दिवसापासून (म्हणजेच ०५ सप्टेंबर, २०१६, भारतीय प्रमाणवेळ) अनंतचतुर्दशीपर्यंत (म्हणजेच १५ सप्टेंबर, २०१६, अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) कधीही प्रकाशित करावी.\n८. मायबोलीवर पूर्वप्रकाशित पाककृती इथे देता येणार नाही.\n९. धाग्याचे शीर्षक - <मायबोली मास्टरशेफ>-<सदस्यनाम>-<पदार्थाचे नाव> असे असावे.\n१०. पाककृतीबरोबर तयार पदार्थाचं प्रकाशचित्र देणं अनिवार्य आहे.\n११. विजेत्यांची निवड मतदानपद्धतीनं केली जाईल. मतदान करण्यासाठी मायबोलीचं सदस्यत्व आवश्यक आहे.\nया स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहोत\nखास लोकाग्रहास्तव, यावर्षी दोन मास्टरशेफ निवडले जाणार आहेत.\nकृपया खालील लिंक वर जाऊन आपल्या आवडत्या गोड आणि तिखट पाककृतीला आपले अमूल्य मत द्या\n'तिखट' मास्टरशेफ - मतदान\n'गोड' मास्टरशेफ - मतदान\nमतदानाचे धागे येत्या रविवार म्हणजे २५ सप्टेंबरपर्यंत खुले असतील.\nविजेत्यांची घोषणा मंगळवार दि. २७ सप्टेंबर रोजी केली जाईल.\n'मायबोली गणेशोत्सव २०१६ पाककृती स्पर्धा\n पण ते शब्द किती कढीन\n पण ते शब्द किती कढीन पाकॄ.\nस्वयंपाक घरात उडी घ्यायला\nस्वयंपाक घरात उडी घ्यायला हरकत नाही \nया स्पर्धेचा मुख्य नियम फक्त एकच - पदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत.\nअरे वा, मस्त कल्पना \nअरे वा, मस्त कल्पना \nपदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म',\nपदार्थाचे मुख्य घटक फक्त ’म', 'य', 'ब', 'ल' यांपैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे असावेत.\nकल्पकता छान आहे, फक्त जरा गणित चुकतंय, अक्षरे चार आहेत.\nअतरंगी, त्या चार अक्षरांपैकी\nअतरंगी, त्या चार अक्षरांपैकी कुठलीही तीन अक्षरं घ्यायची आहेत. चारही घेता आली तर छानच\nअरे वा, मस्तच.. एका आयडी कडुन\nअरे वा, मस्तच.. एका आयडी कडुन दोन प्रवेशिका+++ छानच..\nअतरंगी - त्या चार पैकी\nअतरंगी - त्या चार पैकी कोणत्याही तीन अक्षरांपासून सुरू होणारे - असे आहे, ४ नाही वापरायचे ३ वापराय्चे\nहा मला समजलेला अर्थ\nअक्षरांपैकी कुठलीही तीन अक्षरं घ्यायची आहेत. >>>>\nहायला असा नियम आ���े होय.\nम्हणजे सगळे मुख्य पदार्थ कोणत्यातरी तीनच अक्षरांवरून हवेत होय. अभी समझ्या.\nय नावाचा पदार्थ आहे का\nय नावाचा पदार्थ आहे का\nसारिका यीस्ट आहे की. ते\nसारिका यीस्ट आहे की. ते वापरून पदार्थ करायचा.\nयीस्ट इंग्लिश शब्द आहे ना\nयीस्ट इंग्लिश शब्द आहे ना (यीस्ट शाकहरी असतं का (यीस्ट शाकहरी असतं का एक भा प्र )\nयष्टीमधु वापरा. म्हणजे ज्येष्ठमध.\nयष्टीमधु वापरा. म्हणजे ज्येष्ठमध.>>\nअहो ३ अक्षरी पाहिजे म्हणे ना मुख्य घटक पदार्थाचे नांव जसे बटाटा, मटार लसून, इत्यादी ..\nयीस्ट वनस्पतीच आहे कवक जातीतील.. अर्थात तज्ञ जास्त प्रकाश टाकू शकतील \nअहो ३ अक्षरी पाहिजे म्हणे ना\nअहो ३ अक्षरी पाहिजे म्हणे ना मुख्य घटक पदार्थाचे नांव जसे बटाटा, मटार लसून, इत्यादी ..>>\nकृष्णा, ३ अक्षरीच अशी अट नाही. चार अक्षरे दिलीत, त्यापैकी कुठल्याही तीन अक्षरांपासून सुरु होणारे... पदार्थ किती का अक्षरी असे ना.\nपण मुख्य घटक हवेत हे बरोबर. म्हणजे यीस्ट, यष्टीमधु फाउल.\nजर मुख्य घटक विदेशी किंवा/आणि ज्याला मराठीत नावच नाही असा असेल तर विदेशी भाषेतील नाव चालेल.\nचार अक्षरे दिलीत, त्यापैकी\nचार अक्षरे दिलीत, त्यापैकी कुठल्याही तीन अक्षरांपासून सुरु होणारे...>>>म्हणजे नक्की काय आपण जो पदार्थ बनवणार त्यात तीन मुख्य घटक असायला हवेत का\nसंयोजक कृपया प्रकाश टाका\non सेकंड thoughts, यीस्ट\non सेकंड thoughts, यीस्ट नसले तर पाव होणारच नाही. मग पावातला यीस्ट हा मुख्य घटक ठरतो. हो ना संयोजक\nसोनाली, जो पदार्थ तयार करणार\nसोनाली, जो पदार्थ तयार करणार आहात त्यातले मुख्य घटक तीन हवे, वर सांगितल्याप्रमाणे. अर्थात तिन्ही घटक सारख्याच प्रमाणात नसले तरी चालतील.\nसाधना, हो पावासाठी यीस्ट मुख्य घटक ठरेल.\nस्पर्धेत सहभागी होण्यासाठी 'मायबोली गणेशोत्सव २०१६' या ग्रुपाचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.>>>>>\nयाचे सदस्यत्व कसे घ्यावे कृपया मला मदत करा....\nउषा, हा ग्रुप ५ सप्टेंबर रोजी\nउषा, हा ग्रुप ५ सप्टेंबर रोजी सुरु होईल. तेव्हा त्यात सामील होता येईल.\nल वरून लाल टोमॉटो चालेल का \nल वरून लाल टोमॉटो चालेल का नाय म्हणजे हिरवे पण असतात. हिरव्या टमाटोची चटणी केली तर रेसिपीत हिरवा असं लिहीतात. लाल टोमॉटोच्या अस्मितेचा प्रश्न आहे. (कधी लाल टोमॅटोचे सूप असं कोणी शेफ लिहीत नाही. )\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपच�� सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world.html?limit=10&start=20", "date_download": "2018-10-16T19:24:00Z", "digest": "sha1:W7EJS2I4OOGYTIOTPNK64U3HUV4DAP24", "length": 10214, "nlines": 102, "source_domain": "chandamirror.com", "title": "चंद्रपूर", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nटोपल्या विकून मुलाबाळांचा सांभाळ करत समजापुढे आदर्श ठेवना-या किशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई यांचा ‘मातोश्री’ पुरस्काराने गौरव - पुणे येथे रंगला सत्कार सोहळा\nकिशोर जोरगेवार यांच्या आई गंगुबाई जोरगेवार यांना ‘मातोश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते तसेच बुरुड समाजाचे भूषण खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गंगुबाई जोरगेवार यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अखिल बुरुड समाज महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष विकास नागे, महिला आघाडीच्या अध्यक्ष वैजंतीताई खैरे, सरचिटणीस एम.बी.साळुंखे, विदर्भ प्रांत बुरुड समाज अध्यक्ष किशोर जोरगेवार, विकास सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी या मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.\nताडोबात काळ्या बिबट्याचे पुन्हा झाले दर्शन...\nताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रात काही दिवसांपूर्वी काळा बिबट आढळल्याने पर्यटकांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. यावरून सोशल मिडियावरही बराच खल झाला. ताडोबातील कॅमेऱ्यातही हा बिबट कैद झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले. हा बिबट बुधवारी पुन्हा याच परिसरात श्वेताकुमार रंगाराव बोब्बीली यांना दिसला. त्यांनी त्याला कॅमेऱ्यात कैद केले.\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आ��डत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/516805", "date_download": "2018-10-16T18:58:03Z", "digest": "sha1:HCMDLK6G3Z3P4QQPKHGIUVWNBMLTSVEB", "length": 5816, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन करा : सुभाष देशमुख - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन करा : सुभाष द���शमुख\nसहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन करा : सुभाष देशमुख\nपुणे / प्रतिनिधी :\nराज्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. काही संस्था अडचणीत असल्या, तरी या दोन वर्षांत नव्हे; तर आघाडी सरकारच्या काळातच त्यांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे सहकारी संस्था कुणी अडचणीत आणल्या याचे चिंतन अजित पवारांनीच करावे, असा टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी येथे लगावला.\nमहाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशमुख म्हणाले, राज्यातील 22 हजार विकास संस्था बंद पडल्या आहेत. 350 खरेदी-विक्री संघापैकी निम्मेच संघ सुरू आहेत. 300 सूत गिरण्यापैंकी 90 टक्के गिरण्या बंद पडल्या आहेत. दूध संघ बंद पडले, सहकारी साखर कारखाने विकले गेले. काही कारखान्यांचे खासगीकरण करण्यात आले. या सर्व संस्था आमच्या काळातील नाहीत, तर आघाडी सरकारच्या काळातील आहेत. त्यामुळे राज्यातील सहकार कुणी अडचणीत आणला, याचा विचार अजित पवार यांनीच केला पाहिजे.\nजम्मू काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा\nछत्रपतींच्या छायाचित्राचे वीर मातांच्या हस्ते प्रकाशन\nमृत्यूस कारणीभूत ठरणाऱया मद्यपी वाहनचालकाला सात वर्षांची शिक्षा \n‘आधार’च्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z180113025830/view", "date_download": "2018-10-16T19:01:07Z", "digest": "sha1:YAUXFNMFWPIFPBGYSUWGQSQ3FET35FIY", "length": 17820, "nlines": 149, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रबोधसुधाकर - व्दिधाभक्तिप्रकरणम् ।", "raw_content": "\nभगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.\nचित्ते सत्त्वोत्पतौ तडिदिव बोधोदयो भवति ॥\nतर्ह्येव स स्थिर: स्याद्यदि चित्तं शुध्दिमुपयाति ॥१६७॥\nअन्त:करणांत सत्त्वगुणाची उत्पत्ति झाली; म्हणजे विद्युल्लतेप्रमाणें ज्ञानाचा उदय होतो. पण आपलें चित्त जेव्हां निर्मल (शुध्द) होतें तेव्हांच तें ज्ञान टिकतें-स्थिर राहातें. ॥१६७॥\nशुध्दयति हि नान्तरात्मा कृष्णपदाम्भोजभक्तिमृते ॥\nवसनामिव क्षारोदैर्भक्त्या प्रक्षाल्यते चेत: ॥१६८॥\nअन्त:करण श्रीकृष्णाच्या चरणकमलाच्या भक्तीवांचून शुध्द होत नाहीं. पापडखारासारखा क्षारयुक्त पदार्थ घातलेल्या पाण्यानें वस्त्र जसें शुध्द होतें तसें भक्तीच्या योगानें चित्त शुध्द होतें. ॥१६८॥\nयव्दत्समलदर्शे सुचिरं भस्मादिना शुध्दे ॥\nप्रतिफलित वक्त्रमुचै: शुध्दे चित्ते तथा ज्ञानम्‍ ॥१६९॥\nज्याप्रमाणें आरसा राखेनें (भस्मानें) वगैरे शुध्द-स्वच्छ झाला असतां त्यांत आपल्या मुखाचें प्रतिबिंब पूर्णपणें दिसतें त्याप्रमाणें पवित्र अंत:करणांत आत्मज्ञान प्रगट होतें. ॥१६९॥\nज्ञानं तु तत्र बीजं हरिभक्त्या ज्ञानिनो ये स्यु:॥\nमूर्त चैवामूर्त व्दे एव ब्रह्मणो रुपे ॥१७०॥\nइत्युपनिषत्तयोर्वा व्दौ भक्तौ भगवदुपदिष्टौ ॥\nक्लेशादक्लेशाव्दा मुक्ति: स्यादेतयोर्मध्ये ॥१७१॥\nहरिभक्तीनें (अंत:करण शुध्द होऊन) जे ज्ञानी होतात त्याला कारण तें हरिभक्तीनें प्राप्त झालेलें ज्ञानच होय. ॥यावर शंका अशी कीं, हरिभक्तीनें आत्मज्ञान कसें होईल श्रीकृष्ण साकार तर आत्मा निराकार. या शंकेचें निरसन करण्याकरितां म्हणतात कीं-\nमूर्त आणि अमूर्त अशीं ब्रह्माचीं दोन रुपें उपनिषदांत सांगितलीं असून भगवंतांनीं याचे दोन तर्‍हेचे निरनिराळे भक्त सांगितले आहेत. पैकीं कांहींस कष्टानें मुक्ति प्राप्त होते आणि कांहीस ती कष्टावांचून प्राप्त होते. ॥१७०-७१॥\nस्थूला सूक्ष्मा चेति व्देधा हरिभक्तिरुद्दिष्टा ॥\nप्रारम्भे स्थूला स्यात्‍ सूक्��्मा तस्या: सकाशाच ॥१७२॥\nहरिभक्तीचे स्थूल आणि सूक्ष्म असे दोन प्रकार आहेत. त्यांत प्रथम स्थूल भक्ति असते व तिजपासूनच सूक्ष्म भक्ति उत्पन्न होते. ॥१७२॥\nस्वाश्रमधर्माचरणं कृष्णप्रतिमार्चनोत्सवो नित्यम्‍ ॥\nविविधोपचारकरणैर्हरिदासै: संगम: शश्वत‍ ॥१७३॥\nस्थूल भक्तीचा प्रकार असा कीं,-आपल्या स्वधर्माचें आचरण, नानाप्रकारच्या उपचारांनीं भगवंताच्या मूर्तीचा पूजामहोत्सव, आणि संतमंडळींचा नित्य सहवास ॥१७३॥\nकृष्णकथासंश्रवणे महोत्सव: सत्यवादश्च ॥\nपरयुवतौ द्रविणे वा परापवादे पराड्‍मुखता ॥१७४॥\nभगवंताच्या कथा ऐकण्याला मन उत्साही असणे, सत्य भाषण करणें आणि पर स्त्री, पर-धन आणि पर-निन्दा यांपासून दूर असणें ॥१७४॥\nग्राम्यकथासूव्देग: सुतीर्थगमनेषु तात्पर्यम्‍ ॥\nयदुपतिकथावियोगे व्यर्थ गतमायुरिति चिन्ता ॥१७५॥\nलोकवार्ता- बाजारगप्पा-कुटाळक्या यांचा तिटकारा, चांगल्या तीर्थयात्राकरण्याविषयीझं तत्परता; आणि श्रीकृष्णाच्या कथेवांचून जें आयुष्य गेलें तें फुकट गेलें याची मनास चिंता लागणे. ॥१७५॥\nएवं कुर्वति भक्तिं कृष्णकथानुग्रहोत्पन्नाम्‍ ॥\nसमुदेति सूक्ष्मभक्तिर्यस्या हरिरन्तराविशति ॥१७६॥\nयाप्रमाणें कृष्णकथेच्या कृपेनें प्राप्त झालेली अनन्य भक्ति करीत असतां सूक्ष्म भक्ति उत्पन्न होते आणि मग जीमुळें अन्त:करणांत भगवान श्रीकृष्ण प्रगट होतो. (प्रविष्ट होतो) ॥१७६॥\nमानसपूजाभ्यासो विजननिवासेऽपि तात्पर्यम्‍ ॥१७७॥\nस्मृति, पुराणें; आणि विश्वासू लोक यांच्या वाक्यावरुन भगवंताच्या मूर्तीचें जसें ज्ञान झालें असेल तशाप्रकारच्या मूर्तीची मानसपूजा करण्याचा अभ्यास, आणि एकांतवासाविषयीं आवड ॥१७७॥\nसत्यं समस्तजन्तुषु कृष्णस्यावस्थितेर्ज्ञानम्‍ ॥\nअद्रोहो भूतगणे ततस्तु भुतानुकम्पा स्यात्‍ ॥१७८॥\nयथार्थ ॥खरें॥ बोलणे, सर्व प्राण्यांच्या ठिकाणीं भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करीत आहे अशी भावना, प्राण्यांचा द्रोहव्देष न करणें व सर्वाविषयीं दयाबुध्दी असावी. ॥१७८॥\nईश्वराच्या इच्छेनें मिळेल त्यांत संतोष आणि स्त्री-पुत्र वगैरे विषयीं ममत्वबुध्दि नसणे, तसेंच अहंकार व अभिमान यांनीं रहित असणें ॥१७९॥\nमृदुभाषिता प्रसादो निजनिन्दायां स्तुतौ समता ॥\nसुख दु:ख- शीतलोष्णव्दन्व्दसहिष्णुत्वमापदो न भयम्‍ ॥१८०॥\nमृदु- (दुसर्‍यास न दुखाव���णारें) भाषण, चित्त नेहमीं प्रसन्न, आपल्या निंदा-स्तुतींविषयीं सारखीच बुध्दि असणें, म्हणजे निंदेनें राग न येणे आणि स्तुतीनें आनंदहि न होणें, सुख-दु:ख, थंड-उष्ण वगैरे व्दंव्दें सहन करणें, आणि (येणार्‍या) संकटांस न भिणें ॥१८०॥\nवचने चानवकाश: कृष्णस्मरणेन शाश्वती शान्ति: ॥१८१॥\nनिद्रा, खाणें-पिणें, वगैरे शारीरिक गोष्टींविषयीं आसक्ति नसणें, सहवास न करणें ॥एकांती राहणें॥, आणि कारणावांचून भाषण न करणें, श्रीकृष्णाच्या ध्यानानें शांति प्राप्त करुन घेणें ॥१८१॥\nकेनापि गीयमाने हरिगीते वेणुनादे वा ॥\nकोणीहि भगवंताच्या गुणांचें गायन केलें असतां किंवा मुरली वाजविली असतां, आनंद होऊन एकदम आठ सात्विक भाव उत्त्पन होणें. ॥१८२॥\nतस्मिन्ननुभवति मन: प्रगृह्यमाणं परात्मसुखम्‍ ॥\nस्थिरतां याते तस्मिन्याति मदोन्मत्तदन्तिदशाम्‍ ॥१८३॥\nत्या आठ सात्त्विक भावांचा अनुभव घेत असतां परमात्मसुखाचा आस्वाद घेणारें मन स्थिर झालें म्हणजे तें मदोन्मत्त हत्तीसारखें (ब्रह्मानंदानें बेहोष) होतें. ॥१८३॥\nजन्तुषु भगवद्भावं भगवति भूतानि पश्यति क्रमश: ॥\nएतादृशी दशा चेत्तदैव हरिदासवर्य़: स्यात्‍ ॥१८४॥\nसर्व प्राण्यांत भगवान व भगवंतामध्यें सर्व प्राणी असें क्रमानें (पहातां येऊं लागलें तर) जो पाहतो त्या वेळींच तो भक्त खरा भगवद्भक्त झाला असें समजावें. ॥१८४॥\nपु. ( गो .) कुण . वखत . १ वेळ . २ उशीर .\nहल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-drought-situation-review-meeting-aurangabad-maharashtra-12814", "date_download": "2018-10-16T19:49:47Z", "digest": "sha1:YMAY3D6HUFRUFMQHNJ3J6E5OM7BZVPZ4", "length": 19928, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, drought situation review meeting, aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेंद्राच्या निकषांनुसारच दुष्काळ जाहीर होणार : मुख्यमंत्री\nकेंद्राच्या निकषांनुसारच दुष्काळ जाहीर होणार : मुख्यमंत्री\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nऔरंगाबाद : कुणाच्या मागणीवरून दुष्काळ जाहीर केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिलेले आहेत. त्याची पूर्तता करून दुष्काळी भागातील जनतेला मदत, विमा परतावा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी प्रशासन व शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाई स्थिती घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दुष्काळी भागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद : कुणाच्या मागणीवरून दुष्काळ जाहीर केला जात नाही. दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने निकष ठरवून दिलेले आहेत. त्याची पूर्तता करून दुष्काळी भागातील जनतेला मदत, विमा परतावा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी प्रशासन व शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने येत्या ३१ ऑक्‍टोबरपर्यंत टंचाई स्थिती घोषित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. दुष्काळी भागातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी स्थिती, शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, कायदा व सुव्यवस्था, महापालिकांचे विषय आदींबाबतची आढावा बैठक बुधवारी (ता.१०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे पार पडली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार प्रशांत बंब, अतुल सावे, विभागीय आयुक्‍त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की औरंगाबाद जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५६ टक्‍के पाऊस पडला आहे. ६५ पैकी २९ मंडळांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. १६० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यान २५ दिवस व त्यानंतर आतापर्यंतच्या काळात ५३ दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे संभाव्य स्थितीचा आढावा घेतला असता ऑक्‍टोबर ते डिसेंबर दरम्यान जिल्ह्यातील २७१ गावांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते.\nजानेवारी ते मार्चदरम्यान त्यामध्ये आणखी शंभरावर गावांची भर पडू शकते. त्यानंतर यंदा जिल्ह्यातील किमान पाचशेवर गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो अशी स्थिती आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८५ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये ५८ टक्‍के कपाशी, २७ टक्‍के मका तसेच बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचा समावेश आहे. पावसाच्या अनियमिततेचा उत्पादनावर परिणाम होणार हे स्पष्टच आहे. पीक कापणी प्रयोगानंतर आवश्‍यकतेनुसार मदत, विम्याचा परतावा देण्याची तयारी शासनाने केली आहे.\nपिण्याच्या पाण्याचे नियोजनासंदर्भात निर्देश दिले आहेत. मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा आधार देणारा असला तरी मध्यम प्रकल्पांची स्थिती दिलासा देणारी नाही. औरंगाबाद जिल्ह्यात ५७५ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. नव्याने १२६ योजना मंजूर केल्या आहेत. मुद्रा योजनेंतर्गत ३ लाख ७० हजार लोकांना १८७२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. सूक्ष्म सिंचनाच्या २०१७ अर्जांपैकी ९८ टक्‍के अर्ज मंजूर आहेत. बळिराजा योजनेंतर्गत पाच लघुसिंचन प्रकल्पांची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात १० हजार २०० शेततळी पूर्ण झाली आहेत. दुष्काळी भागात त्याचे सकारात्मक परिणाम पाहून आणखी दहा हजार शेततळी देण्याचे नियोजन सुरू आहे.\nजिल्ह्यात जलयुक्‍त शिवार अभियानात निकृष्ठ काम करणाऱ्यांकडून वसुली करण्यासह गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी पावसामुळे कमी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाण्याचे काटेकोर नियोजन केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कायदा व सुव्यस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, कचरा प्रश्न आदी विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन संबंधीत कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना प्रशासनाला केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nदुष्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद विभाग पाऊस पाणी तूर सोयाबीन मूग उडीद सिंचन\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री स��ल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmer-attention-declaration-drought-12843", "date_download": "2018-10-16T19:35:04Z", "digest": "sha1:3FC3UJNBPY7QEPSG7VOPV5NZUAVT7J77", "length": 17173, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmer Attention to the declaration of drought | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांचे दुष्काळाच्या घोषणेकडे लक्ष\nशेतकऱ्यांचे दुष्काळाच्या घोषणेकडे लक्ष\nशुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पाऊसमान झाल्याने खरिप हंगाम वाया गेला. आता रब्बीही हातचा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नव्या निकषानुसार तालुकानिहाय दुष्काळाबाबत सत्यमापन अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे परतलेल्या पावसानंतर आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा कमी पाऊसमान झाल्याने खरिप हंगाम वाया गेला. आता रब्बीही हातचा जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नव्या निकषानुसार तालुकानिहाय दुष्काळाबाबत सत्यमापन अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे परतलेल्या पावसानंतर आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या घोषणेकडे लागले आहे.\nयंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने पाठ फिरवली. आतापर्यंत १५० ते २०० मिलिमीटरच्याही पुढे पाऊस सरकला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६०० मिलिमीटरपर्यंत आहे. यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत केवळ ४० टक्केपर्यंत पाऊस झाला. त्याशिवाय खरीप पिकांची स्थितीही समाधानकारक नाही. शासनाच्या निकषानुसार जिल्हा पात्र ठरत असताना जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय दुष्काळाबाबत सत्यमापन अहवाल मागविण्यात आला आहे. त्यानुसार तहसीलस्तरावर तहसीलदारांसह यंत्रणेकडून कामकाज सुरू आहे. थेट बांधावर जाऊन अधिकारी पाहणी करत आहेत. पण त्यात गती नाही. अद्यापपर्यंत एकाही तालुक्‍याचा प्रस्ताव प्राप्त झाला नाही. येत्या दोन दिवसांत जिल्ह्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येत असली, तरी कामात मात्र नुसती चालढकल सुरू आहे.\nनियोजन समितीच्या बैठकीत १५ ऑक्‍टोबरपर्यंत शासनाला दुष्काळी स्थितीचा अहवाल सादर करणार, असे प्रशासनाने सांगितले होते. पण तालुकास्तरावरून अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हा अहवाल कधी जाणार आणि दुष्काळ कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nकृषी आयुक्ताच्या आदेशानुसार तालुक्‍यातील १० टक्के गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याकडून मोबाइल ॲपद्वारे माहिती संकलित केली जात आहे. अद्यापही अनेक तालुक्‍यांकडून माहिती संकलितच केली जात आहे. ठोस असे काम होऊ शकलेले नाही. पाणीटंचाईची स्थिती जाणून घेण्यासाठी नोव्हेंबर ते मे या कालावधीत पाणीटंचाई जाणवणारी संभाव्य गावे कोणती आहेत याची तालुकानिहाय माहिती सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनास सादर केले आहे. आठवडाभरात माहिती सादर करावी, असे आदेशामध्ये नमूद केले आहे. त्यातही फारशी सुधारणा नाही. तिथेही धिम्या गतीनेच काम सुरू आहे.\nसोलापूर ऊस पाऊस खरीप प्रशासन administrations मका maize दुष्काळ मोबाईल कृषी आयुक्त agriculture commissioner पाणी water पाणीटंचाई जिल्हा परिषद\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2015/04/loksabha-recruitment.html", "date_download": "2018-10-16T19:27:28Z", "digest": "sha1:M2M2AVIV64VGSIVGZXF4J53BOTEZPKZF", "length": 36569, "nlines": 285, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "लोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या जागा\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या जागा\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्ट��ट ग्रेड-2 (सुरक्षा साहाय्यक) (12 जागा) या पदासाठी माजी सेनादल कर्मचाऱ्यांमधून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.\nअर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2015\nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्य...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुल��खक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुल...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्य...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोक��ेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुल...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nहेवी व्हेईकल फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या 333 जागा\nसोलापूर महानगरपालिकेत चालक पदाच्या 400 जागांसाठी थ...\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा येथे विवि...\nटाटा मूलभूत संशोधन केंद्र, मुंबई येथे विविध पदाच्य...\nएलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्य...\nसोलापूर महानगरपालिकेत अवेक्षक (स्थापत्य) पदाच्या अ...\nराष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध ...\nराष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या...\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्...\nविवीध शासकीय कार्यालयांतर्गत पदभरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत वाहन च...\nजालना जिल्हा परिषदेंतर्गत विवीध पदांच्या 73 जागा\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे ...\nमहाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात व...\nबार्टी, पुणे येथे विवीध पदांची भरती\nमाझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक प...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक प्राध्यापक पदा...\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड-अलिबाग येथे वि...\nमिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखकांची पदे\nसोलापुर विद्यापीठांतर्गत विवीध पदे\nजिल्हा परिषद, बीड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) प...\nकॅन्टोन्मेंट मंडळ देवळाली नाशिक अंतर्गत विवीध पदां...\nऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर अंतर्गत ट्रेडसमन ...\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत वि...\nभारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच...\nइंडियन एअर फोर्स अंतर्गत विविध पदांच्या एकूण 171 ज...\nSBI भारतीय स्टेट बँकेतर्गत विशेष अधिकारी पदांची भर...\nकोल्हापूर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयात लिप...\nBSF सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल (ज��डी) पदाच्य...\nन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये...\nओएनजीसी, मुंबई येथे विविध पदाच्या 205 जागा\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या जा...\nएकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितींतर्गत विवीध ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विवीध पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत अभियंता पदभरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=94&page=2", "date_download": "2018-10-16T19:47:55Z", "digest": "sha1:K7MF4CD5TL3VZ6PP7GDL5Z5DNPPCGSDS", "length": 5332, "nlines": 83, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "विविध", "raw_content": "\nपवनचक्की व पाऊस यांच्या संबंधावर श्री. वैद्य यांनी मुद्देसूदपण�� जो प्रकाशझोत टाकलेला आहे, तो सर्व स..\nR.D.Karve |र. धों. कर्वे सेट (८ पुस्तके )\nविसाव्या शतकातील एका द्रष्ट्या पुरुषाचे व्यक्तित्व व विचार मराठीत प्रथमच १) असंग्रहित र. धों...\nShree. Vyan. Ketkar Set |श्री. व्यं. केतकर सेट ( ७ पुस्तके )\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\nUpyojit Marathi| उपयोजित मराठी\nएखादी भाषा केवळ राजभाषा बनली म्हणून ती समर्थ बनत नाही किंवा केवळ तिच्या अभिजाततेच्या दर्जानेही ती स..\nप्रेमात पडलेले नायक आणि नायिका अचानक तालासूरात गाणं म्हणू लागतात. विरहानं किंवा प्रेमभंगानं व..\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/three-parents-healthy-baby-11813", "date_download": "2018-10-16T19:24:28Z", "digest": "sha1:OZY4F33L2X5KJCFB7H46IXVTQF7CERRC", "length": 21763, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three parents healthy baby! तीन पालकांचे आरोग्यसंपन्न बाळ ! | eSakal", "raw_content": "\nतीन पालकांचे आरोग्यसंपन्न बाळ \nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nपेशीमधील अतिसूक्ष्म \"पॉवर हाउस‘ असलेल्या मायटोकॉंड्रियाची जडण-घडण करणारी जनुके आईकडूनच बालकाला मिळतात. या जनुकांमध्ये दोष असेल, तर तो बालकातही उद्‌भवतो. त्यावर उपाय म्हणून मायटोकॉंड्रिया निकोप असलेल्या \"डोनर‘ महिलेची मदत घेण्याच्या तंत्रावर संशोधन सुरू आहे.\nपेशीमधील अतिसूक्ष्म \"पॉवर हाउस‘ असलेल्या मायटोकॉंड्रियाची जडण-घडण करणारी जनुके आईकडूनच बालकाला मिळतात. या जनुकांमध्ये दोष असेल, तर तो बालकातही उद्‌भवतो. त्यावर उपाय म्हणून मायटोकॉंड्रिया निकोप असलेल्या \"डोनर‘ महिलेची मदत घेण्याच्या तंत्रावर संशोधन सुरू आहे.\nऊर्जा डोळ्यांना दिसत नाही; पण ती असते एवढे मात्र खरे. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. जीवन मजेत जगायचे असेल, तर आपल्या शरीरात भरपूर ऊर्जा असली पाहिजे. शरीरात ऊर्जेचे उगमस्थान आहे तरी कोठे ते आहे आपल्या विविध पेशींमध्ये. पेशीच्या आत केंद्रक, सायटोप्लाझम आणि मायटोकॉंड्रिया हे महत्त्वाचे घटक आहेत. केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात आणि मायटोकॉंड्रिया म्हणजे पेशीमधील अतिसूक्ष्म \"पॉवर हाउस‘ (बॅटरी) आहे. पेशींमधील हजारो मायटोकॉंड्रियामध्ये ग्लुकोजपासून एटीपी नामक ऊर्जाधारित रसायनांची निर्मिती होते. एटीपीमधील रासायनिक बंधनात म्हणजे केमिकल बॉंडमध्य��� आपण वापरतो ती ऊर्जा सामावलेली असते. एटीपीमधील रासायनिक बंधन सुटताना ऊर्जा मुक्त होते. ती ऊर्जा आपल्या पेशी कार्य करताना वापरतात आणि जगतात. पैसे खर्च करून आपण वस्तू किंवा सेवा पदरी पाडून घेतो. एटीपी म्हणजे शरीरातील \"चलन‘ आहे. इतर अनेक कामे मायटोकॉंड्रियामार्फत होतात. त्याच्याकडे कॅल्शियम राखून ठेवण्याचे कार्य आहे. धोक्‍याच्या वेळी ते \"सिग्नल‘ (इशारा) द्यायला अत्यावश्‍यक असते. आश्‍चर्य म्हणजे मायटोकॉंड्रियाची जडण-घडण करणारी जनुके केवळ आईकडूनच बालकाला मिळतात. या जनुकांमध्ये किरकोळ दोष असेल, तर अर्थातच तो दोष बालकातही उद्‌भवणार. याचा अर्थ त्या बालकामधील मायटोकॉंड्रिया सदोष असणार. ऊर्जानिर्मितीचे केंद्रच सदोष असल्यावर त्या बालकाचे हृदय, मेंदू, यकृत आणि मूत्रपिंड पूर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण ही इंद्रिये सर्वांत जास्त ऊर्जा वापरतात. परिणामी असे नवजात बालक अल्पायुषी असते.\nब्रिटनमधील न्यू कॅसल युनिव्हर्सिटीमध्ये डॉ. डग टर्नबुल यांना या व्याधीवर संशोधन करताना एक महत्त्वाचे रहस्य गवसले. आई-वडिलांकडून आलेली सुमारे 2300 जनुके जरी \"नॉर्मल‘ असली तरी फक्त आईकडूनच बालकाकडे सुपूर्त केल्या जाणाऱ्या 37 जनुकांपैकी काही सदोष आहेत. या दोषाला \"लेहाय डिसिज‘ म्हणतात. एकूण 37 जनुकांपैकी केवळ 13 जनुके मायटोकॉंड्रियाची \"बांधणी‘ करतात. याचा अर्थ संभाव्य जन्माला येणाऱ्या बालकाला फक्त सक्षम मायटोकॉंड्रियाची गरज होती. एवढी साधी; पण तरीही \"जीवन‘दायी गरज भागली, तर संततीसाठी व्याकूळ असणाऱ्या दांपत्याला आरोग्यसंपन्न बाळ मिळू शकेल.\nसंभाव्य आई-वडिलांच्या ठणठणीत गुणसूत्रांना सक्षम मिटोकॉंड्रिया असणाऱ्या पेशी मिळवून द्यायच्या, हे संशोधकांचे उद्दिष्ट होते. याकरिता त्यांनी काही खास पद्धतींचा विचार केला. त्याला नाव दिले \"मायटोकॉंड्रियल रिप्लेसमेंट‘. त्यापैकी एक पद्धत म्हणजे \"प्रोन्यूक्‍लिअर ट्रान्फर‘. यात फलित गर्भाची दुरुस्ती केली जाते. ती साध्य होण्यासाठी जिचा मायटोकॉंड्रिया सुदृढ-निकोप आहे, अशा \"डोनर‘(दात्या) महिलेची मदत घेण्यात येते. एकूण पद्धत पुढीलप्रमाणे आहे. 1) ज्यांना बाळ हवे आहे अशा आईचे स्त्रीबीज आणि वडिलांचे पुंबीज यांचे मिलन प्रयोगशाळेतील परीक्षानळीत केले जाते. स्त्रीबीज फलित झाल्यावर त्यातील मायटोकॉंड्रियल जनुके कमकुवत आहेत म्हणून फलित झालेले (संयुक्त) बीज वेगळे केले जाईल. याला \"प्रोन्यूक्‍लिआय‘ म्हणतात. 2) डोनर महिलेच्या स्त्रीबीजातील केंद्रक (गुणसूत्रे) काढले जाईल आणि 3) संभाव्य आईचा \"प्रोन्यूक्‍लिआय‘ डोनर (दात्या) महिलेच्या स्त्रीबीजामध्ये स्थापित केला जाईल. तिथे सुदृढ मायटोकॉंड्रिया लाभलेला \"जीव‘ वाढू लागेल. या सर्व प्रक्रियेमध्ये मायटोकॉंड्रियाशी संबंधित काही जनुके डोनर महिलेकडून संभाव्य आईकडे जाऊ शकतात. मात्र त्याचा काहीही दृश्‍य परिणाम नवबालकावर होत नसतो. कारण पेशीतील मायटोकॉंड्रियाच्या संबंधीचा डीएनए फक्त एक टक्का असतो. म्हणजेच 99 टक्के डीएनए आई-वडिलांकडून आलेला असतो. प्रत्यक्षात मायटोकॉंड्रियाशी संबंधित असलेल्या डीएनएचा बालकाच्या वर्ण, रूप, उंची, डोळ्यांचा रंग, स्वभाव, कला-क्रीडा गुण किंवा अन्य व्यक्तिमत्त्वाच्या गुणविशेषाशी काहीही संबंध नसतो ज्या महिलेने फक्त मायटोकॉंड्रियाचे दान केले आहे, ते जणू एकप्रकारे रक्तदान केल्यासारखेच आहे. ती गर्भाशयात गर्भ वाढवत नसल्यामुळे \"सरोगेटेड‘ मातादेखील नाही. अडचणीत सापडलेल्या नवजात बालकाला जीवदान देण्याइतपतच या प्रयोगांच्या मर्यादा आहेत, तरीही या तंत्राला विरोध होतोय.\nविरोधकांच्या मते \"गर्भा‘शी घालमेल करण्याचा किंवा \"खेळ‘ करण्याचा हा प्रकार आहे. अजून बरेच प्रयोग करणे आवश्‍यक आहेत, असे धर्मरक्षकांना वाटतेय. (मात्र तत्त्वत: विरोध नाही). बालक मोठे झाल्यावर \"आपण तीन पालकांमुळे तयार झालेलो आहोत‘ हे समजल्यावर त्याची मानसिक अवस्था काय होईल या बाबतही मानसशास्त्रज्ञ साशंक आहेत. ही भीती निराधार आहे. कारण प्रत्येक व्यक्तीने आईच्या आणि वडिलांच्या खापर पणजोबांचेदेखील डीएनए घेतलेले असतात. \"डिझाइनर्स बेबी‘साठीचा मार्ग हळूहळू खुला करण्याचा हा एक भाग आहे, अशी पुराणमतवादी लोकांची ठाम समजूत झाली आहे. या तंत्रात जन्माला येणारे बालक दोन आईंपासून आणि एका वडिलांकडून आवश्‍यक ती जनुके स्वीकारेल आणि जन्माला येईल. \"तीन पालकां‘मुळे जन्माला आलेली निदान 40 मुले-मुली असून, ती मजेत आहेत यामुळे प्रतिवर्षी किमान 150 नि:संतान राहू शकणाऱ्या पालकांना दिलासा मिळू शकतो. हे लक्षात घेऊन ब्रिटनमधील \"हाउस ऑफ कॉमन्स‘ने तीन पालक असलेल्या बालकाला कायद्याचे छत्र प्राप्त करून देण्यासाठी शास्त्रज्ञांच्या प्रयोगांना 382 विरुद्ध 182 मतांनी मान्यता दिलेली आहे. अशी मान्यता देणारे अजून 20 देश आहेत. आई आणि वडील या दोन्ही शब्दांना अनेकवचन नाही. भावीकाळात तीन आई-वडिलांची नाही; पण तीन पालकांची मुले-बाळे असू शकतील\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/nashik/trimbakeshwar-dindya-admitted-uti-vari/", "date_download": "2018-10-16T20:05:58Z", "digest": "sha1:QYKIFVSDDKJFT37W2QN7TSBZOVIHJRBE", "length": 33406, "nlines": 475, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The Trimbakeshwar, The Dindya Admitted For The Uti Vari | त्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्र��टी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nत्र्यंबकेश्वरमध्ये उटीच्या वारीसाठी दिंड्या दाखल\nत्र्यंबकेश्वर (��ाशिक), उटीच्या वारीसाठी येथे सुमारे 25 ते 30 दिंड्या दाखल झाल्या आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीला उन्हाच्या दाहपासून संरक्षण मिळावे या हेतूने उटीचा लेप दुपारी चढवण्यात येईल.\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nNavratri 2018: श्री सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरात न्यायाधीशांनी केली महापूजा\nआदिशक्तीच्या उत्सवासाठी देवीच्या विविध मूर्ती बाजारात\nनाशिक जिल्हा परिषदेच्या सभेत गोंधळ\nनाशिकमध्ये भरला पितरांचा महोत्सव\nनाशिकमध्ये महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nनाशिक : शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल बडविला. विविध ढोल ताशा पथक सहभागी झाले आहेत. सर्व धर्मियांचे धर्मगुरू मिरवणुकीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन , महापौर रंजना भानसी, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल आदी मान्यवर उपस्थित होते.\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nअझहर शेखनाशिक : धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मोहरमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मोहरमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते. शुक्रवारी (21 सप्टेंबर) दर्ग्याच्या आवारात यात्रा भरणार असून ताबूत दर्शनासाठी दूपारी चार वाजेनंतर मैदानात हिंदू भाविक घेऊन येतील.\nवेदांचा सूर्य आहे 'बाप्पा'\nनाशिक : संत साहित्याच�� अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nनाशिकमध्ये सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन\nनाशिक : राज्यातील शासनमान्य ग्रंथालयातील कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या 2012 मधील बाकी असलेली 50 टक्के परीक्षण अनुदानात वाढ करावी, शासकीय नियमानुसार सेवाशर्ती व वेतनश्रेणी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी आज गोल्फ क्लब मैदान येथे सार्वजनिक ग्रंथालय व सेवकांचे एकदिवसीय धरणे आंदोलन.\nगणपतीने केलेले 'हे' पूजन सर्वश्रेष्ठ का\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nमातृभक्त बाप्पा : आईला वृद्धाश्रमात पाठवून घरात गणपती आणणे किती योग्य\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पू���ा\nकोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nकोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ...\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nकोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे. श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/gabhara.html", "date_download": "2018-10-16T19:04:32Z", "digest": "sha1:V6CUJO5VVD75DCXHKCPYUDBMTPWZZJMW", "length": 5368, "nlines": 69, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): गाभारा....Gabhara", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nपण या देवालयात, सध्या देव नाही\nगाभारा आहे, चांदीचे मखर आहे.\nसोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.\nत्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.\nवाजवा ती घंटा, आणि असे इकडे या\nपाहीलात ना तो रिकामा गाभारा\nनाही..तस नाही, एकदा होता तो तिथे\nकाकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,\nदरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा\nदोन तास वामकुक्षी घ्यायचा\nसार काही ठीक चालले होते.\nरुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग\nदक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते\nमंत्र जागर गाजत होते\nरेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.\nबॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.\nसारे काही घडत होते.. हवे तसे\nपण एके दिवशी.. आमचे दुर्दैव\nकोणी एक भणंग महारोगी\nतारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”\nआणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय\nपोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..\nपण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..\nप्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,\nपत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी\nपण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.\nतसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,\nकारण गाभारा सलामत तर देव पचास...\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rape-girl-wayari-bhutnath-135755", "date_download": "2018-10-16T18:56:27Z", "digest": "sha1:S25VM7IZGCHMFXK5LQGLOXNMUXWGDWTY", "length": 12631, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "rape on girl in Wayari Bhutnath लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार | eSakal", "raw_content": "\nलग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nमालवण - शहरातील एका तरुणीला लग्नाचे आ���िष दाखवून तिच्यावर बलात्कार, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार मिलिंद झाड (रा. वायरी भुतनाथ) या तरुणाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बलात्कार, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने काल रात्री दिली.\nमालवण - शहरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार, मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केदार मिलिंद झाड (रा. वायरी भुतनाथ) या तरुणाविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बलात्कार, मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पीडित तरुणीने काल रात्री दिली.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी - वायरी भुतनाथ येथील केदार झाड या तरुणाची एका तरुणीशी २०१६ मध्ये मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा उठवत त्याने ११ एप्रिल २०१७ ला कणकवली येथे तिच्या रूमवर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचे त्या तरुणीशी सातत्याने शारीरिक संबंध सुरू होते. १४ एप्रिल २०१७ ला तो तिला दिल्ली, कुलूमनाली येथे फिरण्यास घेऊन गेला. तेथेही त्याने तिच्याशी सातत्याने शारीरिक संबंध ठेवले.\n४ जून २०१७ ला त्याने आपल्या मित्रासह त्या तरुणीला सावरवाड येथील गणपती मंदिरात नेऊन कुंकू लावून, मंगळसूत्र घालून विवाह केला. त्यानंतर १६ जूनला केरळ येथे हनिमूनला नेले. त्यानंतर एप्रिल २०१८ पासून केदार याने त्या तरुणीशी बोलण्याचे टाळले. याच काळात त्याचे अन्य एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती पीडित तरुणीला मिळाली. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. यात केदारने तिला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली.\nया प्रकरणी विवाहाचे आमिष दाखवून आपल्याला धोका दिल्याप्रकरणी पीडित तरुणीने आज रात्री येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी केदार झाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील अधिक तपास करीत आहेत.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai-maratha-agitation/congress-mlas-urged-resign-maratha-kranti-morcha-134637", "date_download": "2018-10-16T18:54:15Z", "digest": "sha1:XTPCEOGVV7NI33JNORD7DM2SCZCKXEVM", "length": 11293, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress MLAs urged to resign Maratha Kranti Morcha #MarathaKrantiMorcha काँग्रेस आमदारांचा राजीनाम्याचा आग्रह | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha काँग्रेस आमदारांचा राजीनाम्याचा आग्रह\nमंगळवार, 31 जुलै 2018\nमुंबई - मराठा समाज आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारी धरला. आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामा देण्यास परवानगी द्या, अशी मागणी आमदारांनी केली.\nमुंबई - मराठा समाज आरक्षणासाठी संतप्त झाला असताना आता राजकीय पक्षांच्या व्यासपीठाव���ही हा रोष समोर येऊ लागला आहे. मराठा आरक्षण, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा दबाव म्हणून सर्व काँग्रेस आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याचा आग्रह सोमवारी धरला. आरक्षणाबाबतीत पक्षाची भूमिका समाजासोबत असायला हवी. सरकार आंदोलनाला अद्याप गंभीरपणे घेत नसल्याने संताप वाढत आहे. पाच मराठा आंदोलकांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना राजीनामा देण्यास परवानगी द्या, अशी मागणी आमदारांनी केली.\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/when-to-use-soap-for-baby-bathing-118060700014_1.html", "date_download": "2018-10-16T18:45:33Z", "digest": "sha1:MYPNDZGDBJWJ65ROITJYVEIGMPM2QPIH", "length": 10921, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाळाच्या आंघोळीसाठी साबण वापरणे कधी सुरू करावे? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाळाच्या आंघोळीसाठी साबण वापरणे कधी सुरू करावे\nनवजात शिशूची त्वचा नाजूक असते. अशा वेळी तुम्हाला बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच्या त्वचेसाठी कोणते प्रॉडक्ट योग्य आहे आणि कोणते अयोग्य, याचा निर्णय तुम्हाला खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल. कारण, प्रत्येक कॉस्मेटिक प्रॉडक्टध्ये केमिकल असतात. यामुळे बाळासाठी योग्य प्रॉडक्ट निवडणे आवश्यक आहे.\n* तुम्ही पहिल्यांदाच बाळाला शॅम्पू किंवा साबणाने आंघोळ घालत आहात. त्या साबणाने बाळाला इजा होईल, अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा एकाच जागी साबण लावा. बाळाची त्वचा लाल पडली किंवा तेथे खाज येऊ लागल्यास तत्काळ साबणाचा वापर थांबवा.\n* सहा महिन्यांपेक्षा लहान बाळांना साबणाच्या वडीने चोळून आंघोळ घालू नका. साबणआपल्या हाताला लावून मग बाळाला आंघोळ घाला. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर साबणाच्या चोळण्याचे निशाण पडणार नाहीत.\n* सुगंधुक्त साबणाचा वापर करा. ज्या साबणाला वास येतो, त्यात जास्त केमिकल असतात. त्यामुळे कमी सुगंधाचा, सुगंधुक्त साबणाचा वापर करावा.\n* बाळाच्या त्वचेला खूप जास्त चोळण्याची गरज नसते. कारण, त्यांच्या त्वचेवर धूळ जमा होत नाही. तुम्ही फक्त मालिश करा आणि आंघोळ घाला.\n* तीन वर्षांपर्यंतच्या बाळाला बबल्स बाथ देऊ नये. यामुळे त्याच्या मूत्र मार्गात संक्रण होण्याची भीती असते.\nम्हणून सकाळी 8 नंतर अंघोळ करू नये\nकोवलम : आंतरराष्ट्रीय ख्यातीचा समुद्र किनारा\nवास्तूप्रमाणे घरात हे फोटो लावू नका\nवास्तुप्रमाणे येथे झाडू ठेवू नये\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंग���यत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chandrapur-leopard-attack-on-forest-officer-cctv-footage-290103.html", "date_download": "2018-10-16T18:55:04Z", "digest": "sha1:6T7UOWYFJVINPCAGRCKU5MD5RF2B3XRL", "length": 12748, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nबिबट्याचा वनअधिकाऱ्यावर हल्ला, जंगलातला थरार कॅमेऱ्यात कैद\nचंद्रपूर जिल्ह्यात जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या वनअधिकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय.\n16 मे : चंद्रपूर जिल्ह्यात जखमी बिबट्यावर उपचार करण्यासाठी गेलेल्या वनअधिकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलीय. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. चंद्रपुर शहरालगत असलेल्या लोहाराजवळ मंगळवारी एका वाहनाच्या धडकेनं बिबटया जखमी झाला होता. त्याच्या उपचारासाठी गेलेल्या संतोष थिप्पे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे.\nबिबट्यावर उपचार करण्यासाठी वनअधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र बिबट्या��ंच वनअधिकाऱ्याच्या अंगावर झडप घातली. या हल्ल्यातून वनअधिकारी थोडक्यात बचावलाय. अखेर 4 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला बेशूद्ध करण्यात वनअधिकाऱ्यांना यश आलं आहे.\nया दरम्यान बिबट्याने वनपरिक्षेञाधिकारी संतोष थिप्पे यांच्यावर हल्ला केला. जोरात धावुन बिबट्या अंगावर धावुन आल्याने सगळे घाबरुन गेले एकच आरडा ओरड सुरु झाली. या ओरडी दरम्यान बिबटयाला थोड दुर हुसकावण्यात आलं. तब्बल चार तासानंतर बिबटयाला बेशुध्द करुन जेरबंद करण्यात आलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/p/join.html", "date_download": "2018-10-16T18:12:57Z", "digest": "sha1:HV4V7KU6VBOQ5IXCCWT6TPYOPG5KZ4QG", "length": 43377, "nlines": 791, "source_domain": "www.marathimati.com", "title": "सभासद व्हा", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nमराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद होण्यासंदर्भात माहिती\nमराठीमाती डॉट कॉम परिवार येथे आपले स्वलिखीत साहित्य प्रकाशित करण्यासाठी, संग्रहित विषयाच्या ज्ञान आणि माहितीचे योगदान तसेच स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणुन नोंदनी करण्यासाठी आम्ही आपले स्वागत करतो.\nस्वलिखीत पाककृती, लेख, कथा, कविता, चारोळी तसेच चित्रे आणि छायाचित्रे ईत्यादी विविध साहित्य/कला प्रकाशित करावयाचे आहे.\nमराठीमाती डॉट कॉम च्या विविध विभागांसाठी संग्रहित विषयाच्या ज्ञान आणि माहितीचे योगदान द्यायचे आहे.\nमराठीमाती डॉट कॉम द्वारा संचलीत विविध ऑनलाईन/ऑफलाईन सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करावयाचे आहे.\nले���न, छायाचित्रण, पत्रकारिता, तंत्रज्ञान आणि कला या व अशा विविध विषयातील अनुभव मिळविणे या उद्देशाने मराठीमाती डॉट कॉम सोबत काम करावयाचे आहे.\n##fa-user-circle-o## मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या सभासदत्वाबद्दल\n##fa-caret-right## मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे हे खुले निशुल्क व्यासपीठ आहे आणि समाजातील सर्व घटकांचे यात स्वागत आहे.\n##fa-caret-right## मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित करावयाचे साहित्य सभासद अर्जासोबत जोडून पाठवावे.\n##fa-caret-right## मराठीमाती डॉट कॉम परिवार सभासद अर्ज आणि साहित्य ईमेल अथवा टपालसेवेद्वारे पाठविले जाऊ शकते.\n##fa-caret-right## सातत्याने साहित्य पाठवितांना; सभासद अर्ज पुन्हा-पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. पूर्वप्रकाशित साहित्य मराठीमाती डॉट कॉम येथे पुन्हा प्रकाशित केले जाणार नाही (२०१६ पासून)\n##fa-caret-right## अर्जात भरलेल्या माहितीची आणि सोबत पाठविलेल्या साहित्याची पडताळणी संपादकांद्वारे केल्यानंतर सभासदत्व दिले जाईल आणि सदर साहित्य प्रकाशित केले जाईल.\n##fa-caret-right## आपल्या सभासदत्वासंदर्भातील सर्व सुचना आपणांस आपल्या ईमेल पत्त्यावर पाठविल्या जातील.\n##fa-caret-right## मराठीमाती डॉट कॉम परिवाराच्या सर्व सभासदांची नावे, अल्प परिचय, प्रकाशित साहित्यांचे दुवे आपण निर्माते या पानावर पाहू शकाल.\n##fa-caret-right## सभासदत्व आणि साहित्य प्रकाशित करण्याचा अंतीम निर्णय हा संपादक मंडळाचा असेल.\n##fa-caret-right## अधिक माहितीसाठी आमचे अधिकृत पत्ते, भ्रमणध्वनी आणि दुरध्वनी क्रमांक खाली दिलेले आहेत.\nअर्ज प्रिंट करा ⟶ स्वहस्ताक्षरात भरा ⟶ साहित्य/लेखन जोडा ⟶ आम्हाला पाठवा\n(अर्ज आणि साहित्य ईमेलद्वारे पाठवतांना PDF स्वरूपात पाठवावा)\n[सभासद अर्ज डाऊनलोड करा ##fa-file-pdf-o##]\nपोस्टाद्वारे साहित्य पाठविण्याचा पत्ता:\n‘फुलोरा’, सर्वे नं: २७/२/१\nराजे चौक लेन क्रमांक: ३ (पूर्वीची २)\nपुणे, पिन कोड: ४११०४६ महाराष्ट्र (भारत)\nईपत्राद्वारे साहित्य पाठविण्याचा पत्ता:\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची मा...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या ���ायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nगुरुपौर्णिमा - गुरु पूजनाचा दिवस - सण-उत्सव\nआषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत मध्ये देवदेवता ह्यांना जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोड ...\nवट सावित्री पूजा - सण-उत्सव\nवट सावित्री पूजा - [Vat Savitri Pooja] सर्वसाधारणतः वटसावित्री पूजन सकाळी करावे वा दुपारनंतर करावे असे प्रश्न शास्त्र तज्ञांना स्त्रियांक...\nहॅशटॅग मी टू - मराठी लेख\n#MeToo ने सिनेसृष्टी सोबतच शैक्षणिक क्षेत्र देखील ढवळून काढायला सुरवात केली आहे अभिनेत्री तनुश्री दत्ता पासून सुरु झालेल्या या वादळाने ...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nआम्ही नोकरीवाल्या - मराठी लेख\nस्त्रीने नोकरी करावी का नाही याचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी स्त्रीच्या ...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,2,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,4,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,122,आईच्या कविता,9,आकाश भुरसे,6,आज,32,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,1,आतले बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आरती गांगन,1,आरती शिंदे,5,आरती संग्रह,1,आरोग्य,2,इंद्रजित नाझरे,5,इसापनीती कथा,37,उदय दुदवडकर,1,उपवासाचे पदार्थ,1,उमेश कुंभार,6,ऑगस्ट,1,कपिल घोलप,1,कपील घोलप,2,करमणूक,30,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,3,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी काहीतरी,2,केदार कुबडे,18,कोशिंबीर सलाड रायते,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गोड पदार्थ,2,घरचा वैद्य,2,जीवनशैली,48,जून,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,तिच्या कविता,4,तुकाराम गाथा,1,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,24,दिनविशेष,2,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,7,न्याहारीचे पदार्थ,1,पंचांग,14,पाककला,8,पावसाच्या कविता,6,पुणे,2,पोस्टर्स,5,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,18,प्रेरणादायी कविता,7,फोटो गॅलरी,6,बातम्या,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,2,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,भाग्यवेध,8,मंदिरे,1,मधल्या वेळचे पदार्थ,1,मधल्या वेळेचे पदार्थ,1,मनाचे श्लोक,11,मराठी कथा,19,मराठी कविता,89,मराठी गझल,1,मराठी गाणी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,17,मराठी नाटक,1,मराठी भयकथा,19,मराठी लेख,10,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,42,मसाले,2,महाराष्ट्र,17,मांसाहारी पदार्थ,1,माझा बालमित्र,37,मातीतले कोहिनूर,4,मुंबई,1,मुलांची नावे,1,मैत्रीच्या कविता,2,यादव सिंगनजुडे,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,7,लता मंगेशकर,1,विचारधन,14,विद्या कुडवे,2,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,9,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,122,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,4,शांततेच्या कविता,1,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,2,संजय पाटील,1,संजय सावंत,1,संत तुकाराम,1,संपादकीय,3,संपादकीय व्यंगचित्रे,3,संस्कृती,10,सचिन पोटे,2,सण-उत्सव,4,सणासुदीचे पदार्थ,2,सनी आडेकर,9,सामाजिक कविता,15,सायली कुलकर्णी,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,3,स्त्रोत्रे,1,स्वाती खंदारे,9,स्वाती दळवी,1,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,11,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: सभासद व्हा\nसभासद व्हा - [Join] मराठीमाती डॉट कॉम परिवार येथे आपले स्वलिखीत साहित्य प्रकाशित करण्यासाठी सभासद अर्ज.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह SEARCH सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्���ेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share. STEP 2: Click the link you shared to unlock सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2014/02/mazgaondock.html", "date_download": "2018-10-16T18:11:29Z", "digest": "sha1:CAKKTBJ7CGCEG5WKXILHJ4ZFNW3OREIV", "length": 39775, "nlines": 336, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "माझगाव डॉक लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 1036 जागा - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nमाझगाव डॉक लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 1036 जागा\nमाझगाव डॉक लिमिटेड मध्ये सार्वजनीक बांधकाम विभागात विविध तांत्रिक पदाच्या एकूण कंत्राटी 1036 जागा.\nअर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nकेंद्र व राज्य शासनांतर्गत हजारो पदांची भरती \nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्य��� 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र सर्कल भारतीय डाक विभागात सहाय्यक पदाच्य...\nमहिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत विविध पदांची भरत...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विवीध प...\nनागपुर आदिवासी विकास विभागात महाभरती\nआनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन येथे विवीध पद...\nमुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्...\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 1...\nधुळे वन विभागांतर्गत लघुलेखक व वनसर्वेक्षक पदाच्या...\nशिरपूर ( धुळे ) नगरपरिषदेत विविध पदांची भरती\nठाणे आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 248 जागा...\nगडचिरोली मुख्य वनसंरक्षक कार्यालयांतर्गत भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 570 जाग...\nCBSC माध्यमिक शिक्षण सेंट्रल बोर्डात विविध पदांच्य...\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत पदभरती\nशासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात विवीध पदांची भरती\nरेणुकामाता मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी अहमदन...\nअमरावती आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 216 ज...\nUPSC भारतीय अर्थ सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्...\nपुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंड...\nपुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळा...\nरयत शिक्षण संस्थेत विवीध पदांची भरती\nसातारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तलाठी, लिपिक व ...\nESIC कर्मचारी राज्य बिमा निगम मध्ये सामाजिक सुरक्ष...\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी पदा...\nMPSC मार्फत विवीध पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत वन सेवा (पूर्व...\nपुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी, चालकाची...\nMPSC कार्यालयात सांख्यिकी सहाय्यकाचे पद\nMPSC मार्फत कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरी...\nMPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सांख्यिकी अधि...\nState Bank Of India मध्ये विशेष अधिकारी पदांची भरत...\nविभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद कार्यालयात विवीध पद...\nIndian Overseas Bank मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि लि...\nMPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्...\nMPSC मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा भरती\nकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक तलाठी पदाच...\nशासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 1...\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक...\nशासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार कार्यालयात ...\nMPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या 372 जागा\nपोलीस दलात (CRPF) हेड कॉन्स्टेबल पदांची भरती\nBank Of India मध्ये सुरक्षा अधिकारी पदांची भरती\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वयंपा...\nमाझगाव डॉक लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 1036 जागा\nजळगाव विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत विवी...\nनांदेड विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत विव...\nभारतीय रिझर्व्ह बँकेत विवीध पदांची भरती\nखडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात चतुर्थश्रेणीची पद...\nनवोदय विद्यालय समितीमार्फत शिक्षकांच्या 937 जागांच...\nमत्सव्यवसाय विभागात अर्ज करण्यासाठी मुदतवाढ\nसाखर आयुक्त कार्यालयात 100 जागा\n'बालभारती' कार्यालयात विविध पदांच्या जागा\nहिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखकांची ...\nपुणे परिवहन महामंडळात चालक वाहकाची 1729 पदे\nपुणे ��हानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदा��च्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4,_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T18:13:23Z", "digest": "sha1:O5W6O3DWZ77SJEHZHAV6ZZYFVPFMYVUM", "length": 6439, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण प्रांत, श्रीलंका - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण प्रांताचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर गॅले\nशासकीय भाषा सिंहल, तमिळ\nमुख्यमंत्री शान विजयलाल डिसिल्वा\nस्थापित नोव्हेंबर १४ १९८७\nक्षेत्रफळ ५,५५९ वर्ग किमी\nक्षेत्रफळ टक्केवारी ८.४६ %\nलोकसंख्या टक्केवारी १२.१८ %\nलोकसंख्या घनता ४०९.८३ प्रती वर्ग किमी\nश्रीलंकेचे प्रांत आणि जिल्हे\nमध्य · पूर्व · उत्तर मध्य · उत्तर · वायव्य · सबरगमुवा · दक्षिण · उवा · पश्चिम\nमध्य (कँडी • मातले • नूवरा) · पूर्व (अंपारा • बट्टिकलोआ • त्रिंकोमली) · उत्तरी मध्य (अनुराधपूरा • पोलोन्नारुवा) · उत्तर (जाफना • किलिनोच्ची • मन्नार • वावुनीया • मुलैतीवू) · वायव्य (कुरुनेगला • पत्तलम) · सबरगमुवा (केगल्ले • रत्नपुरा) · दक्षिण (गॅले • हम्बन्टोट • मातरा) · उवा (बदुल्ला • मोनरागला) · पश्चिम (कोलंबो • गम्पहा • कालुतारा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0-114082100017_1.html", "date_download": "2018-10-16T18:46:47Z", "digest": "sha1:UEPHQUZ63D34Q45RPVNFWXMXHOMKKRPG", "length": 6813, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रेशर कुकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजास्त लवकर डाळ शिजते तो असतो प्रेशर कुकर \nत्यापेक्षा जास्त वेळाने डाळ शिजते ती असते शेगडी \nजेथे कधीच डाळ शिजत नाही\nती अ स ते बा य को.\nन्युटन च्या बायको चा उखाणा\nमच्छर मारायचा सर्वात सोप्पा व रामबाण उपाय...\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-instax-mini-7s-instant-digital-cameras-pink-price-pdql0c.html", "date_download": "2018-10-16T19:32:56Z", "digest": "sha1:AFOPEAYEYNTVUGHJOR2XGW4RBA7W72CZ", "length": 15082, "nlines": 368, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक किंमत ## आहे.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमे���ास पिंक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ Minimum: 6 cm\nइन थे बॉक्स Main Unit\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरास पिंक\n4/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://merakuchhsaman.blogspot.com/2010/12/blog-post.html?widgetType=BlogArchive&widgetId=BlogArchive1&action=toggle&dir=open&toggle=MONTHLY-1301596200000&toggleopen=MONTHLY-1291141800000", "date_download": "2018-10-16T19:31:00Z", "digest": "sha1:HV7367K6XEGB4IZTP6N7777QSD2BMSVV", "length": 6804, "nlines": 95, "source_domain": "merakuchhsaman.blogspot.com", "title": "मेरा कुछ सामान...: उपरती..", "raw_content": "\nपतझड है कुछ..... है ना\nमेरा कुछ सामान ...\nगुलझारच मेरा कुछ सामान ऐकत होते..\nअगदी तितका आणि तसा दूर नसलास तरीही तुझ्या दूर असण्याची जाणीव पुन्हा एकदा चमकून गेली...\nअसं काही ऐकलं की सरसरून आठवण येते तुझी, अगदी हृदयाच्या तळापासून, खोलवरून, अतिशय आर्त हाक मारावीशी वाटते तुला अशा वेळी.. किव्वा मारूही नये..कदाचित तुझ्यापर्यंत आधीच पोहचली असेल ती... की तू स्वतःच हाक मारतो आहेस मला\nन संपणारे प्रश्न घेवून, न संपणाऱ्या वाटेवर, न संपणारी तुझी सोबत घेवून मी चालत राहते... रहमान च्या धून मधले शब्द शोधताना किव्वा गुलझार च्या शब्दातली धून शोधताना, Bergman च्या संवादांचे तळ गवसताना किव्वा सह्याद्रीची उंची जोखताना तुझ्या सोबतीने अनोखळी वाटादेखील जन्मांतरीच्या ओळखीने हसल्या होत्या..आणि आज अगदी शहरातली, पायाखालची वाट देखील ओळख दाखवत नाहीये... अर्थात तेही बरंच म्हणा कधी कधी....खूप हट्टाने दूर पाठवलं तुला मी... कशासाठी काय तपासून पाहण्यासाठी तू सोबत असताना तुझ्या अस्तित्वाची किनार जाणूनबुजून अमान्य करणारा माझा अहं, आज तू दूर गेल्यावर मात्र तुझा जपून ठेवलेला प्रत्येक श्वास स्वतःवर सजवून पाहतोय... तुझ्या रंगात नटून, निरखून बघतोय स्वतःलाच...तू असताना मुद्दाम तू सांगशील त्या विरुद्ध वागणारी मी माझ्याच नकळत तू सांगायचास तशी वागू लागते... तसा विचार करू लागते..इतकं कि मलाच प्रश्न पडतो, मी तुझी जास्त की माझी जास्त मी तुझ्यासारखा विचार करते की तू माझ्यासारखा मी तुझ्यासारखा विचार करते की तू माझ्यासारखा माझ्यातून तू की तुझ्यातून मी माझ्यातून तू की तुझ्यातून मी या वर्तुळाचा आरंभ शोधून थकून जाते मी...मग अशा वेळी पु.शी.रेगेंची \"साऊ\" येते मदतीला... तिची वाक्यं कानात घुमू लागतात.. \"मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंस करून घेतलं आहे... या देवघेवीने आपण अधिक व्हायचं की स्वतःभोवती अजून नवे बांध घालायचे या वर्तुळाचा आरंभ शोधून थकून जाते मी...मग अशा वेळी पु.शी.रेगेंची \"साऊ\" येते मदतीला... तिची वाक्यं कानात घुमू लागतात.. \"मी तुम्हाला आपलंसं करून घेतलं आहे, मला तुमचंस करून घेतलं आहे... या देवघेवीने आपण अधिक व्हायचं की स्वतःभोवती अजून नवे बांध घालायचे\"शेवटी सगळ कळत असूनही आज तू दूर आहेस हेच खरं...\nआज साऊची आठवण येतेय... ती पण माझ्यासारखीच वाट पाहत होती म्हणून की त्याने पण यायला असाच वेळ घेतला म्हणून या वाटांना मी पूर्णच अनोळखी होण्याआधी परत ये.. वाट पाहतेय...\nमेरा कुछ सामान ... Says:\nअप्रतिम मनातले शब्द जणू वाट्ते हे आपलेच शब्द आहेत … Fabulous\nमेरा कुछ सामान ... Says:\nमेरा कुछ सामान ...\n हा ब्लॉग म्हणजे स्वतःला ओळखण्याच्या प्रवासातलं एक साधन आहे माझ्यासाठी.. :-) My mail id: merakuchhsaman@gmail.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/birth-annviersary-of-lord-krishna-267341.html", "date_download": "2018-10-16T19:18:28Z", "digest": "sha1:ATBQRSNUYNQ6PDHQTCMZFFHDTR4Z2MRR", "length": 9687, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "स्पेशल शो-कृष्ण जन्मला", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्य�� आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\n'मोठी माणसं'मध्ये क्विक हिलचे संस्थापक कैलास आणि संजय काटकर यांची मुलाखत\nजेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://anwalthannover.com/hi/fachanwalt/wortfilter/", "date_download": "2018-10-16T18:25:43Z", "digest": "sha1:EVXPJGDPL6MJB6U5M432NWSMQHZAQKCM", "length": 64749, "nlines": 1556, "source_domain": "anwalthannover.com", "title": "Wortfilter Archives · horak Rechtsanwälte/ Fachanwälte/ Patentanwälte", "raw_content": "\nपरिवहन कानून / अग्रेषण कानून\nकानूनी सहायता / सब्सिडी कानून\nगारंटी, गारंटी, उत्पाद दायित्व\nव्यवसाय विधि, internationales Recht, आईपी ​​कानून, Antitrust, प्रतिस्पर्धा कानून, कंपनी कानून, वाणिज्यिक कानून, एम&एक, आईटी कानून, टेक्नीक का अधिकार, प्रशासनिक व्यवस्था\nपरिवहन कानून / अग्रेषण कानून\nकानूनी सहायता / सब्सिडी कानून\nगारंटी, गारंटी, उत्पाद दायित्व\nएक रुचि पार्टी खोज शब्द के समापन समारोह के साथ एक इंटरनेट खोज इंजन के ऑपरेटर में पूरा व्यक्तित्व उल्लंघन के दावे के संदर्भ हुक्म चलाना करने के लिए यदि, उल्लंघन के बारे में पता ऑपरेटरों के दायित्व.\n5. जून 2013 एडमिन\nएक) एक रुचि पार्टी खोज समारोह के साथ एक इंटरनेट खोज इंजन के ऑपरेटर शब्द पूरक की खुराक आज्ञा को तो व्यक्तित्व उल्लंघन पात्रता के लिए संबंधित व्यक्ति का नाम दर्ज करते समय आइटम, ऑपरेटर की चोट की ओर से देयता यथोचित परीक्षण दायित्वों की आवश्यकता. ख) Der Betreiber ist grundsätzlich erst… Mehr\nचेतावनी, आम तौर पर, जनरल Persöhnlichkeitsrecht, के लिए ऑटो पूरा, छल, BGH, विशेषज्ञ वकील, गूगल, गूगल खोज, सूचना की स्वतंत्रता, अंतर्राष्ट्रीय क्षेत्राधिकार, इंटरनेट सर्च इंजन, इंटरनेट कानून, आईटी कानून, अधिकारों के उल्लंघन का ज्ञान, ट्रेडमार्क्स, एलजी कोलिन, नामकरण उल्लंघन, OLG कोलिन, Persöhnlichkeitsrecht, कानून दबाएं, वकील, अधिकारों का दुरुपयोग, साइंटोलॉजी, Störerhaftung, खोज इंजन, खोज शब्द पूरा समारोह, संघर्ष और विरत, निर्णय, शब्द फिल्टरआम तौर पर, BGH, गूगल, सूचना की स्वतंत्रता, अंतर्राष्ट्रीय क्षेत्राधिकार, इंटरनेट कानून, एलजी कोलिन, OLG कोलिन, वकील, Störerhaftung, खोज इंजन, संघर्ष और विरत, निर्णय\nउपद्रव दायित्व से बचने के लिए, एक फ़ाइल होस्टिंग सेवा की आवश्यकता हो, सामान्य खोज प्रासंगिक लिंक के संग्रह की एक छोटी संख्या मैन्युअल प्रक्रिया की समीक्षा करने के लिए\n6. फ़रवरी 2013 एडमिन\nएक) एक फ़ाइल होस्टिंग सेवा, इंटरनेट स्थान प्रदान की, एक भंग करनेवाला के रूप में जिम्मेदार हो सकता है, फाइलों से उल्लंघनकारी अपनी सेवा के उपयोगकर्ताओं द्वारा सार्वजनिक रूप से उपलब्ध कराया जाएगा अगर, कानून का स्पष्ट उल्लंघन का संकेत है, हालांकि वह दिया गया है. Nach einem sol-chen… Mehr\nचेतावनी, आम तौर पर, अंधेरे में अकेले, वकील, ड���मेन कानून, आदेश, Filesharing, एलजी डसेलडोर्फ, OLG डसेलडोर्फ, नि: शुल्क Rapidshare, Störerhaftung, संघर्ष और विरत, कॉपीराइट, निर्णय, शब्द फिल्टरआम तौर पर, आदेश, एलजी डसेलडोर्फ, OLG डसेलडोर्फ, Störerhaftung, संघर्ष और विरत, कॉपीराइट, निर्णय\nखोज कानूनी फर्म जोन्स दिवस और समीक्षा के प्रयोजन के लिए वहाँ पाया दस्तावेजों सुनिश्चित की पुष्टि की म्यूनिख कार्यालय व्यवस्था संवैधानिक रूप से आपत्तिजनक नहीं है\nजहां एक व्यक्ति, एक तीसरी पार्टी के लिए ब्रांड का उल्लघंन करने वाली माल आउटसोर्स, उल्लंघन के ज्ञान के बिना, भेंट या विपणन के प्रयोजन के लिए इन वस्तुओं, नहीं अगर वे खुद को, लेकिन केवल तीसरे का इरादा रखता है, माल देने या बाजार पर डाल\nBGH मैं ZR संकल्प 20/17 से 26. जुलाई 2018 - Davidoff गर्म पानी तृतीय न्याय के यूरोपीय न्यायालय में अनुच्छेद की व्याख्या है. 9 Abs. 2 यकीन के लिए. b der Verordnung (ईजी) नहीं.. 207/2009 वोम की दरें 26. फरवरी 2009 समुदाय व्यापार पर (एबीएल. नहीं.. L 78 से 24. मार्च 2009, एस. 1) और प्रकार. […]\nजैसा एक डोमेन के पंजीकरण आम तौर पर है ट्रेडमार्क उल्लंघन का गठन नहीं\n1. जैसा एक डोमेन के पंजीकरण आम तौर पर है ट्रेडमार्क उल्लंघन का गठन नहीं. यह शुद्ध पंजीकरण करने के लिए अन्य कारकों जोड़ा जाना चाहिए, जिसमें से एक ठोस जोखिम चोट तथ्यों के और लक्षण को प्राप्त करने के लिए पर्याप्त रूप से है. 2. इस तरह की एक आवश्यक संदर्भ मौलिक हो सकता है, अगर यह है, कि एक में से एक के लिए डोमेन […]\nशर्तें खंड को प्रभावी ढंग से\nकला 5 Abs 1 सीजी\nकला 7 मौलिक अधिकारों के यूरोपीय संघ के चार्टर\nकला. 2 Abs 1 सीजी\nमुआवजे का दावा § 89 HGB\nके लिए ऑटो पूरा\nमौलिक अधिकारों के यूरोपीय संघ के चार्टर\nआप कर सकते हैं\nबाहर पार कर कीमतों\nमाल की मुक्त आवाजाही\nखतरनाक माल परिवहन कानून\nघुड़दौड़ का जुआ कानून\nभ्रामक उपभोक्ताओं का खतरा\nकम कैलोरी वाले खाद्य पदार्थ\nलॉ फर्म की वेबसाइट\nअधिकारों के उल्लंघन का ज्ञान\nहनोवर में क्षेत्रीय श्रम न्यायालय\nचिकित्सा उत्पादों के लिए कानून\nसही बनाए रखने के उपयोग\nनिर्देशक 2005/29 / ईसी\nनिर्देशक 2006/24 / ईसी\nखोज शब्द पूरा समारोह\nसंघर्ष और घोषणा विरत\nउपभोक्ता सूचना का अधिकार अधिनियम\nविनियमन (ईजी) नहीं.. 1/2003\nविनियमन (ईजी) नहीं.. 726/2004\nहनोवर के प्रशासनिक न्यायालय\nसामग्री के बारे में जानकारी की चूक\nब्रांडों के साथ विज्ञापन दें\n§ 31 कॉपीराइट अधिनियम\n§ 3 ए ईएमयू\n§ 49 Abs 1 ट्रेडमार्क\n§ 51 कॉपी���ाइट अधिनियम\n§ 95 कॉपीराइट अधिनियम\n§ 97 कॉपीराइट अधिनियम\nनिर्माण कानून / रियल एस्टेट\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nबौद्धिक उपलब्धियों की जमा\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nमीडिया कानून लॉ फर्म\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nआईपी ​​कानून / आईटी कानून\nईमेल पता को भेजें आपका नाम आपका ईमेल पता रद्द करना\nपोस्ट नहीं भेजा गया - अपने ईमेल पते की जांच\nईमेल जांच करने में विफल, कृपया पुन: प्रयास करें\nसॉरी, अपने ब्लॉग पोस्ट ईमेल द्वारा साझा नहीं कर सकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_991.html", "date_download": "2018-10-16T19:38:47Z", "digest": "sha1:S6H44QNZXH35C2SNQGPFC35L7JRKJ6IW", "length": 19434, "nlines": 107, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्चा वतीने पत्रकार जाहिर सत्कार मोफत शालेय साहीत्य वाटप - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : गुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्चा वतीने पत्रकार जाहिर सत्कार मोफत शालेय साहीत्य वाटप", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nगुणवंत विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्चा वतीने पत्रकार जाहिर सत्कार मोफत शालेय साहीत्य वाटप\nगुणवंत विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधावा \nशांताराम मगर प्रतिनिधी वैजापुर\nअहमदनगर -जिल्ह्यातील पत्रकारांसह वृत्तपत्रसृष्टीत काम करणार्‍या सर्व घटकातील पालकांच्या पाल्यांचा लवकरच पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते जाहिर सत्कार करण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी, 12 वी आणि स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांनी तात्काळ पत्रकार संघाशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा शाखा अहमदनगर यांचे वतीने 15 वर्षापासून हा उपक्रम पत्रकार संघाचे प्रदेश संघटक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संजयजी भोकरे प्रदेश अध्यक्ष राजा माने ,कार्यध्यक्ष वंसत मुंडे ,प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. नुकत्याच झालेल्या इयत्ता 10 वी, 12 वीच्या परिक्षेत ज्या प्रथम ,द्वितीय ,तुतीय गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान व गोरगरीब विद्यार्थि यांना शालेय साहित्य व मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहेत तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्या विद्यार्थ्यांनी नीट, सीट परिक्षेत यश मिळवले आहे अशा विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार तसेच स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. तेव्हा त्यांनी रविवार दि. 20 जून पर्यंत मार्क्समेमो सह प्रत्यक्ष नाव नोंदणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कार्यालय, दैनिक गांवकरी आँफिस शेजारी ,भिंगारे गोडावुन शेजारी अकोले येथे सहाय्यक रजि. निखिल भांगरे (मो.नं.8669095548)अथवा जिल्हा उपाध्यक्ष अनिल रहाणे अध्यक्ष सूर्यभान सहाणे ,प्रा विद्याचंद्र सातपुते ,संतोष सालवे ,हेमंत आवारी ,अशोक उगले ,सुनिल आरोटे ,अण्णा चौधरी ,अमोल वैद्य ,प्रविण धुमाल , भाऊसाहेब पुंजा वाकचौरे ,दत्ता जाधव ,जगन्नाथ आहेर ,शुभम फापाले ,राम चौथवे , प्रकाश महाले ,प्रकाश आरोटे , सचिन खरात ,बाला पवार , वंसत सोनवणे , नितीन शहा ,यांच्या व्हॉटसऍपवर (मो.नं9423388508,9765431168,.02424223051) यावर संपर्क साधावा. अकोले तालुक्यातील दैनिक, साप्ताहिक, मासिक, पाक्षीक तसेच इ��ेक्ट्रॉनिक मिडिया अंतर्गत संपादक, पत्रकार, ऑपरेटर,व्यवस्थापक, वितरण, जाहिरात वसुली प्रतिनिधी, ऑफिस बॉय, छपाई मशिन विभागातील कर्मचारी, पेपर एजंट, पेपर लाईन करणारी मुले आदि सर्वांनी आपला जर पाल्य इयत्ता 10 वी, 12 वी परिक्षेत 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेतले असतील अथवा नीट, सीट परिक्षेत यश मिळवले असेल किंवा स्कॉलरशिप, नवोदय परिक्षेत यश मिळवले असेल तर अशा पालकांनी झेरॉक्स प्रत पासपोर्ट फोटोसह प्रत्यक्ष अथवा व्हॉटसऍपवर तात्काळ नोंदणी करावी असे आवाहन बीड जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.ही विनंती अणासाहेब चौधरी सहसचिव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-traffic-police-action-against-unauthorized-vehicle-park-workers-kalyan-railway", "date_download": "2018-10-16T18:51:32Z", "digest": "sha1:FEU6QJHOTVLUEY2AXR6R2SHUHJ4CGX33", "length": 14879, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Traffic police action against unauthorized vehicle park workers in Kalyan railway station area कल्याण रेल्वे हद्दीत बेकायदा पार्किंग करणारांवर कारवाई | eSakal", "raw_content": "\nकल्याण रेल्वे हद्दीत बेकायदा पार्किंग करणारांवर कारवाई\nबुधवार, 22 नोव्हेंबर 2017\nसुरक्षा बल आणि स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाकडून कल्याण वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करताच कल्याण वाहतूक पोलिसांनी मंगळवारपासून दुचाकी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली.\nकल्याण : कल्याण रेल्वेच्या हद्दीत बसणाऱ्या फेरीवाले विरोधी कारवाई नंतर आता बेकायदेशीर वाहने पार्क करून प्रवाश्यांना अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केल्याने प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nएल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकातील पादचारी पूल आणि परिसर फेरीवाले मुक्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता आणि फेरीवाल्यांवर कारवाई न केल्याने अनेक ठिकाणी आंदोलन ही झाली होती. यामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या मदतीने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉक फेरीवाले मुक्त करण्यात आला आहे.आता रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर दुचाकी वाहन पार्क केल्याने स्टेशन गाठण्यास सर्व सामान्य प्रवाश्यांना अडथळा निर्माण झाला होता.\nसुरक्षा बल आणि स्टेशन मास्तरांच्या कार्यालयाकडून कल्याण वाहतूक पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करताच कल्याण वाहतूक पोलिसांनी मंगळवार ता. 21 पासून दुचाकी वाहन चाल��ांवर कारवाई सुरू केली. त्यामुळे काही काळ प्रवाश्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. मात्र ही कारवाई सातत्याने झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.\n'स्टेशन असो पालिका हद्द असो नागरीक आणि प्रवाश्यांना आवश्यक असलेल्या सुविधा देणे सरकारी यंत्रणेचे कर्तव्य असून एक दिवस नव्हे, तर ही कारवाई सातत्याने केल्यास वाहन चालकांना शिस्त लागेल' असे मत प्रवासी संघटना उपाध्यक्ष राजेंद्र फडके यांनी व्यक्त केले.\n'प्रवासी वर्गाला स्टेशन गाठणे कठीण होत होते. रेल्वेच्या विविध विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गाने पार्कींग क्षेत्रात आपली वाहने पार्क करावी आणि वाहतूक पोलीस ही सातत्याने कारवाई करतील' अशी माहिती कल्याण रेल्वेस्थानक स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास यांनी दिली.\nस्टेशन मास्तर आणि सुरक्षा बलाच्या मागणीनुसार रेल्वेस्थानकच्या हद्दीत बेकायदा 50 हून अधिक दुचाकी वाहनचालकांवर कारवाई सुरू केली असून, कालपासून केली असून पुढे ही चालू राहणार असल्याची माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांनी दिली.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nमुख्यमंत्री फडणवीस अन् अजित पवार सोबत प्रवास करतात तेव्हा...\n'ही' खबरदारी घेतली असती तर आठ जीव वाचले असते...\nमराठा आरक्षणासाठी 29 नोव्हेंबरला बैठक\nरेशन दुकानातून तूरडाळ स्वस्तात\nकर्जामुळे कुटुंब संपविण्याचा शेतकऱ्याचा प्रयत्न\nसराईत गुंडाचा आकुर्डीत खून\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nसुशोभीकरणानंतर मिळेल पर्यटनाला चालना\nसोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणासाठी शासनाने मंजूर केला आहे. लवकर त्या कामाला सुरवात होईल. सुशोभीकरणासोबत संभाजी तलाव, स्मृती उद्यान आणि पर्यटन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5054490305615618964&title='SKF'%20appoint%20Manish%20Bhatnagar%20as%20MD&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:27:39Z", "digest": "sha1:EK5WJIWS7GPYIDB2Z3G76RF3GRAPAM5N", "length": 7360, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘एसकेएफ’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी भटनागर", "raw_content": "\n‘एसकेएफ’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी भटनागर\nपुणे : एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने त्यांच्या झालेल्या बैठकीत मनीष भटनागर यांची व्यवस्थापकीय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) पदावर नियुक्ती केली. ही नियुक्ती १६ ऑगस्ट २०१८पासून लागू ठरणार असून, पुढील पाच वर्षांसाठी आहे. मंडळाने कार्ल ओरस्टॅडिअस यांचा व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामाही त्याच तारखेपासून स्वीकारला आहे.\nया वेळी एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या मंडळाचे अध्यक्ष राकेश माखिजा म्हणाले, ‘मनीष यांचे एसकेएफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर स्वागत करताना मला आनंद होत आहे. डॅनहर कॉर्पोरेशन, अंडररायटर्स लॅबोरेटरीज इंक आणि जनरल इलेक्ट्रिकसारख्या कंपन्यांमधील त्यांचा समृद्ध अनुभव एसकेएफसाठी लाभदायक ठरेल. त्यांना यश लाभेल अशा शुभेच्छा मी देतो.’\n‘त्याचवेळी मी या स्थित्यंतराच्या काळात कार्ल ओरस्टॅडिअस यांचेही एसकेएफ इंडियामध्ये दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल आभार मानतो. येथील छोट्या कार्यकाळातही कार्ल यांनी उत्तम कामगिरी बजावली आणि एसकेएफ समूहाच्या वतीने मी त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देतो,’ असे माखिजा यांनी न��ूद केले.\nTags: एसकेएफ इंडियामनीष भटनागरपुणेकार्ल ओरस्टॅडिअसराकेश माखिजाएसकेएफ समूहPuneSKF IndiaRakesh MakhijaManish Bhatnagarof Carl OrstadiusSKF Groupप्रेस रिलीज\n‘एसकेएफ’ संघांचे ‘गोथिया कप’मध्‍ये घवघवीत यश ‘एसकेएफ इंडिया’ची उत्तम कामगिरी ‘एसकेएफ’तर्फे क्रीडा शिक्षण कार्यक्रम जाहीर ‘एसकेएफ इंडिया’च्या तिमाही नफ्यात ३१ टक्के वाढ साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/grant-to-the-people-who-own-the-land-of-devasthan/", "date_download": "2018-10-16T18:52:47Z", "digest": "sha1:XO3RVJ62NM4D66UBLZ6D3P4KHQOMOEH4", "length": 7364, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेवस्थानची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान\nमुंबई: २०१४ मध्ये आलेला दुष्काळ अनुदान वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये देवस्थानची जमीन कसणाऱ्या कास्तकारांना अनुदान मिळावे अशी मागणी होती. सरकारने काही अटीच्या अधीन राहून ही मागणी मान्य केली आहे.\nशासनाने देवस्थानची जमीन व कास्तकार (कसणारे शेतकरी) अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क किंवा कुळाचा कोणताही दावा करता येणार नाही, असे स्पष्ट केले. या अटीच्या अधीन राहुन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.\nखरीप हंगामात २०१४ च्या दुष्काळाचे अनुदान वाटपाचा निर्णय घेण्यात आला; यामध्ये देवस्थानची जमीन कसणाऱ्या कास्तकरना अनुदान मिळावे अशी मागणी होती.\nत्यानुसार देवस्थानची जमीन व कास्तकार (कसणारे शेतकरी) अनुदानापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शेतकऱ्यांना मालकी हक्क किंवा कुळाचा कोणताही दावा करता येणार नाही, या अटीच्या आधिन राहुन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपावसाची विश्रांती आठवडाभर\nNext articleआळे येथे रविवारी मोफत महाआरोग्य मे��ावा\nगणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय राखा- देवेंद्र फडणवीस\nअधिसूचित न झालेल्या सगळ्याच सेवा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री\nअटलजींच्या अस्थिकलशाचे हास्यदर्शन अस्वस्थ करून गेले – उद्धव ठाकरे\n‘राज्यातल्या जनतेचा एकच निर्धार, महाराष्ट्राला बदलायचय हे नाकर्ते सरकार’\nपूर्व-विदर्भात पावसाचा जोर वाढणार\n#रक्षाबंधन: मी माझ्या हाताने नाही बांधले तरी तुमचे माझे बंधन जन्माचे – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B3/", "date_download": "2018-10-16T18:12:34Z", "digest": "sha1:TQS6VUFXRWC3RHAOHRISZXALPADALYFK", "length": 21224, "nlines": 168, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कावीळ | मराठीमाती", "raw_content": "\nआर. एच. निगेटिव्ह रक्तगट स्त्रि\nगर्भारपणात डॉक्टरांनी रक्तगटाची तपासणी करायला सांगितली की बहुतेक स्त्रिया “ हे कशासाठी ” अस चेहरा करून थोड्याबहुत घाबरलेल्या दिसतात. पण खरं म्हणजे त्यात घाबरण्यासारखं काहीच नसतं. याउलट पुढे बाळंतपणानंतर जन्मजात बालकाला पहिल्याच दिवशी कावीळ झाली तर या तपासणीचा खरा उपयोग तिथं दिसून येतो. रक्ताची वर्गवारी करण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. आर. एच. फॅक्टर नावाचा रक्तगटातील, ‘अँटिजीन रायसस’ माकडांच्या तांबड्या पेशीत आढळून येतो. ज्या लोकांच्या पेशीत हे अँटिजीन असेल त्यांचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह व वयांच्या पेशीत हे अँटिजीन असेल त्यांचा रक्तगट आर. एच. व ज्यांच्या पेशीत हे अँटिजीन नसेल त्यांचा रक्तगट आर. एच. निगेटिव्ह असतो. ह्या अँटिजीनचे प्रमाण ४३ टक्के गोऱ्या लोकात तर ९३ ते ९५ टक्के हिंदुस्थानी लोकांमध्ये आढळते.\nअशा आर. एच. निगेटिव्ह व्यक्तींमध्ये या नसणाऱ्या अँटिजीन विरुद्धची अँटीबॉडी ( प्रतिकारात्मक ) तयार करण्याची ताकद असते. सामान्यतः अशा अँटिबॉडीज निर्माण होण्याची शक्यता आर. एच. पॉझिटिव्ह रक्तपेशी त्यांच्या शरीरात गेल्यास असते. अशी शक्यता –\n(१) आर. एच. पॉझिटिव्ह रक्त, आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात भरलं तर.\n(२) गर्भारपण यामुळे निर्माण होते.\nआर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रीनं आर. एच. पॉझिटिव्ह बालकाल जन्म देणं हे पतीच्या रक्तगटावर अवलंबून असतं. वाढणारा गर्भ जर आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर विशेष करून बाळंतपणाच्या आधी काही दिवस बाळंतपणात व वार सुटता���ा आअ. एच. पॉझिटिव्ह रक्तपेशी आईच्या शरीरात जातात. अशावेळी स्त्रीच्या शरीरात त्या आर. एच. पॉझिटिव्ह अँटिनीन विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात. पुढील गर्भारपणात या अँटीबॉडीज वारेच्या मार्गाने वाढणाऱ्या बालकाच्या रक्तात मिसळतात. त्यामुळे वाढणाऱ्या बाळाच्या तांबड्या रक्तपेशी मरून जातात. अशा तऱ्हेने बाळाच्या शरीरातील रक्ताचे प्रमान घटत जातं, त्याला अ‍ॅनिमिया होतो. त्याच बरोबर रक्तपेशीत बिलीरुबीन नावाचा रक्तघटक तयार होतो. या बिलीरुबीन नावाचा रक्तघटक तयार होतो. या बिलीरुबीनमुळेच बाळाला कावीळ होतो.\nआर. एच. निगेटिव्ह गटाच्या मातेमध्ये बाळाचा रक्तगट कोणता हे सर्वस्वी पित्याच्या रक्तगटावर अवलंबून असतं. त्यात पतीचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह होमोझायगस असेल तर सर्व मुलांचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह निर्माण होईल. पतीचा रक्तगट आर. एच. पॉझिटिव्ह हेट्रोझायगस असेल तर अर्धी अपत्ये आर. एच. पॉझिटिव्ह व अर्धी आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेली जन्मात येतील. परंतु पतीचा रक्तगट जर आर. एच. निगेटिव्ह असेल तर सर्वच मुले आर. एच. निगेटिव्ह जन्मास येतील व हा प्रश्नच उद्भवणार नाही.\nआर. एच. पॉझिटिव्ह अँटिबॉडीजचा वाढणाऱ्या बालकावर परिणाम\n(१) अ‍ॅनिमिया : नुसताच अ‍ॅनिमिया होणं म्हणजे अँटीबॉडीजमुळे सर्वात कमी त्रास होणं. यामध्ये जन्मतःच रक्त कमी असतं तसंच जन्मानंतर रक्त कमी होत जातं. त्यामुळे जन्मतःच बालक पांढरट दिसतं किंवा नंतर पांढरेपणा वाढत जातो. जर अ‍ॅनिमिया खूपच जास्त असेल तर बालकाला रक्त द्यावं लागतं.\n(२) नवजात बालकास होणारी कावीळ : ही कावीळ जन्मानंतर १२ ते १४ तासांमध्ये वाढते. याचं कारणही तांबड्या रक्तपेशींचा मोठ्या प्रमाणावर नाश हे होय. या रक्तपेशींपासून बिलीरूबीन नावाचा पदार्थ निर्माण होतो. बालकाचं यकृत, अशा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं बिलीरूबीन शरीराबाहेर टाकण्यास असमर्थ ठरतं. ही व्याधी जर कालांतराने वाढत गेली तर रक्तातील वाढलेल्या बिलीरूबीनचा परिणाम मेंदूवर होतो. व्याधीची तीव्रता जास्त असेल तर बालक मृत्यूमुखी पडू शकतं.\n(३) हायड्राप्स फिटेलिस : यात बालकाच्या शरीरात असणाऱ्या तांबड्या रक्तपेशींच्या मृत्यूचे प्रमाण खूपच असल्यामुळे बालकास खूपच अ‍ॅनिमिया होतो. त्याचबरोबर प्राणवायूचा पुरवठा मेंदू, हृदय व इत्र अवयवांना नीट होत नाही; त्याम���ळे सर्व पेशींना सूज येते. त्याबरोबर पोटात फुप्फुसांच्या आवरणात पाणी साठते. अशी व्याधी झालेल्या बालकांच्या मातेच्या गर्भाभोवतीचं पाणी खूपच निर्माण होतं. म्हणून पोटाचा आकारही मोठा असतो. असं बालक मृत जन्मास येतं किंवा जन्मल्यानंतर फारच थोडा वेळ जगू शकतं.\n(१) दिवस गेलेल्या स्त्रीच्या रक्ताच्या गट तपासणं, तसंच तिच्या पतीचा रक्तगट तपासणं.\n(२) पत्नी आर.एच. निगेटिव्ह गटाची असेल आणि पती आर. एच. पॉझिटिव्ह असेल तर गर्भारपणाच्या २७ आठवड्यानंतर पत्नीच्या रक्ताची तपासणी अँटीबॉडीजसाठी करणं आवश्यक ठरतं. जर अँटीबॉडीजचए प्रमाण ५/२५० पेक्षा जास्त असेल तर त्यांचा गर्भावर परिणाम होण्याची शक्यता असते. अश तऱ्हेच्या तपासणीला “ इनडायरेक्ट कुंब्ज” तपासणी म्हणतात. ही तपासणी २६ आठवड्यांनंतर वरचेवर करावी लागते.\n(३) कुंब्ज टेस्टपेक्षा जास्त माहिती मिळविण्यासाठी गर्भोदकाची तपासणी करतात व त्यात असणाऱ्या बिलीरूबीनच प्रमाण ठरवतात. ही तपासणी स्पेक्टो फोटोमिटरनी केल्यास जास्त अचूक माहिती मिळते.\nअँटीबॉडीज तयार होऊ नयेत म्हणून उपाय\n(१) Rh-ve व्यक्तीस Rh +ve देऊ नये.\n(२) अँटी-डी-इंजेक्शन : प्रत्येक आर. एच. निगेटिव्ह गर्भारपणात कालजी घ्यावी. बाळंतपणानंतर, अ‍ॅबॉर्शननंतर “अँटी. डी.” नावाचे इंजेक्शन स्त्री द्यावे. या इंजेक्शनमुळे अँटी बॉडीज निर्माण होत नाहीत.हे इंजेक्शन बाळंतपणानंतर किंवा अ‍ॅबॉर्शननंतर शक्य तो लवकर द्यावे. ( साधारपणे ४२ ते ७२ तासांचे आत ) या इंजेक्शनची किंमत सध्या बाजारात खूप असली तरी त्याचा उपयोग खूपच आहे.\nअँटीबॉडीज तयार झाल्या नसतील तर \nस्त्रीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या असतील. तरीसुद्धा विज्ञानाच्या शोधामुळे या रोगाची व्याप्ती कमी करता येते.\n(१) गर्भारपणात बालकास रक्त भरणे \nवरचेवर तपासण्यानंतर वाढणाऱ्या गर्भास धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली आढळते तर, हा उपय ८ ते ८॥ महिन्यांआधी करतात. यामध्ये मातेच्या पोटातून बाळाच्या पोटात एक नलिका घालून त्यातून रक्त भरलं जात. जर व्याधीचं प्रमाण अधिक असेल तर, रक्त वरचेवर भरावं लागतं.\n(२) बाळंतपण तारखेच्या आधीच घडवून आणणे :\nगर्भारपणाच्या वाढणाऱ्या दिवसाबरोबर धोकाही वाढत असतो. तारखेच्या आधी बाळंतपण केल्यास बाळास कावीळीचा धोका कमी होतो. म्हणून ३४ ते ३८ आठवड्यात बाळंतपण घडवून आणलं जातं. य���साठी कळा येण्याची इंजेक्शनस किली जातात.\n(३) बाळ जन्मानंतरच्या तपासण्या :\n(२) बाळाजी कुंब्ज टेस्ट.\n(३) रक्तातील बिलीरूबीनचे प्रमाण\n(४) शरीरातील रक्ताचं प्रमाण .\nजर बाळाच्या रक्ताचं प्रमाण खूपच कमी झालेलं असेल. बिलीरूबीन खूप असेल किंवा जन्मतःच कावीळ झालेली असेल व वाढत असेल तर लगेचच पुढील उपचार करावे.\n(१) बाळाचे रक्त बदलणे :\nयामध्ये प्रथम थोडे पूर्वीचे रक्त काढून टाकून नवीन रक्त भरलं जातं. अशा तऱ्हेने शरीरातील बरचसं रक्त बदललं जातं.\n(अ) शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते.\n(ब) बिलीरूबीनचे प्रमाण कमी होते.\n(क) अंगात रोग प्रतिकारक शक्ती येते.\n(ड) शरीरातील अल्यूमीनचे प्रमाण वाढल्यामुळे सूज कमी होते.\n(२) ब्लू लाईट देणे :\nयामुळे काविळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते व पुढील संभाव्य धोका टाळता येतो.\nविज्ञानात होणाऱ्या सुधारणेमुळे पूर्वीइतका , आर. एच. निगेटिव्ह स्त्रीचे गर्भारपन व बाळंतपण हा प्रश्न बिकट राहिला नाही. तरीसुद्धा योग्य कालजी घेणे जरूर असतं; कारण थोड्या निष्काळजीपणामुळे धोका होण्याचा संभव असतो. तो टाळण्यासाठी डॉक्टर सल्ल्याप्रमाणं वेळोवेळी तपासणी करणे महत्त्वाचं ठरतं. सध्यातरी आर.एच. निगेटीव्ह मातेला मूल होणं “ही श्रीमंती आवड आहे.” एवढे मात्र खरं \nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged अँटिजीन रायसस, अँटीबॉडी, आर. एच. निगेटिव्ह रक्तगट, कावीळ, गर्भारपण, बाळ, बिलीरूबी, ब्लू लाईट, लेख, स्त्रि, स्त्रि डॉ. आर. अंजनेयलू on फेब्रुवारी 22, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2018-10-16T18:07:36Z", "digest": "sha1:NRSR42FUVO73Z7XE5D4ZWGQDDSFQEZKF", "length": 5701, "nlines": 127, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nविहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह\nमंचर – जाधवमळा-मंचर (ता. आंबेगाव) येथील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह आढळला आहे. मंचर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे.\nप्रशांत कांतीलाल जाधव (वय 35) असे या मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 10) दुपारी राणी बाबाजी जाधव यांना सीताराम महादु जाधव यांच्या शेतातील विहिरीत प्रशांत जाधव यांचा मृतदेह दिसून आला. यानंतर त्यांनी याची माहिती पराग बाबाजी जाधव यांना दिली. पराग जाधव ���ांनी त्वरित याची माहिती मंचर पोलिसांना दिली. यानंतर प्रशांत जाधव यांना रूग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता डॉक्‍टरांनी मृत म्हणून घोषित केले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस ए. व्ही. भोसले यांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस नवनाथ नाईकडे करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसत्ताधारी आमदारांकडून केवळ श्रेय लाटण्याचे काम\nNext articleसुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातील घरात सापडला मोठा शस्त्रसाठा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T19:55:39Z", "digest": "sha1:Z7PGJLAKON2R6F4ZJ36UDWFLFZXSVZGC", "length": 3582, "nlines": 60, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"विक्शनरी\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"विक्शनरी\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विक्शनरी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविक्शनरी:Community Portal ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:Site support ‎ (← दुवे | संपादन)\nमदतीचा लेख ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:साहाय्य:संपादन ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:अपूर्ण लेख ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/503910", "date_download": "2018-10-16T18:59:10Z", "digest": "sha1:TPHOEWHQKEK3KFT2RVRY5OC4BOKTDXE4", "length": 7833, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत स्पर्धेत केडीसीसी बँक प्रथम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत स्पर्धेत केडीसीसी बँक प्रथम\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत स्पर्धेत केडीसीसी बँक प्रथम\nकोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक प���कावलेल्या, केडीसीसी बँकेच्या संघाला बक्षिस वितरण करताना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता देठे, सभागृह नेता प्रविण केसरकर आदी.\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या, समरगीत स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवारी मंगळवार पेठेतील चौंडेश्वरी हॉलमध्ये झाला. या स्पर्धेत कामगार कल्याण मंडळ, सागरमाळ या केंद्राच्या ,केडीसीसी बँकेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. . या स्पर्धेचे बक्षिस वितरण मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता देठे यांच्या हस्ते व सभागृह नेता प्रविण केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने कामगार व त्यांच्या कुटुबियांच्यावतीने विविध उपक्रम राबलवे जात आहेत. बुधवारी मंडळाच्यावतीने समरगीत स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्हयातील नऊ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत दुसरा क्रमांक इचलकरंजी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघाने तर तिसरा क्रमांक पुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या संघाने मिळवला.\nप्रथम क्रमांक पटकावलेल्या केडीसीसी बँकेच्या संघाचा नागपूर येथे होणाऱया, राज्यस्तरीय समरगीत स्पर्धसाठी निवड झाली आहे. 9 ऑगष्ट क्रांतीदिनी नागपूर येथे या स्पर्धा होणार आहे. समरगीत स्पर्धेचे परिक्षक म्हणून कबीर नाईकनवरे, निशांत गोंधळी, अमोल राबाडे यांनी केले. केएमटीचा कामगार पखाले याला बायपास शस्त्रक्रियेसाठी 25 हजार रूपयाचा धनादेश, केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मिलींद कुलकर्णी,अनिल शिंदे, सुरेश केसरकर, चंद्रशेखर फडणीस, चंदू घाटगे, लाड व कामगार उपस्थित होते.\nदारू दुकान बंदीसाठी शिरोळ करांचा मोर्चा\nकुरुंदवाडच्या उपनगराध्यक्षपदी किरणसिंह जोंग बिनविरोध\nविद्यापीठ हायस्कूलने समाज घडवला\nचिकालगुड्ड सीबीएसई शाळेतर्फे पथनाटय़\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_816.html", "date_download": "2018-10-16T19:46:38Z", "digest": "sha1:5GCNGYPLALF7TNZOJ4W5DSWEU3KTEAES", "length": 16031, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "राज्यातील इंटर्न डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : राज्यातील इंटर्न डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nराज्यातील इंटर्न डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर.\nपुण्यातील बी.जेसह राज्यातील १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दोन हजार इंटर्न डॉक्टर्स उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. मासिक विद्यावेतन (स्टायपेंड) 6 हजारावरून 11 हजार वाढून मिळण्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. एम. बी. बी. एस. हा साडेचार वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रमाचा भाग आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यामध्ये त्यांना वरीष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तातडीचा विभाग (कॅजुल्टी) सह इतर विभागात काम करावे लागते. प्रत्यक्षात 12 तास काम करण्याचानियम असताना मात्र, 17 ते 18 तास काम करावे लागले. या कामासाठी त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून महिन्याकाठी 6 हजार विद्यावेतन देण्यात येते. प्रत्यक्षात त्यामध्ये प्रत्येकवर्षी वाढ करणे अपेक्षित असताना सन 2012 पासून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.सहा हजार हा खूप कमी मोबदला असून त्यामध्ये 11 हजार रुपयांची वाढ करावी. याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी 2015 मध्ये आश्वासन मध्ये दिले होते. पण, त्याची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. त्याविरोधात हा बेमुदत संप करण्यात येणार असल्याची माहिती 'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न महाराष्ट्र'चे पुण्यातील बी जे तील प्रमुख डॉ. केतन देशमुख यांनी दिली.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक ���ागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेस��ुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641483.html", "date_download": "2018-10-16T18:09:09Z", "digest": "sha1:JGFZQSOUPWP332KTMXRV7FJP4XII6YSI", "length": 1518, "nlines": 44, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता", "raw_content": "\nतू नव्याने हास ना\nतू नव्याने भेट ना\nका कधी नकळत स्पर्श सारे बोलती\nभावनांचे प्रश्न सारे उत्तरांना शोधती\nकाय घडला माझा गुन्हा\nपरतूनी ये तू पुन्हा\nकर ना इशारा तू मला\nलावेन ना जीव मी तुला\nका कधी एकटे स्पंद गाणे गुणगुणते\nकंपनांनचे झंकार सारे रोमरोमात नांदते\nका खेळ हा मांडला असा\nआता कसे सांगू तुला\nसाथ दे ना तू मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/monsoon-flow-becoming-normal-maharashtra-125202", "date_download": "2018-10-16T18:53:50Z", "digest": "sha1:IK4KTCQD5KJA3QSIY3OFSVFXJAL2GOR3", "length": 17224, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "Monsoon Flow Becoming Normal In Maharashtra मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले... | eSakal", "raw_content": "\nमॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...\nगुरुवार, 21 जून 2018\nराज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. काेकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nपुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात सर्वत्र पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.\nदक्षिण कोकण आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 किलोमीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती, महाराष्ट्रापासून केरळ किनाऱ्यापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा याम���ळे किनारपट्टीलगतच्या भागात ढगांनी गर्दी केली आहे. राज्यातही दुपारनंतर ढग जमा होऊन पाऊस पडत आहे. आजपासून (गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.\nमॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागल्याने शनिवारपासून (ता. 23) राज्यात सर्वदूर पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. मंगळवारी तळ कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. देवगड, मालवण, वेंगुर्ला, सांवतवाडी, कुडाळ येथे अतिवृष्टी झाली. तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नगर, सातारा, नाशिक, पुणे, माठवाड्यातील बीड, औरंगाबाद जिल्ह्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nराज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू असून, बुधवारी (ता. 20) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये मध्यमहाराष्ट्रातील जळगाव येथे उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.\nराज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 33.0, नगर 35.2, जळगाव 40.2, कोल्हापूर 29.1, महाबळेश्वर 22.7, मालेगाव 39.4, नाशिक 34.8, सांगली 30.4, सातारा 32.1, सोलापूर 35.4, मुंबई 33.0, अलिबाग 31.0, रत्नागिरी 28.8, डहाणू 33.9, औरंगाबाद 35.5, परभणी 36.1, नांदेड 35.0, अकोला 38.0, अमरावती 37.8, बुलडाणा 35.2, ब्रह्मपुरी 40.1, चंद्रपूर 39.0, गोंदिया 37.8, नागपूर 37.0, वर्धा 38.5, यवतमाळ 35.5.\nबुधवारी (ता. 20) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) :\nकोकण विभाग : देवगड 270, मालवण 190, वेंगुर्ला 170, सावंतवाडी 150, कुडाळ 110, कणकवली 70, दोडामार्ग 60, राजापूर 60, राजापूर 20.\nमध्य महाराष्ट्र : चोपडा 90, संगमनेर, कोरेगाव प्रत्येकी 50, अकोले, राहता प्रत्येकी 40, चाळीसगाव, कोपरगाव प्रत्येकी 30, जामनेर, पाचोरा, बागलाण, श्रीरामपूर, सिन्नर, गगणबावडा प्रत्येकी 20.\nमराठवाडा : बीड 40, फुलांब्री, शेगाव, हादगाव प्रत्येकी 30, वैजापूर, कन्नड, पूर्णा प्रत्येकी 20.\nविदर्भ : देवरी, सडक अर्जुनी प्रत्येकी 20.\nगेल्या काही दिवसांपासून वाटचाल थांबलेल्या मॉन्सूनची वाटचाल पुन्हा सुरू होण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह सुरळीत होऊ लागले असून, शनिवारनंतर (ता. 23) महाराष्ट्रासह देशाच्या पूर्व भागात मॉन्सूनची प्रगती हो���्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. राज्याच्या विविध भागांतही पाऊस सक्रिय होऊ लागल्याने मॉन्सूनच्या वाटचालीसाठी सुचक संकेत मिळू लागले आहेत.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/andy-murrays-comeback-by-defeating-edmond/", "date_download": "2018-10-16T19:36:03Z", "digest": "sha1:OYIGUOSS5FCC7RJZIPXVSX5BXIDEO6II", "length": 8517, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एडमंडवर मात करून अँडी मरेचे पुनरागमन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nएडमंडवर मात करून अँडी मरेचे पुनरागमन\nवॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धा\nवॉशिंग्टन: तीन ग्रॅंड स्लॅम विजेता ब्रिटिश टेनिसपटू अँडी मरेने चतुर्थ मानांकित कायली एडमंडवर संघर्षपूर्ण मात करताना वॉशिंग्टन ओपन टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत धडक मारली. कंबरेच्या दुखापतीमुळे सुमारे 11 महिने स्पर्धात्मक टेनिसला मुकलेल्या मरेचा पुनरागमनानंतर हा सर्वात मोठा विजय ठरला. मरेने एडमंडवर 7-6, 1-6, 6-4 असा विजय मिळविला. या विजयामुळे आपला आत्मविश्‍वास परत आल्याचे मरेने सांगितले.\nदरम्यान गतविजेत्या अलेक्‍झांडर झ्वेरेव्हने ट्युनिशियाच्या मालेक जाझिरीचे आव्हान 6-2, 6-01 असे मोडून काढताना तिसरी फेरी गाठली. मात्र झ्वेरेव्हसमोर आता त्याच्या थोरल्या भावाचे आव्हान आहे. 15 व्या मानांकित मिशा झ्वेरेव्हने अमेरिकेच्या टिम स्मायझेकचा कडवा प्रतिकार 6-2, 7-6 असा मोडून काढताना आगेकूच केली.\nमी 12 वर्षांचा असताना मिशा 22 वर्षांचा होता. आम्ही आमच्या घराच्या अंगणात अनेकदा विम्बल्डन फायनल खेळलो आहे, असे सांगून अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह म्हणाला की, मी त्याच्याविरुद्ध जिंकल्याचे मला कधीच आठवत नाही. परंतु ही खरीखुरी स्पर्धा आहे. उद्या आमच्या सामन्यात काय होईल हे मला सांगता येत नाही.\nदरम्यान, महिला गटांत अमेरिकन ओपन विजेत्या स्लोन स्टीफन्सला 91व्या क्रमांकावर असलेल्या अँड्रिया पेटकोविचकडून 6-2, 4-6, 2-6 असा सनसनाटी पराभव पत्करावा लागला. आगामी अमेरिकन ओपनमध्ये आपले विजेतेपद राखण्याचे आव्हान असलेल्या तिसऱ्या मानांकित स्टीफन्सची यंदाच्या मोसमात हार्डकोर्टवरील ही पहिलीच स्पर्धा होती. स्टीफन्सच्या पराभवामुळे विजेतेपदाची स्पर्धा तीव्र बनली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरुग्णांचे रेफरल ऑडिट करणार\nNext articleटपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे शहराच्या नियोजनाचा बट्टयाबोळ\nPak vs Aus Test : पाक सर्वबाद 282; पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया 2 बाद 20\nIND vs WI : वेस्टइंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लाॅ’ दोन सामन्यासाठी निलंबित, जाणून घ्या कारण…\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का\nउसेन बोल्टला करारबद्ध करून आम्हाला इतिहास लिहायचा आहे..\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T18:14:38Z", "digest": "sha1:JXXQWGXOBTICGYIPBZ2TQGKYDBFXZKK4", "length": 3946, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जिओजिब्रा - विकिपीडिया", "raw_content": "\n२६ जून, इ.स. २०१२\n(३० जून, इ.स. २०१२)\nजिओजिब्रा ही बीजगणित, अंकगणित आणि भूमिती यासाठी मुक्त परवान्याअंतर्गत उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर प्रणाली आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog?page=1", "date_download": "2018-10-16T20:03:17Z", "digest": "sha1:B6NZFDPIRTH3RB4ZJXB6E4CGJRAJUB47", "length": 17184, "nlines": 335, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी\n'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे\nRead more about 'चले जाव' - गांधीजींची तीन भाषणे\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nमुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख\n१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती\nRead more about मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा दिल्ली दौरा - श्री. समीर शेख\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\n२०१६.. दोन वर्षांपुर्वी मकर संक्रमणाच्या मुहुर्तावर मुंबईहून निघालो ते दांडेलीच्या ओढीने... मध्यरात्रीच्या सुमारास केपीला पुण्यातून उचलून बेळगावचा रस्ता धरला. गाडीत तिघे चक्रधर असले तरी चक्रधर स्वामींची जबाबदारी अस्मादिकांवरच होती. दिवसभर ऑफिस गाजवून नंतर रात्री ड्रायव्हिंग केल्यामुळे कोल्हापूर येईतो पापण्या जडावू लागल्या होत्या... चहाचा अनिवार्य ब्रेक घेऊन चक्रधर स्वामींची जबाबदारी विनय वर सोपवली आणि मागच्या सीटवर अनिरुद्ध शेजारीच हेडरेस्ट वर मान टाकली..\nइंद्रधनुष्य यांचे रंगीबेरं���ी पान\nएक 'न'आठवण - \"आई\"\nजसं प्रत्येक आईला आपलं मुल सर्वात सुंदर वाटतं, तसं बहुधा जगातल्या प्रत्येक मुलाला/मुलिला आपली आईच सर्वात सुंदर आणि सुगरण वाटत असेल. आणि त्या प्रत्येक मुलाकडे/मुलिकडे आईच्या म्हणून असंख्य आठवणी असतील. पण माझ्याकडे त्या तश्या अतिशय थोड्याच आहेत.\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nमी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर\nमराठवाडयातील एका पाचशे वस्तीच्या खेडयामध्ये माझा जन्म झाला. १९७० सालापर्यंत माझ्या गावात दळणवळण, वीज आणि शिक्षण यांची काहीही सुविधा नव्हती. आजारी पडल्यास दवाखाना पंधरा कोसांवर होता. तिथे खूप गर्दी असायची, कारण त्या काळात खाजगी दवाखाने नव्हते आणि पैसे देऊन डॉक्टरकडून उपचार करून घेता येतात, ही कल्पनाही रूढ नव्हती. या ग्रामीण भागात प्रसूति सुइणी करत असत. क्षयरोग, मलेरिया व इतर आजार यांमुळे रुग्ण महिनोन्‌महिने आजारी असत. त्यामुळे ते अतिशय अशक्त, कुपोषित असत. अनेकांचा नुसता हाडाचा सांगाडा होत असे. अशा रुग्णास ’मानगी’ झाली असं समजत आणि त्याला गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाखाली झोपडीत ठेवत.\nRead more about मी व वैद्यकीय पेशा - डॉ. हिंमतराव बावस्कर\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\nखालील मराठी वाक्ये वाकप्रचार बरोबर आहेत का\n१)आज त्याने वामकुक्षी उजव्या कुशीवर घेतली\n२) हे माझे स्वता:चे वैयक्तिक मत आहे\n३) त्याचा रागाचा मरक्यूरी चढला पण तो मसूर गिलून गप्प बसला\n४) आज मला खुप घाई (ची) लागली मग मी अठरा रूपयाची रिक्षा करून धावत आलो\n५) नागपुर मध्ये हया वर्षी गम्मत झाली मुलांपेक्षा मुलींचीच लग्न जास्त झाली\n६) मला अभ्यासाला वेळ नाही त्यामुळे मी अभ्यास न करता सरळ उजळणी च करतो\n७) पूर्वी च्या काळी मूली स्वयंवर करायच्या तसे मुले स्वयंवध करायची का \n८) मला जेवणा नंतर मुखशुद्धि लागते ती मात्र अगदी पोटभर\nRead more about काही मराठी वाक्ये\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीवर आवडत्या लेखकाचे चाहते (Followers/Following) होण्याची सोय\nमायबोलीवर आवडत्या लेखकाचे/लेखिकेचे चाहते (Followers/Following) होण्याची नवीन सुविधा सुरु झाली आहे.\nमायबोलीवर प्रत्येक पानावर खाली लेखकाचे नाव, प्रोफाईल चित्र आणि लेखकाने दिले असल्यास छोटा मजकूर असतो. त्या खाली \"यांचे चाहते व्हा\" असे बटन असेल ते वापरून कुठल्याही लेखकाचे चाहते होता येईल. चाह्ते झाल्यावर ��े बटन त्या ठिकाणी दिसणार नाही. चुकून मोबाईलवर unfollow होऊ नये म्हणून हे केले आहे. Follow/Unfollow ही सुविधा एकाच Toggle होणार्‍या बटनाने प्रत्येक व्यक्तिच्या प्रोफाईलमधेही आहे. तिथूनही Follow/Unfollow करता येईल.\nRead more about मायबोलीवर आवडत्या लेखकाचे चाहते (Followers/Following) होण्याची सोय\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nशुक्रवारा धुंद प्याला घेऊ दे पेल्या तूनी\nग्लास आहे बर्फ वाहे मंद ह्या सोडया तूनी\nआज तू पेल्यात माझ्या मिसळून सोडा पहा\nतू असा समोरी रहा\nमी कश्या वाक्यात सांगू मागण्या माझ्या सख्या\nतू तुझ्या समजून दे रे ऑर्डरी माझ्या सोन्या\nमुखाचा गंध माझा लपवी तो मुखवास हा\nघोगरा आवाज तुझा अन ग्लास तो निसटे पहा\nपाहता घड़या ळी च आता वाजले केवळ दहा\nतरंगणाऱ्या ह्या वारुणीने कंपतो कसा देह हा\nशोधितो बशीत तुजया घास तो माझ्या मुखा\nतोडितो रोटिच कच्ची आणि भात तो साधा सुका\nपरती कधी घेणार नाही जाम मी माझ्या सख्या\nRead more about शुक्रवारा धुंद प्याला\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nयत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे\nयत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे\nRead more about यत्र यत्र फास्टर फेणे तत्र तत्र सन्कट येणे\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37388", "date_download": "2018-10-16T18:37:23Z", "digest": "sha1:HKCASGCNYCJKYSIBIUPLGO24XPYZGLOR", "length": 8166, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी चुप्प | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी चुप्प\nकविता - 'मी चुप्प'\nकितीही दुखलं तरी मी चुप्प \nघर जळलं तरी मी चुप्प \nझालो भक्ष तरी मी चुप्प \nसगळच फस्त तरी मी चुप्प \nकेल माझ यंत्र तरी मी चुप्प \nमोडक्या स्वप्नांची रात्र तरी मी चुप्प \nवेळ समाप्त तरी मी चुप्प \nसारे होती असे आसक्त तरी मी चुप्प \nमजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प \nकाढलीयेत लक्तरं तरी मी चुप्प \nमी अशक्त म्हणून देव चुप्प \nमोडले तक्त तरी मी चुप्प \nकेल माझ यंत्र तरी मी चुप्प\nकेल माझ यंत्र तरी मी चुप्प \nआपल्या भावना समजल्या,ठीक आहे कविता.\nतन्मयजी, हे काव्य वेगळ्या\nतन्मयजी, हे काव्य वेगळ्या बाजाचे व सुंदर शैलीचे आहे.\nपरंत�� काही काही ठिकाणी किरकोळ चुका आहेत. साहित्यीक विचारसरणी महत्वाची मानुन---\nकवितेच्या सातव्या कडव्यापर्यंत खुप छान आहे. परंतू नंतर ---\nश्वासासाठी घेतलाय कर्ज तरी मी चुप्प \nमी अशक्त म्हणून देव चुप्प \nमारली खोलून चक्क ... तरी मी चुप्प ...इत्यादी ओळी या तुमच्या सुंदर काव्याला त्या-त्या संदर्भानुसार रुचणार्‍या नाहीत.\nवरील नमूद केलेल्या ओळी या काव्याला त्या-त्या संदर्भानुसार रुचणार्‍या नाहीत. आजून स्पष्टीकारण दिल्यास सुधारायला मदत होईल.\nमी काही बदल म्हणून खालील ओळी\nमी काही बदल म्हणून खालील ओळी देत आहे. पहा. व आपले मत कळवा.\nसारे होती असे आसक्त तरी मी चुप्प ..इथे 'मूल्य जप्त' ही आपलीच एक ओळ लागू होतेय.\nमजले गर्दीत हुप्प तरी मी चुप्प \nमोडले तक्त तरी मी चुप्प \nसुधाकरजी - केलेला बदल आवडला\nकेलेला बदल आवडला आणि पटला. आभार\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58024", "date_download": "2018-10-16T19:07:32Z", "digest": "sha1:JI72NFGWG2LUBR6BZ62LSQCM7GL52VB7", "length": 9408, "nlines": 134, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चंद्रिका ही जणु | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चंद्रिका ही जणु\nचंद्रिका ही जणु ठेवि या स्नेहे कमलांगणी \nकुमुदबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥\nशोभाधन विपूल ते लपविता कोपे भरले ॥\nशोधित वेगे दशदिशा भूवरी सकल आले \nआता निकरे सरसावले, दिसत ही या क्षणी ॥\n\"चंद्रिका ही जणू\" म्हणजे मराठीतल \"एक लडकी को देखा तो ऐसा लगा \"....\nपण बागेत नायकाने पहिल्यांदाच नायिकेला पाहिली असल्यामुळे त्याला असे वाटले की चंद्रिका ही जणू ....\nपण चंद्रिका आकाशात असते , ही इथे कशी आली\nकविकल्पना अशी केली आहे की चंद्राने आपली बहीण पृथ्वी हिच्याकडे चंद्रिकेला काही दिवस राहायला पाठवले आहे ,ती ही चंद्रिका ..\nकमला म्हणजे लक्ष्मी , ती समुद्रातून आलेली , तिच्या अंगणात ,म्हणजे समुद्राच्या अंगणात म्हणजे पृथ्वीवर ...\n कुमुद म्हणजे चंद्र , तो बांधव म्हणजे पृथ्वीचा बंधु , पृथ्वी आपली आई ,चंद्र तिचा भाऊ , म्हणून तो मामा ...\nकारण चंद्राजवळ काळे ढग आले ... श्यामला मेघा तस्कर मानोनी ... त्यांनी चंद्रिकेची शोभा पळवू नये म्हणून हे शोभाधन कोशात भरून चंद्राने वरुन पृथ्वीवर टाकून दिले ...\nइथे पृथ्वीवर काळ्या धांगांची भीती नसल्याने ते चंद्रिकेचे शोभाधन पुन्हा विलसू लागले...\nती ही चंद्रिका ..... ही जणू ...\nकिर्लोस्कर ते दारव्हेकर , नाट्यदर्शन कार्यक्रम\nहा संपूर्ण कार्यक्रम पहा आणि ऐका\nइंटरेस्टिंग. छान रसग्रहण आहे.\nकुमुद म्हणजे चंद्र , तो बांधव म्हणजे पृथ्वीचा बंधु\nनाही. कुमुद म्हणजे कमळ - रात्री म्हणजे चंद्रप्रकाशात फुलणारे पांढरे कमळ. त्यांना कुमुदिनी पण म्हणतात. (उगवला चंद्र पुनवेचा - वनी वनी कुमुदिनी फुलल्या)\nचंद्रप्रकाशात हे कुमुद फुलतात म्हणुन चंद्र हा कुमुदबांधव.\nअर्थात चंद्राला पृथ्वीचा भाऊ म्हणतातच.\nचुकून दोनदा....व्हिडिओ पाहिला नाही अजून.\nरसास्वाद छान. मी देखील कधी\nरसास्वाद छान. मी देखील कधी हे नाट्यगीत ऐकते तेव्हा डोळ्यासमोर एखाद्या ज्योस्नांकित रात्रीचे स्वप्नील द्रुश्य साकारु लागते.\nकुमुदिनी नावाचे फुल पण असते...कमळ नाही,..जे पुष्पपठार जवळ कासतलावात दिसते .\nप्रभाकर कारेकर यानी गायलेले\nप्रभाकर कारेकर यानी गायलेले नाट्यधनराशी अल्बम मधील \"चंद्रिका ही जणु\" ऐका\nमी आजपर्यन्त ऐकलेली या गाण्याची सर्वोत्तम व्हर्जन \nहे गाणं खूप आवडतं आहे\nहे गाणं खूप आवडतं आहे\nसुरेश वाडकरांनीही अप्रतिम गायलेय. रुपकाच्या समेचं वजन किती ताकदीनं पेललंय.\nलिंका आता उघडता येत नाहीत पण नंतर बघणार.\nशोभाधन कोशात भरून चंद्राने <<< कोश कशाला संबोधले आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://netsurfnetwork.com/medianewspaper.aspx", "date_download": "2018-10-16T19:38:19Z", "digest": "sha1:KWKV757DR5SUD7SMOPJNFPPAWYHYU3PG", "length": 15707, "nlines": 45, "source_domain": "netsurfnetwork.com", "title": "Media Room : Press Release and Articles about Netsurf", "raw_content": "\nनेटसर्फ डायरेक्ट सेलिंग बिजनेस अब मोबईल एप पर - नागपूर - विदर्भ की बात (New*) अब मोबईल एप पर सीधे बिक्री व्यवसाय - नागपूर - राष्ट्रप्रकाश (New*) डायरेक्ट सेलिंग बाजार में उतरेगी नेटसर्फ - आज समाज नेटसर्फ नेटवर्क की अमेरिका के डायरेक्ट सेलिंग बाजार में कदम रखनेकी तैयारी - वीर अर्जुन नेटसर्फ की नयी योजना - राष्ट्रीय सहारा न��टसर्फ का 200 करोड़ रुपए के कारोबार का लक्ष्य - दिल्ली - हरिभूमी नेटसर्फ का लक्ष्य - दिल्ली - राष्ट्रीय सहारा डायरेक्ट सेलिंग कंपनियों के लिए हो समान व बाध्यकारी नियम : नेटसर्फ - दिल्ली - वीर अर्जुन डायरेक्ट सेलिंग के लिए हो समान व बाध्यकारी नियम : नेटसर्फ - दिल्ली - विराट वैभव नेटसर्फ नेटवर्क : महाराष्ट्र के व्यवसाय मैं १००% बढ़ोतरी की आशा - पुणे - हमनवॉ\nनेटसर्फ चा व्यवसाय आता स्मार्टफोन्सवर - नागपूर - तरुण भारत (New*) नेटसर्फ ची स्मार्टफोन्सवरून होणारी प्रत्यक्ष विक्री तरुणाईचे आकर्षण - कोल्हापूर - जनप्रवास (New*) नेटसर्फ ची डायरेक्ट सेलिंग व्यवसायात आघाडी - नागपूर - देशोन्नती (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - नागपूर - महासागर (New*) नेटसर्फ ची डायरेक्ट सेलिंग आता स्मार्टफोन्स वरून - नागपूर - पुण्यनगरी (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - नागपूर - युवराष्ट्रदर्शन (New*) नेटसर्फ चा व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्सवरून - कोल्हापूर - लोकनेता (New*) डोअर टू डोअर झाले जुने, आता जमाना स्क्रीन टू स्क्रीन चा - कोल्हापूर - कुमारक्रांती (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून महाराष्ट्रात रु. ५९ कोटींची उलाढाल - कोल्हापूर - स्टारक्रांती (New*) नेटसर्फ ची उत्पादने आता स्मार्टफोन्स वरून मिळणार, कंपनीची अमेरिकेपर्यंत धडक - कोल्हापूर - मुक्तनायक (New*) नेटसर्फ च्या साथीने व्यवसाय डिजिटल बनवा - गानू - कोल्हापूर - महासत्ता (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - कोल्हापूर - वार्ता (New*) नेटसर्फ चा व्यवसाय आता स्मार्टफोन्स वरून - कोल्हापूर - केसरी (New*) नेटसर्फ च्या साथीने व्यवसाय डिजिटल बनवा - कोल्हापूर - सकाळ (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - कोल्हापूर - समाज (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - कोल्हापूर - नवसंदेश (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - कोल्हापूर - सिंधुदुर्ग (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता हाताळला जातोय स्मार्टफोन्स वरून - कोल्हापूर - वार्ताशक्ती (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग ���्यवसाय आता स्मार्टफोन वरून स्क्रीन टू स्क्रीन चा जमाना - सोलापूर - बंधुप्रेम (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता स्मार्टफोन वरून - सोलापूर - एकमत (New*) नेटसर्फ चा डायरेक्ट सेलिंग व्यवसाय आता स्मार्टफोन वरून - सोलापूर - जनसत्य (New*) २२ राज्यात पसरलेले नेटसर्फ कम्युनिकेशन - पुणे - लोकसत्ता नेटसर्फ नेटवर्क ह्या भारतातील अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये १००%\nवाढीची आशा - पिंपरी चिंचवड - समाचार नेटसर्फ चा राज्यात विस्तार - पुणे - पुण्यनगरी नेटसर्फ कंपनी ला महाराष्ट्रात १००% वाढीची अपेक्षा - पुणे- सामना नेटसर्फ नेटवर्क ह्या सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात १००% वाढीची आशा - पुणे - तारांकित नेटसर्फ नेटवर्क ह्या सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात १००% वाढीची आशा - पुणे - नवीन संध्या नेटसर्फ नेटवर्क ह्या सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात १००% वाढीची आशा - पुणे - विश्वेश्वर नेटसर्फ नेटवर्क ह्या सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात १००% वाढीची आशा - पुणे - जनमंथन नेटसर्फ नेटवर्क ह्या भारतातील अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात १००% वाढीची आशा - पुणे - दायित्व डायरेक्ट सेलिंगचा तंत्रज्ञानावर भर - पुणे - प्रभात नेटसर्फ नेटवर्क ला महाराष्ट्रात १००% वाढीची आशा - पुणे - सकाळ मनी नेटसर्फ नेटवर्क कंपनी ला महाराष्ट्रात वाढीची आशा - पुणे - केसरी नेटसर्फ नेटवर्क ह्या भारतातील अग्रगण्य डायरेक्ट सेलिंग कंपनी ला २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात १००% वाढीची आशा - पुणे - विश्वदर्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-category/the-chocolate-critic/", "date_download": "2018-10-16T18:48:48Z", "digest": "sha1:FYP3P5BIAGDOIL4K4TRMQGDK6BP22P6R", "length": 10972, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "द चॉकलेट क्रिटिक | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nअसावा सुंदर कुकीजचा बंगला\nमित्रमंडळींना नाताळची भेट म्हणून वाटायला जगात लोकप्रिय असणारा पदार्थ म्हणजे कुकीज.\nचॉकलेट चिप कुकी म्हणजे छान बेक केलेलं, कुरकुरीत आणि चॉकलेटी बिस्���िट. या\nलिक्यूअर चॉकलेट्स आस्वाद घेण्यात एक वेगळी मजा असते.\n१७६४ मध्ये डॉ. जेम्स बेकर यांनी पहिल्यांदा ट्रफल किंवा चॉकलेट क्रीम रूपात कोको बियांचा वापर केला.\nउत्तम दर्जाच्या चॉकलेटमध्ये ७० ते ८५ टक्के कोको असतं.\nचॉकलेटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कॅलरी काउंट बदलत नाही\nमिल्क चॉकलेटचा अस्सल स्वाद\nमिल्क चॉकलेटची लहानपणी चाखलेली चव अजूनही माझ्या जिभेवर थुईथुई नृत्य करते आहे.\nस्वर्गीय स्वादाचं भन्नाट कॉम्बिनेशन\nइतके दिवस माझ्याबरोबर चॉकलेट विश्वाची सफर केलेल्यांना आता काही वेगळं\nव्हाइट चॉकलेट म्हणजे खरं चॉकलेट नाहीच असं मी म्हणतो\nद चॉकलेट क्रिटिक: चॉकलेटच्या पोटी फळे रसाळ गोमटी..\nशुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या गोड फळांचा निर्माता निसर्गच\nद चॉकलेट क्रिटिक: रंगीबेरंगी चवदार खजिना..\nकुटुंबासमवेत दूरच्या गावाला एसटीतून पळती झाडे पाहत मी सीटवर बसून थकून- कंटाळून गेलो\nद चॉकलेट क्रिटिक: ‘कॅरामल’चे ‘चीज’ झाले..\nचॉकलेट खाण्याचा लहानपणीचा अनुभव नीटनेटका कसा असू शकेल\nसाखरेचे खाणार त्याला देव देणार हे तत्त्व आजच्या युगात जरा बदलून घ्यावं लागतंय.\nद चॉकलेट क्रिटिक: डार्क चॉकलेटची काळी जादू\nआम्हा भारतीयांच्या जिभा दुधापासून बनलेल्या चॉकलेटवर लवलवणाऱ्या; अर्थात आपण सगळे मिल्क चॉकलेटचे फॅन\nएक चॉकलेटियर म्हणून मला कुणी चॉकलेटशिवाय दुसरा कुठला तितकाच व्हर्सटाइल चॉकलेटच्याच बरोबरीने येणारा..\nचॉकलेटिअर म्हणून काम करताना जगभर भ्रमंती झाली.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118081000024_1.html", "date_download": "2018-10-16T19:45:13Z", "digest": "sha1:VJSV2RQYWAUFEETBP4ENYYYGTEUDBETP", "length": 8845, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": ".आपली एकी टिकवून ठेवा........ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n.आपली एकी टिकवून ठेवा........\nमी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल.\nते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ते पण खाल.\nतिसरे दिले तर माझ्या आग्रहाखातर खाल.\nपण... त्यानंतरच्या प्रत्येक सफरचंदानंतर त्याची Utility कमी होत जाईल. सफरचंद नकोस वाटायला लागेल.\nगेली कित्तेक वर्ष आपण दूर होतो.\nएकमेकांची आठवण यायची. कोणाशी बोलायला मिळाल की अप्रूप वाटायचं.\nमग एक दिवस ग्रूप बनला.\nडोळे आणि मन भरून आले. संभाषणाच्या अनेक लाटा आल्या..\nमग हळू-हळू चोर पावलांनी हा law आपल्यात शिरला.\nकोणी ग्रूप सोडून जाऊ लागले.\nकोणी बोलायचे कमी / बंद झाले.\nग्रूप आपना सर्वांना एकत्र आणण्या साठी केला आहे ही प्रांजळ भावना विसरू नका.\nएकमेकांना भावनिक आनंद आणि बळ देण्यासाठी हा ग्रूप आपण केलाय. एखादी गोष्ट जवळ नसेल तर त्याची किंमत कळते.\nमित्रांनो, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुमचा जेव्हा मुड असेल, तेव्हा sms पाठवा, reply ध्या, संवाद साधत राहा. ग्रूप सोडू नका.तोडू नका. कोणाला दुखवू नका आणि स्वतः रागावू नका.आपली एकी टिकवून ठेवा........\n'डोण्ट वरी बी हॅप्पी' चे नाबाद ३००\nमंजिरी झळकणार मोठ्या पडद्यावर\nग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर असावी..\nस्वर्ग आहे की नाही....\nसर्व बायकांचे डोके देव एकाच फँक्टरीत बनवतो \nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'���ेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=65&product_id=301", "date_download": "2018-10-16T19:47:53Z", "digest": "sha1:3DTB4RTBLG2G24WMS35MKQM763JJPEPB", "length": 2105, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Saigal |सैगल", "raw_content": "\nआज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने. तंत्रविज्ञानाच्या मर्यादांमुळे उपलब्ध स्थितीत सैगललाही अशी दुहेरी कसरत करावी लागत असे. आजही सैगल आणि त्यांची गाणी म्हणजे सैगलप्रेमींसाठी एक दैवी\nचमत्कारच वाटतो. सैगलप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे उपयुक्त माहितीचा खजिना तर आहेच, पण त्यांच्या मर्मबंधातील स्मृतींना पुन्हा ताज्या, टवटवीत करून एक नवा आनंद देणारेही आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=152", "date_download": "2018-10-16T19:48:22Z", "digest": "sha1:7FOBVGJ2XJ5RD7GBN4IU3DZWNUQFFJMX", "length": 3639, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Positive Manasa|पॉझिटिव्ह माणसं", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nखरे म्हणजे, एड्‌स ही रोग-संज्ञा परिचित असलेल्या बहुसंख्य लोकांना त्याची व्याप्ती आणि हाहाकार माहीत नाही. अज्ञानामुळे गैरसमज, गैरसमजांमधून नफरत, नफरतीतून नव-अस्पृश्यता, त्यातून समाजात येणारे तुटकेपण, त्यामुळे येणारे औदासीन्य व त्याचबरोबर प्रकटणारी असंवेदनक्षमता आणि अनेकदा क्रौर्यही - अशी ती भयानक साखळी आहे... शहरीकरणाची प्रक्रिया आणि ग्रामीण जीवन उजाड करणारी स्थिती या दोन्हीचा एड्‌सच्या प्रसाराशी संबंध आहे. म्हणजेच स्थलांतरितांचा प्रश्न असो वा वेश्याव्यवसायाचा, कुटुंब विस्कटल्याचा प्रश्न असो वा लहान मुलांना जन्मतःच एचआयव्ही असण्याचा, दारिद्र्य व त्यातून उद्‌भवणारी लाचारी व हिंसा यामुळे स्त्रियांचे जीवन उद्‌ध्वस्त होण्याचा प्रश्न असो वा मनाने विषण्ण झालेल्या पुरुषाचा (वा तरुण मुलाचा)- अशी एकही मनःस्थिती, कुटुंबस्थिती, समाजस्थिती व अर्थस्थिती नाही, की जी ङङ्गएड्‌स'शी निगडित नाही, म्हणजेच एड्‌सचे सर्वार्थाने जागतिकीकरण झाले आहे. शेखर देशमुख यांनी या विदारक जगतिकीकरणाचा खर्‍या अर्थाने वैश्विक वेध घेतला आहे. कुमार केतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2017/02/", "date_download": "2018-10-16T19:57:47Z", "digest": "sha1:C4ANJFLEKTSHOVPVVO57SIDJOCDHJZPO", "length": 5570, "nlines": 110, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "February | 2017 | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\n“तिथे बघ….तिकडे ….”वरखाली होणारा आवाज…..’खसर ….खसर …….’सरपटल्याचा आवाज…….पण सिद्धार्थ तिकडे बघणार नव्हता…..तो दरवाज्याच्या दिशेने आणखी पुढे जाणार तर समोर दरवाजाच नाही मुळी…..असं कसं झालं दरवाजा तर इथेच होता, आपल्या समोर…..तो … Continue reading →\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=153", "date_download": "2018-10-16T19:47:46Z", "digest": "sha1:DZF47L46UEGVKJQRV3G2GFZNJK4YDNG2", "length": 3655, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Marubhumitun Baher|मरुभूमीतून बाहेर", "raw_content": "\nSocial Studies | सा��ाजिक अभ्यास\nआपली जन्मभूमी सोडून अन्यत्र जाऊन तेथेच स्थायिक होण्याची प्रक्रिया ही मनुष्यसमाजात फार पूर्वीपासून चालू आहे. ही प्रक्रिया म्हणजे सामाजिक-सांस्कृतिक स्थलांतराची व मानवजातीची कहाणी आहे. आज स्थलांतर ही एक विद्याशाखा आहे. जैन धर्म, त्याचा उगम, प्रसार व जैनांचे स्थलांतर - यांबाबतची चर्चा येथे केली आहे. राजस्थान-मारवाडचा पूर्व-इतिहास सांगतानाच तेथून झालेले स्थलांतर व त्याची कारणमीमांसाही लेखकाने केली आहे. ह्या ग्रंथाच्या निमित्ताने डॉ. श्रीनिवास साठे यांनी जैन उद्योगसमूहाचे संस्थापक मा. भवरलालजी जैन यांच्या घराण्याचा पूर्व-इतिहास सविस्तर सांगितला आहे. हा इतिहास मा. भवरलाल जैन यांच्या पूर्वजांच्या स्थलांतराचा, मारवाडी व ओसवाल श्वेतांबर जैन या समाजाची वैशिष्ट्ये सांगणारा आणि त्यांच्या व्यापार-व्यवसायाची गुणवैशिष्टये स्पष्ट करणारा आहे. एका दुष्काळी भागातून स्थलांतरित झालेले जैन कुटुंब जगप्रसिद्ध उद्योगपती कसे होते, हे सांगणारा हा इतिहास केवळ जैन समाजालाच नव्हे तर सर्वांनाच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/888-wcl-paingaga-chya-samsya-sodava.html", "date_download": "2018-10-16T19:26:41Z", "digest": "sha1:QFCVRBZJ5RAGTNN3OKOWFI5UYXRYBYE6", "length": 12752, "nlines": 115, "source_domain": "chandamirror.com", "title": "ए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे, Featured\nउपक्षेत्रीय प्रबंधक पैनगंगा मधील डब्लु सि एल कामगारांवर होणार्या अन्यायायाविरोधात त्यांच्या प्रमुख मांगण्याना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांनी सबंधीत विभागातील अधिका-यांना निवेदन दिले.\nया निवेदनात ए.एम.डी.सी च्या कामगारांना पेमेंट स्लीप देण्यात यावी, ए.एम.डी.सी. च्या फेस आणि मेन्टनेंन्स विभागाच्या कामगारांना वेतन दिले जावे, आगष्ट महीण्याच्या भारत सरकार द्वारा जाहीर केलेल्या गँजे��� नोटीफिकेशन च्या आधारे प्रती कामगार यांना 24000/- वेतन देण्यात यावे, मिनीमम वेजेस अँक्ट नुसार वेतन दिले जावे, सर्व कामगारांना बोनस देण्यात यावे,.वर्षभरात 9 पगारी रजा वेजेस नुसार देण्यात यावे तसेच साप्ताहीक रजा निश्चीत करण्यात याव्या. या मागण्यांसह ईतर मागयांचा समावेश आहे. मांगण्या तात्काळ मान्य न झाल्यास बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी द्वारा तिव्र आंदोलन करण्याचा ईशाराही यावेळी राजु झोडे यांनी दिला, यावेळी रूपेश चेनूरवार, अमित कूंभारे, अनिश सिद्दिकी, अजय पूग्गापेड्डीवार, मंगेश चिटलावार, सूरज मोरपाका, झॉकिर खान, गूरु कामटे, आदि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « मोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\t2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक. »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा वि���ीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/dhadak-trailer-review-janhvi-kapoor-ishaan-khattar-118061100018_1.html", "date_download": "2018-10-16T19:01:07Z", "digest": "sha1:P2ZDRLWRJR2M2RK2OZJKIG7OEAE3OI4X", "length": 10041, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "धड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nधड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट\nधडक चित्रपटाबद्दल एवढे काही लिहिण्यात येत आहे जसे बॉलीवूडला दोन सुपर स्टार्स या महिन्यात मिळणार आहे. मराठी चित्र��ट 'सैराट' चा हिंदी रीमेक करण जौहर यांनी बनवला आहे ज्यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आपल्या करियरची सुरुवात करणार आहे.\nचित्रपट रिलीज होण्याअगोदरच श्रीदेवीचा मृत्यू झाला. त्यामुळे लोकांची सहानुभूती जान्हवीला मिळू शकते कारण लोक या चित्रपटाचे तिकिट विकत घेऊन श्रीदेवीला श्रद्धांजली देऊ शकतात.\nचित्रपटात ईशान खट्टर नायक आहे ज्याला आम्ही 'बियॉण्ड द क्लाउड्स' मध्ये बघितले आहे. माजि़द मजीदी यांच्या या चित्रपटात ईशानने उत्तम अभिनय केला होता.\nधड़कचे ट्रेलर बघितल्यावर ही टिपीकल बॉलीवूड मूव्ही वाटते. खालच्या तबक्याहून आलेला मुलगा आणि इंग्रजी बोलणारी मुलगी. दोघांमध्ये\nआर्थिक अंतर दिसून येत. मुलगा मुलीचा पाठलाग करतो पण नंतर मुलीला तो आवडू लागतो. हीरोसोबत त्याचे मित्र ही असतात. चित्रपटात\nट्विस्ट आणि टर्न देण्यासाठी काही विलेन आहे. या चित्रपटात नवीन काहीच नाही.\nजो पर्यंत स्क्रीन प्रजेंसचा प्रश्न आहे तर जान्हवीमध्ये चमक जरूर आहे पण तिची अॅक्टिंग दमदार नाही आहे. पण ट्रेलर बघून आपण आपले मत देणे योग्य नाही आहे. ईशान जास्त नॅचरल दिसत आहे.\nचित्रपटाचे निर्देशन शशांक खेतान यांनी केले आहे ज्यांनी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया आणि बद्रीनाथ की दुल्हनिया बनवले होते. ते लहान शहर आणि तेथील प्रेम कथेवर चित्रपट बनवण्यात माहिर असून काही या प्रकारे 'धडक'ची कथा दिसून येत आहे.\nधड़कचे ट्रेलरला औसत मानले जात आहे. ईशान आणि जान्हवीपेक्षा जास्त शशांकच्या निर्देशनावर भरवसा करावा लागेल.\nचित्रपट परीक्षण: बकेट लिस्ट\nसलमान खानवर विनोद, त्याला म्हटले गरिबांचा सूपरमॅन\nचित्रपट परीक्षण : नकळत शिकवण देणारी सायकल\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-category/health-tips/", "date_download": "2018-10-16T19:27:44Z", "digest": "sha1:GPM2MUHBHX72M46MHTZOSKY7NQ7ZYATK", "length": 12454, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fitness Health Care ,Hair,Beauty, Skin Care and Ayurvedic Upchar News and Tips in Marathi | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nगर्भवती महिलांनी घ्यायावयाच्या या लसींबद्दल तुम्हाला माहित आहे का\nनवीन जन्मणाऱ्या बाळाला ही रोगप्रतिकार शक्ती प्रदान करते\nHealthy Living : दातांची निगा कशी राखावी\nटूथपेस्ट नाही... दात स्वच्छ करणे महत्त्वाचे\nHealthy Living : नॉन-स्टीक भांडी वापरण्यापूर्वी एकदा विचार जरूर करा\nयातून निघणा-या विषारी घटकामुळे आजारांचा धोका\nHealthy Living : ॲल्युमिनियम फॉईल्स वापरताय…सावधान\nतुम्हाला ॲल्युमिनियम फॉईल्सबद्दल या गोष्टी माहिती आहेत का\nHealthy Living : जाणून घ्या उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे फायदे\nघरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे सब्जा\nHealthy living: बहुगुणकारी कडुनिंब\nकडुनिंबाचा आहारात वापर फक्त गुढीपाडव्यापुरताच नको\nHealthy Living: रात्रपाळीनंतर कसे-कधी झोपावे\nयोग्य विश्रांतीने व्हा ताजेतवाने\nHealthy Living: आरोग्याला घातक मैद्याचं अर्थकारण\nआकर्षक जाहिरातबाजीचे आपण बळी\nHealthy Living: लठ्ठपणा कमी करा\nपोटावरची चरबी म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण\nHealthy living: हायब्लडप्रेशर म्हणजे धोक्याची घंटा\nघाबरू नका, पण काळजीही घ्या\nअति पाणी प्यायल्यानेही प्रकृतीला धोका\nयोग्य प्रमाणात पुरेसं पाणी पिणं आवश्यक\nHealthy Living: डोक्यावर केसांचं घरटं हवंय\nकेसांना तेल लावावं की लावू नये\nHealthy living: जेट स्प्रे वापरताय…जरा सांभाळून\nया जेट स्प्रेचा आरोग्याला एक धोका संभवतो\nHealthy Living: जाणून घ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे \nकलिंगड कापल्यानंतर जास्तीत जास्त चार तासांमध्ये खावे.\nHealthy living: स्वयंपाकाच्या गॅस-शेगडीची ज्योत तपासा\nकार्बन मोनाॅक्साईडमुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता\nदह्याचे काही विशिष्ट गुणदोष असतात\nHealthy Living : डायबि��ीज् घेतोय अनेकांचा जीव\nआपल्याला मधुमेह आहे हेच अनेकांना माहिती नाही\nतो आपल्या नित्य सेवनाचा पदार्थ बनू नये\nHealthy Living : कंबरदुखीचा त्रास का होतो\n७२ तासांमध्ये कंबरदुखी कमी न झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवावे\nHealthy Living : भरपूर पाणी पि‌ऊनही मलावरोधाचा त्रास का होतो\nभरपूर थंड पाणी प्यायलात तर तक्रार दूर कशी होणार\nHoli 2017 : घरच्याघरी नैसर्गिक रंग कसे बनवाल\nकृत्रिम रंग वापरुन आरोग्य धोक्यात टाकायचे नाही\nHoli 2017 : जाणून घ्या होळी का पेटवली जाते\nयामागे एक महत्त्वाचा हेतू पुर्वजांनी योजिला होता\nHealthy Living : एसी कारचा प्रवास म्हणजे आजाराला निमंत्रण\nआरोग्यांच्या अनेक तक्रारींचे कारण एसी कार आहे\nHealthy Living : शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा\nलोहाची दिवसाची गरज सरासरी ३० मिलिग्रॅम\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T18:46:54Z", "digest": "sha1:WYIZWCTQA7IHOGH527FFUG2ERO5FM6LW", "length": 12405, "nlines": 358, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "भारत", "raw_content": "\nब्रीद वाक्य: सत्यमेव जयते\nभारतचे जागतिक नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर मुंबई\nअधिकृत भाषा आसामी, इंग्रजी, ओडिआ, बंगाली, मराठी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोग्री, तमिळ्, तेलुगु, नेपाळी, पंजाबी, बॉडॉ, भोजपुरी. मणिपुरी, मल्याळं, मैथिली, संथाळी, संस्कृत, सिंधी, हिंदी, उर्दू.\n- राष्ट्रप्रमुख रामनाथ कोविंद\n- पंतप्रधान नरेंद्र मोदी\n- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा\n- स्वातंत्र्�� दिवस (ब्रिटनपासून)\n- प्रजासत्ताक दिन जानेवारी २६, १९५०\n(पहा: भारतीय प्रजासत्ताक दिन)\n- एकूण ३२,८७,२६३ किमी२ (७वा क्रमांक)\n- पाणी (%) ९.५६\n-एकूण १,२१,०१,९३,४२२ (२वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ३.६३३ निखर्व अमेरिकन डॉलर (४वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३,३४४ अमेरिकन डॉलर (१२२वा क्रमांक)\nमानवी विकास निर्देशांक (२०१५) ▲ ०.६२४ (मध्यम) (१३१ वा)\nराष्ट्रीय चलन भारतीय रुपया\nआंतरराष्ट्रीय कालविभाग भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+५:३०)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९१\nभारत तथा भारत गणराज्य हा दक्षिण आशियामधील एक प्रमुख देश आणि जगातील प्राचीन संस्कृतीं पैकी एक आहे. हा देश क्षेत्रफळाने जगातील ७वा सर्वांत मोठा देश आहे तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला हजारो वर्षे जुना इतिहास आहे, अनेक साम्राज्ये या भूमीत विकसित पावली व लयाला गेली. भाषा, ज्ञान, अध्यात्म, कला, धर्म या बाबतीत जगाला या देशाने मोठा वारसा दिला आहे. उष्ण कटिबंधातील ह्या देशात विविध प्रकारचे हवामान अनुभवायास मिळते. अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक रितीरिवाज परंतु या विविधतेत एकता हे या देशाचे वैशिष्ट्य आहे.\nसणवार व इतर सार्वजनिक सोहळे\n५ लोकजीवन व समाजव्यवस्था\n१० सणवार व इतर सार्वजनिक सोहळे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni: भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/shaharbhan/", "date_download": "2018-10-16T19:35:18Z", "digest": "sha1:W3VDQBHNBOWOQD2EKLIJOLER7NUPP3LM", "length": 12889, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शहरभान | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nशहरीकरणाच्या विविध पैलूंचा वेध घेत आलो आहोत.\n‘शहरभान’मधील आपला संवाद एका अखेरच्या टप्प्यावर आला\nशहरांची मोठी गंमत असते.. समजली, चिमटीत आली असे वाटता वाटता निसटून जातात.\nशहरभानमध्ये याआधी ‘अर्बन ऑक्टोबर’बाबत बोललो आहोतच आपण..\nइक्वेडोरमधल्या किटो शहरात ‘अधिवास परिषदे’साठी गेल्यानंतर दिसली ती या शहराची दोन रूपं..\nअर्बन ऑक्टोबरच्या-अधिवास परिषदेच्या निमित्ताने आपण त्याकडेच बघणार आहोत.\n.. ‘तारुण्य’ नासू नये\nअवघ्या दोन दिवसांत ‘अर्बन ऑक्टोबर’ सुरू होत आहे..\nदिल्लीमधून वाहणारा यमुनेचा प्रवाह हा प्रचंड विस्तारलेला नसूनही महत्त्वाचा का आहे याकडे पाहायचं\nप्रशासनाने शहराच्या सीमा आखून दिलेल्या असतातच\nशहरे वाढत जातात, तसतसे दर पावसाळ्यात पाणी तुंबत राहाते आणि दैना होत राहाते\nशहरांचा ‘जिवंतपणा’ कशामुळे ठरत जातो, यावर शहर-समाजशास्त्रज्ञांनी मांडलेले विचार आपल्या अनुभवांशीही जुळतात..\nशहर सर्वाचे असावे, त्यात सर्वाना संधी मिळावी\nपिण्याचं पाणी हा मूलभूत हक्क आहे, हेदेखील मान्य न करता वाटेल तशी पाणीविक्री करणाऱ्या कंपन्या उपटल्या\nपाणी : हक्क की ‘वस्तू’\n‘आम्ही पाण्याचं खासगीकरण कुठे करतोय फक्त वितरणाचंच तर खासगीकरणच फक्त वितरणाचंच तर खासगीकरणच\nप्रत्येक शहरातील लोकांची आपापली सामायिके असतातच, ती जगालाही ‘आपली’ मानता येतील..\nशहरात प्रत्येकाचा ‘आपला भाग’ असतो.. पण स्थलांतरितांचं काय\nबिनचेहऱ्याचे’ स्थलांतरित आपापला सांस्कृतिक चेहरा जपत असतातच..\nकाय झालं आणि स्थिती आत्ता काय आहे, याकडे पाहिल्यास काय जाणवतं\nएखाद्या शहरात आपुलकीने फिरण्याची प्रत्येकाची कारणं,मार्ग वा प्रयत्नही वेगवेगळे असतातच.\nयंदा ऑलिम्पिक जेथे होईल, त्याच रिओ शहरात दोन वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा रंगली होती.\nवसाहतवादी धोरणांचे नव्हे, पण ब्रिटिशांनी भारतात वसविलेल्या शहरांचे कौतुक होते\nबदलती शहरं समजावून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकवायचं आपलं ठरलेलं आहेच\nशहरांबद्दल तयार झालेल्या आपल्या दृष्टिकोनावर आहे, याचं भान कुठे तरी ठेवायला हवं.\nधोरण, नियोजन, लोकजीवन, लोकसहभाग या साऱ्यासंदर्भात शहरांचा विचार करणारं नवं पाक्षिक सदर..\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n��८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18981", "date_download": "2018-10-16T19:01:23Z", "digest": "sha1:5AZISMSU7Q6Y5GDLQFKFI2LBT3UXG444", "length": 3633, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संपर्क सेवा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संपर्क सेवा\nबल्क एस एम एस सेवा\nछोटे दुकानदार, शो- रुम, सर्विस स्टेशन, डॉक्टर, वकील, बॅन्क, पतसंस्था, समाजसेवी संस्था, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, वाचनालय इत्यादी साठी उपयुक्त\nआपण सुरु करणार असणार्या / सुरु असलेल्या सर्व उपक्रमांमध्ये आपल्या सर्व सहकार्यांिना व ग्राहकांना सामावुन घेण्यासाठी त्यांचेशी जलद व तत्पर सम्पर्कात असणे गरजेचे आहे.\nबल्क एस एम एस\nRead more about बल्क एस एम एस सेवा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-krushi-culture-knowledge-programme-will-celebrate-pune-tomorrow-maharashtra", "date_download": "2018-10-16T19:28:32Z", "digest": "sha1:JAM7KPTSBLJNQLIDE4JQI3MD755OOWHX", "length": 16211, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, krushi culture knowledge programme will celebrate in pune tomorrow, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात उद्या रंगणार ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा\nपुण्यात उद्या रंगणार ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा\nरविवार, 30 सप्टेंबर 2018\nपुणे ः कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा उद्या (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान सोहळ्याचे उद़़़्घाटन सकाळी १० वाजता कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्‍ते होणार आहे.\nपुणे ः कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे ���ौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा उद्या (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान सोहळ्याचे उद़़़्घाटन सकाळी १० वाजता कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्‍ते होणार आहे.\nस्मार्ट व शाश्वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा हा ज्ञान सोहळा येरवडा येथील डेक्कन कॉलेजमध्ये होत आहे. एमएसीसीआयए, चतुर आयडीयाज एक्सक्यूबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, बोलेरो मॅक्सीट्रक प्लस, बोलेरो पीक अप, गोदरेज ॲग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषिकिंग हे या सोहळ्याचे प्रायोजक आहेत.\nमहाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी खात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, इंडोफिल इंडस्ट्रिजचे उत्पादन व्यवस्थापक महेश पवार आदी मान्यवर ‘कृषी कल्चर’मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच कृषी क्षेत्रातील नवउद्योजक व महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्याची संधी ‘कृषी कल्चर’मध्ये मिळेल. राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानशी संबंधित संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधन या वेळी पाहता येणार आहे.\nकृषी कल्चर परिषदेचे उद्देश\nशाश्वत शेती आणि सर्वांगीण सामूहिक ग्रामविकासाची वाट चोखाळणे\nशेतकऱ्यांना आदर्श शेतीपद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाच ओळख करून देणे\nस्मार्ट शेतकरी बनण्याकडे वाटचाल. समूहशक्तीचा जागर करून गटशेतीची कास धरणे\nमार्केट लिंकेजेस विकसित करण्याची गुरुकिल्ली\nशेती विकास गटशेती एपी ग्लोबाले संभाजी पाटील निलंगेकर सीआयए महाराष्ट्र कृषी विद्यापीठ ग्रामविकास\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री ��रता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/driving-licence-traffic-police-transport-minister-e-copy-it-acr/", "date_download": "2018-10-16T19:29:45Z", "digest": "sha1:V5R47CJVTNXXFNREKJ6UTYJNG6TAADYL", "length": 7644, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…यामुळे ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…यामुळे ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही\nनवी दिल्ली – तुम्हाला आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्ससची मूळ प्रत दाखविण्याची गरज राहणार नाही. केवळ मोबाईलमधील ई-कॉपी दाखवली तरी पुरेसे आहे. तसे निर्देशच केंद्र सरकारने राज्यांमधील ट्रॅफिक पोलिस व परिवहन विभागांना दिले आहेत.\nआयटी अॅक्टचा हवाला देत परिवहन मंत्रालायने ट्रॅफिक पोलिसांना व्हेरिफिकेशनसाठी ड्रायव्हिंग लायन्सस, नोंदणी प्रमाणपत्र किंवा विम्यासारखी कागदपत्रांची मूळ प्रत घेऊ नये. त्याऐवजी डिजीलॉकर किंवा एमपरिवहन सारख्या अॅपचा उपयोग करावा, असे सांगण्यात आले आहे. यानुसार ट्रॅफिक पोलीस त्याच्या जवळील असलेल्या डिव्हाईसने क्युआर कोड स्कॅन करून डेटाबेसमधून माहिती काढू शकते. त्यासाठी मूळ कागदपत्रांची गरज लागणार नाही.\nदरम्यान, अनेक वेळा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यावर, अनियंत्रित वेगामुळे किंवा ड्रायव्हिंग करताना फोन वापरल्याने पोलीस मूळ कागदपत्रे जप्त करत होती. यावेळी अनेक कागदपत्रे हरवल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. यावर परिवहन मंत्रालयाने मूळ कागदपत्रे न घेण्याचे निर्देश दिले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article१७ वर्षानंतर असे काही लॉर्ड्स वर घडले की सचिन तेंडुलकरला देखील पाहावी लागतेय वाट\nजेडीयू राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रशांत किशोर यांची निवड\n#व्हिडीओ : कर्ज मंजुरीसाठी बँक मॅनेजरकडून शरीरसुखाची मागणी, महिलेने दिला चोप\nबसपा नेत्याच्या मुलाने पिस्तूल दाखवत तरुणीला धमकविले : व्हिडीओ व्हायरल\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\nभारतात मशिद उभारण्यासाठी हाफिज सईदकडून अर्थसहाय्य\n‘ड्रायव्हि��ग लायसन्स’मध्ये होणार ‘हा’ बदल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/purvrang-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2018-10-16T19:07:56Z", "digest": "sha1:5ECGM5UZZRD6BCTS7CRWOPSDVEB5VCPH", "length": 9180, "nlines": 38, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): जपानी खाणावळ - पुर्वरंग Purvrang By Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nत्या रात्री जपानी खाणावळ म्हणजे काय ते मी प्रथम पाहिले. जपानी भाषेत तसल्या खाणावळींना रियोकान म्हणतात. एका टुमदार लाकडी घरात आम्ही शिरलो. दारातच पाचसहा बायका आमच्या स्वागताला उभ्या होत्या. त्यांनी कमरेत वाकूनवाकून आमचे जपानी स्वागत केले. त्यांच्यापैकी एकीने चटकन पुढे होऊन माझ्या बुटांचे बंद सोडवले आणी सपाता दिल्या. मग दुसरीने त्या लाकडी घरातल्या भुलभुलैयासारख्या ओसऱ्यांमधून एका चौकटीपुढे उभे केले. तिसरीने चौकट सरकवली. आत जपानी दिवाणखाणा होता. सुंदर ततामी पसरलेल्या. मध्यावरच एक काळाभोर लाकडी चौरंग मांडला होता. बसायला भोवताली पातळ उशा होत्या. कोपऱ्यात तोकोनोमा. तिथे सुंदर पुष्परचना. आम्ही चटयांवर मांड्या घालून बसलो. त्या खाणावळीणबाईंनी माझा कोट काढला. इतक्यात बांबूच्या, होडीच्या आकाराच्या छोट्या छोट्या ट्रेजमधून सुगंधीत पाण्याने भिजलेले टुवाल घेऊन एक बाई आली. तिने माझे तोंड पुसण्यापूर्वी मीच चटकन तोंड पुसून टाकले. आणि दिवसभर चालून अंग आंबले होते म्हणून बसल्या बसल्या जरासे हातपाय ताणले. लगेच त्या जपानी दासीने माझे खांदे चेपायला सुरूवात केली. आमचे कुटुंब जरासे चपापले. मीही नाही म्हटले तरी गोरामोराच झालो. (माझ्या अंगभूत वर्णाला जितके गोरेमोरे होता येईल तितकाच) काय बोलावे ते कळेना. एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ) काय बोलावे ते कळेना. एकीलाही जपानीखेरीज दुसरी भाषा येत असेल तर शपथ त्या खाणावळीत उत्तम चिनी जेवण मिळत होते, याची खात्री करूनच तिथे गेलो होतो. पण हे आतिथ्य कसे आवरा��े ते कळेना.\nत्या बाया मधूनच पाय चेपायच्या. सिगरेट काढीपर्यंत काडी पेटवून धरायच्या. द्वारकाधीशाच्या अंतःपुरात सुदामदेवाचे त्या बायांनी कसे हाल केले असतील ह्याची कल्पना आली. तरी सुदामदेव तिथे एकटाच गेला होता. मी ह्या स्त्रिराज्यात सहकुटुंब सापडलो होतो. हळूहळू खाद्यपदार्थ आले. साकेचे पेले भरले. जेवणातल्या तीनचार कोर्सेसनंतर एका परिचारीकेने हळूच समोरची ती चौकटीचौकटीची भिंत सरकवली आणि पुढले दृश्य पाहून माझा घास हातातच राहिला. पुन्हा एकदा सौंदर्याचा अनपेक्षित धक्का देण्याचा जपानी स्वभावाचा प्रत्यय आला. समोर एक चिमुकले दगडी उद्यान होते. त्यातून एक चिमणा झरा खळखळत होता. पलीकडून पुलासारखी गॅलरी गेली होती. बहालावर ओळीने जपानी आकाशकंदिलासारखे दिवे टांगले होते. त्यांच्या मंद प्रकाशात तो झरा चमकत होता. आणि सतारीचा झाला वाजावा तसा स्वर चालला होता. पलिकडून कुठूनतरी सामिसेनवर गीत वाजत होते. (सुदैवाने कोणी गात मात्र नव्हते.) चौरंगावर चिनी सुरस सुरसुधा रांधियली होती. त्या दृश्याला स्वरांची आणि जपानीणबाई बाई लडिवाळपणा करीत होत्या. क्योटोतल्या त्या जपानी खाणावळीतली रात्र बोरकरांच्या जपानी रमलाच्या रात्रीची याद `जंबिया मधाचा मारि काळजात' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला \"सायोना~~रा------सायोना~~रा---' रियोकान सोडताना त्या दासीने पुन्हा बूटाचे बंद बांधले. आणि सगळ्याजणींचा ताफा रांगेत उभा राहून दहा दहा वेळा वाकून म्हणाला \"सायोना~~रा------सायोना~~रा---\" छे जपानी बायकांचा सायोनारा छातीचे ठोके थांबवतो\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/understanding-should-be-created-between-citizens-and-soldiers-digendra-kumar-134950", "date_download": "2018-10-16T19:05:43Z", "digest": "sha1:22AG3QAF4U63CTTYIJGMRLYBIQV27NLZ", "length": 12235, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "understanding should be created between the citizens and the soldiers - Digendra Kumar नागरिकांमध्ये आणि सैनिकामध्ये भावबंध निर्माण झाला पाहि���े- दिगेंद्र कुमार | eSakal", "raw_content": "\nनागरिकांमध्ये आणि सैनिकामध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे- दिगेंद्र कुमार\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nवाल्हेकरवाडी- सैनिक हे देशाचे रक्षण करतात. सैनिक आणि नागरिकांमध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन व जैन विद्या प्रसारक मंडळ यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या कारगिल दिनानिमित्त बोलत होते.\nयावेळी डॉ. शरद जोशी, राज्यमंत्री लेखा समिती सचिन पटवर्धन, ऍड राजेंद्र मुथ्या, अनिलकुमार कांकरिया, पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, गोपाळ बिरारी, हरीश मोरे आदी उपस्थित होते.\nवाल्हेकरवाडी- सैनिक हे देशाचे रक्षण करतात. सैनिक आणि नागरिकांमध्ये भावबंध निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महावीर चक्र विजेते नायक दिगेंद्र कुमार यांनी चिंचवड येथे केले. ते पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन व जैन विद्या प्रसारक मंडळ यांनी संयुक्त पणे आयोजित केलेल्या कारगिल दिनानिमित्त बोलत होते.\nयावेळी डॉ. शरद जोशी, राज्यमंत्री लेखा समिती सचिन पटवर्धन, ऍड राजेंद्र मुथ्या, अनिलकुमार कांकरिया, पोलीस फ्रेंड्स असोसिएशनचे अध्यक्ष गजानन चिंचवडे, गोपाळ बिरारी, हरीश मोरे आदी उपस्थित होते.\nपुढे बोलतांना नायक दिगेंद्र कुमार म्हणाले की, आजची तरुण पिढीमध्ये देशाविषयी देशभक्ती जागृत करण्याची गरज आहे, तरुणांनी जर ठरवले तर देशात आणखी बद्दल घडतील. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाचा थरार मांडला. यावेळी विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त केल्या. ऍड. सचिन पटवर्धन, गजानन चिंचवडे यांनीही आपले मत यावेळी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी सरोटे यांनी तर आभार मनीषा जैन यांनी मानले.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढले���्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/896-hasti7jvalil-vrdha-nadi-patra-mrutdeh.html", "date_download": "2018-10-16T19:26:24Z", "digest": "sha1:BL5LHLW3PKMONBSRRFX6FKFYNLI5YCUT", "length": 11244, "nlines": 116, "source_domain": "chandamirror.com", "title": "हळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह Featured\nचंद्रपूर - हळस्ती गावातील वर्धा नदी पात्रात 45 वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढून तपास सुरु केला. असे असले तरी अदयापही मृतकाची ओळख पटलेली नाही.\nमिळालेल्या माहीती नूसार आज सांयकाळच्या सूमारास हळस्ती जवळील वर्धा नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगतांना काही नागरिकांना दिसला याची माहीती तात्काळ शहर पोलिसांना देण्यात आली. माहीती मिळताच पोलिसांनी घटणास्थळ गाठून सदर शव नदीपात्रातून बाहेर काढत चैकशी सुरु केली. मात्र बातमी लिये पर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. या घटणेचा पुढील तपास शहर पोलिस करित आहे.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nMore in this category: « चंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/strigeet/word", "date_download": "2018-10-16T18:52:50Z", "digest": "sha1:JWBUXSLQBVIVVQH6MOOQJIRRRPF2R74W", "length": 10667, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - strigeet", "raw_content": "\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - घाण्याची ओवी\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - घाण्याची ओवी\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - विवाह मंगल\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\n��राठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - नव्या सुनेचे स्वागत\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nस्त्रीगीत - मुलीचा पाळणा\nमराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nn. स्वारोचिष मन्वन्तर में वसिष्ठपुत्र प्रजापति \nकोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/technology-2/", "date_download": "2018-10-16T19:39:04Z", "digest": "sha1:2HJF33X6V7PJ477R23ODTZTPI2772H26", "length": 12000, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Technology 2 News in Marathi: Technology 2 Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण ��ज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nतुमच्या मोबाईलमध्ये गुगलचे अॅप खरे आहे ना\nबातम्या Oct 12, 2018 Alert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nफोटो गॅलरी Oct 5, 2018 चार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\nफोटो गॅलरी Oct 2, 2018 सावधान या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nफोटो गॅलरीSep 24, 2018\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nफोटो गॅलरीSep 12, 2018\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nफोटो गॅलरीAug 4, 2018\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nफोटो गॅलरीJul 21, 2018\nPHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद \nफोटो गॅलरीJul 20, 2018\nPHOTOS : भारतासाठी व्हॉट्सअॅपने घेतला मोठा निर्णय,'हे' फिचर बदलले\nफोटो गॅलरीJul 14, 2018\nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nट्विटरच्या 'या' निर्णयामुळे मोदींपासून ते बराक ओबामापर्यंत सगळ्याचे फॉलोअर्स झाले कमी\nकिती सुरक्षित आहे तुमची Renault Kwid कार \n'या' क्रमांकावरुन फोन काॅल आला तर फोन उचलू नका,बॅलेन्स होईल शुन्य...\nरिलायन्स जिओ गीगा फायबर लाँच, या तारखेपासून आहे रजिस्ट्रेशन\nReliance AGM 2018 :असा आहे जिओचा नवा फोन \nआम्ही अफवा रोखू शकत नाही,व्हॉट्सअॅपने केले हात वर \nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/kolhapur/due-rush-summer-herd-grass-radhanagari-wildlife-sanctuary-water-level/", "date_download": "2018-10-16T20:06:34Z", "digest": "sha1:DVT6XE7PIJ6LJFZAZM4IFQZF7VNZERQA", "length": 35034, "nlines": 475, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Due To The Rush Of Summer, The Herd Of Grass In Radhanagari Wildlife Sanctuary Is On The Water Level | उन्हाच्या कडाक्यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांचा कळप पाणवठ्यावर | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणज�� - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुट��ी, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nउन्हाच्या कडाक्यामुळे राधानगरी अभयारण्यातील गव्यांचा कळप पाणवठ्यावर\nउन्हाच्या तल्खीमुळे राधानगरी अभयारण्यातील वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोरील पाणवठ्यावर गव्यांचा कळप पाणी पिण्यासाठी रोज हजेरी लावत आहे. दोन दिवसापूर्वीच या पाणवठ्यावर आलेल्या या गव्यांच्या कळपाचे चित्रिकरण येथील वन्यजीव रक्षक सुशांत राऊत यांनी केलं आहे. राधानगरी वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोर प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला आहे.\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\n4 बँकांसहीत सराफांना गंडा घालणारी टोळी गजाआड\nNavratri 2018 : दुसऱ्या माळेला अंबाबाई ब्राम्ही देवीच्या रुपात\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ\nकरवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सावाला बुधवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी देवीची कोल्लूर मुकांबिका देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nअंबाबाईच्या अलंकारांना नवी झळाळी\nकोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची व सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीच्या अलंकारांना नवी झळाळी मिळते. देवीच्या अलंकारांमध्ये नित्यालंकार : ठुशी, बोरमाळ, मोहराची माळ, सोळा पदरी चंद्रहार, म्हाळूंग, मोर, कुंडल, नथ, जडावाचे अलंकार : किरीट, कुंडल, लप्पा, पेंड, सातपदरी कंठी, चार पदरी कंठी, कृष्ण लॉकेट, मंगळसुत्र, चंद्रकोर लॉकेट, कोल्हापुरी साज, बोरमाळ, मोहनमाळ. उत्सवमूर्तीचे अलंकार : किरीट, कुंडल, ठुशी, बोरमाळ, चाफेकळीची माळ, पुतळ्याची माळ, लाल मण्यांची कंठी, छत्र अशा शिवकालीन,आदिलशाही कालीन व शाहु कालीन पुरातन, मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.\nकोल्हापुरात 'बळीराजाचं ऑलिंपिक ' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चिखलगुठ्ठा स्पर्धांना सुरुवात\nकोल्हापुरात 'बळीराजाचं ऑलिंपिक ' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चिखलगुठ्ठा स्पर्धांना सुरुवात\nराष्ट्रवादीच्या महिलांकडून प्रतीकात्मक ईव्हीएम, मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न\nकोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्रतीकात्मक ईव्हिएम आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी साहित्य काढून घेतल्याने पोलिसांसोबत महिलांची झटापट झाली. तसेच पालकमंत्र्यांचा राष्ट्रवादी महिला नेत्यांकडून निषेध करण्यात आला.\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nकोल्हापूर : साऊंड सिस्टिमला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्यात यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रॅक्टिस क्लबच्या वादामुळे काही वेळ मिरवणूक मार्गावर तणावसदृश परिस्थिती असताना अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडली. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह पोलिसांनी गाण्यावर ठेका धरत जल्लोष केला.गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडल्याबद्दल कोल्हापूरकरांचे मी विशेष आभार मानतो. मिरवणुकीला कोणतेही गालबोट लागू नये हा मुख्य उद्देश पोलीस प्रशासनाचा होता. त्यामध्ये आम्ही सफल झालो. - डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\nकोल्हापूरमध्ये चेंडू व फुग्यांचा वापर करून साकारला डोरेमॉन बाप्पा\nGanesh Chaturthi 2018 : शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते बाप्पांची प्राण-प्रतिष्ठा\nकोल्हापूर : गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात आली.पाहा व्हिडीओ -\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदार��� पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nकोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nकोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ...\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nकोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे. श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/2012/12/", "date_download": "2018-10-16T19:01:43Z", "digest": "sha1:WV6PVF74NLLHVSYPSPJRD2IXMETQCXFO", "length": 4809, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "%archive_title% | मराठीमाती", "raw_content": "\nनितेश : अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना \nमितेश : मजाच येईल कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.\nThis entry was posted in छोट्यांचे विनोद, विनोद and tagged आंब्याचे झाड, छोट्यांचे विनोद, जोक्स, वडाचे झाड, विनोद on डिसेंबर 31, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/40-percent-students-failed-9th-standerd-11799", "date_download": "2018-10-16T18:55:44Z", "digest": "sha1:CC2FJ6RF6GQBLPGVACMP5J3EM75QAWSK", "length": 13040, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "40 percent of students failed 9th Standerd नववीतील ४० टक्के विद्यार्थी नापास | eSakal", "raw_content": "\nनववीतील ४० टक्के विद्यार्थी नापास\nगुरुवार, 11 ऑगस्ट 2016\nअनुदानासाठी शहरातील अल्पसंख्याक शाळांचे कारस्थान\nनागपूर - दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्यास शासनाकडून अनुदान मिळते. ते लाटण्यासाठी शहरातील अल्पसंख्याक शाळांनी किमान अध्ययन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करून त्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अशा शाळांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, अनुतीर्ण विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्याची ताकीद दिली.\nअनुदानासाठी शहरातील अल्पसंख्याक शाळांचे कारस्थान\nनागपूर - दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्यास शासनाकडून अनुदान मिळते. ते लाटण्यासाठी शहरातील अल्पसंख्याक शाळांनी किमान अध्ययन क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करून त्यांचा बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अशा शाळांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून, अनुतीर्ण विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्याची ताकीद दिली.\nनागपूर विभागातर्फे नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दीड महिना शिकवून त्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, उन्हाळ्यांच्या सुट्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यापासून शाळांनी अंग काढले. त्यामुळे नववीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा फॉर्म भरून दहावीत प्रविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. यात अल्पसंख्याक शाळा अग्रक्रमावर आहेत. नापास विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज करण्याचा सल्ला शाळांकडून देण्यात येतो, ही बाब लक्षात येताच जून महिन्याच्या आधी शाळा सोडल्याचा दाखला जोडणाऱ्या विद्यार्थ्यांनाच १७ नंबरचा अर्ज करता येईल अशी अट शिक्षण विभागाने घातली. त्यामुळे पालकांनी शाळांवर रोष व्यक्त केला. त्यामुळे शाळांची गोची झाली. इयत्ता नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान अध्ययन क्षमतेपर्यंत आणून त्यांना उत्तीर्ण करण्याचे काम शाळा करीत आहेत.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंद���पूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=127&Itemid=20&limitstart=48", "date_download": "2018-10-16T19:42:05Z", "digest": "sha1:NM3IPVMYNFVQCZARZYVUFD4RLHJ6O5G5", "length": 17742, "nlines": 254, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "लेख", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\n‘कर’ मात्रा : मायबाप सरकारा.. उत्पन्न तू घे, कर आम्हा दे\nशरद भाटे, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nसामान्य जनतेचे कंबरडे अगोदरच मोडले असताना केंद्र सरकारने डिझेलची दरवाढ आणि गॅस सिलिंडरवर मर्यादा घालून आणखी एक बॉम्बगोळा टाकला. आता वर्षांला केवळ सहाच सिलिंडर मिळणार असून उरलेले बाजारभावाने खरेदी करावे लागणार आहेत. कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि रुपयाची सतत होणारी घसरण यामुळे १.९० लाख कोटींच्या घरात सरकारला तोटा होत असून तो आता सहन होणे अशक्य झाले आहे.\nगुंतवणूकभान : ‘स्मॉलकॅप’चे चांदणे..\nवसंत माधव कुळकर्णी, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nउंबरठ��ावर आलेले गणराय आपल्याबरोबर बाजारासाठी आनंद घेऊन आले आहेत. तेजीचा वारू चौखूर उधळला गेला आहे. आज जाहीर होणारे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण या तेजीला खतपाणी घालेल काय\nबाजाराचे तालतंत्र : तेजीचे भरते आनंदोत्सवाची पर्वणी\nसी. एम. पाटील, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nजसे अंदाजण्यात आले होते तसे गेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने ५६०० च्या दिशेने धडाक्याने कूच केली. आठवडाभर तेजीवाल्यांनी बाजारावर अधिराज्य गाजविले आणि त्यापायी निफ्टीने आठवडय़ात तब्बल २०० हून अधिक अंशांची तेजतर्रार कमाई केली. आठवडय़ाच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी निफ्टीने ५५८७ म्हणजे आपण निर्धारित केलेल्या ५६०० च्या अगदी समीप साप्ताहिक उच्चांक दाखविला.\nअर्थ विश्लेषण : ‘क्यूई-थ्री’ आणि भारतीय अर्थव्यवस्था\nस्वाती रेणापूरकर, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nअमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष बेन बर्नान्के यांचा गुरुवारचा निर्णय जगभरातील अर्थव्यवस्थेत चतन्य घेऊन आले. घोषणा होताच न्यूयॉर्क शेयर बाजाराचा एसअ‍ॅण्डपी-५०० हा निर्देशांक १.६०% ची उसळी घेत गेल्या पाच वर्षांच्या सर्वोच्च स्थानी बंद झाला. निर्देशांकातील ही वाढ शतकातील एका दिवसातली सर्वात मोठी झेप ठरली. आपल्याकडेही ‘सेन्सेक्स’ने ४४३ अंशांची उसळी घेतली. अशी काय जादू होती बर्नान्केच्या शद्बांत..\nमाझा पोर्टफोलियो : बँका आकर्षक\nअजय वाळिंबे, सोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nमागील काही लेखात म्हटल्याप्रमाणे योग्य वेळी शेअर्स खरेदी केल्यास नफा चांगला होऊ शकतो. परंतु ही खरेदीची योग्य वेळ आणि खरेदीनंतर शेअर स्वत:पाशी राखण्याचा योग्य कालावधी हे दोन्ही निर्णय तसे कठीणच.\nगुंतवणूक, गुंतवणूक आणि गुंतवणूकच\nसोमवार, १७ सप्टेंबर २०१२\nकेवल तीन चीजों से देश चलता है -\nगुंतवणूक, गुंतवणूक आणि गुंतवणूकच..\nदेशाची अर्थव्यवस्था केवळ या तीन गोष्टींवरच चालते, हेच ‘विकासोन्मुख भारता’चे दिग्दर्शक डॉ. सिंग यांनी दाखवून दिले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी व��जया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2018-10-16T18:14:36Z", "digest": "sha1:47DGDCNWWRIOC6L45WJR2LLFGHYXBZA2", "length": 7391, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देशातील अनेक राज्यात पावसाचे थैमान; मृतांचा आकडा ७७४ वर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशातील अनेक राज्यात पावसाचे थैमान; मृतांचा आकडा ७७४ वर\nनवी दिल्ली- अतिवृष्टीमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. केरळनंतर आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही पावसाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयानुसार, अति��ृष्टीमुळे आणि पुरामुळे आतापर्यंत सात राज्यांमध्ये ७७४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशसह १६ राज्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान अमरनाथ यात्राही थांबविण्यात आली आहे.\nगृहमंत्रालयाच्या नॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (एनईआरसी)नुसार, पूर आणि मुसळधार पावसामुळे केरळमध्ये १८७, उत्तर प्रदेशमध्ये १७१, पश्चिम बंगालमध्ये १७० तर महाराष्ट्रात १३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय गुजरात ५२, आसाम ४५, आणि नागालँडमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक राज्यांमध्ये पावसामुळे २४५ जण जखमी झाले आहेत.\nदरम्यान, केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ३९ जणांचा मृत्यू झाला असून ८,३१६ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर १० हजार किमीपेक्षा अधिक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमालट्रकचा धोकादायक प्रवास\nNext articleशासनाने शिष्यवृत्तीचा निधी वाढवावा\nपुण्यातही मुसळधार पावसाची शक्‍यता\nउकाड्याने त्रस्त पुणेकरांवर पावसाची फुंकर\nमध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्‍यता\nजम्मू काश्‍मीरात कोणाही एसपीओने राजीनामा दिलेला नाही\nअोरिसात पोहचले चक्रवाती वादळ, मच्छीमारांना समुद्र किनारी न जाण्याच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T18:08:40Z", "digest": "sha1:NTSMJBGCSDRSUSQVQGSDFT3IQA6KX2CR", "length": 7260, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारतीय पर्यटकांना श्रीलंकेत लवकरच व्हिसा मुक्त प्रवेश | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nभारतीय पर्यटकांना श्रीलंकेत लवकरच व्हिसा मुक्त प्रवेश\nकोलंबो – श्रीलंकेमध्ये जाणाऱ्या भारतीय पर्यटकांना आता व्हिसा घ्यावा लागणार नाही. या पर्यटकांना व्हिसाच्या अटीतून वगळण्यात येणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत आणि चीनसारख्या काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा फ्री एन्ट्री’देण्याला मंजूरी दिली जाईल, असे श्रीलंकेचे पर्यटनमंत्री जॉन अमरतुंगा यांनी सांगितले.\nश्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी या संदर्भात एक कृतीदलाची स्थापना केल��� आहे. पर्यटनस्नेही काही देशांमधून येणाऱ्या पर्यटकांना “व्हिसा फ्री एन्ट्री’ देण्याची शक्‍यता कृतीदलाकडून तपासली जाणार आहे. या कृतीदलाच्या शिफारसींच्या आधारे केलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी ऑक्‍टोबर – नोव्हेंबर पासून मार्च-एप्रिल दरम्यानच्या पर्यटन हंगामासाठी केली जाणार आहे.\nभारत आणि चीन व्यतिरिक्‍त युरोप आणि पश्‍चिम आशियातील अन्य काही देशांना या निर्णयाचा फायदा होईल. सिंगापूर, मालदिव आणि सेशेल्स या देशातील पर्यटकांनाही व्हिसामुक्‍त प्रवेश दिला जाईल असेही अमरतुंगा यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमहामार्गावरील दुभाजक देतोयं अपघाताला निमंत्रण\nNext articleबॅंका, ऊर्जा आणि दूरसंचार कंपन्या तेजीत\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\nहिंदू नाव नसलेल्या तरुणाला गरबामधून हाकलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/shiv-sena-chief-bal-thackeray-is-no-more/", "date_download": "2018-10-16T18:12:11Z", "digest": "sha1:5233E7HZ7LTXFANT7AU4EPXMI6222FNC", "length": 7240, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन | Shiv Sena chief Bal Thackeray is no more", "raw_content": "\nशिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास निधन झाले.\nत्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी याबाबतची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होते, परंतु मी व्यवस्थित आहे, अफवा पसरवू नका असे खुद्द बाळासाहेबांनी जाहीर केल्यानंतर तमाम शिवसैनिकांच्या जीवात जीव आला होता.\nपरंतु मंगळवारपासून पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना वरचेवर ऑक्सिजन द्यावा लागत होता.\nमंगळवारपासून त्यांनी अन्नदेखील घेतले नसल्याची चर्चा होती. या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम विराम मिळाला असून बाळासाहेब ठाकरे नावाच्या एका पर्वाचा अस्त झाला आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in घडामोडी and tagged बाळ ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, मातोश्री, मृत्यू, व्यंगचि���्रकार, शिवसेनाप्रमुख, सामना, १७ नोव्हेंबर on नोव्हेंबर 17, 2012 by मराठीमाती.\n← १७ नोव्हेंबर दिनविशेष १८ नोव्हेंबर दिनविशेष →\nOne thought on “शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे निधन”\nPingback: १७ नोव्हेंबर दिनविशेष | November 17\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534134", "date_download": "2018-10-16T19:15:17Z", "digest": "sha1:PZLHJPH63BHG7THQXE6DDTOFLETRQNQT", "length": 5215, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ई कारसाठी सुझुकी, टोयोटा यांची भागीदारी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ई कारसाठी सुझुकी, टोयोटा यांची भागीदारी\nई कारसाठी सुझुकी, टोयोटा यांची भागीदारी\nभारतात ईलेक्ट्रिक कार उतरविण्यासाठी जपानच्या सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने टोयोटो मोटार कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी केल्याचे जाहीर केले. या भागीदारीनुसार 2020 पर्यंत ईलेक्ट्रिक कार बाजारात उतरविण्यात येईल. भारतीय बाजारासाठी सुझुकीकडून ईलेक्ट्रिक कारचे उत्पादन घेण्यात येईल. याचप्रमाणे टोयोटासाठी काही वाहनांचा पुरवठा करण्यात येईल. या भागीदारीनुसार टोयोटाकडून तांत्रिक साहाय्य पुरविण्यात येईल. भारतात ईलेक्ट्रिक कार उतरविण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून बाजारपेठेचा अभ्यास करण्यात येईल. कार चार्जिंगसाठी पायाभूत सेवा उभारणे, विक्रीपश्चात सेवा देणे, बॅटरीची आयुष्यमर्यादा उंचावणे यांचा समावेश आहे. सुझुकीने यापूर्वीच गुजरातमधील प्रकल्पात लिथिमय आयन बॅटरीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडियातर्गत कार व्यतिरिक्त अन्य सामग्रीचे निर्मिती करण्यात येईल.\nसीएनजी इंधनयुक्त दुचाकींचे मुंबईत अनावरण\n‘संपूर्ण ऍडव्हान्सची’ मागणी अवैध\nसणासुदीच्या पार्श्वभूमीवर जियोची खास ऑफर\nभारती एअरटेल, इन्डस टॉवर्सचे होणार विलीनीकरण\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध���ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://traynews.com/mr/news/blockchain-news-9-january-2018/", "date_download": "2018-10-16T19:27:53Z", "digest": "sha1:OAYIHUJST43TYHNM3XE6VH2FTWASTESY", "length": 18450, "nlines": 97, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 9 जानेवारी 2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nजानेवारी 9, 2018 प्रशासन\nBlockchain बातम्या 9 जानेवारी 2018\nCryptocurrency नियम व्हरमाँट मध्ये प्रस्तावित\nव्हरमाँट मध्ये राज्य आमदार blockchain तंत्रज्ञान वापरण्यासाठी एक नवीन नियामक आराखडा तयार करण्यासाठी एक बिल प्रस्तावित आहे.\ncryptocurrencies आणि blockchain अनेक अहवाल अनिवार्य व्यतिरिक्त, तो यात राज्य काही कंपन्या वर्गीकरण शकते कसे बाह्यरेखा “डिजिटल चलन मर्यादित दायित्व कंपन्या,” विशेषतः त्या त्यांच्या स्वत: च्या नेटवर्क ऑपरेट की.\nत्या कंपन्या असे, बिल मंजूर तर, भरणे आवश्यक “त्याच्या डिजिटल चलन $ 0.01 एक व्यवहार कर समतुल्य स्वरूपात” cryptocurrency एक नवीन युनिट तयार आहे तेव्हा, व्यापार किंवा हस्तांतरित.\n“डिजिटल चलन मर्यादित दायित्व कंपनी अन्यथा कर लागू मुक्त आहे” बिल वाचतो.\nनवीन बिल देखील एक कॉल “Fintech कळस,” व्हरमाँट टेक च्या विस्तीर्ण वापर जाहिरात करू शकता कसे चर्चा करण्यासाठी राज्य आणि उद्योग भागधारक असत जे. राज्य अर्पण होईल $25,000 कार्यक्रम निधी गोळा करण्यात मदत, वाणिज्य आणि समुदाय विकास एजन्सी च्या विद्यमाने अंतर्गत.\nJPMorgan पाठलाग मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी Dimon विकिपीडिया एक फसवणूक आहे म्हणाला खंत\nJPMorgan पाठलाग अध्यक्ष & मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी Dimon गेल्या टिप्पण्या नाहीत तो एक सप्टेंबर बँकिंग परिषद येथे एक फसवणूक विकिपीडिया म्हणतात मध्ये खंत मंगळवारी सांगितले.\nवेळी, Dimon ते क्रिप्टो-चलन खरेदी-विक्री तर तो जेपी मॉर्गन, व्यापारी आग, असे ते म्हणाले.\n\" ब्लॉक साखळी खरे आहे. आपण असे क्रिप्टो येन आणि डॉलर्स आणि सामग्री असू शकतात…\"Dimon फॉक्स व्यवसाय एक विशेष मुलाखतीत म्हटले आहे.\nमला विकिपीडिया तो खरोखर मोठा नाही म्हणून सरकार विकिपीडिया बद्दल चुकीचे वाटते वाटत आहेत ते नेहमी होते, आणि मी फक्त इतर लोक पेक्षा वेगळे मत आहे. मी सर्व विषय जास्त स्वार���्य नाही.\nअमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक अध्यक्ष: विकिपीडिया अमेरिकन डॉलर एक विश्वासार्ह स्पर्धक नाही\nविकिपीडिया व इतर डिजिटल चलने अमेरिकन एक लक्षणीय धोका प्रतिनिधित्व नाही. डॉलर, मिनीॅपोलिस फेड अध्यक्ष नील Kashkari सांगितले.\n“मी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्ये डॉलर एक विश्वासार्ह स्पर्धक म्हणून विकिपीडिया दिसत नाही, आणि कारण आपण आपल्या स्वत: नाणे तयार करणे आणि मला माझ्या स्वत: च्या आभासी चलन तयार प्रवेश अडथळा आहे … शून्य आहे,” तो मिनेसोटा मध्ये एक सार्वजनिक देखावा दरम्यान म्हणाले.\nKashkari विकिपीडिया आणि इतर cryptocurrencies भविष्यात जागतिक स्तरावर एक मोठे भूमिका घेऊ शकते हे कबूल, पण तो आता ते एक प्रश्न चिन्ह राहू म्हणाले.\n“त्यामुळे दररोज तयार केले जात या सर्व नवीन alt नाणी आहे, आणि तुम्ही म्हणता शकते, तर mined होणार आहेत की फक्त अनेक bitcoins आहे, तो या सर्व alt नाणी मिसळले नाही तर आपण अद्याप महागाई असू शकतात, आपण जे जे विश्वास माहित नाही कारण,” तो म्हणाला. “मी फक्त या जात एक लांब मार्ग आहे वाटते की आम्ही हे पेय कसे माहित आधी.\nविकिपीडिया फ्यूचर्स मार्केट थायलंड च्या गुंतवणूकदारांसाठी खुले आहे\nफिलिप सिक्युरिटीज थायलंड थाई गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय जागतिक डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग सेवा द्वारे विकिपीडिया तर्क करण्याची परवानगी आहे, थायलंड बाजार नियामक एकमत आहेत, तर हलवा कायदेशीर आहे की.\nअशा सेवा शिकागो बोर्ड पर्याय एक्सचेंज फ्यूचर्स ट्रेडिंगचे विकिपीडिया देते (CBOE) आणि शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज (सीएमई).\nव्यवस्थापकीय संचालक कमी Kiong पहा काही थाई गुंतवणूकदार आणि विकिपीडिया रस फ्युचर्स मध्ये मूळचा गुंतवणूक जोखीम स्वीकारणे सक्षम असतात.\n“ते विश्वसनीय देयक प्रणाली आहे आणि अमेरिकन सिक्युरिटीज आणि एक्स्चेंज आयोग नियंत्रित म्हणून विकिपीडिया फ्यूचर्स जास्त स्वीकृती CBOE आणि सीएमई एक मालमत्ता मूलभूत म्हणून विकिपीडिया वापरणे नेईल,” श्री कमी एक पत्रकार प्रकाशन आहे.\n“या असल्याने [गुंतवणूक] उत्पादन मानक नियामक मंडळ यांच्या देखरेखीखाली आहे, या प्रकरणात चिंता एक बिंदू फसवणूक किंवा पैसा सरकारकडे बद्दल नाही, पण हे उत्पादन जास्त जोखीम आहे ऐवजी कसे,” उक्त निवेदनास.\nपंतप्रधान Prayut चॅन-ओ-चा अलीकडे विकिपीडिया गुंतवणूक जोखीम लोकांना शिक्षण अर्थ मंत्रालयाने सूचना आहे.\nस्वित्��र्लंड Blockchain टास्क फोर्स लाँच\nस्विस सरकारच्या blockchain प्रारंभीची आणि ICOs आसपासच्या त्याच्या नियामक आराखडा कायम करण्यासाठी एक नवीन गट सुरू केली आहे.\nTaskforce Blockchain - अर्थमंत्री Ueli Mausrer आणि अर्थशास्त्र आणि शिक्षण मंत्री जोहान Schneider-Ammann, रायन हॅरिस, - फेडरल आणि स्थानिक दोन्ही अधिकारी समावेश, तसेच विविध blockchain प्रारंभीची आणि कायदेशीर प्रतिनिधी सदस्य म्हणून, एक खरं पत्रक नुसार.\nगट ICOs आणि blockchain कंपन्या आसपासच्या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे पाहू, आंतरराष्ट्रीय वित्तीय साठी राज्य सचिवालय काम करताना वस्तू - सीमा ओलांडून आर्थिक बाजारात धोरण सरकारने आर्थिक हितसंबंध अंमलबजावणी आणि प्रतिनिधित्व करण्यासाठी फेडरल शरीर जबाबदार.\nSchneider-Ammann त्यांच्या कायदेशीर चौकट आसपासच्या संभाषण blockchain कंपन्या समावेश स्तुती.\nतो जोडला: “Blockchain अनेक उद्योग तंत्रज्ञान म्हणून अधिक महत्त्वाचे होत आहे, फक्त गुप्त अर्थ नाही. काय आवश्यक आहे उदारमतवादी नियम आहे, जे एकाच वेळी जोखीम कमी करताना स्वित्झर्लंड स्थान संधी उघडते.”\nमास्ट प्रथम पुल विनंती सादर\nआणण्यासाठी एक दीर्घकाल प्रस्ताव “हुशार” विकिपीडिया मुख्य निव्वळ स्मार्ट करार फक्त जवळ अंमलबजावणी एक पाऊल उचलले आहे.\nविकासक Merkelized सार वाक्यरचना झाडे एक पुल विनंती सबमिट केली आहे (मास्ट), प्रथमच चिन्हांकित या स्मार्ट करार प्रस्ताव विकिपीडिया कोड मध्ये त्याचे एकीकरण शोध पुल विनंती विषय आहे.\nया खाजगी स्मार्ट करार ज्या द्वारे पेमेंट प्रक्रिया होईल वापरकर्ते त्यांच्या स्वत: मापदंड परिभाषित परवानगी, अनेक घटक सक्षम कार्यक्रम विचार करावा. स्मार्ट करार नंतर त्यांच्या स्वत: च्या कार्यान्वित करेल.\nBIPs संयोजन देखील प्रत्यक्ष विकिपीडिया blockchain एक संक्षिप्त रीतीने साठवून या स्मार्ट करार परवानगी, ते अर्थ ब्लॉक जागा मोठ्या प्रमाणात लागू नाही, किंवा डेटा रक्कम व्यवहार प्रत्येक ब्लॉक आत साठवले जाऊ शकते.\nविकासक आणि व्यापक विकिपीडिया समुदाय बदल स्वीकारता, तो एक मऊ काटा मार्ग विकिपीडिया जोडले जाऊ शकते.\nBlockchain बातम्या 9 जानेवारी 2018\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, news.hodlhodl.com\nअलीकडे, जपान केंद्रीय बँका आणि रेग्युलेटर एक blockchain roundtable आयोजित\nजपान आर्थिक से ...\nनॅसडॅक मुख्य: क्रिप्टो ...\nमागील पोस्ट:टेलिग्राम ICO योजना\nपुढील पोस्ट:कोण गुप्त उद्योग सर्वात मोठी योगदान केले\nऑ���स्ट 21, 2018 प्रशासन\nTradeFred एक जागतिक ऑनलाइन विदेशी मुद्रा आणि CFD व्यापार व्यासपीठ आहे. आमचे तज्ञ\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 17, 2018 प्रशासन\nUnboxed नेटवर्क काय आहे Unboxed – एक मोठ्या प्रमाणात मार्केट ब्रांड खर्च करत आहेत,\nवाचन सुरू ठेवा »\naltcoins विकिपीडिया ब्लॉक साखळी BTC मेघ खाण काय विचार नाणे Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/fear-wasting-kharip-crops-due-lack-rainfall-135867", "date_download": "2018-10-16T18:50:11Z", "digest": "sha1:E3LVN5U4VXHELRPDXWKEAN3RA6U3SMC2", "length": 13418, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fear of wasting kharip crops due to lack of rainfall पावसाअभावी खरीप वाया जाण्याची भिती; 1.20 कोटी हेक्‍टरवर पेरणी | eSakal", "raw_content": "\nपावसाअभावी खरीप वाया जाण्याची भिती; 1.20 कोटी हेक्‍टरवर पेरणी\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nमागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी राज्यातील सुमारे 43 लाख हेक्‍टरवरील पिके आता वाया जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nसोलापूर : राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात मागील महिन्यापासून पाऊसच झाला नाही. त्याचा परिणाम खरीप पेरणीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र 2.51 लाख हेक्‍टरने घटले. राज्यात आतापर्यंत एक कोटी 20 लाख 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी राज्यातील सुमारे 43 लाख हेक्‍टरवरील पिके आता वाया जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nराज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र एक कोटी 49 लाख 74 हजार हेक्‍टर असून त्यामध्ये 25 लाख 76 हजार हेक्‍टर उसाचे सरासरी क्षेत्र आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस झाला. जून-जुलै महिन्यात बहुतांशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामध्ये काही धरणे, लहान-मोठे कालवे, बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. परंतु, पाऊस कमी झाल्याने धरणांमधील पाणी आगामी काळासाठी राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. शासनाने सर्व जिल्ह्यांतील खरीप पिकांचा अहवाल मागविला असून त्यानुसार राज्यातील पेरणी झालेल्यापैकी निम्मी पिके पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे नमूद केल्याचे सूत्���ांनी सांगितले.\nपिके आता फुलोऱ्यात आली असून आता त्या पिकांसाठी खऱ्या अर्थाने पाण्याची गरज आहे. परंतु, पावसाने दडी मारल्याने अक्‍कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील सुमारे 40 हजार हेक्‍टरवरील खरीप पिके वाया जाण्याची शक्‍यता असल्याचा अहवाल शासनाला सादर केला आहे. - बसवराज बिराजदार, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी\nखरीप पेरणीचे क्षेत्र - 1,23,15,000 हेक्‍टर\nजुलैपर्यंत पावसाचे प्रमाण - 78.1 टक्‍के\nखरीप पेरणीचे क्षेत्र - 1,20,66,000 हेक्‍टर\nपावसाचे प्रमाण - 93.1 टक्‍के\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्��ा महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2013/06/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:28:32Z", "digest": "sha1:VJUP3K6JHXPHXKHIBV2KAFKDAQWTXXXW", "length": 27546, "nlines": 127, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: सुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील", "raw_content": "\nसुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील\nसुपरमॅन च्या मला सगळ्या लीला आवडायच्या. स्वत: तर तो फिसिक्स चे सगळे नियम मोडायचाच पण त्याने मर्त्य मानवांबरोबर पण असे प्रकार केले की माझी चीडचीड व्हायची. उ. दा. लॉईस लेन ला त्याने कितीतरी वेळेला वादळी वेगाने येउन हवेतल्या हवेत उचलले होते. अशा वेगाने येवून एखाद्याला उचलून नेले तर विमानाला पक्षी धडकल्यावर पक्षाची जी अवस्था होते तशी लॉईस होणार नाही का[१] एखादी गाडी उचलण्यापासून आक्क्खेचे आख्खे बेट उचलतानापण सुपरमॅन च्या चेहऱ्यावर सारख्याच वेदना आणि बाहुंमध्ये तेवढाच ताण. हा असेल पोलादी शरीराचा, पण याचे कपडे आग, वर्षा, चिखल, स्फोट अशा कुठल्याही आपत्तीनंतरही परीटघडीचे. हे सर्व पण ठीक. सर्वांवर कळस म्हणजे याने फक्त चष्मा लावला की लॉईस लेन सारखी पुलित्झर जिंकलेली पत्रकार माठ व्हायची आणि हाच तो आपल्याला वाचवणारा महापुरुष हे ओळखू शकत नव्हती. कैच्या कै. सुपरमॅन च्या या जगात त्याचे नियम मान्य करण्यावाचून पर्यायपण नसायचा.\nपण सुपरमॅन समोर हार मानेल तो नोलन कसला. त्याची निर्मिती, कथा असलेला आणि झॅक स्नायडर दिग्दर्शित मॅन ऑफ स्टील पाहिला. मूळ कॉमिक्स ला धक्का न लावता त्यांनी सुपरमॅन च्या कमतरता दूर करण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे.\nसाधारण ४-५ वर्षापूर्वी येवून गेलेला सुपरमॅन रिटर्न्स या चित्रपटाला तिलांजली देवून सुपरमॅन फ्रॅन्चायझीचा पुनश्च हरीओम योजनेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे अतिमानवीय सुपरहीरोचे इवोल्युषण नोलन स्टाईल ने बघण्याची पर्वणी लाभते.\nकथा सुरु होते क्रिप्टॉन या सूर्यमालेपासून कैक प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहावर. मानवसदृश (humanoid) पण मानवांपेक्षा कितीतरी प्रगत अशी जमात या ग्रहावर राज्य करतीये. त्यांच्यापैकी जॉर-एल (रसेल क्रो) आणि त्याची पत्नी लारा (आयलेट झुरर) एका बाळाला ज��्म देतात. बाहेर तुंबळ युद्ध चालुये. युद्ध का ते आपल्याला जॉर-एल आणि ग्रहाचे प्रतिनिधी (त्यांची संसद म्हणा हवेतर) यांच्या संवादावरून कळते. जॉर-एल हा ग्रहाचा प्रमुख शास्त्रज्ञ असतो. आणि संसदेसमोर कळकळीने विनंती करत असतो की ग्रहाच्या गाभ्याचा उर्जानिर्मिती साठी वापर केल्यामुळे तो कोसळत आहे आणि लवकरच क्रिप्टॉन नष्ट होइल. हा अटळ संहारातून क्रिप्टॉन चे बीज वाचवण्यासाठी ग्रहाच्या जीवांच्या निर्मितीची कोडेक्स दूर अंतराळात पाठवून द्यावी. त्याच्या या प्रयत्नांना दाद मिळत नाहीये आणि तेवढ्यात संसदेविरुद्ध बंड पुकारलेला ग्रहाचा लष्करप्रमुख जनरल झॉड (मायकेल शेनोन) तिथे येतो आणि परिस्थितीचा ताबा घेतो. बंड याच कारणासाठी की मुर्ख संसदेने अविचारी निर्णयांनी ग्रहाची वाट लावलीये. (प्रगत झाले म्हणून काय झाले ते आपल्याला जॉर-एल आणि ग्रहाचे प्रतिनिधी (त्यांची संसद म्हणा हवेतर) यांच्या संवादावरून कळते. जॉर-एल हा ग्रहाचा प्रमुख शास्त्रज्ञ असतो. आणि संसदेसमोर कळकळीने विनंती करत असतो की ग्रहाच्या गाभ्याचा उर्जानिर्मिती साठी वापर केल्यामुळे तो कोसळत आहे आणि लवकरच क्रिप्टॉन नष्ट होइल. हा अटळ संहारातून क्रिप्टॉन चे बीज वाचवण्यासाठी ग्रहाच्या जीवांच्या निर्मितीची कोडेक्स दूर अंतराळात पाठवून द्यावी. त्याच्या या प्रयत्नांना दाद मिळत नाहीये आणि तेवढ्यात संसदेविरुद्ध बंड पुकारलेला ग्रहाचा लष्करप्रमुख जनरल झॉड (मायकेल शेनोन) तिथे येतो आणि परिस्थितीचा ताबा घेतो. बंड याच कारणासाठी की मुर्ख संसदेने अविचारी निर्णयांनी ग्रहाची वाट लावलीये. (प्रगत झाले म्हणून काय झाले लोकप्रतिनिधी सगळीकडे सारखेच) पण ग्रहाच्या समूळ नाशाची समीप आलेली वेळ त्यालाही मान्य नसते. अशात जॉर-एल कडे कोडेक्स चोरून नेण्याशिवाय पर्याय नसतो.\nक्रिप्टॉन च्या इतिहासात कितीतरी वर्षांनी नैसर्गिकरीत्या जन्मलेल्या आपल्या बाळाच्या शरीरात हे कोडेक्स सामावून देवून त्याला जॉर-एल आणि लारा दूर पृथ्वीकडे पाठवतात. आपल्या बाळाला पृथ्वीवासी बहिष्कृत करतील किंवा मारून टाकतील या आईच्या भीतीला जॉर-एल असे सांगून शमवतो की पृथ्वीवर हे बाळ देवाप्रमाणे वागवले जाईल. त्यांनी जड अंतकरणाने यानाला निरोप दिल्या दिल्या झॉड तिथे पोहोचतो. आपल्या एके काळाच्या मित्राला जॉर-एलला क्रिप्टॉनची ���र्वात महत्वाची वस्तू गमावल्याबद्दल देहदंड देतो. तेवढ्यात संसद बंडखोरांना पकडते आणि झॉडसहित त्यांना अंतराळातल्या तुरुंगात (फ्यान्टम सेल) मध्ये पाठवतात. अतिथंड करून दिर्घनिद्रेत (Cryogenic freeze hibernation)[२] गेलेले हे योद्धे जॉर-एल च्या भाकिताप्रमाणे क्रिप्टॉन चा सर्वनाश होतो त्यावेळी अंतराळात कैद असल्यामुळे वाचतात आणि मुक्त होतात.\nइकडे हे गुणी बाळ पृथ्वीवर आदळते आणि मार्था व जोनाथन केंट यांच्या शेतात त्यांना सापडते. स्वत: निपुत्रिक असलेले हे जोडपे या बाळाचे क्लार्क हे नामकरण करून आपल्या मुलाप्रमाणे वाढवते. इथे क्लार्क ते सुपरमॅन हा प्रवास सलग न दाखवता तरूण झालेल्या आणि स्वत:चे अस्तित्व शोधणाऱ्या ३३ वर्षाच्या क्लार्कच्या विचारांमधून उलगडण्यात आलाय. क्लार्क ओळख बदलून अलास्का मध्ये भटकतोय. लोकांना आपल्या असीम शक्तीचे दर्शन चुकून घडले की तिथून पळ काढायचा हा त्याच्या नित्य उद्योग. आपल्या पृथ्वीवरच्या बापाला वचन दिल्याप्रमाणे तो उपरा आहे हे त्याला कोणालाही कळून द्यायचे नाही. त्याच्या या शोधादरम्यान त्याला आर्क्टिक प्रदेशात अमेरिकन सेनेची मोहीम सापडते. नासाला तिथे एक पाणबुडीसदृश वस्तू बर्फाच्या थराखाली सापडलीये. ही घटना टिपायला पुलित्झर विजेती पत्रकार लॉईस लेन (एमी अॅडम्स) आली आहे. ही बर्फातली वस्तू एखादी शीतयुद्धादरम्यान वाट चुकलेली सोविएट पाणबुडी असावी अशी सुरवातीला शास्त्रज्ञांना शंका असते. अधिक विश्लेषणानंतर असे लक्षात येते की तिच्याभोवातालाचा बर्फ २० हजार वर्षांपेक्षा जुना आहे. तिथेच या वस्तूचे गूढ वाढते. क्लार्क रात्री या वस्तूकडे निघतो. डोळ्यातले लेसर वापरून हा आदिम बर्फ फोडून तो तिच्यापर्यंत पोहोचतो.\nही वस्तू खरेतर क्रिप्टॉन कडून आलेले एक यान आहे. हजारो वर्षापूर्वी त्यांच्यासारखी सजीव सृष्टी शोधार्थ पाठवलेल्या मोहिमांपैकी एक. आत प्रवेश केल्यावर क्लार्क आपल्या वडिलांनी त्याच्या यानात ठेवलेली वस्तू वापरून यानात चेतना निर्माण करतो. इथे त्याला आपल्या खऱ्या पित्याचे - जॉर-एल चे प्रतिबिंब दिसते. मरताना जॉर-एलने आपले विचार, चेतना या यांनांमध्ये अपलोड केलेल्या असतात. तो क्लार्कला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. क्रिप्टॉन चा हजारो वर्षांचा इतिहास त्याच्यासमोर उलगडतो. क्रिप्टॉनचे बीज वाचवण्यासाठी क्��ार्कचीच निवड का केली या त्याच्या प्रश्नावर जॉर-एल सांगतो की क्रिप्टॉन वर जीवांचा जन्म हा विधिलिखित नसून कृत्रिम केला गेला होता. कोण डॉक्टर कोण इंजिनियर, कोण पुढारी आणि कोण सैनिक हे आधीच ठरवले जात होते. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीत दैवाचा भाग न उरून प्रगतीही ठराविक पद्धतीने होत गेली. जीवांची विचारप्रक्रिया पण बांधली गेली. जॉर-एल आणि लारा चा मुलगा काल-एल/क्लार्क हा शतकानुशतके चाललेल्या प्रथेला न जुमानता नैसर्गिक पद्धतीने जन्मला होता. स्वतंत्र विचार आणि तर्क अधिक भावनाधारीत सारासार बुद्धी हे त्याच्याच ठायी असणार होते. या विधानाची प्रचीती आपल्याला नंतर झॉड आणि क्लार्क च्या संवादातून येते. झॉड हा हाडाचा सैनिक असतो क्रिप्टॉन चे रक्षण आणि निर्माण करण्यासाठी बनवलेल्या त्याला, त्याच्या कर्तव्यापुढे कुठलीही गोष्ट नसते. मग ती मानवांचा संपूर्ण संहार का असेना.\nक्लार्क यानात जाताना त्याच्यामागोमाग आलेली लॉईस यानाच्या यांत्रिक रक्षकाकडून जखमी होते. क्लार्क तिला वाचवतो, सुरक्षित ठिकाणी पोहचोवतो आणि यान तिथून अज्ञात ठिकाणी नेवून पार्क करतो. आपली ही नवीन ओळख घेवून तो कान्सास मधल्या घरी- आई मार्था कडे परत येतो. इकडे आर्क्टिक मधल्या घटनेवर पेंटॅगॉन नेहमीप्रमाणे पांघरून घालते. पण लॉईस या अनुभवला विसरायला तयार नसते. आणि तिच्या वृत्तपत्राचा संपादक तिच्या या परग्रहजीवाच्या कथेला छापायला तयार नसतो. ती स्वत: क्लार्क चा माग काढत काढत त्याच्या आई पर्यंत पोहोचते जिथे तिला क्लार्कविषयी सत्य कळते. क्लार्क ने आपली ओळख जगापासून लपवावी म्हणून त्याच्या मानव वडीलांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिलेली असते. हे समजल्यावर लॉईस क्लार्कविषयी संपूर्ण मौन बाळगण्याचे ठरवते. आणि आपल्या मित्राकरवी इंटरनेट वर मुद्दामहून प्रसिद्ध केलेल्या परग्रहजीवांच्या बातमीला नाकारते.\nया घटनेनंतर काही काळातच झॉड आणि त्याचे सैनिक पृथ्वीकडे प्रयाण करतात. क्लार्क ने सुरु केलेल्या यानातून त्यांच्याकडे सिग्नल्स गेलेले असतात. क्लार्कच्या शरीरातले कोडेक्स वापरून पृथ्वीवर क्रिप्टॉन चे निर्माण करायचे आणि मानवजातीला साफ करून फक्त क्रिप्टॉनियंस पैदा करायचे हा त्याचा हेतू असतो. पृथ्वीच्या सूर्याच्या किरणांनी क्लार्क एवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त बळ ���लेले झॉड चे सैनिक, पृथ्वीची आर्मी (म्हणजे अमेरिकेची आर्मी) आणि सुपरमॅन यांच्यात संघर्ष होतो. पृथ्वीमाईचा विध्वंस टाळण्यासाठी क्लार्कला आपल्या उरल्यासुरल्या बांधवांची आहुती द्यावी लागते. आपल्या पित्याला अपेक्षित असलेली निर्णयक्षमता तो तिथे दाखवतो.\nएखाद्या साय-फाय पहिल्यांदा पाहणाऱ्या पोर्यालाच या भागातला विध्वंस आवडेल. आम्ही तर बाबा गाड्यांचे पिचकणे, गगनचुंबी इमारतींचे पडणे, A10, C17, F35, ड्रोन्स चे कोसळणे हे लई वेळा बघितले असल्यामुळे त्यात काही नाविन्य नाही.\nजनरल झॉड चे संवाद, लॉईस चे बोलणे आहाहा.. मस्त. क्लार्क ची क्रिप्टॉनियन आई झालेली आयलेट झुरर ही इस्रायली अभिनेत्री भन्नाट दिसलीये. सुपरमॅन/ क्लार्क झालेला हेन्री कॅवील ची शरीरयष्टी खतरनाक जमून आलीये. अवघ्या जगातल्या मुलींचा सुस्कारा निघेल आणि सगळ्या पोरांना जेल्युसील घ्यावी लागेल अशी. पण मागल्या सुपरमॅन सारखाच तो अभिनेत्यापेक्षा मॉडेल म्हणून चांगला असे वाटते. (जेल्युसील इफेक्ट). या सर्व अभिनेत्यांना चांगले दाखवण्यात वेशभूषाकारांचे कसब. विझ्युअल इफेक्ट्स बरोबर वेशभूषेचे पण नॉमिनेशन तरी फ़िक्स आहे. हांस झिमर चे पार्श्वसंगीत अनुरूप. पण इंसेप्शन, डार्क नाईट सारखी मजा नाही. छायाचित्रण अप्रतिम आहे. 3D जमून आलंय. पण 3D नसता तरी काही फरक पडला नसता. लॉईस च्या डेली प्लॅनेट या पेपर मध्ये क्लार्क चित्रपटाच्या अगदी शेवटच्या मिनिटात जॉईन होतो. त्याला चश्म्यामध्येही लॉईस ओळखते हे पाहून माझ्या खांद्यावरचे एक ओझे उतरले.\nचित्रपट चालू होण्यापूर्वी ग्रॅविटी आणि पॅसिफिक रिम या हॉलीवूडच्या आगामी पिक्चर चे ट्रेलर पाहिले. पैकी जॉर्ज क्लूनी आणि सँड्रा बुलक चा ग्रॅविटी नक्की पाहावा असा आहे. पैसे वसूल थ्रीडी तर तिथेच होते.\nमॅन ऑफ स्टील ची विशेष गोष्ट म्हणजे पूर्ण पिक्चर मध्ये हिरोचा उल्लेख सुपरमॅन म्हणून फक्त दोनदा आणि मॅन ऑफ स्टील म्हणून तर एकदाही येत नाही. नोलनच तो..तुका म्हणे.\nत्याच्या चाहत्यांसाठी न चुकवावा असा हा सिनेमा आहे.\nइथे शेल्डन चे विश्लेषण वाचाच.\nच्यायला, मराठीमध्ये प्रतिशब्द काढणे किती अवघड आहे. खरेतर ज्या भाषेत ज्या शब्दांचे संशोधन झाले आहे, ते तसेच्या तसे वापरायला पाहिजेत. पण मग हा पोस्ट इंग्रजीतच टाकावा लागेल. मी माझ्या माहितीप्रमाणे प्रयत्न केला आहे. जाणकारांनी (ही ��ोस्ट वाचली तर) सुधारणा करावी.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nसुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538448", "date_download": "2018-10-16T18:57:44Z", "digest": "sha1:PANX57GF4GXSB6SZTPASXYOYJDJXLVGE", "length": 10142, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » विधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा\nविधवा महिलेच्या विहिरीसाठी अजितदादा, जयंतरावांचा पाठपुरावा\n‘आम्ही मागेल, त्या शेतकऱयास शेततळे, विहीर देवून राज्यातील शेतकऱयांना मोठा आधार देत आहे’ या राज्य शासनाच्या दाव्याचा फोलपणा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यवतमाळ ते नागपूर ‘हल्लाबोल दिंडी’त पुढे आला. यवतमाळ जिह्यातील कलंम येथील एक विधवा शेतकरी महिला गेल्या 3-4 वर्षापासून विहिर मिळण्यासाठी धडपडत असून तीची कोणी दखल घेतलेली नाही. या महिलेने दिंडीस सामोरे येत आपली ‘कर्म कहाणी’ ऐकविताच, माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार, माजी ग्रामविकास मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी लगेच यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून या महिलेस न्याय देण्याच्या सूचना केल्या…याप्रसंगी खा.सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेही प्रामुख्याने उपस्थित होते.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱयास सरसकट कर्ज माफी मिळायला हवी, कापसासह शेतकऱयांच्या शेतीमालास हमीभाव मिळायला हवा, आदी विविध मागण्यांसाठी यवतमाळ या राज्यात सर्वाधिक शेतकऱयांनी आत्महत्या केलेल्या जिह्यातून राज्य शासनाच्या विरोधी ‘हल्लाबोल दिंडी’ सुरू केली आहे. या दिंडीचा मडकोणा येथे पहिला, तर कळंम येथे दुसरा मुक्काम झाला. आज तिसऱया दिवशी सकाळी दिंडीने मार्गक्रमण सुरू केले. दिंडी काहीसे 3-4 किलोमीटर पुढे आली असेल, तोच संगीता सुमंतराव काळे या पन्नाशी गाठलेली विधवा शेतकरी महिला दिंडीस सामोरे आल्या. त्यांनी आपल्या रस्त्या लगतच्या कापसाच्या शेताकडे हात करीत ‘हे माझे शेत आहे. ��रकार कापसाला दर देत नाही. नवरा मरून 14 वर्षे झाली. तीन मुले आहेत. गेली 3-4 वर्षे विहीर मागते. मात्र कोण दखल घेत नाही. सांगा आम्ही जगायचे कसे असा सवाल केला. यावेळी या महिलेने शेत पाहण्याची विनंती केली असता नेत्यांनी या महिलेच्या शेतात जावून तिची कर्म कहाणी ऐकली…या महिलेचा दिर घनश्याम याने आमच्या कापसाला चांगला दर द्या. आमचे जीणे अवघड झाले आहे, असे कळकळ व्यक्त केली.\nया महिलेने गेल्या वर्षी सोसायटीचे कर्ज काढून कसे तरी चालविले असू यावर्षी नवे कर्ज काढले आहे. कापसाचे पीक चांगले मिळत नाही, सरकार दर देत नाही, मग कर्ज कसे फेडायचे असा सवाल केला. विहिरी साठी धडपडणारा मुलगा काल रडत घरी आल्याचेही सांगितले. यावेळी अजितदादांनी तातडीने यवतमाळच्या जिल्हाधिकाऱयांना फोन करून या महिलेस विहीर का दिली नसल्याचा जाब विचारला. यावर जिल्हाधिकरीसाहेब काहीतरी खुलासा करीत असताना आ.जयंतराव पाटील यांनी मागेल त्याला विहीर या योजनेतून या महिलेस लाभ द्यायला पाहिजे, अशी सूचना केली. जिल्हाधिकारीसाहेबांनी ती मान्य केली. आ.पवार यांनी फोन बंद झाल्यावर ‘मी जिल्हाधिकारीसाहेबांशी बोललो. आता तुम्हाला निश्चितपणे विहीर मिळेल,’ असे सांगितले. तर आ.पाटील यांनी तुमच्या कापसाला चांगला भाव मिळावा, अडचणीत आलेल्या शेतकऱयांचे कर्ज सरसकट माफ करावे, या मागण्या घेवूनच आम्ही ही दिंडी काढली आहे, असे सांगताच गेल्या कित्येक वर्षांनी न्याय मिळालेल्या या मायमाऊलीने कृतार्थपणे हात जोडत नेत्यांना व दिंडीस जणू आशीर्वादच दिला.\nइंग्रुळ खून प्रकरणी दोघांना जन्मठेप\nकै.गाडगीळ स्मृती खुल्या बुध्दिबळ स्पर्धेस प्रारंभ\nविविध मागण्यांसाठी किसान सभेचे चक्का जाम\nशेतकऱयांच्या पाणीपट्टीचे दहा कोटी कारखानदारांनी हडपले\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=231316:2012-06-08-15-19-06&catid=323:2011-01-11-12-20-33&Itemid=324", "date_download": "2018-10-16T19:40:10Z", "digest": "sha1:ZFMXSGZUDUMMTLDZRZCBDJZSVDJO62KG", "length": 30112, "nlines": 247, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्यथा : चालणाऱ्याला चालवणारे चार शब्द", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> अन्यथा >> अन्यथा : चालणाऱ्याला चालवणारे चार शब्द\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nअन्यथा : चालणाऱ्याला चालवणारे चार शब्द\nगिरीश कुबेर, शनिवार, ९ जून २०१२\nनिपुण मेहताला चालता चालता फक्त हे चारच शब्द सापडले, असं नाही.. बरंच काही मिळालं, पण पुढेही चालत राहण्याचं बळ या चार साध्याच शब्दांनी दिलं. साधे आणि सरळ अर्थच त्याला हवे होते, म्हणून ते त्याला मिळालं.. साधेपणाच्या अर्थाची ही गोष्ट, निपुणनंच सांगितलेली..\nतुमच्यासमोर आज बोलताना मला खूप आनंद होतोय. आयुष्याच्या धावपट्टीवर तुम्ही आता उभे आहात आणि तुमच्या कारकीर्दीचे विमान कोणत्याही क्षणी उड्डाण करू शकेल, इतकी तुमची तयारी झालेली आहे. परंतु मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचाय. आयुष्यात प्रगतीसाठी उड्डाणांचीच गरज असते का सतत हवेतून जायची क्षमता म्हणजेच प्रगती का सतत हवेतून जायची क्षमता म्हणजेच प्रगती का तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, पण उडण्याच्या, अफाट वेगाच्या या काळात आपण चालणं या मूलभूत, प्रेरणादायी कृतीला मुकतो आहोत का तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल, पण उडण्याच्या, अफाट वेगाच्या या काळात आपण चालणं या मूलभूत, प्रेरणादायी कृतीला मुकतो आहोत का पादचारी म्हणजे ‘पायी चालणारा’ म्हणजे कोणी गरीब बिचारा, असं आपण समजू लागलो आहोत. हे योग्य आहे का पादचारी म्हणजे ‘पायी चालणारा’ म्हणजे कोणी गरीब बिचारा, असं आपण समजू लागलो आहोत. हे योग्य आहे का आपण जेव्हा चालत असतो तेव्हा आपला आपल्या मुळाशी संपर्क असतो, याची आपल्याला जाणीव आहे का आपण जेव्हा चालत असतो तेव्हा आपला आपल्या मुळाशी संपर्क असतो, याची आपल्याला जाणीव आहे का युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी चालण्याला मान दिला जातो आणि चालणाऱ्यांकडे गौरवानं पाहिलं जातं, हे आपल्याला माहीत आहे का युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी चालण्याला मान दिला जातो आणि चालणाऱ्यांकडे गौरवानं पाहिलं जातं, हे आपल्याला माहीत आहे का आपण जेव्हा चालताना पावलं टाकत असतो तेव्हा आसपासच्या निसर्गाशी, त्याच्या लयीशी आपलं नातं जुळत जातं, हे आपल्याला कधी जाणवतं का आपण जेव्हा चालताना पावलं टाकत असतो तेव्हा आसपासच्या निसर्गाशी, त्याच्या लयीशी आपलं नातं जुळत जातं, हे आपल्याला कधी जाणवतं का चालण्याचा आणखी एक फायदा असतो. आसपासच्या परिसरापेक्षा आपण कधीच मोठे होत नाही. त्यामुळे अहं नियंत्रणात राहतो. आणि दुसरं म्हणजे परिसरापेक्षा आपला वेगही कधी वाढू शकत नाही. त्यामुळे गतीची नशाही जाते.\nमी तुम्हाला माझीच कथा सांगतो..\n२००५ साली माझं लग्न झालं. इतरांसारखं मधुचंद्र वगैरे नेहमीचंच थंड हवेच्या ठिकाणी जाणं असं काही करायचं नाही, असं आमचं मत होतं. मी आणि माझ्या बायकोनं ठरवलं. आपण पुढचे तीन महिने फक्त चालत प्रवास करायचा. हे जमणार का आपल्याला सर्वागांनी विचार केला. दोघांचाही होकार आला. अडचणी तर होत्याच. ताजा संसार होता. पैसे अर्थातच नव्हते. ते उभे करण्यासाठी आमच्याकडच्या सर्व वस्तू आम्ही विकल्या. त्यातून भारतात जायचा आणि यायचा खर्च निघाला. ठरवलं की मोजकेच पैसे बरोबर ठेवायचे. दिवसाला किती खर्च करायचे सर्वागांनी विचार केला. दोघांचाही होकार आला. अडचणी तर होत्याच. ताजा संसार होता. पैसे अर्थातच नव्हते. ते उभे करण्यासाठी आमच्याकडच्या सर्व वस्तू आम्ही विकल्या. त्यातून भारतात जायचा आणि यायचा खर्च निघाला. ठरवलं की मोजकेच पैसे बरोबर ठेवायचे. दिवसाला किती खर्च करायचे तर फक्त एक डॉलर- म्हणजे तेव्हाचे ४५/४६ रुपये. यात जे परवडेल तेच खायचं. जमेल तिथेच राहायचं. त्यापेक्षा एक पैही अधिक खर्च करायची नाही, असा निर्धार केला. आम्ही लक्ष्य ठेवलं एक हजार किमी चालण्याचं. गांधी आश्रमात जाऊन डोकं ठेवलं. गांधी आश्रमच का तर फक्त एक डॉलर- म्हणजे तेव्हाचे ४५/४६ रुपये. यात जे परवडेल तेच खायचं. जमेल तिथेच राहायचं. त्यापेक्षा एक पैही अधिक खर्च करायची नाही, असा निर्धार केला. आम्ही लक्ष्य ठेवलं एक हजार किमी चालण्याचं. गांधी आश्रमात जाऊन डोकं ठेवलं. गांधी आश्रमच का तर त्या माणसाला चालण्याचं महत्त्व कळलं होतं म्हणून. आणि सरळ दक्षिणेकडे चालायला सुरुवात केली. पुढचे तीन महिने आम्ही फक्त चालतच होतो. काय शिकवलं या तीन महिन्यांनी\n‘वॉक’मधला ह : विटनेस.\nतुम्ही जेव्हा चालत असता तेव्हा तुम्हाला खूप खूप गोष्टी दिसत असतात. मोटारीतून जाता तेव्हा डोळय़ांपुढे ४० अंशांचा कोन असतो. पण जेव्हा चालता तेव्हा डोळय़ाला केंद्रभागी ठेवून १८० अंश कोनातून तुम्हाला परिसर दिसत असतो. त्यामुळे खूप गोष्टी नव्याने कळल्या. रोजच्या सूर्योदयाचं वा सूर्यास्ताचं आकाश. त्या वेळी दिसणारी बगळय़ांची रांग. संध्याकाळी त्या वेळी जिथे असू तिथल्या टपरीवर कटिंग चहा पीत हे सगळं बघणं. केवळ स्वर्गीय. तेव्हा जाणवलं. फेसबुकवर फ्रेंड वाढवत नेण्यापेक्षा अशा खऱ्याखुऱ्या अनुभवांना, मित्रांना सामोरं जाणं हे जास्त आनंददायी असतं. आणखी एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे वेगामुळे माणसा-माणसामधली दरी वाढतच जाते. चालण्यामुळे ती सहजपणे बुजवली जाते. चालता चालता जे दिसतं, ते पाहून आपण किती सहज काय काय शिकू शकतो. आम्हा दोघांनाही जाणवलं आपण आपल्या गरजा एरवीच्या आयुष्यात किती वाढवून ठेवल्या आहेत ते. आणि दुसरं म्हणजे चालण्यामुळे अतीच्या हव्यासाला आळा बसतो. आम्हाला एक शेतकरी सहजपणे म्हणाला.. अहो तुम्ही हे मिळवलं ते मिळवलं म्हणता.. पण सूर्याला देतो त्यापेक्षा अधिक प्रकाश द्यायला तुम्ही भाग पाडू शकत नाही, चांदण्याला अधिक बरस म्हणून सांगू शकत नाही आणि ढगांमधलं पाणी वाटतं म्हणून अधिक ओतायला लावू शकत नाही. काही गोष्टी आहेत तितक्याच स्वीकारायच्या असतात आणि जगायचं असतं.\nहा केवढा मोठा धडा आम्हाला चालण्यानं ��िकवला.\n‘वॉक’मधला अ : अ‍ॅक्सेप्ट.\nआपण जेव्हा चालत असतो तेव्हा विश्वाच्या या प्रचंड पसाऱ्यात एक टिंबही नसतो. आम्ही भर उन्हात चाललो, पावसात चाललो. उन्हात वाटायचं कधी एकदा सावली येतीये, पावसात आडोशाची आस असायची. कधी ती सावली यायची वा आडोसा मिळायचा. बऱ्याचदा नाहीही. पण नाही मिळाला तो म्हणून वाईट नाही वाटायचं. एकदा आम्हाला पाटी दिसली, इथे मोफत मुक्काम करू दिला जाईल म्हणून. आम्ही दोघेही आनंदून गेलो. त्या घरात शिरलो. चांगला मोठा वाडाच होता. अनेक खोल्यांचा. आत गेल्यावर आतल्यानं विचारलं. आमच्या देवळात आलात का देवळात येणाऱ्यांनाच फुकट राहता येतं. वास्तविक हो, त्यासाठीच आलोय, असं सांगून आम्हाला वेळ मारून नेता आली असती. पण आम्ही तसं केलं नाही. सांगितलं- देवळासाठी म्हणून आलेलो नाही. हे ऐकल्यावर त्यांनी आम्हाला खोली दिली नाही. पण रात्र होती म्हणून दया दाखवली. काय देवळात येणाऱ्यांनाच फुकट राहता येतं. वास्तविक हो, त्यासाठीच आलोय, असं सांगून आम्हाला वेळ मारून नेता आली असती. पण आम्ही तसं केलं नाही. सांगितलं- देवळासाठी म्हणून आलेलो नाही. हे ऐकल्यावर त्यांनी आम्हाला खोली दिली नाही. पण रात्र होती म्हणून दया दाखवली. काय तर मला पुरुषांच्या स्वच्छतागृहाबाहेर आणि बायकोला महिलांच्या.. रात्र घालवायची परवानगी दिली. आम्ही झोपलो तसेच. उपाशी. कारण देवळात नाही म्हणून प्रसादाचं जेवण नाही. एक साधी थाप मारून आमचा प्रश्न मिटवता आला असता. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही समोर आलेली परिस्थिती स्वीकारली. हे आम्हाला चालण्यानं शिकवलं.\n‘वॉक’मधला छ : लव्ह.\nचालताना आपण आसपासच्या परिसराशी नकळतपणे तादात्म्य पावत असतो. आसपासचा निसर्ग आपल्याला खूप शिकवत जातो. फुकट. त्या बदल्यात तो काहीही मागत नाही. हल्ली सगळय़ांचा समज असतो आपल्याकडे भरपूर काही जमल्याशिवाय देताच येणार नाही. पण हे भरपूर जमवता जमवताच इतकी दमछाक होते की द्यायची जाणीवच मागे पडते. आणि हे भरपूर म्हणजे किती, हे तरी कुठे नक्की करता येतं या चालण्यात त्यामुळे आयुष्यातील सगळय़ात मोठा धडा मिळाला. तो म्हणजे ज्याच्याकडे काहीही नाही असं वाटत असतं तोच बरंच काही देत असतो. ज्याच्याकडे बरंच काही आहे, त्याच्याहीपेक्षा. शहरात आमच्याकडे बघून अनेकांना प्रश्न पडायचा. हे असं का करतायत या चालण्यात त्यामुळे आयुष्यातील सगळय़ात मोठा धड��� मिळाला. तो म्हणजे ज्याच्याकडे काहीही नाही असं वाटत असतं तोच बरंच काही देत असतो. ज्याच्याकडे बरंच काही आहे, त्याच्याहीपेक्षा. शहरात आमच्याकडे बघून अनेकांना प्रश्न पडायचा. हे असं का करतायत पण गावात बरोबर त्याच्या उलट. तिथे उत्सुकता असायची.. अरे तुम्ही आमच्या गावातले वाटत नाही, कोण कुठचे आहात, असे प्रश्न असायचे.. भाकरतुकडा पुढे केला जायचा. मुद्दा हा की तुम्ही कोण, किती मोठे आहात त्यावर तुमचं कसं स्वागत करायचं ही शहरी पद्धत गावात नाही. माणसं मुक्तपणानं एकमेकांचं स्वागत करतात. ते पाहिल्यावर जाणवतं ते हेच की खऱ्या दातृत्वासाठी खूप काही असावं लागतं हा समजच मुळात चुकीचा आहे. तो आमच्या मनातून दूर झाला केवळ चालण्यामुळे.\n‘वॉक’मधला ङ : नो युवरसेल्फ.\nतळय़ातल्या पाण्याचा तळ पाहायचा असेल तर पाणी शांत व्हावं लागतं. मनाचंही तसंच आहे. चालताना काही काळानंतर आपल्या मनाला अशी शांत उसंत मिळते. आत डोकावून बघण्यासाठी. आपली दोन मनं असतात. एकाला फक्त प्रगती हवी असते. सरळ उंच जाणारी. दुसऱ्याला आडवंही वाढायचं असतं. रोजच्या स्पर्धेच्या युगात आपण या दुसऱ्याकडे लक्षच देत नाही. नियमितपणे चालायची सवय लावून घेतली तर या दुसऱ्या मनाकडे लक्ष देता येतं. त्याचं म्हणणं ऐकता येतं. त्याचंही ऐकायची सवय लागली की वाढ परिपूर्ण व्हायला लागते. आपण आपल्याला कळू लागतो.\nतेव्हा मित्रांनो महाविद्यालयाच्या प्रांगणातून जगण्याच्या हमरस्त्यावर प्रवेश कराल तेव्हा लक्षात ठेवा की केवळ वेग म्हणजेच सर्वस्व नव्हे. पदवीदानाच्या आजच्या क्षणी असं काही ऐकणं तुम्हाला विचित्र वाटेल. वाटू द्या. पण तुमच्या प्रवासातला एखादा टप्पा तरी त्यामुळे उजळून निघेल अशी मला आशा आहे आणि मला तेवढंही पुरे आहे.\n(अमेरिकेतील पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या आयव्ही लीग विद्यालयाच्या २०१२ सालच्या पदवीदानप्रसंगी निपुण मेहता यांनी केलेलं हे भाषण. निपुण हा सव्‍‌र्हिसस्पेस ओआरजी या स्वयंसेवी संस्थेचा संस्थापक आहे. तंत्रज्ञान, अर्थशास्त्र आणि स्वयंसेवकता अशा मुद्दय़ांवर ही संस्था काम करीत असते. पदवीदान समारंभासाठी इतका अनवट प्रमुख पाहुणा पहिल्यांदाच बोलावला गेला. त्याच्या बऱ्याच गाजलेल्या भाषणाचा हा स्वैरानुवाद. इंग्रजी प्रत पाठवणारे ‘लोकसत्ता’चे वाचक विजय गोखले (डोंबिवली) यांचे आभार)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/886-bhajp-srakarla-satbudhi-de-ya-magnisathi.html", "date_download": "2018-10-16T19:38:03Z", "digest": "sha1:XUP6O4R6ZZ3RJOTVLOHXLXPMLBJUF4DD", "length": 14389, "nlines": 114, "source_domain": "chandamirror.com", "title": "भाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे", "raw_content": "\nहळस��ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे Featured\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणपती बाप्पाला साखळे घालत भाजप सरकारला सतबुध्दी दे अशी प्रार्थणा करण्यात आली. यावेळी नवनिर्माण गणेश मंडळ चिंचाळा येथे सतबुद्धि यज्ञ सुध्दा करण्यात आले. भाजप सरकार मधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र शब्द बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत, निवडणूक दरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले त्याची पूर्तता अदयापही करण्यात आलेली नाही. त्याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सतबुद्धि यज्ञ करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा भाजप सरकार ला सतबुद्धि प्रदान करो, अशी प्रार्थना करत जनतेच्या हिताचे चांगले कार्य या सरकारच्या हातून घडेल अशी बुद्धी सरकारला दे अशी मागणी मनसे ने गणेशाकडे केली, नोटबंदी सारख्या चुकीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे, तर दूसरीकडे पेट्रोल,डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढीमूळे सर्वसामान्यांचा बजेट कोलमडला आहे. बेरोजगारी, शेतकर्यांप्रति उदासीन धोरण, अश्या अनेक बाबी घेऊन हे सतबुद्धि यज्ञ करण्यात आले सदर सतबुद्धि यज्ञ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर,तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहरअध्यक्ष मनदीप रोडे,वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर,जिल्हा उपाध्यक्ष महिलासेना माया मेश्राम,शहर अध्यक्ष महिलासेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे,तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे,तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार,शहर उपाध्यक्ष महेश वासलवार,तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर,शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करणं नायर,शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर,चौतन्य सदाफळे,कैलास खुजे,किरण रामेडवार,सतीश वाकडे, सुनील खामनकर,अर्चना आमटे,ऋषीकेश बालमवार आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « पप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\tमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-fashion", "date_download": "2018-10-16T19:17:54Z", "digest": "sha1:4ACRUVQXNS4YGFUGHF6V5BA7YPGT334E", "length": 11648, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्रीजगताचा वेध | मानसी | मानिनी | भामिनी | स्वामिनी | सखी | मधुरा | वामा | भामा | अपराजिता | सौंदर्य | फॅशनेबल | मेकअप | स्टायलिश | साडी | Fashion | Beauty Tips", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसध्या ट्रेंडध्ये आहे 'ही' ज्वेलरी; तुम्हीही ट्रायकरू शकता\nदागिने म्हटलं की स्त्रियांचा आवडता विषय. परंतु वेळेनुसार दागिन्यांध्ये बदल घडून येत आहेत. सध्या नवनवीन ट्रेन्ड फॅशन ...\nफॅशनच्या दुनियेत प्रत्येकजण स्वतःला सर्वच बाबतीत 'टीपटॉप' ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बदलत्या काळात अनेक ठिकाणी ट्रेंडी ...\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nऑफिस म्हटलं की शिस्तबद्ध वातावरण, टार्गेट्स, आणि मिटींग्स दिवसाचे आठ ते दहा तास आपण आपल्या कामाशी एकनिष्ठ राहतो. ...\nडस्टर जॅकेट दिसे खास\nपारंपरिक कपड्यांना 'वेस्टर्न' तडका लावायचा असेल, तर डस्टर जॅकेटचा वापर करता येऊ शकतो. कोणत्याही लूकसोबत तुम्ही हे जॅकेट ...\nपावसाळा सुरू आहे. या ऋतूत आरामदायी राहण्यासोबतच ट्रेंडी राहायचे असेल तर कपडे, मेकअप आणि अ‍ॅक्सेसरीज या सर्वच गोष्टींवर ...\n..असा निवडा त���म्हाला साजेसा परफ्यूम\nजाणकारांच्या मते परफ्यूमच्या लेवलवर ईडीपी आणि ईडीटीचा उल्लेख केलेला असतो. तुमच्यासाठी ईडीपीवाला परफ्यूम खरेदी करणे ...\nपेहरावातला थोडासा ट्रेंड लक्षात घेतला तर फॅशनशी हात मिळवणं सहज शक्य आहे. सलवार-कुडता हा अगदी सामान्य पेहराव. पण त्यातही ...\nगोल चेहर्‍याला लांबी प्रदान करण्यासाठी लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स आपल्या चेहर्‍यावर सूट करणार ...\nउन्हाळ्यात येणारा घाम, त्याचा होणारा त्रास यामुळे काहीतरी हटके फॅशन ट्राय करणे थोडेसे अवघड असते. ऋतुबदलानुसार कपड्यांचा ...\nवर्किंग वीमन ने 9 to 6 च्या जॉबमध्ये स्वत:ला ठेवा असे फ्रेश ठेवा\nऑफिसामध्ये बर्‍याच वेळेपर्यंत कॉम्प्युटरवर काम केल्याने किंवा रात्री उशीरापर्यंत जागरण केल्यामुळे तुमचे डोळे थकलेले ...\nमुलींसाठी शिअर फॉर समर\nउन्हाळत कॉटनच्या कपडय़ांशिवाय चैन पडत नाही. तुम्हीही ऑफिसमध्ये कॉटन, खादी घालून जाताय का त्याच त्या कपडय़ांचा आणि लूकचा ...\nमुलांनी समरमध्ये कूल कसे दिसायचे, जाणून घ्या\nआता फुथपाथ असो की मोठं मोठ्या कंपन्यांचे शोरूम्स असो सर्व ठिकाणी मुलांचे स्लीवलेस टीशर्टने आपली छाप सोडली आहे. बाजारात ...\nकरीश्माचा \"कुल समर लुक\"\nउन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची असते की उन्हामुळे आपल्या त्वचेचे नुकसान न व्हावे, आणि त्याप्रमाणे ...\nतरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन\nफॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं आणि त्या ट्रेंड्स सोबत स्वतः तयार होणं हे प्रत्येकाला आवडतं. सध्या ट्रेंड्स ना फॉलो ...\nरोडट्रीप साठी सज्ज व्हा “या”कुल ड्रेसिंगसह\nएप्रिल महिना सुरु झाला की सर्वांचे कुठे ना कुठे फिरण्याचे प्लॅन बनू लागतात. वेगवेगळ्या लोकेशन्स पासून ते कोण कोण गॅंग ...\nमल्टिपल थीम ने रंगले फॅशन शो चे स्टेज\nफॅशन इंडस्ट्री म्हटली कि वेगवेगळे डिझायनर्स आणि त्यांच्या भन्नाट डिझाईन्स आणि डिझाईन्सचे प्रदर्शन घडवणे म्हणजेच फॅशन ...\nकाश्मिरी फिरन ठरतोय बेस्ट फॅशन\nकाश्मीरला फिरायला गेल्यावर काश्मिरी पारंपरिक गुडघ्यापर्यंत लांबी असलेला पोषाख घालून तुम्हीही फोटो काढला असेल. या\nसौंदर्य खुलविण्यासाठी मोत्यांचे दागिने...\nसौंदर्य खुलविण्यासाठी सोने, चांदी, मोती अशा अनेक प्रकाच्या दागिन्याचा उपयोग केला जातो. आजकाल मोत्याच्या दागिन्याची ...\nसावळ्या रंगाच्या स्त्रियांना कोणती लिपस्टिक शोभून दिसतील...\nकाही मुलींना वाटत आपला गोरा रंग का नाही, जर आपण दिसायला गोरी असते तर किती छान झाल असत. असे काही विचार मुली करतात.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88", "date_download": "2018-10-16T19:36:51Z", "digest": "sha1:OODXA3BR6RYVJBPSUP54DUUT3IXCCNND", "length": 4409, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रान्सचा चौथा लुई - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ९३६ – इ.स. ९५४\nसप्टेंबर ९२० किंवा ९२१\n१० सप्टेंबर, ९५४ (वयः ३३ किंवा ३४)\nचौथा लुई (इ.स. ९२०/९२१ - १० सप्टेंबर, इ.स. ९५४) हा इ.स. ९३६पासून ते त्याच्या मृत्यूपर्यत फ्रान्सचा राजा होता.\nइ.स. ९५४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जुलै २०१७ रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4936691716079256316&title=students%20visited%20to%20science%20village&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:27:32Z", "digest": "sha1:FE3CJYEML4VOOX33LAZLQPHWIFLMX4BC", "length": 7522, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "शालेय विद्यार्थ्यांची ‘सायन्स व्हिलेज’ला भेट", "raw_content": "\nशालेय विद्यार्थ्यांची ‘सायन्स व्हिलेज’ला भेट\nपुणे : खासदार अनिल शिरोळे यांच्या मदतीमुळे कासारी गावातील पाच शालेय विद्यार्थ्यांना चेन्नईमधील 'सायन्स व्हिलेज'ला भेट देण्याची संधी मिळाली.\nशिरोळे यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेत दत्तक घेतलेल्या शिरूर तालुक्यातील कासारी गावातील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रणव गायकवाड, आतिश खरात, अविष्कार लवंदे, प्रतीक फाफळे व अभिजीत विरोळे या पाच विद्यार्थ्यांनी नुकतीच चेन्नईमधील ‘सायन्स व्हिलेज’ उपक्रमाला भेट दिली. केंद्रीय पृथ्वी मंत्रालयाच्यावतीने चेन्नई येथे ‘सायन्स व्हिलेज’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता.\nया विद्यार्थ्यांनी ‘बिर्ला ऑडिटोरियम’ सह ‘सागरनिधी’ या जहाजाला देखील भेट दिल्याची माहिती, दौऱ्यात सहभागी झालेल��� शाळेतील शिक्षक शिवाजी पाखरे ह्यांनी दिली.\nप्रथमच एवढ्या मोठ्या प्रदर्शनाला भेट देण्याबरोबरच देशपातळीवरील शास्त्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे ‘शास्त्र’ विषयाबद्दल अधिक आवड निर्माण झाल्याचे, प्रणव गायकवाड या ११ वीतील विद्यार्थ्याने नमूद केले.\nTags: PuneKasariAnil ShiroleScience VillageChennaiपुणेसौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाकासारीखासदार अनिल शिरोळेसायन्स व्हिलेजचेन्नईबिर्ला ऑडिटोरियमसागरनिधीप्रेस रिलीज\nखासदार अनिल शिरोळे यांची जायका प्रकल्पासंदर्भात बैठक विमानतळासंबंधी खासदार शिरोळे यांचे गडकरी यांना निवेदन ‘ओपन टॅप’च्या सेवेला महाराष्ट्रात सुरुवात खासदार शिरोळेंनी घेतला स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामांचा आढावा दिव्यांगांना बॅटरीवरील स्कूटरचे वाटप\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/fakira-nako-ghalu-to-dhup-kabar/", "date_download": "2018-10-16T19:18:13Z", "digest": "sha1:RUO2DSZHJTIKOP3EK452C7GQAXP6NBBM", "length": 5437, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "फकिरा नको घालू तू धूप-कबर | Fakira Nako Ghalu to Dhup-Kabar", "raw_content": "\nफकिरा नको घालू तू धूप-कबर\nफकिरा नको घालू तू धूप-कबर\nकशासाठी हाक देतो अल्ला हो अकबर\nमुडदा गेला जन्हम या जन्नत नको त्याची कदर\nसमशेर घेऊन लढत रहा टिपू हो या हैदर\nया वर्गातील आणखी काही लेख\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रश्न सामान्य -उत्तरे असामान्य\nआरंभ तोच, फ़क्त अंत वेगळा\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged अकबर, अल्ला, चारोळी, जन्हम, फकिर, समशेर, हैदर on मार्च 28, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← नालंदा विद्यापीठ संत्र्याची बासुंदी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/international/10-inspirational-quotes-charlie-chaplin/", "date_download": "2018-10-16T20:07:15Z", "digest": "sha1:4GW5ESOJLUFSWW5OUAOW52YWLCHXP6BF", "length": 22381, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n'हास्यसम्र��ट' चार्ली चॅप्लिनचे १० प्रेरणादायी विचार\nविनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी विशेष ख्याती असलेले जगातील सर्वात लोकप्रिय कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी इंग्लंडच्या इस्ट स्ट्रीट, लंडन इथे झाला. आज त्यांची १२९ वी जयंती आहे. आपल्या आयुष्यात अनेक दु:खाचा सामना करूनही त्यांनी नेहमी लोकांना हसवलं. आपले विचार इतरांना सांगून चार्ली यांनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. अशा ह्या महान व्यक्तिमत्वाचे काही महान विचार खालीलप्रमाणे....\n१) ज्या दिवशी तुम्ही आनंदी नसता तो दिवस व्यर्थ असतो.\n२) माणसाचं व्यक्तिमत्व तेव्हाच समोर येतं, जेव्हा तो नशेत असतो.\n३) आयुष्य जवळून पाहिलं तर शोकांतिका आहे आणि दुरून पाहिलं तर हास्यविनोद.\n४) जगात काहीही कायमस्वरूपी नाही, आपली संकटंही नाही.\n५) मला पावसात भिजायला आवडतं, कारण तेव्हा माझे अश्रू दिसत नाहीत.\n६) हास्य हे दु:ख थांबवणारं टॉनिक आहे.\n७) आयुष्य खूप सुंदर होईल, जेव्हा लोक तुम्हाला तुमचं आयुष्य जगू देतील.\n८) मनापासून हसण्यासाठी तुम्हाला तुमच्या दु:खासोबत खेळणं गरजेचं आहे.\n९) योग्य वेळी अयोग्य काम करणं यापेक्षा आयुष्यात दुसरी कोणतीही उपरोधिक गोष्ट नाही\n१०) निर्दयी जगात राहण्यासाठी तुम्हालाही कधीतरी निर्दयी होण्याची गरज असते.\nया गावात 'टॅक्सी मतलब हेलिकॉप्टर'\nया देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील\nसाता समुद्रापार गणरायाचा गजर, बेल्जियममध्ये बाप्पाचं दणक्यात स्वागत\nMysterious Cave: ताऱ्यांसारख्या झगमणाऱ्या अदभूत गुहा\nअजब प्रेम की गजब कहाणी, त्याने चक्क उशीशीच केला प्रेमविवाह\nमलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव\nही आहेत आशियातील सर्वात सुंदर ठिकाणे\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यां���ी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/534138", "date_download": "2018-10-16T18:57:18Z", "digest": "sha1:WORG2M4CL7FFA7D6GMS7DSPQEBGGJ3EO", "length": 6463, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » ‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात\n‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात\nसॅमसंग इंडियाने स्मार्ट टीव्ही तसेच वॉल प्रेमचा जिवंत अनुभव देणारा ‘द प्रेम’ हा स्मार्ट टीव्ही शुक्रवारी बाजारात दाखल केला. 55 इंच आणि 65 इंचमध्ये हा टीव्ही बाजारात उपलब्ध आहे. 55 इंची टीव्ही 2, 74,900, तर 65 इंची 3,99,900 रुपये अशी यांची किंमत आहे. साधारणपणे टीव्ही बंद झाल्यानंतर हा टीव्ही आर्ट मोडमध्ये जातो. त्यानंतर भिंतीवर ज्याप्रमाणे प्रेम लावली जाते त्यानुसार हा टीव्ही काम करतो.\nसॅमसंगने यासाठी आर्ट स्टोअरमध्ये 100 कलाकृती तसेच एखादा फॅमिली फोटो प्रेममध्ये लावू शकतो. तसेच सॅमसंगने या प्रेम्ससाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला असून, सब्सक्राईब करून ते ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ब्राइटनेस सेन्सर आणि मोशन सेन्सर असे दोन्ही पर्याय वापरून द प्रेममध्ये विविध प्रकारच्या मोड्समध्ये स्विच करता येते. ब्राइटनेस सेन्सर अगदी सहज आसपासच्या प्रकाशाप्रमाणे बदलले जाते. त्यामुळे द प्रेम खऱया अर्थाने वापरकर्त्याच्या घराचाच एक भाग बनून जातो. तर मोशन सेन्सरमुळे रूममध्ये कोणी आले वा तेथून कोणी बाहेर पडले हे द प्रेमला कळते. यामुळे कोणीही टीव्ही पाहत नसताना तो पॉवर सेव्हिंग मोडवर जातो आणि आसपास कोणाची चाहूल लागताच आपोआप सुरू होतो. या टीव्हीमध्ये वॉलनट, बेज वूड आणि व्हाईट या रंगांमध्ये बदलत्या येण्याजोग्या प्रेम्सचे वैयक्तिक पर्याय आहेत, असे सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक पियुष कुन्नापल्ली यांनी सांगितले.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर मजबूत संकेताने बाजारात तेजी\nकृषीसाठी ‘एक देश, एक बाजारपेठ’ धोरण राबविणार\nमोबाईल इंटरनेट वेगात भारत 109 व्या स्थानी\nकच्च्या तेलाच्या किमती अडीच वर्षांच्या उच्चांकावर\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात���याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4", "date_download": "2018-10-16T19:22:14Z", "digest": "sha1:CODS4QNMV5EPCH2UYNJBNL3XTTEUPV6U", "length": 4956, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बलीराम भगत - विकिपीडिया", "raw_content": "\nबलीराम भगत (ऑक्टोबर ७, इ.स. १९२२-जानेवारी २, इ.स. २०११) या काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९५२, इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहार राज्यातील आरा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी केंद्र सरकारमध्ये पोलादमंत्री आणि परराष्ट्रमंत्री ही पदे सांभाळली. ते इ.स. १९७६ ते इ.स. १९७७ या काळात लोकसभेचे अध्यक्ष होते.तर इ.स. १९९३ ते इ.स. १९९८ या काळात ते राजस्थान राज्याचे राज्यपाल होते.\nगुरदयाल सिंग धील्लन लोकसभेचे अध्यक्ष\nजानेवारी १५, इ.स. १९७६ – मार्च २५,इ.स. १९७७ पुढील:\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१ ली लोकसभा सदस्य\n२ री लोकसभा सदस्य\n३ री लोकसभा सदस्य\n४ थी लोकसभा सदस्य\n५ वी लोकसभा सदस्य\n७ वी लोकसभा सदस्य\n८ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९२२ मधील जन्म\nइ.स. २०११ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-vidarbha/disaster-affected-supported-chief-minister-13085", "date_download": "2018-10-16T18:53:40Z", "digest": "sha1:FHUODFX5K6JKJ2J53LATPTW7XBYXWLOB", "length": 13325, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "disaster affected supported by chief minister नैसर्गिक संकटग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा हात | eSakal", "raw_content": "\nनैसर्गिक संकटग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा हात\nसोमवार, 3 ऑक्टोबर 2016\nनागपूर - सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी तसेच अपघात मृत्यू आणि नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मोठा आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार महिन्यांत वैद्यकीय मदत, अपघाती मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तसेच नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या नागरिकांना ४८ कोटी रुपयांची मदत केली.\nनागपूर - सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी तसेच अपघात मृत्यू आणि नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मोठा आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार महिन्यांत वैद्यकीय मदत, अपघाती मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना तसेच नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या नागरिकांना ४८ कोटी रुपयांची मदत केली.\nमुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदतीचा मुख्यमंत्र्यांना स्वेच्छाधिकार आहे. त्यांनी अधिकाराचा उपयोग करीत नागरिकांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पाऊल उचलल्याचे आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांकडे राज्यभरातून मदतीसाठी अर्जांचा पाऊस पडला. राज्यात गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्र्यांना १२ हजार ५४९ अर्ज मिळाले. गेल्या दीड वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी गरजवंतांना ७९ कोटी ७७ लाख रुपये वितरित करण्यात आले. नैसर्गिक संकटातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तसेच एखाद्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दीड वर्षात १६ कोटी ५४ लाख १८ हजार रुपये वितरित करण्यात आले. दीड वर्षात गरजवंतांना ९६ कोटी ३१ लाख रुपये राज्यात मदतीसाठी देण्यात आले.\nमुख्यमंत्री सहायता निधीत ३०२ कोटी\nसहायता निधीत दोन वर्षांत ३०२ कोटी रुपयांचा निधी जमा झाला. त्या तुलनेत मदतीसाठी वापरण्यात आलेला निधी फारच कमी असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. २०१४-१५ या वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीत १५६ कोटी ६४ लाख ६३ हजार १२३ रुपये तर एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ प���्यंत १४६ कोटी २९ लाख ९६ हजार रुपये जमा झाले. त्या तुलनेत सव्वादोन वर्षांत १०५ कोटींचीच मदत नागरिकांपर्यंत पोहोचली.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T19:20:40Z", "digest": "sha1:5DWK4NMKRZPGWZXMYZXMKBVAQYHSUNC4", "length": 4566, "nlines": 73, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "कार्याची भूमिका – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nश्री साई अध्यात्मिक समिती.\nस्थापना — विजया दशमी.शके\nस्थळ — “द्वारकामाई” पुणे\nसर्वांभूती आत्मा एकच आहे.\nलोक-कल्याणाचे कार्य 2,500 वर्षापूर्वी श्री नवनाथांनी स्थापन केले.\nकालांतराने अनेक संतांनी आणि विभूतींनी गरजेनुसार पुनरुज्जिवीत केले.\nप.पू.साईनाथ महाराजानी ते उदीत केले.\nवंदनीय दादांनी ते सुरु केले.\n1. कार्याची भूमिका पूर्णपणे दैविक उपासना परंपरेत आहे. मंत्र-तंत्र विद्यांचा अभ्यास कार्यास मान्य नाही.\n2. ईश्वरी उपासनेपासून मानवी जीवनाची सेवा ‘कर्तव्य’ म्हणून करावी असा गुरु-उपदेश.\n3. या कार्याची सिध्द-सिध्दांत पध्दत पूर्णत्वाने समितीच्या अभ्यासाची आहे. बाह्य संबंधित नाही.\n4. दुखनिवारणार्थ होणा-या मार्गदर्शनाचा हेतू, “धर्मभावना, नित्य आचार-विचार, जन्म-ऋणानुबंधातील कर्तव्य यांचे पालन करणे, हाच धर्म” असा आहे.\n5. हे कार्य दैविक उपासनेचा पाया असल्याने येणा-या प्रत्येक भक्तभाविकात धर्माचरण स्वतः करण्यास मार्गदर्शन दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://shayarpyaaraurshayari.wordpress.com/tag/couple/", "date_download": "2018-10-16T18:41:10Z", "digest": "sha1:Z5SDUUJHVN7XUNSA6OL2M7NXUYQJN4ZT", "length": 5160, "nlines": 48, "source_domain": "shayarpyaaraurshayari.wordpress.com", "title": "couple | shayar pyaar aur shayari", "raw_content": "\nइस दर्द-ए-दिल की सिफारिश\nभीती वाटते कि काही महिन्यात आपले लग्न होईल…लग्नानंतर मी कुठे असेन आणि तू कुठे असशीलआणि तू कुठे असशील\nमग तेव्हा आपल्या या आठवणीच साथ देतील,\nखूप आठवतील आपली हि व्हाट्स एप वरची चॅटिंग …\nसकाळ सकाळी ते गुड मॉर्निंग चे मॅसेजेस …\nएकमेकांशी शेअर केलेलया चेष्टा मस्कऱ्या ….\nआणि तुझं ते सर सर म्हणून मला चिडवणं सुद्धा ;\nआपल्या लग्नानंतर ह्या आठवणी डोळ्यात अश्रूंच स्थान घेतील;\nदेवाकडे एकच मागणं तुला सदैव खुश ठेवणारा नवरा मिळो\nजो तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेल आणि न सांगताच पूर्ण करेल तुझ्या सर्व इच्छा ….\nयेणारे दिवस तुझ्या आयुष्यातले इतके उत्साहाने भरो कि ,पूर्ण आयुष्य कमी पडो पण हा उत्साह कधी न संपो ,\nइतकं सगळं तुझ्यासाठी मागून झाल्यावर एक गोष्ट मात्र माझ्यासाठी नक्की मागेन त्या ईश्वराकडून ….\nती गोष्ट म्हणजे “हे देवा ह्या आयुष्यात तर उशिरा भेट करून दिलीस ,पण पुढल्या आयुष्यात मात्र असं नको करुस\nपुढ्ल्या आयुष्यात लवकर भेट करून दे म्हणजे एक एक दिवस तिचे प्रेमाने आणि खुशीने रंगवेन ;\nम्हणजे एक एक दिवस तिचे प्रेमाने आणि खुशीने रंगवेन ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/swami-given-cabinet-rank-wants-cow-ministry-golden-madhya-pradesh-124971", "date_download": "2018-10-16T18:55:58Z", "digest": "sha1:EUI6XL5WRQL5UTG25OKZHUFSNMDLBBCD", "length": 11328, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Swami Given Cabinet Rank Wants Cow Ministry For Golden Madhya Pradesh 'गो मंत्रालय' स्थापन करा ; स्वामींची मागणी | eSakal", "raw_content": "\n'गो मंत्रालय' स्थापन करा ; स्वामींची मागणी\nबुधवार, 20 जून 2018\nस्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी सांगितले, की राजस्थानात 'गोसेवा संचालनालय' स्थापन होऊ शकते. तसेच मुख्यमंत्री चौहान राज्यात 'हॅप्पीनेस डिपार्टमेंट'ची निर्मिती करु शकतात. तर मग गो मंत्रालय स्थापन केल्यास लोकांना याचा चांगला फायदा होईल.\nभोपाळ : मध्यप्रदेशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे गायींसाठी राज्यात स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी, अशी मागणी केली. याबाबतची मागणी गोरक्षक संरक्षण बोर्डाचे अध्यक्ष अखिलेश्वरानंद गिरी यांनी केली आहे. गिरी यांनी सांगितले, की ''श्री. चौहान यांनी त्यांच्या घरी गुरांची देखभाल केली. गो मंत्रालय 'सुवर्ण मध्यप्रदेश' बनवू शकेल. त्यामुळे राज्यात गो मंत्रालयाची स्थापना करावी'', अशी मागणी त्यांनी केली.\nस्वामी अखिलेश्वरानंद गिरी यांनी सांगितले, की राजस्थानात 'गौसेवा संचालनालय' स्थापन होऊ शकते. तसेच मुख्यमंत्री चौहान राज्यात 'हॅप्पीनेस डिपार्टमेंट'ची निर्मिती करु शकतात. तर मग गो मंत्रालय स्थापन केल्यास लोकांना याचा चांगला फायदा होईल. असे करणे ही त्यांच्या इच्छेनुसार होईल. गोशाळा आणि गायींच्या निवाऱ्यासाठी राज्यात व्यवस्थाही केली. ते म्हणाले, गो मंत्रालयाच्या स्थापनेबाबत आम्ही आशावादी आहोत.\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%97_(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF)", "date_download": "2018-10-16T18:54:41Z", "digest": "sha1:WCD74WQPXG55KKY6UBCI6EJ4NG77UXMG", "length": 5175, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्सुग (राज्य) - विकिपीडिया", "raw_content": "\nत्सुगचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २३९ चौ. किमी (९२ चौ. मैल)\nघनता ४६२ /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)\nत्सुग हे स्वित्झर्लंड देशाचे एक राज्य (कँटन) आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/doctoranchya_jagat/", "date_download": "2018-10-16T18:50:41Z", "digest": "sha1:WP5BYOIL2IBCI6OSSOPW7AYTRWJ6XTCT", "length": 18541, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉक्टरांच्या जगात | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nया सदरातून डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श घेता आला. एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन वेगळा कसा व का, याचा ऊहापोह करता आला.\nया सदरातून डॉक्टरी नजरेतून समाजातील विविध घटनांचा, मानवी स्वभावाचा परामर्श घेता आला. एकाच घटनेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा व डॉक्टरांचा दृष्टिकोन वेगळा कसा व का, याचा ऊहापोह करता आला.\nविश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले\n‘डॉक्टर’ या व्यक्तीविषयी एवढंच सांगायचं आहे की ही व्यक्ती आयुष्यभर सतत रुग्णांच्या व्यथा-वेदनांच्या जगात वावरते. त्या नकारात्मक, निराशाजनक विचारांना\n‘जपून टाक पाऊल जरा..’\nवाईट परिणाम घडून गेल्यानंतर पश्चात्तापदग्ध अवस्थेतील रुग्णांचे नातेवाईक बऱ्याच वेळा बघण्यात येतात; पण ती वेळ त्यांना शिकवण्यासाठी योग्य नसते.\nपारदर्शकता जशी डॉक्टरांकडून अपेक्षित आहे, तशीच रुग्णांकडूनही आहे. रुग्णाच्या अज्ञानाचा डॉक्टरांनी गैरफायदा धेऊन त्यांना गृहीत धरू नये.\nमाझ्या एका स्त्री रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी बेहोशीच्या इंजेक्शनांचा अंमल येत नव्हता. भूलतज्ज्ञांनी पुन्हा वाढवून डोस दिले\nविचारांच्या आवर्तात माझी कोणी ‘नकुशी’नावाने आयुष्यभर वावरणारी रुग्ण आठवली.\nरोगनिदान चाचण्या या आपल्या तब्येतीचे आरसे असतात. त्यांच्याद्वारे या साडेतीन हात मानवी देहात काय बरेवाईट घडते आहे, याचा अंदाज येतो.\nतस्मै श्री गुरवे नम:\nशाळा कॉलेजमधले शिक्षकच नाही; तर आपल्या सहवासातील, नातेसंबंधांमधील अनेक व्यक्तींकडून आपल्याला अनेक गुण घेण्यासारखे असतात\nदुर्लक्षित रस्ते, पाणी-वीजटंचाई, पर्यायी ऊर्जाव्यवस्थेचा अभाव, वैद्यकीय साधने व उपकरणांचा अभाव, औषधांची कमतरता,अशा अनेक प्रतिकूल बाबींवर मात\nकळा ज्या लागल्या जीवा\n‘डॉक्टरांच्या जगात’ वावरताना प्रत्येक डॉक्टरला अनेकविध अनुभव येतात.\nमोबाइल म्हणजेच भ्रमणध्वनी. अर्थात असून अडचण नसून खोळंबा.\nस्वत:च्या आरोग्याबाबत बेफिकिरी, फाजील आत्मविश्वास, माहिती लपवण्याची वृत्ती किंवा न सांगण्यामागचा निष्काळजीपणा हे जेव्हा सुशिक्षित माणसे करताना दिसतात; तेव्हा राग येतो व वैषम्य वाटते..\nसोमवार १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाईल.. आयुष्यभरात प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा या ना त्या कारणाने डॉक्टरांशी संबंध येतोच. पण अनेकदा आपलं आजारपण वा आरोग्य यापुरतंच ते मर्यादित\n‘थांब माझ्या बाळाला न्हाऊ घालते..’\nआपल्याकडील स्त्रिया घरातील सर्वाची अगदी जीव तोडून सेवासुश्रूषा करतात; पण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. कधी मुलांच्या परीक्षा, कधी सणवार, कधी पाहुणेरावळे, कधी घरातील मंगलकार्य, कधी गावी जायचं म्हणून..\nऔषधे आणण्यापासून ते ग्रहण करण्यापर्यंत अनंत अडचणी सांगणारी ती पोर किती कुचंबणेतून जात होती ती म्हणाली, ‘डॉक्टर, लग्नाआधी माहेरचे लोक आमचे इतके लाड करतात, काहीही कमी पडू देत नाहीत\nचिकित्सेची खोली, शस्त्रक्रियागृह, सकाळ-संध्याकाळचा राउण्ड एवढय़ाच काळापुरता फक्त डॉक्टर रुग्णाजवळ असतो, तर बाकी सर्ववेळ या सिस्टर्सच त्याला प्रत्येक गोष्ट हवी-नको विचारत असतात. हे करताना कधी कधी नातेवाईकही करणार नाहीत\nज्याचं करावं भलं, तो म्हणतो…\nगर्भारपण व प्रसूती या गोष्टीत स्त्रीची भावनिक व शारीरिक गुंतवणूक पुरुषापेक्षा कितीतरी जास्त असूनदेखील स्वत:च्या तब्येतीचे हितावह निर्णय घ्यायला स्त्री कधी शिकणार याबाबतीतलं स्त्रीचं निर्णय न घेणं व वेळेवर\n‘डॉक्टरांच्या जगात’साठी लिहिताना समाजातील स्त्रीविषयक दुय्यम दृष्टिकोनाच्या व कुप्रवत्तींच्या व्यथा आणि कथा मांडताना; ज्या सद्प्रवृत्ती माझ्यापर्यंत पोहोचल्या त्यांची दखल घेण्याची, त्यांचं स्वागत करण्याची माझी जाणीव बोथट तर नाही ना\nवंध्यत्व असलेल्या जोडप्यामध्ये कितीतरी वेळा असं दिसतं, की पत्नीच्या सर्व तपासण्या, शस्त्रक्रिया झाल्या, तरी स्वत:ची धातूची तपासणी करायला कित्येक पतिराज सुखासुखी तयार नसतात. डॉक्टरांचा सल्ला सरळ धुडकावून देऊन...\nआपली पत्नी चवळीच्या शेंगेसारखी असावी अशी अनेक नवऱ्यांची सुप्त इच्छा असते. पण त्यासाठी तिला मदत करण्याची तयारी मात्र नसते. तिला समजून घेण्याची गरज नवऱ्यामंडळींमध्ये कधी येणार हा प्रश्नच आहे.\nस्त्रीला गृहीत धरणं, हे अगदी प्राचीन काळापासून चालत आलं आहेच आणि आजही तसंच सुरू आहे. ना उच्च शिक्षणाने त्यात फरक पडला ना, सुसंस्कारित होण्याने. कदाचित स्त्रीला कायम गृहीत धरू\nएका अडलेल्या बाळंतिणीची सुटका करायची की नाही, हे ठरवणं - तिला मुलगा होणार की मुलगी यावर कसं अवलंबून असू शकतं मुलगा होण��� वा मुलगी होणं यातल्या पारंपरिक कल्पनांचं जोखड\nत्या घटनेचा शेवट जरी सुखान्त झाला, तरी मनात विचार येतो, की त्यासाठी पुलाखालून किती पाणी वाहून जावं लागलं एका उमलत्या आयुष्याची उमेदीची र्वष अशी ग्रहणाने का ग्रासली एका उमलत्या आयुष्याची उमेदीची र्वष अशी ग्रहणाने का ग्रासली\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=312%3A2011-01-02-16-31-32&id=256059%3A2012-10-17-16-37-05&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2018-10-16T19:39:17Z", "digest": "sha1:XM7KYI36EBX6PK34IYZ5ZZU3X7R7T7BS", "length": 7637, "nlines": 4, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अन्वयार्थ : कायदा जमिनीवर यावा..", "raw_content": "अन्वयार्थ : कायदा जमिनीवर यावा..\nगुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२\nकेंद्रातील यूपीए सरकार आणि त्यांच्या म्होरक्या सोनिया गांधी असोत किंवा त्या सरकारातील ज्येष्ठ मंत्री शरद पवार असोत, या ना त्या कारणाने ‘भूखंडा’च्या प्रश्नाने यांना कायम भंडावून सोडले आहे आणि आता त्यांचेच सरकार नवीन भूसंपादनाचा कायदा बनविण्यात पुढाकार दाखवीत आहे हे योग्यच म्हणायचे. पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाला अखेर भूसंपादन विधेयकाबाबत वादाच्या मुद्दय़ांवर सहमती बनविण्यात यश आले आणि यातून आता हिवाळी अधिवेशनात हे बहुप्रतीक्षित विधेयक मंजुरीसाठी येऊ शकेल.\nब्रिटिशकालीन १८९४ सालच्या भूसंपादन कायद्याला अखेर स्वातंत्र्योत्तर ६५ व्या वर्षी मूठमाती दिली जाईल, पण भूसंपादन व पुनर्वसन अशा दोन वेगवेगळ्या कायद्यांना एकच समग्र रूप मिळेल. यातून देशात ���ुंतवणुकीच्या ओघाला चालना मिळेल अशा आर्थिक धोरणांना पूरक साथ निश्चित मिळेल. औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यात जमीन हा एक मोलाचा घटक आहे आणि त्या आघाडीवरच साऱ्या प्रयत्नांवर पाणी फिरेल अशी स्थिती बनली होती. माणसात नागरीकरणाची एक नैसर्गिक आस असते आणि ती पुरेसा मध्यवर्ती हस्तक्षेप, नियंत्रण व नियोजनाने पूर्ण केली गेली नाही, तर आज अनेकानेक शहरांचे देशभरात झाले आहे ते बेढब, भेसूर रूप पुढे येताना दिसते. नागरीकरण नियोजनबद्ध व्हायचे तर भूखंडाचा सलग मोठा पट्टा हा विकासकाकडे मग ते सरकार असो अथवा खासगी असो असायलाच हवा. भांडवल आणि श्रमानंतर उत्पादनाच्या साखळीतील जमीन हा तिसरा महत्त्वाचा व मौल्यवान घटक आहे. प्रस्तावित ‘भूसंपादन, पुनर्वसन आणि पुन:स्थापना’ कायद्यातून जमीन अधिग्रहणाच्या अडचणी सुटतील अशा जुन्या कायद्यातील त्रुटींना दूर करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. मुळात जमीन गमावणाऱ्यांना दामदुप्पट मोबदला मिळेल, उपजीविका गमावणाऱ्यांना रोजगार मिळेल अशी पुरेपूर सोय केली आहे. शिवाय भूसंपादन एकतर्फी होणार नाही, ६६ टक्के जमीन मालकांची कायद्याने आवश्यक संमती लागेल. तरीही काही प्रश्न शिल्लक राहतात. महाराष्ट्राला पूर्वापार पुरोगामित्वाचे बिरूद चिकटले आहे, ते जमीन सुधारणाविषयक या राज्यात झालेल्या प्रयत्नांचे फलित म्हणून आहे. राज्यात कमी नव्हे; तब्बल २७२ जमीनविषयक, मालकी हक्क व वहिवाटीविषयक कायदेकानू अस्तित्वात आहेत. जात आणि जमीन यांचे एक घट्ट नाते आहे, याची दखल महाराष्ट्रानेच सर्वप्रथम घेतली. सत्यशोधकाची परंपरा पुढे नेत छत्रपती शाहू महाराजांनी रयतवारीची प्रथा स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भूमीत सुरू केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खोती पद्धती नष्ट करण्याचे आंदोलन असो किंवा दादासाहेब गायकवाड यांचे ‘कसेल त्याची जमीन’ कायद्यासाठीचे आंदोलन यांचे अढळ स्थान आहे. कागदोपत्री जमिनीचे मालक भलतेच आणि पिढीजात वहिवाट दुसऱ्याचीच असे चित्र कोकणातील जवळपास निम्म्या जमिनीवर आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांचे परंपरागत पोट भरण्याचे साधनही हिरावले जाणार आणि कागदोपत्री मालकी हक्कही नाही म्हणून मोबदलाही मिळणार नाही, अशा स्थितीत तेथे प्रकल्पांना विरोध होणे स्वाभाविकच ठरते. म्हणूनच ‘जमीन सुधारणा कायदा’ वर्षांनुवर्षे लांबणीवर पडला आहे, त्याचा विचार व्हायला हवा. केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी या कायद्याबाबत सूतोवाच केले आहे. मात्र, जमीन मालकीच्या निवाडय़ांची तड लागणे, ही जमिनीचे न्याय्य सौदे होण्याची पूर्वअट आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-16T19:40:14Z", "digest": "sha1:TOAMWVRYTQWEJSVYA2WP32GNKQDJMZKN", "length": 9104, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संघटीतपणे भाजपला हटवणे हाच राहुल गांधी यांचा संदेश – सलमान खुर्शिद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसंघटीतपणे भाजपला हटवणे हाच राहुल गांधी यांचा संदेश – सलमान खुर्शिद\nनवी दिल्ली: विरोधी पक्षांनी एकत्रीत येऊन संघटीतपणे प्रथम भाजपला सत्तेवरून हटवले पाहिजे हाच राहुल गांधी यांचा संदेश आहे. त्यामुळेच पंतप्रधानपदाच्या वादात विरोधी पक्षांना अडकवण्याच्या भाजपच्या सापळ्यातून बाहेर पडणे त्यांनी पंसत केले असून त्यांचा हाच संदेश महत्वाचा आहे असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस अध्यक्षांकडून धोरणात्मक दृष्ट्या झालेली ही सर्वात चांगलीखेळी आहे असेही त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नमूद केले आहे.\nसन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांच्यात आघाडी होणार असेल तर त्या आघाडीतून कॉंग्रेसला दूर ठेवणे चुकीचे ठरले आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थतीचा केवळ भाजपलाच लाभ होऊ शकतो त्यामुळे त्यांना कॉंग्रेसला दूर ठेवता येणार नाही असे ते म्हणाले. खुर्शिद हे दोन वेळा उत्तरप्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते म्हणाले की कॉंग्रेसला दूर सारणे हे अदूरदृष्टीचे ठरणार आहे. सन 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने येथे चांगली कामगीरी केली होती हे विसरता येणार नाही असेही त्यांनी नमूद केले.\nकॉंग्रेसच्या मतांविषयी बोलताना ते म्हणाले की आम्ही जेव्हा अत्यंत खराब स्थितीत होतो तेव्हाही आम्हाला उत्तरप्रदेशात सात टक्के मते मिळाली होती आणि आताही जर आम्ही स्वबळावर लढलो तर आम्हाला 12 टक्‍क्‍यांपर्यंत मते मिळू शकतात. सपा बसपा आघाडीला 24 ते 26 टक्के मते मिळू शकतात पण आमची बारा टक्के मते त्यांना महत्वाची वाटत नसतील तर त्याचे त्यांनाच नुकसान सोसावे लागले आणि प���्यायाने भाजपला यात लाभ होंऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेसला उत्तरप्रदेशात सहजासहजी मोडीत काढता येणार नाहीं. कोणत्याही निवडणुकीत दहा टक्के मते हा महत्वाचा फॅक्‍टर ठरू शकतो असेही त्यांनी नमूद केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशांतता फलकांपुरतीच उरणार\nNext articleवंचिताचा संघर्ष अजूनही सुरूच : डॉ. भारत पाटणकर\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\nतितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/three-cops-navi-mumbai-are-arrested-who-involved-maratha-reservation-morcha-goa-135215", "date_download": "2018-10-16T18:53:14Z", "digest": "sha1:LCHAJMXN5QEEW67QU4AVCH4CKUVHLACK", "length": 13450, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three cops From Navi Mumbai are arrested who involved in Maratha Reservation Morcha in Goa मराठा आरक्षण मोर्चा हल्ल्यातील नवी मुंबईतील तिघांना गोव्यात अटक | eSakal", "raw_content": "\nमराठा आरक्षण मोर्चा हल्ल्यातील नवी मुंबईतील तिघांना गोव्यात अटक\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनिरीक्षक दळवी यांनी दिेलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा व आंदोलने सुरू असताना अनेक संशयित या जमावामधील लोकांवर हल्ला करण्यात सहभागी झाले होते.\nगोवा - कोपरखैरणे-नवी मुंबई येथील मराठा आरक्षण मोर्चाप्रकरणी खून व इतर गुन्हेप्रकरणातील फरारी असलेल्या तिघाजणांना कळंगुट पोलिसांनी अटक करून त्याना मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबई पोलिस आज या तिघा संशयितांना घेऊन मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.\nकळंगुट पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे भूषण भगवान आगसकर, आशिष काले व चंद्रशेखर विश्वनाथ पाटील अशी असून ते सर्वजण कोपरखैरणे - नवी मुंबई येथील रहिवासी आहेत.\nनिरीक्षक दळवी यांनी दिेलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा व आंदोलने सुरू असताना अनेक संशयित या जमावामधील लोकांवर हल्ला करण्यात सहभागी झाले होते. याप्रकरणी 25 जुलै 2018 रोजी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात खून, जमावबंदी या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी काही संशयितांची ओऴख पटवून त्यांची धरपकड सुरू केल्यावर या तिघांनी गोव्यातील कळंगुट समुद्रकिनारी भागात छुपण्यासाठी आसरा घेतला होता. नवी मुंबईच्या क्राईम ब्रँचने कळंगुट पोलिसाशी संपर्क साधून या तिघा संशयितांची छायाचित्रे तसेच माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक जिवबा दळवी यांनी पोलिस पथकाच्या मदतीने हे संशयित राहत असलेल्या हॉटेलवर छापा टाकण्याच्या तयारीत असलेल्या असलेल्या पोलिसांना पाहून या संशयितानी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून कळंगुट समुद्रकिनारी परिसरात ताब्यात घेतले. संशयितांना अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसाना आज पहाटे दिल्यानंतर त्यांना गोव्यात येऊन त्याना ताब्यात घेतले व मुंबईला घेऊन गेले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nर���फंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/bhavtaal/", "date_download": "2018-10-16T19:44:33Z", "digest": "sha1:VSTFIS2DUNPRIIBOCDPXAHJI3NOYKQJP", "length": 11860, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भवताल | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nस्थानिक जैवविविधतेच्या संरक्षणासाठी देशात कायदा लागू आहे.. गावांनी, शहरांनी त्यांच्या त्यांच्या परिसरातील जैवविविधतेच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे, असं हा कायदा सांगतो, तरीही महाराष्ट्रच काय, देशभरातली अगदी मोजकी गावं अशा\nजलपर्णी : राक्षस ते रक्षक\nपाणी दूषित असल्यावर जलपर्णी फोफावते. जलपर्णी फोफावलेलं पाणी मेल्यासारखंच दिसू लागतं.. पण या वनस्पतीतले घातक घटक काढून तिचा वापर पाणी शुद्ध ठेवण्यासाठी करणाऱ्या प्रयोगांकडे दुर्लक्षच सुरू आहे.. महाराष्ट्रातील नद्यांना\nभूजल प्रदूषणाच्या समस्येने आक्राळविक्राळ रूप धारण केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. भूजल प्रदूषित होणार नाही हेच पाहणे हाच त्यावरचा उपाय ठरतो. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा कर्करोग बेमालूमपणे आपल्याला विळखा टाकतो\nसंकट आहे, हे खरे ..\nहवामानबदल आणि ‘ग्लोबल वॉर्मिग’ यांचा धोका आहे की नाही, यावरले वाद केवळ निष्फळ नव्हे तर अयोग्यही ठरावेत, इतके हे संकट स्पष्ट झाल्याचे मत सध्या सुरू असलेल्या दोहा शिखर बैठकीत\nगुच्छ म्हणजे वैविध्य.. खुडलेल्या निरनिराळय़ा फुलांना एकत्र आणणं.. विविधतेतलं सौंदर्य खाण्यापिण्याच्या सवयींत, जगण्यात हे वैविध्य आपण बाणवलं.. पण देशी निसर्ग जपायला हवा, याचं भान सुटत गेलं..\nही जनावरे दिवसाला फारतर दीड ते दोन लिटर दूध देतात पण म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही.. या वाणांची उपयुक्तता फक्त दूध देण्यापुरती आहे की बदलत्या काळात, संकराचे प्रयोग\nएकीकडे शेतीची तंत्रं बदलली, दुसरीकडे शहरांच्या गरजा वाढल्या. मग अधिक दूध देणारे संकरित वाणच उपयुक्त ठरू लागले.. पण संकरासाठी तर अस्सल देशी वाण टिकवायला हवेत, अशी परिस्थिती आता आली\nऑक्टोबरातल्या पावसानं महाराष्ट्रभर हजेरी लावली, विदर्भाला तर दिलासाच दिला.. पुण्यात ऑक्टोबर हा पावसाचाच महिना मानावा लागतो आहे.. हा बदल कधी झाला ‘२०० वर्षांत दोन आठवडय़ानं पुढे’ सरकणाऱ्या पावसाळ्यानं चाल\nगडकिल्ल्यांवर, तीर्थक्षेत्री किंवा जुन्या शहरांत पाण्यासाठी केलेल्या प्राचीन व्यवस्था आजही पाहता येतात.. पण वाढती वस्ती किंवा बेजबाबदार वावर यांमुळे अशा वारशाचे संरक्षण होत नाही.. त्यामागे असलेल्या व्यवस्थेतून कितीतरी शिकण्यासारखे\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/two-hundred-rupee-note-soon-to-arrive-in-market-266144.html", "date_download": "2018-10-16T19:22:08Z", "digest": "sha1:CNY3C3YTG5NGCU3M5I7PLS5OQW5CIHJB", "length": 12472, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "2000 च्या नोटा बंद होणार नाही, लवकरच येणार नव्या नोटा !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n2000 च्या नोटा बंद होणार नाही, लवकरच येणार नव्या नोटा \n200 च्या नोटांची छपाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लवकरच त्या चलनातही येतील\n28 जुलै : 2000 च्या नोटा बंद होतील अशा अफवांना पेव फुटला होता ��ात्र केंद्र सरकारने 2000 च्या चलनात कायम राहणार आहे असं स्पष्ट केलंय. अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी याबद्दल माहिती दिली.\n2000 च्या नोटा बंद करण्याचा सरकारचा असा कोणताही निर्णय नाही. या नोटांची छपाई कमी करायची ही वेगळी बाब आहे. याबद्दल आरबीआय चौकशी करेल आणि 2000 च्या नोटांचा निर्णय़ही घेईल असं गंगवार यांनी सांगितलं.\nतसंच 200 च्या नोटांची छपाई गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लवकरच त्या चलनातही येतील. 200 च्या नोटा चलनात आणून कमी मुल्याच्या चलनाची यापुढे वाढ होईल असंही गंगवार यांनी सांगितलं.\nगेल्या काही दिवसांपासून सरकारने 2000 च्या नोटांची छपाई थांबवली आहे अशी चर्चा सुरू होती. नोटा छपाईवर संसदेतही चर्चा झाली. विरोधकांनी 2000 च्या नोटांची छपाई बंद केली का असा सवाल अर्थमंत्री अरूण जेटलींना केला होता. मात्र त्यावेळी जेटलींनी उत्तर दिलं नव्हतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-health-card-rural-people-82752", "date_download": "2018-10-16T18:50:35Z", "digest": "sha1:EEY5CCU5VDJSKWIC23WSEV4ETOQZ4WA6", "length": 13610, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Health card for Rural People ग्रामीण लोकांचे होणार हेल्थ कार्ड | eSakal", "raw_content": "\nग्रामीण लोकांचे होणार हेल्थ कार्ड\nशुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017\nकोल्हापूर - असंसर्ग रोगाचे निदान लवकर व्हावे व त्यावर वेळेत उपचार सुरू व्हावेत. यासाठी आरोग्य विभागातर्फे गावावागांत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही जबाबदारी आशा स्वयंसेवकांवर सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेहासारखे आजार लवकर समजण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लवकरच आशांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nकोल्हापूर - असंसर्ग रोगाचे निदान लवकर व्हावे व त्यावर वेळेत उपचार सुरू व्हावेत. यासाठी आरोग्य विभागातर्फे गावावागांत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही जबाबदारी आशा स्वयंसेवकांवर सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे हृदयविकार, कर्करोग, मधुमेहासारखे आजार लवकर समजण्यास मदत होणार आहे. त्यासाठी लवकरच आशांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nअभियान जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जर प्रामाणिकपणे राबविली तर ग्रामीण भागातील नागरिकांचे हेल्थ कार्ड तयार होण्यास मदत होईल. शासनाच्या असो अथवा महापालिका किंवा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग असो एखादा साथीचा रोग पसरला की यंत्रणा खडबडून जागी होती. सर्वेक्षणाचा आदेश निघतो. संसर्गजन्य आजाराचे रुग्ण शोधण्यासाठीही आरोग्य विभागाचे सर्वेक्षण केले जाते, मात्र यावेळी शासनाच्या आरोग्य विभागाने प्रथमच असंसर्ग रोगाचे निदान लवकर व्हावे, यासाठी ग्रामीण भागात सर्वेक्षणाचा निर्णय घेतला. या सर्वेक्षणामुळे हृदयरोग, दमा, कर्करोग, मधुमेहासारखे आजार लवकर समजणार आहेत.\nपहिल्या टप्प्यात आरोग्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावयाचे आहे. विशेषत: आशा कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. आशांमार्फत ग्रामीण भागात घरोघरी जाऊन असंसर्ग रोगाची माहिती संकलित होणार आहे. हे करताना त्यांना कार्ड देण्यात येईल. ग्रामीण भागात अजूनही आरोग्यासंदर्भात जागरुकता झालेली नाही. त्यामुळे मधुमेहासारखे आजार शेवटच्या टप्प्यात त्यांच्या लक्षात येतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे टाळण्यासाठी शासनाने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nअसंसर्ग रोगांसाठी प्रथमच ग्रामीण भागात सर्वेक्षण होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना मधुमेह किंवा हृदय विकारासारखे आजार लवकर समजू शकतील. शिवाय या सर्वेक्षणामुळे ग्रामीण लोकांचे हेल्थ कार्ड तयार हाईल.’’\n- डॉ. उषादेवी कुंभार,\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4664969880719987077&title=Va.%20Ra.%20Kant&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-16T18:28:37Z", "digest": "sha1:QSI4JIGBTDXCNIYYYJKESYJJ2U3562TO", "length": 8673, "nlines": 128, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वा. रा. कांत", "raw_content": "\n‘आज राणी पूर्वीची ती, प्रीत तू मागू नको’सारखं तरल भावनाप्रधान गीत किंवा ‘सखी शेजारिणी तू हसत राहा’सारखं हळुवार प्रेमगीत लिहिणारे लोकप्रिय भावकवी वा. रा. कांत यांचा सहा ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी थोडक्यात.....\nसहा ऑक्टोबर १९१३ रोजी नांदेडमध्ये जन्मलेले वामन रामचंद्र कांत हे मराठीमधले अलौकिक प्रतिभावंत कवी आणि लोकप्रिय गीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘अभिजात’ आणि ‘रसाळ वामन’ अशी टोपणनावं वापरूनही लेखन केलं होतं. त्यांच्या गीतांमधून अत्यंत आशयगर्भ आणि हळुवार शब्दरचना दिसून येतात.\nमराठीमध्ये ६० आणि ७० च्या दशकात ‘भावगीत’ नावाचा भावनाप्रधान काव्यरचनेचा नवाच प्रकार लोकांसमोर आला, रुळला आणि लोकप्रिय झाला. वा. रा. कांत हे त्या वेळच्या अग्रणी भावगीतकारांपैकी एक. ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’, ‘त्या तरुतळी विसरले गीत’ किंवा ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे’ यांसारखी अजरामर भावगीतं त्यांनी लिहिली.\nबगळ्यांची माळ, वेलांटी, दोनुली, मावळते शब्द, मरणगंध यांसारखे १४ उत्तम काव्यसंग्रह, सुलताना रझिया, मिर्झा गालिब, एक चादर मैलीसी यांसारखे १० अनुवादित ग्रंथ, दोन नाटकं, २९ समीक्षापर लेख आणि २१ ललित लेख असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.\nदिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे\nशंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे\nमाझी उन्हे मावळली आहेत\nमाझी फुले कोमेजली आहेत\nकालचा प्रकाश कालचा सुवास मात्रा वेलांटीत शोधीत आहे\nशंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे\nअसं जरी वा. रा. कांत आपल्या अखेरच्या दिवसांत म्हणून गेले तरी मराठी काव्यरसिक निश्चितच त्यांच्या कवितांचा आस्वाद घेत राहतील. आठ सप्टेंबर १९९१ रोजी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं.\n(श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या आणि वसंतराव देशपांडे यांनी गाऊन अजरामर केलेल्या वा. रा. कांत यांच्या ‘बगळ्यांची माळ फुले’ या कवितेबद्दल ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख वाचा या लिंकवर.)\nमंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर जेम्स हेरीअट अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे विल्यम ट्रेव्हर\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/business/akshaya-tritiya-goes-gold-33-thousand-rupees/", "date_download": "2018-10-16T20:05:20Z", "digest": "sha1:F57I2QHFOAVAEOMLOJ54LXYM5GEJBHJV", "length": 29961, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Akshaya Tritiya Goes To Gold At 33 Thousand Rupees! | अक्षय्य तृतीयेला सोने ३३ हजार रुपयांवर जाणार! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : ���कमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nअक्षय्य तृतीयेला सोने ३३ हजार रुपयांवर जाणार\nअक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झळाळी आलेल्या सोन्याच्या दराने मुंबईतही प्रति तोळ्यासाठी ३२ हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सीरियावरील हल्ला आणि तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सुवर्ण योगामुळे खरेदीचा उत्साह पाहता, सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ३३ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.\nमुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झळाळी आलेल्या सोन्याच्या दराने मुंबईतही प्रति तोळ्यासाठी ३२ हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सीरियावरील हल्ला आणि तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सुवर्ण योगामुळे खरेदीचा उत्साह पाहता, सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ३३ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.\nअसोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याने एक नवा उच्चांक गाठला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या आधी कधीच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३० हजार रुपयांचा आकडा ओलांडला नव्हता. मात्र, यंदा प्रथमच मुंबईत सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजार रुपयांवर मजल मारली आहे. चढ्या दरामुळे सोने खरेदीची मागणी घटण्याची शक्यता वाटत होती. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सुवर्ण योगाचे निमित्त साधत ग्राहकांकडून दराची पर्वा न करता, खरेदीला पसंती दिली जात आहे. परिणामी, बाजारात तेजीचे वातावरण आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यात सुवर्ण योगाची भर पडल्याने सोन्याचे चढे दर असतानाही ग्राहकांकडून बुकिंग केली जात आहे. त्यामुळे शनिवारपासूनच सोने खरेदीची बुकिंग केली जात आहे. तर मंगळवारी सुवर्ण योगाच्या मुहूर्तावर आणि बुधवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोनेखरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यताही जैन यांनी व्यक्त केली आहे.\nसोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांची हिरमोड होऊ नये, म्हणून सर्वत्र आॅफर्सचा भडिमार सुरू झाला आहे. एका खासगी कंपनीचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितले की, चढ्या दराचा परिणाम ग्राहकांवर\nहोऊ नये, म्हणून अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन���याच्या सर्व प्रकारच्या खरेदीवरील बनावट खर्च वगळण्यात आला\nआहे, तसेच अक्षय्य १९ एप्रिलपर्यंत सोन्याची घरपोच सेवाही ग्राहकांना मोफत उपलब्ध करून देण्यात\n४५० कोटी रुपयांची उलाढाल होणार\nएरव्ही दररोज २५० कोटींची उलाढाल करणाऱ्या सराफा बाजारात अक्षय्य तृतीयेला ४५० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता सराफा बाजाराने व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २०१९ सालच्या अक्षय्य तृतीयेलाही आजच्या प्रमाणेच चढा दर मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.\n- ११ वर्षांनंतर ‘सर्वार्थ सिद्धियोग’ अक्षय्य तृतीया आणि ‘सर्वार्थ सिद्धियोग’ असा महासंयोग तब्बल ११ वर्षांनंतर आला आहे. मंगळवारी रात्री १२पासून बुधवारी रात्री १२पर्यंत हा मुहूर्त असल्याचे जैन यांनी सांगितले.\nगेल्या पाच वर्षांतील दर...\n२४ एप्रिल २०१२ २८,८५०\n१३ मे २०१३ २६,८२५\n२ मे २०१४ २८,८१५\n२४ एप्रिल २०१५ २६,६६५\n९ मे २०१६ २९,८५०\n२८ एप्रिल २०१७ २८,९५०\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमाॅर्निंग वाॅकला जाताना घ्या काळजी; चाेरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील हिसकावली चैन\nजळगावात चांदी हजार रुपयांनी घसरली\nतीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास\nकोल्हापूर : सोने अपहार प्रकरण : सराफ सन्मुख ढेरेला कोठडी, २६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले\nनाशिकमधील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : दोन लाखांचे दागिने केले परत\nनिगडीत ९७ लाखांची चोरी ; रखवालदारानेच मारला डल्ला\nPF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'\nअमेरिकेचे इराणवर कठोर निर्बंध, भारतात तेलाचे दर भडकणार\n100 रुपयाची 'ही' नोट विकली जातेय 666 रुपयांना; बघा काय आहे खासियत\nक्या बात है... फरार घोटाळेबाजाला भारतात आणण्यात प्रथमच यश; CBI ची कामगिरी\nअवघ्या 5 दिवसात अॅमेझॉन, फ्लिपकार्टकडून 15 हजार कोटींच्या सामानांची व्रिकी\nSBIची कार खरेदीदारांसाठी भन्नाट ऑफर, जिंकता येणार लाखोंची बक्षिसं\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जा���े दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/484248", "date_download": "2018-10-16T18:58:39Z", "digest": "sha1:OLSYS4Z4IAH5HNOJHPJBIWKROIIQFQDM", "length": 9868, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर\nसातारा शहरानजीक असलेल्या जागतिक वारसा असलेला कास पुष्प पठारावर गेल्या काही वर्षापासून बेकायदा बांधकामे सुरु आहेत. यामुळे कास पुष्प पठाराचे वैभव लोप पावत असून माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यावरुन कास पुष्प पठारावरील सर्व बेकायदा अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवणार असल्याचा गर्भीत इशाराच पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, शहरात अनेक ओढय़ावर अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणांच्याही अनुषंगानेही डिपीआरची अंमलबजावणी करण्यासाठी सातारा पालिकेत 25 रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.\nपालकमंत्री शिवतारे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बेलत होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nपालकमंत्री शिवतारे म्हणाले, कास ते यवतेश्वर या निर्सगरम्य अशा ठिकाणावर अनाधिकृत बांधकामे होत असल्याच्या अनेक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. ती बांधकामे तातडीने हटवण्यात यावीत, असे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कास पुष्प पठारावर झालेली अनाधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरणारच असे निक्षून त्यांनी सांगितले. दरम्यान, सातारा शहरातील ओढे-नाल्यांचे मूळ नकाशात रेखाटन नाही. त्यामुळे नक्की कोणती बांधकामे ओढे-नाल्यांच्या हद्दीत बांधण्यात आली आहे. याची 25 मे नंतर नगरपालिकेत बसून आढावा घेणार आहे. जी बांधकामे अनधिकृत निघतील त्यांना हटवण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार आहे, असे सांगितले.\nयंदा टँकरची संख्या निम्यावर..\nराज्यात सातारा जिह्यात जलसंधारण व जलसंपदा खात्याचे 1 नंबरचे काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षात जलयुक्त शिवारची कामे झालेल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या निम्यावर आली आहे. पालकमंत्री म्हणून जाबबदारी दिली होती. त्यावेळी उरमोडी सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ते आगामी पाच वर्षात पूर्ण होईल. तसेच जिहे-कटापूर योजना अवघ्या दोन वर्षात मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. तसेच कोरेगाव तालुक्यातील वसना-वांगणा उपसा सिंचन योजनेचे काम मार्च महिन्याअखेर पूर्ण करणार आहे. जलसंधारण सर्वात जास्त काम जिह्यात करत आहे. जिह्यात ‘वॉटर कप’ स्पर्धेत सर्वाधिक गावांनी सहभाग घेतला. जलसंधारण ही आता नुसती योजना राहिली नाही तर ती चळवळ झाली आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या कामांमुळे यंदा टँकरची संख्या कमी झाली आहे. मोठय़ा प्रमाणात पाणी साठा झाल्याने गहू, कांदा, हरभरा तसेच ऊस, आले आणि हळदी सारख्या पिकांचे लागवड क्षेत्र वाढले आहे. या वर्षीपासून गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती हा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्याची मोहीम राज्य शासन हाती घेणार आहे.\nगरीब कुटुंबांचा रोजगार बुडणार ना��ी\nत्यामुळे पाण्याची पातळी वाढून जमीनीचा पोत वाढवण्यासाठी मदत होणार आहे. तसेच ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील शेतमजूर व श्रमिक ग्रामस्थांचे मनरेगाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना निधी उपलब्ध होईल आणि गरीब कुटुंबाचा रोजगारही बुडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.\nफायनान्स कंपनीकडून कोरेगावातील सिमेंट व्यापाऱयाची फसवणूक\nअंगापूर वंदन येथील एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/526241", "date_download": "2018-10-16T19:10:05Z", "digest": "sha1:B3WEFNUH46KVWMVT23VN3NNSK57OPTJS", "length": 4660, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर 2017\nमेष: शारीरिक आळस वाढेल, एखाद्या अनोळखीकडून हानी.\nवृषभः नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास हमखास यश मिळेल.\nमिथुन: वाहन लाभ होईल, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी येईल.\nकर्क: कुटुंबातील सर्व त्रास नाहीसे होऊन मानसिक सौख्य लाभेल.\nसिंह: कोणत्याही मार्गाने नशीबाची परीक्षा पाहण्यास हरकत नाही.\nकन्या: विमा अथवा इतर मार्गाने अचानक धनलाभाचे योग येतील.\nतुळ: पूर्वजांची इस्टेटी संदर्भात कोर्ट मॅटर चालू असेल तर हमखास यश.\nवृश्चिक: गैरसमज व फसवणूक दूर होईल.\nधनु: करणीबाधेसारखे प्रकार आपोआप दूर होतील.\nमकर: कठोर शत्रूही शत्रूत्व सो��ून मित्रत्वाने वागू लागतील.\nकुंभ: संतती लाभ होईल, मधुमेह, किडनी विकार होण्याचा त्रास.\nमीन: उंचावरुन पडण्याचे भय राहील, काळजी घ्या.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 21 सप्टेंबर 2017\nआजचे भविष्य गुरुवार दि. 23 ऑगस्ट 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑक्टोबर 2018\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/528474", "date_download": "2018-10-16T19:19:32Z", "digest": "sha1:TGFECVFYDRD27VPLRQX2U65GSHEBQDK5", "length": 4334, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अवघ्या अर्ध्या तासात iPhone X 'Out of Reach' - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअवघ्या अर्ध्या तासात iPhone X ‘Out of Reach’\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nअमेरिकेची प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी ऍप्पलने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा आयफोन एक्स लाँच केला आहे. या फोन ग्राहकांच्या इतक्या पसंतीचा झाला, अवघ्या अर्ध्या तासातच तो ‘आऊट ऑफ स्टॉक’ झाला आहे.\n– असे असतील या स्मार्टफोनचे फिचर्स –\n– डिस्प्ले – 5.8 इंच\n– प्रोसेसर – हेक्सा को\n– रॅम – 3 जीबी\n– इंटरनल स्टोरेज – 64 जीबी\n– रिअर कॅमेरा – 12 एमपी, 12 एमपी\n– प्रंट कॅमेरा – 7 एमपी\n– बॅटरी – 2716 एमएएच\n– ऑपरेटिंग सिस्टिम – आयओएस 11\n– किंमत – 89 हजारांपासून\nदेशाच्या सांस्कृतीचे दर्शन घडवणारे गुगलचे डूडल\nव्हिओने लॉन्च केला भारतात ‘व्हिओ व्ही9 यूथ’ स्मार्टफोन\n‘गुगल प्लस’ बंद पाच लाख लोकांचा डेटा धोक्यात\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच स��र्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10487", "date_download": "2018-10-16T19:48:24Z", "digest": "sha1:5WCYSJ3XFPW2CEHENHV2DUNKTCJHOXVK", "length": 8469, "nlines": 126, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर\nएकदंत भालचंद्र - श्री. रघुनंदन पणशीकर\nगीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)\nस्वर: श्री. रघुनंदन पणशीकर\nसौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)\nअधिक माहिती साठी जय हेरंब पहा.\nही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.\n\"जय हेरंब\" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.\nगणेशोत्सव २००९ सांस्कृतिक कार्यक्रम\nमग्न होउन जाते एकताना\nमस्तच... आवडलं हे पण गाणं.\nमस्तच... आवडलं हे पण गाणं.\nछान.. हे पण आवडले..\nछान.. हे पण आवडले..\nमनोज- रोज सांगायचं राहून\nमनोज- रोज सांगायचं राहून जातय. सगळीच गीतं छान आहेत. रोज ऐकते आहे.\nमी आमच्या सर्व टीम ला कळवले आहे. (अजय, रघुनंदन, राहुल, माधुरी,\nत्यानाही तुमच्या प्रतिक्रिया वाचून आनंद झाला असेल. माझी पत्नी सौ. अर्चना हिनीच मला हे कार्य करण्याची कल्पना, पाठिंबा (महत्त्वाचा आहे आणि प्रोत्साहन दिलं. तिलाही खूप आनंद झाला वाचून\nआशा आहे की उद्याचं ग���त देखील सर्वांना तसंच आवडेल\nया आपल्या गणेशोत्सवाच्या संयोजकांचे निश्चितंच खूप कौतुक केले पाहिजे. स्वतःचे व्याप / कामे सांभाळून त्यानी ज्या पद्धतीने हा उत्सवाचे व्यवस्थापन सांभाळले, त्याला तोड नाही. साईट चे डिझाईन अतिशय सुंदर लॅन्डिग पेज, आणि प्रत्येक विषयाची पाने सर्व एकदम मस्तं\nसपना ,रुपाली, पराग, अल्पना , भाग्यश्री , भारत , तृप्ती , राहुल .. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार. समीर तुझे व्यक्तीशः आभार.. अजय, धन्यवाद\nआणि सर्वच मा बो कराना हार्दिक शुभेच्छा\nपुढचे काही दिवस नक्कीच चैन पडणार नाही\nपुढच्या वर्षी लवकर या\nबहोत खूब... मस्तं झालय हे\nबहोत खूब... मस्तं झालय हे सुद्धा गाणं.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_578.html", "date_download": "2018-10-16T18:31:50Z", "digest": "sha1:T3NN27WU5RBVEOAHFOBSVHGSSKCZDBWL", "length": 16799, "nlines": 111, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "ते माधुरीला भेटले तर आम्ही शेतमजुराला भेटु , ते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटु - धनंजय मुंडे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : ते माधुरीला भेटले तर आम्ही शेतमजुराला भेटु , ते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटु - धनंजय मुंडे", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nते माधुरीला भेटले तर आम्ही शेतमजुराला भेटु , ते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटु - धनंजय मुंडे\nभाजपाच्या संपर्क फॉर समर्थनवर धनंजय मुंडे यांची बोचरी टीका\nपुणे दि १० देश आणि राज्यातील सामान्य जनता, गरीब जनता त्रस्त असतांना ते त्यांचे दुःख जाणून घेण्याएवजी बड्यांना भेटत आहेत. ते भलेही माधुरी दीक्षितला भेटले तर आम्ही शेत मजुराला भेटु,\nते टाटाला भेटले तर आम्ही बाटा वापरणा-या सामान्य जनतेला भेटू, ते\nकपील देव ला भेटले तर आम्ही बळी देवराजाला भेटु अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाच्या संपर्क फॉर समर्थन अभियानावर जोरदार टीका केली आहे.\nपुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 व्या वर्धापनदिनानिमित्त व पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल यात्रेच्या समारोप सभेनिम्मित आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे अध्यक्ष खा. श्री. शरदचंद्रजी पवार, खा. श्री. प्रफुल्ल पटेल, श्री. छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटील, श्री. अजितदादा पवार, सौ. सुप्रियाताई सुळे, श्री. सुनील तटकरे व पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते.\nभाजपाचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ माधुरी दिक्षित, कपील देव, टाटा यांना भेटायला वेळ आहे पण महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला जाण्याची आवश्यकता भासली नाही असा हल्लाबोल धनंजय मुंडे यांनी केला. मते मागतांना महाराजांच्या नावाने मागितली परंतु त्यांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा त्यांना विसर पडतो असा हल्लाही त्यांनी चढवला.\n२०१९ चा स्थापना दिवस हा सत्तांतराचा स्थापना दिवस, परिवर्तनाचा स्थापना दिवस म्हणून साजरा करु या, असं आवाहन करतांनाच महाराष्ट्र राष्ट्रवादीमय\nहोतोय असा दावा धनंजय मुंडे यांनी केला\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/old-aged-person-arrested-who-raped-three-little-girls/", "date_download": "2018-10-16T20:06:32Z", "digest": "sha1:SQYVMI7H42L5ATZXYVDO5ITR6Y2KMOGV", "length": 26263, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Old Aged Person Arrested Who Raped Three Little Girls. | तीन चिमुकलींवर बलात्कार करणारा वृद्ध जेरबंद | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळ�� झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nतीन चिमुकलींवर बलात्कार करणारा वृद्ध जेरबंद\n१९ मार्च आणि त्यापूर्वी दोन महिने आधी हा घाणेरडा प्रकार सुरू होता.याप्रकरणात येरवडा येथे राहणा-या ६५ वर्षीय ज्येष्ठास पोलीस कोठडी देण्यात आली आहे.\nठळक मुद्देघरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा व त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे फिर्यादीत नमूद\nपुणे : परिसरतील तीन चिमुकल्या मुलींना घरात बोलावून त्यांच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका ज्येष्ठाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांच्या कोर्टाने त्याची २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.\nयाप्रकरणात येरवडा येथे राहणा-या ६५ वर्षीय ज्येष्ठास पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बलात्कार झालेल्या दोन पीडित मुली या दहा वर्षाच्या तर एक ११ वर्षाची आहे. ११ वर्षीय पीडित मुलीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. १९ मार्च आणि त्यापूर्वी दोन महिने आधी हा घाणेरडा प्रकार सुरू होता. आरोपी हा घरात एकटे असताना तो चिमुकल्यांना बोलावून घ्यायचा व त्यांच्यावर बलात्कार करायचा, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना समाजाला काळिमा फासणारी आहे. त्याने तीन चिमुकलींना चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी तसेच पीडित मुलींचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्पर्धा परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा डंका : तीन विवाहित महिला परीक्षार्थींचे यश प्रेरणादायी\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nबैठका बास झाल्या, आता निर्णय घ्या; भाटघर धरणग्रस्तांचा इशारा\nपोलिसांसमोर पत्रांची सत्यता सिध्द करण्याचे आव्हान\nपीएमपीला केवळ 10 दिवसांचाच दिलासा\nकोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nयंदा झेंडूच्या फुलांना पन्नास टक्क्यांनी कमी भाव\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्याती��� बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/bikes/indian-chief-vintage-price-pqPu7C.html", "date_download": "2018-10-16T19:40:51Z", "digest": "sha1:EAB6SEJTU4R35LZCYKIEBENRDNLZ5USR", "length": 12678, "nlines": 394, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "इंडियन चिएफ विंटेज स्टँड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nइंडियन चिएफ विंटेज स्टँड\nइंडियन चिएफ विंटेज स्टँड\nव्हील बसे 1730 mm\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / ए���एमएस\nइंडियन चिएफ विंटेज स्टँड\nइंडियन चिएफ विंटेज स्टँड सिटी शहाणे किंमत तुलना\nइंडियन चिएफ विंटेज स्टँड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nइंडियन चिएफ विंटेज स्टँड वैशिष्ट्य\nगियर बॉक्स 6 Speed\nफ्युएल कॅपॅसिटी 20.8 L\nग्राउंड कलेअरन्स 140 mm\nव्हील बसे 1730 mm\nसद्दल हैघात 660 mm\nकर्ब वेइगत 385 kg\nटोटल वेइगत 572 kg\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5660289511497406570&title=Worship%20of%20Lights&SectionId=4882116239282790427&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T18:28:28Z", "digest": "sha1:ZPYNPDD6IZMYE5APQJLINGCYCZCOVUOU", "length": 9425, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "दोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन कधी करावे?", "raw_content": "\nदोन दिवस अमावास्या असल्याने दीपपूजन कधी करावे\nआषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावास्या. या अमावास्येला दिव्यांची अवस किंवा दिवली अमावास्या म्हणून संबोधले जाते. अंधारावर मात करून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. आपल्या जीवनातील वाईट गोष्टी नष्ट होऊन आपल्या जीवनात सौख्याचा प्रकाश यावा, या हेतूने या अमावास्येच्या सायंकाळी घरातील सर्व दिव्यांचे पूजन केले जाते. पितळी, तांब्याचे दिवे, निरांजने, समया, लामणदिवे यांची कापूरवाती लावून पूजा केली जाते. सायंकाळी लक्ष्मी घरी येते आणि दारिद्य्र बाहेर निघून जाते, सुखसमृद्धी सदैव नांदते, अशी त्यामागची भावना असते.\n१० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी सात वाजून आठ मिनिटांनी अमावास्या सुरू होत आहे. ११ ऑगस्टला दुपारी तीन वाजून २८ मिनिटांनी अमावास्या संपत आहे. या दिवशी शनिवार असल्याने दर्श अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करावे. दाते पंचांगानुसार, ११ ऑगस्ट रोजीच दुपारी तीन वाजून २८ मिनिटांपर्यंत दीपपूजन करावे. शक्यतो सकाळी घरातील देवांच्या रोजच्या पूजेबरोबर दीपपूजन करणे उत्तम.\nघरातील दिवे दूध, पाण्याने धुऊन स्वच्छ करावे. पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी. या दिवसापासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलाचे औक��षण करावे. दूर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे त्याही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्ज्वलित करून त्याची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्या वेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.\nदीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् \nगृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥\nहे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.\nTags: Ratnagiriदिव्यांची अमावास्यादीप अमावास्याआषाढ अमावास्याAshadh AmavasyaदीपपूजनदीपपूजाWorship of LightsBOI\nअभ्यंकर विद्यालयातील ज्ञानदीप लावणारे दीपपूजन ‘विद्यार्थ्यांनी मनातील दीप प्रज्ज्वलित करावा’ ‘आविष्कार’ घडविणारी रौप्यमहोत्सवी संस्था रत्नागिरीत पारंपरिक दहीहंडी उत्सवाची गोडी अजूनही टिकून मार्लेश्वरची डोंगरलेणी\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_246.html", "date_download": "2018-10-16T19:40:54Z", "digest": "sha1:A5QDLUQQVVDPUE2Y7II2WYVTH72UXMLP", "length": 15731, "nlines": 116, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पावसाने गेवराईतील घर पडले; लहान मुले किरकोळ जखमी - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पावसाने गेवराईतील घर पडले; लहान मुले किरकोळ जखमी", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nपावसाने गेवराईतील घर पडले; लहान मुले किरकोळ जखमी\nगेवराई, दि. 5 __ मंगळवार, दि. 5 जुन रोजी पहाटे गेवराईत पाऊस झाला. झालेल्या या पावसाने गेवराई शहरातील संजयनगर मधील भिल्ल वस्ती येथील सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे असलेल्या घरांच्या भिंती अचानक पडल्या. परिणामी या कु���ुंबातील लहान मुले आत असल्याने त्यांच्या डोक्याला व कंबरेला किरकोळ मार लागला आहे.\nयाविषयी अधिक माहिती अशी की, गेवराई शहरातील संजयनगर मध्ये विविध जाती धर्मातील सर्व गोरगरिब लोक रहात आहेत. तिथे शक्यतो मातीचे बांधकाम व पञ्याचे शेड जास्त आहेत. आज मंगळवार, दि. 5 जुन रोजी पहाटे पासुन गेवराईत पावसाला सुरुवात झाली होती. चालु झालेल्या पावसाने शहरातील संजयनगर मधील भिल्ल वस्तीतील सुदर्शन बाबुराव बर्डे यांचे मातीचे घर पडले अशी माहिती तलाठी व मंडळ आधिकारी यांना देऊन पंचनामा करण्यासाठी सुचना केली. त्यामुळे तलाठी राजेश राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जखमींना रूग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले.\nयावेळी शेख शब्बीर, शेख खाजा, मुरली बर्डे, भारत बर्डे, केरबा बर्डे, सय्यद रफिक, शेख मुस्सा, राजेंद्र माळी, शेख बाबु, सय्यद अंबर आदि उपस्थित होते.\n▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड\n--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----\n'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी\nमो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787 ▌\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/52763", "date_download": "2018-10-16T19:05:26Z", "digest": "sha1:CC22PN2EVGR3SK54HFMI3V6YRNBGSMG7", "length": 4933, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेन्टर पीस.. | Maayboli", "raw_content": "\nहे काही दिवसा पुर्वी एका चादरी वर भरलेले सेन्टर पीस..\nसंपुर्ण डीझाईन दांडी टाक्याने भरले आहे...\nफुला मधे भरीव आ णि काही ठिकणी ग हु टाका वापरला आहे..\nगुलमोहर - इतर कला\nवॉव.. सुर्रेख दांडी टाक्या चं\nदांडी टाक्या चं काही दुसरं नाव आहे का\nसायली मस्त भरले आहेस. तु\nसायली मस्त भरले आहेस. तु रांगोळ्या मस्त काढतेस, हे डिझाईन ही तुच काढले आहेस का ग \nफारच छान . किती सफाईदार आहे.\nफारच छान . किती सफाईदार आहे.\nफारच छान . किती सफाईदार आहे.\nफारच छान . किती सफाईदार आहे.\nस ग ळ्यां चे खुप खुप आ\nस ग ळ्यां चे खुप खुप आ भार..\nदां डी टाक्याला स्टेम स्टीच म्ह ण ता त...\nहे मा ताई हे डी. मी एका पुस्त्का तुन ट्रेस के ले होते..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/if-tigers-grow-old-then-tigers-are-made-gayle-has-done-it/", "date_download": "2018-10-16T20:06:09Z", "digest": "sha1:XYBW3AZUCVD66HDYCJHASMH6UVHB7LPL", "length": 28286, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "If Tigers Grow Old, Then Tigers Are Made, Gayle Has Done It | वाघ म्हातारा झाला तरी वाघच असतो, गेलने करुन दाखवलं | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nवाघ म्हातारा झाला तरी वाघच असतो, गेलने करुन दाखवलं\nरविवारी झालेल्या सामन्यात गेलने 33 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली.\nमोहाली - ख्रिस गेल म्हणजे एक झंझावात. गेल या वादळापुढे क्रिकेटधमले जवळपास सारेच देश लोटांगण घालताना साऱ्यांनी पाहिले आहेत. गोलंदाजांचा कर्दनकाळ, अशीच गेलची ओळख क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. क्रिकेट चाहत्यांना त्याच्या फलंदाजीचे वादळ पाहण्याचा योग काल रविवारी आला. यावेळी गेलच्या वादळाचा तडाखा बसला धोनीच्या चेन्नई संघाला.\nआयपीएल 11 च्या लिलावात विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला कोणत्याही संघानी घेण्यासाठी पुढाकार दाखवला नाही. वाढत्या वयामुळं त्याच्यावर बोली लावताना प्रत्येक संघमालकाने विचार केला. 38 वर्षीय गेलला दोनवेळा लिलावात नाव घोषित करुन कोणत्याही संघानं खरेदी केलं नव्हतं, पण लिलावाच्या अंतिम चरणात पुन्हा एकदा त्याला लिलावत उतरवण्यात आलं, आणि तिसऱ्यावेळी गेलला पंजाबनं खरेदी केलं. पंजाबनं गेलला दोन कोटींच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केलं होतं. काल आयपीएलमधील आपला पहिला सामना खेळणाऱ्या गेलने स्फोटक फंलदाजी करत वयचा आणि खेळाचा संबध नसल्याचे दाखवले. वाघ म्हातारा झाला तरी तो वाघच असतो असे काल गेलने दाखवून दिले.\nकाल रविवारी झालेल्या सामन्यात गेलने 33 चेंडूत 63 धावांची वादळी खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली. राहुल आणि गेलने पहिल्या पाच षटकांमध्ये या दोघांनी कुठलीही जोखीम न उठवता संघाचे अर्धशतक फलकावर लावले. गेलने चेन्नईच्या गोलंदाजांना हतबल करून सोडले. आपल्या पहिल्याच सामन्यात 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. गेलच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजाबने पहिल्या दहा षटकांत 115 धावा फलकावर लागल्या होत्या. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेलच्या या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर पंजबाने 20 षटकांत 197 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना, धोनीच्या चेन्नईला 5 बाद 193 धावाच करता आल्या. धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही.\nपंजाबचा कर्णधार अश्विनने नाणेफेकीनंतर संघात गेल असल्याचे जाहिर केलं. त्यावेळी पुर्ण स्टेडियममध्ये गेल नावाचा गजर घुमला होता. गेलने जगभरात सर्व टी-20 लीगमध्ये खेळताना 11 हजारांपेक्षा आधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 20 शतक आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nIPL 2018Kings XI PunjabChennai Super Kingsआयपीएल 2018किंग्ज इलेव्हन पंजाबचेन्नई सुपर किंग्स\nअरबाज खानपाठोपाठ साजिद खानही आयपीएल बेटिंगच्या जाळ्यात\nयश मिळाल्यानंतर धोनी सर्वप्रथम जातो कुठे... ते वाचा\nआयपीएलच्या सट्टेबाजीमध्ये बरेच बॉलीवूडचे सेलिब्रेटी... लवकरच नावं येणार समोर\nIPL : पुढच्या वर्षी आयपीएल 29 मार्चपासून रंगणार\nIPL 2018 : कोहलीपेक्षा धोनीच ठरला चाहत्यांमध्ये सरस\nIPL 2018 : धोनीला हरभजनचा ' हा ' भावुक संदेश\nएक गोलंदाज, चार बळी, शून्य धावा आणि तीन भोपळे\nमलिकच्या शतकाने भारताचा श्रीलंकेवर दुसरा विजय\nमोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nगौतम गंभीरने केला निवृत्तीबाबतचा 'हा' खुलासा\nपंचांशी गैरवर्तन, आयसीसीने केले विंडीजच्या प्रशिक्षकांचे निलंबन\nIndia vs West Indies: 'रन मशीन' विराट कोहली सचिनच्या आणखी एका विक्रमाजवळ\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील प��जा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T19:52:47Z", "digest": "sha1:AUDUJUQSPZL5W5SP5OK67Z3QAL5SWSHX", "length": 3068, "nlines": 97, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "टोकाची पाने - Wiktionary", "raw_content": "\nखालील माहिती सयीमधील (कॅशे) आहे व ती १४:२१, १६ ऑक्टोबर २०१८ पर्यंत अद्ययावत् आहे. जास्तीतजास्त ५,००० प्रतिफळे सयीमध्ये असतात.\nया पानांवर या Wiktionaryवरील इतर कुठल्याही पानाला जोडणारा दुवा नाही.\nखाली #१ ते #५० पर्यंतच्या कक्षेतील ५० निकाल दाखविले आहेत.\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-completed-88-percent-works-jalayukt-shivar-scheme-satara-12825", "date_download": "2018-10-16T19:48:56Z", "digest": "sha1:P5TEX6YZNZ2QJLTQNUJ674WK6FKGCZRZ", "length": 17309, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Completed of 88 percent works of Jalayukt Shivar scheme in Satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण\nसाताऱ्यात जलयुक्त शिवार योजनेची ८८ टक्‍के कामे पूर्ण\nगुरुवार, 11 ऑक्टोबर 2018\nसातारा : जलयुक्त शिवार अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत मृद्‌ व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१७-१८ मधील २०९ गावांतील ८८ टक्‍के कामे पूर्णत्वाला गेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे.\nसरकारने जलयुक्‍त शिवार योजना राबवून दुष्काळी भागातील शिवारात जलक्रांतीची सुरवात केली. प्रारंभी सातारा जिल्ह्याने गतीने कामे करत राज्यात ‘डंका’ पिटला. राजस्थानमध्येही ही योजना राबविण्यासाठी तेथील सरकारने सातारा जिल्ह्याचा आदर्श घेतला. मात्र, मध्यंतरी या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली.\nसातारा : जलयुक्त शिवार अभियानामुळे गेल्या तीन वर्षांत मृद्‌ व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. २०१७-१८ मधील २०९ गावांतील ८८ टक्‍के कामे पूर्णत्वाला गेली आहेत. उर्वरित कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत शासनाने दिली आहे.\nसरकारने जलयुक्‍त शिवार योजना राबवून दुष्काळी भागातील शिवारात जलक्रांतीची सुरवात केली. प्रारंभी सातारा जिल्ह्याने गतीने कामे करत राज्यात ‘डंका’ पिटला. राजस्थानमध्येही ही योजना राबविण्यासाठी तेथील सरकारने सातारा जिल्ह्याचा आदर्श घेतला. मात्र, मध्यंतरी या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली.\nराजकीय, लोकसहभागाची उदासीनता, अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा यामुळे ‘जलयुक्‍त’मधील कामे कासव गतीने सुरू होती. आता पुन्हा एकदा शासनाने या योजनेकडे लक्ष दिले असून, २०१७-१८ मध्ये या योजनेत निवडलेल्या गावांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.\nत्यामुळे जिल्हा प्रशासनाने गती घेत कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. २०९ गावांतील ३३६४ कामांना मंजूर करण्यात आली होती. त्यामधील २९५६ कामे पूर्ण झाली आहेत; तर २६५ कामे डिसेंबरअखेर पूर्ण करायाची आहे. यासाठी १४.७० कोटी रुपये खर्च आला आहे. पाझर तलाव, कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर, शेततळे, वनतळे, अनघड दगडाचे बंधारे, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, माती नालाबांध, गॅबियन स्ट्रक्‍चर, के. टी. वेअर, साठवण बंधारे, कालवा दुरुस्ती, नाला खोलीकरण, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, ठिबक तसेच तुषार सिंचन, ओढा जोड प्रकल्प आदी ३७ प्रकारच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्याने १३ हजार हेक्‍टर क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे.\n२०१८-१९ वर्षाकरिता \"जलयुक्‍त''मध्ये जिल्ह्यातील ९१ गावांची निवड केली आहे. त्या गावांतील कामांचा आराखडा तयार केला असून, त्यामध्ये ८२० कामे प्रस्तावित आहेत. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने ही कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती कृषी विभागातून देण्यात आली.\nजलयुक्‍त शिवार अभियानातील कामे अंतिम टप्प्यात असून, २६५ कामे डिसेंबरपूर्वी पूर्ण केली जातील. या योजनेमुळे दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे होऊन जलसाठा वाढला आहे. परिणामी, टॅंकरची संख्या घटली आहे.\n-संजय पाटील, उपजिल्हाधिकारी, रोहयो\nजलयुक्त शिवार जलसंधारण प्रशासन administrations शेततळे farm pond सिंचन तुषार सिंचन sprinkler irrigation २०१८ 2018 कृषी विभाग agriculture department विभाग sections\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/fujifilm-instax-mini-7s-instant-digital-camera-white-price-pnhs8.html", "date_download": "2018-10-16T19:32:22Z", "digest": "sha1:A73L5RR7SWWXTKC367DL4FETBOI7CR2B", "length": 17782, "nlines": 411, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट किंमत ## आहे.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईटफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,563)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया फुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 9 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट वैशिष्ट्य\nफोकल लेंग्थ 60 mm\nशूटिंग मोडस Full Auto\nविजेवफाईन्डर Yes, Real Image\nबिल्ट इन फ्लॅश Yes\nफ्लॅश मोडस Auto Flash\nफ्लॅश रंगे 0.6 - 2.7m\nइन थे बॉक्स Main Unit\nफुजिफिल्म इन्स्टेक्स मिनी ७स इन्स्टंट डिजिटल कॅमेरा व्हाईट\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539414", "date_download": "2018-10-16T19:40:21Z", "digest": "sha1:CLIWOIVNMRO4PWVTRKEPGNOTYNZYYNE6", "length": 5250, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » चीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट\nचीनच्या भारतातील गुंतवणुकीत घट\nनवी दिल्ली / वृत्तसंस्था :\nचिनी कंपन्या भारतातील गुंतवणुकीत कपात करत आहेत. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या अहवालानुसार 60 देशातील चीनच्या गुंतवणुकीचा अभ्यास करण्यात आल्यानंतर ही बाब समोर आली आहे. चिनी कंपन्या आता सिंगापुरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करत आहेत. चिनी गुंतवणूक आपल्याकडे वळविण्यासाठी भारताला अपयश येत आहे. चिनी गुंतवणुकीबाबत भारताचे स्थान 6 ने घटत 37 व्या स्थानावर पोहोचले आहे. या यादीमध्ये पहिल्यांदा अमेरिका अव्वल स्थानी होता, मात्र आता त्याची जागा सिंगापुरने पटकावली आहे. यानंतर हाँगकाँग, मलेशिया, ऑस्ट्रेलिया यांचा पहिल्या पाच देशांमध्ये समावेश आहे. चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करताना काही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र हय़ुवावेई आणि शाओमी यासारख्या कंपन्या चांगला व्यवसाय करत आहे. ई व्यापार क्षेत्रातही त्या कंपन्या चांगली गुंतवणूक करत आहेत. भारतात गुंतवणूक करण्यास अनेक संधी असल्याचे म्हणण्यात आले आहे.\nसहकारी बँकांचे व्यवहार होणार डिजिटल\nआरबीआय आणू शकते बिटकॉईनसारखे आभासी चलन\nकेअर्नच्या 40 टक्के समभागांची विक्री\nमुकेश अंबानींच्या संपत्तीत प्रतिदिनी 300 कोटीने वाढ\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/sangli-ganpati-mandal-support-to-jalyukt-shivar-261397.html", "date_download": "2018-10-16T18:22:55Z", "digest": "sha1:SASMKXOJEQDPAYRISM4BKA4YOALZJ5JA", "length": 13744, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सांगलीची चांगली माणसं, गणेश मंडळांनी डाॅल्बीच्या पैशातून उभारले 2 बंधारे", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आ�� इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\n24 मे : गेल्या गणेशोत्सवात सांगली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी \"डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवार' ही संकल्पना मांडली. यासाठी गणेश मंडळांनी सढळहस्ते मदत केली. यातून जिल्ह्यातून दोन बंधारे आकाराला आलेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुखर्ता या बंधाऱ्याचं लोकार्पण करण्यात आलंय.\nसांगली जिल्ह्यातल्या मल्लेवाडीतला हा सुखकर्ता बंधारा...यात म्हैसाळ योजनेचं पाणी साठलंय. त्याचा एक हजार एकर शेतीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाणीपुरवठा होऊ लागलाय. येथून काही अंतरावरून म्हैसाळ प्रकल्पाचा एरंडोली शाखा कालवा जातो. त्यातून सोडलेल्या पाण्यानं बंधारा भरलाय आणि उन्हाळ्यात हा परिसर पाण्याखाली आलाय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बंधाऱ्याचं लोकार्पण झालं.\nबंधाऱ्याला सुखकर्ता हे नाव का दिलं, याची गोष्टही मजेदार आहे. गणेशोत्सवात डॉल्बीच्या दणदणाटानं होणारं ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस डिपार्टमेंटनं पुढाकार घेतला. डॉल्बीचा पैसा जलयुक्त शिवाराच्या कामासाठी खर्च करण्याचं आवाहन केलं. जिल्ह्यातल्या 863 गणेश मंडळांनी 27 लाख 80 हजार रुपये पोलिसांना दिले. मल्लेवाडी येथे सुखकर्ता बारमाही बंधारा आणि मणेराजुरी येथे विघ्नहर्ता बंधारा बांधला गेला.\nसमाजात रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या सांगली पोलिसांनी जलयुक्त शिवारासारख्या विधायक कार्यात घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. त्यांच्या प्रतिसादाला आवाहन देत गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवलंय. सण आणि उत्सवांना असंच विधायक कार्याचं स्वरूप आलं तर आपला समाज लय भारी होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: sangaliजलयुक्त शिवारजलयुक्त शिवार योजनासांगली\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँक��\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\n#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/mi-keleli-pulanchi-hajamat.html", "date_download": "2018-10-16T19:33:44Z", "digest": "sha1:OJGPJMV56YBFEDA24EHK2BKDZOD5DP6R", "length": 14968, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): मी केलेली 'पुलं'ची हजामत Mi Keleli PuLanchi Hajamat", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nहा लेख आहे पुलंच्या नाव्हयाचा... जगाची गंमत करणा-या या अवलियाची हजामत या बहादुराने केली आहे. पण ही हजामतही त्यांच्यासाठी एका देवपूजेपेक्षा कमी नव्हती. या देवपूजेचे गोष्ट त्यांच्याच शब्दात...\nसकाळी नऊ-साडेनऊची वेळ ;विद्यार्थी सहाय्यक समितीचा एकविद्यार्थी दुकानाचे दार घडून आत आला. ' तुम्हाला पु. ल. देशपांडे साहेबांचे केस कापण्यास बोलावले आहे. ' त्याच्या या वाक्याने माझ्या चेह - यावर उमटलेले शंकेचे भाव पाहून ' सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे केस कापावयाचे आहेत '- त्याने पुन्हा एकदा आपले वाक्य पूर्ण केले अन् समोर बसलेल्या गि-हाईकाचा कान माझ्या कात्रीत येता-येता वाचला. आश्चर्य आणि आनंद यांच्या धक्क्यातून सावरत मी त्याला ' हो लगेच निघतो ' असे म्हणालो आणि समोर बसलेल्या गि-हाईकाकडे आरशात पाहू लागलो. त्याच्या तोंडाचा झालेला चंबू मला स्पष्ट दिसत होता. ' पुलं ' चा निस्सिम भक्त असलेल्या त्या गि-हाईकाला माझ्या इतकाच आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसलेला होता. ' राहू द्या हो ; माझे राहिलेले केस नंतर कापा. मला काही घाई नाही. ' त्याच्या या वाक्यातून ' पुलं ' बद्दलचे त्याचे प्रेम व्यक्त होत होते. तरीही त्यांना कसेबसे मार्गी लावून मी माझी हत्यारे गोळा करून बॅगेत भरली. त्या मुलाची अन् माझी ओळख सुप्रसिद्ध क्रिकेट महर्षी देवधरांच्या घरी केस कापावयास जात असे तेव्हापासून झालेली होती. त्यामुळे त्याने दिलेले हे निमंत्रण शंभर टक्के खरे असणार यावर माझा विश्वास होता.\nथोड्याच वेळात मी ' रुपाली ' मध्ये दाखल झालो. दारावरची बेल वाजवली. सुनिताबाईंनीच दार उघडले आणि ' या ' म्हणून हसत स्वागत केले. समोरच्या सोफ्याकडे बोट दाखवून त्यांनी बसण्यास सांगितले. ' थोडावेळ बसा ; भाई जरा नाश्ता करतो आहे ' असं म्हणत त्या किचनमध्ये गेल्या. आपण आज प्रत्यक्ष पुलंना भेटणारयाचा आनंद जेवढा झाला होता , तेवढेच त्यांचे केस कापावयाचे या कल्पनेने टेन्शनही आले होते. अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या बाह्यदर्शनाची जबाबदारीआज माझ्यावर येऊन पडलेली होती अन् त्यात थोडाफार जरी फरक पडला तर उभा महाराष्ट्र मला माफ करणार नाही , याची मला जाणीव होती. त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो होतो. इतक्यात किचनमधून सावकाश पावले टाकीत ते हॉलमध्ये आले. मी पटकन खुर्ची देऊन , त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला. त्यांनी हसून मला आशीर्वाद दिला. इतक्यात सुनिताबाई बाहेर आल्या. ' चंदकांत , यांचे केस बारीक करून टाका ' म्हणून मला आज्ञा केली आणि त्या समोरच्याच सोफ्यावर बसून काहीतरी लिहीण्यात गर्क झाल्या.\n‘ त्यांचे लक्ष नाही असे पाहून ' फार लहान करू नका , थोडेच कापा ' पुलं माझ्या कानात कुजबुजले. माझी अवस्था माझ्याच कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. तरीही इतक्या वर्षांच्या व्यावसायिक अनुभवाचा वापर करून मी आपला मध्यम मार्ग निवडला. त्यांच्या ओरिजिनल छबीत माझ्या कात्रीने काही फरक पडणार नाही , याची पुरेपूर काळजी घेत माझी केशकर्तन कला चालू होती. मधूनच एखादा फोन येत होता. पलिकडील व्यक्ती एकदा तरी पुलंना भेटण्याची कळकळीची विनंती करीत होती आणि सुनिताबाई त्यांना ठाम नकार देत होत्या. पहिल्याच दिवशी पुलं त्यांना ' पुलं-स्वामिनी' का म्हणतात याचा अर्थ उमगला.\nत्यामुळे त्यांच्याविषयी इतरांचा गैरसमज होणे स्वाभाविक होते. परंतु त्यांना ज्यांनी जवळून पाहिलेले आहे त्यांना त्यांच्या या वागण्यामागचा अर्थ निश्चितच समजलाअसता. खरं तर भाईंच्या तब्येतीची त्या अतोनात काळजी घेत होत्या. त्यांच्याखाण्यापिण्याच्या वेळा , औषधाच्या वेळा , विश्रांतींच्या वेळा या गोष्टींकडे त्या जातीने लक्ष देत होत्या. अधूनमधून त्यांना पुस्तके वाचून दाखविणे , लिखाण करणे , चर्चा करणे हेही चालूच होते.\nकेस कापून झाल्यावर मी सुनिताबाईंकडे अभिप्रायाच्या दृष्टीने पाहिले व ' वा छान 'म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गंुडाळू लागलो ,तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले. ' चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका ' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं , 'नको , हे केस प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ' हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्याएखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळीत्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ' त्यावरपुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ' तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय 'म्हणून त्यांनी पसंतीची पावती दिली आणि माझ्या केशकर्तनकलेतील सवोर्च्च डिग्री प्राप्त केल्याचा आनंद मला झाला. कापलेले केस झाडून मी ते पेपरमध्ये गंुडाळू लागलो ,तेव्हा त्यांनी ते मला घरातील कचऱ्याच्या डब्यात टाकण्यास सांगितले. पुढे हे काम त्यांची मोलकरीणच करीत असे. पण एक दिवशी असाच एक किस्सा घडला. त्या दिवशी मोलकरीण कामावर आलेली नव्हती. मी कापलेले केस एका प्लास्टिकच्या पिशवीत भरत असताना सुनिताबाईंनी पाहिले. ' चंदकांत ते केस त्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाका ' त्यांनी आज्ञा केली. मला जरा विनोद करावासा वाटला. मी म्हटलं , 'नको , हे केस प्लॅस्टिकच्या पिशव��त भरून मी घरी नेणार आहे. त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवणार आहे की ' हे केस सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या डोक्यावरील आहेत. त्याखाली त्यांची आता सही घेणार आहे आणि माझ्या घराच्याएखाद्या कोपऱ्यात पुरून ठेवणार आहे. पुढेमागे उत्खननात ते सापडले तर त्यावेळीत्यांच्या येणा-या किंमतीने माझ्या काही भावी पिढ्या श्रीमंत होऊन जातील. ' त्यावरपुलंसह सुनिताबाईही खळखळून हसल्या आणि म्हणाल्या ' तो काय येशुख्रिस्त वगैरे आहे की काय ' मी मनात म्हणालो ' मी काय किंवा इतरांनी काय , तो ईश्वर पाहिला असेल किंवा नसेल. परंतु दैनंदिन जीवनातील संघर्षाला सामोरे जाताना पुलं नावाच्या या ईशाने लिहिलेल्या पुस्तकाचे एखादे जरी पान चाळले तरी व्यथित झालेल्या मनाला आपल्या शब्दांनी आणि शैलीने संजीवनी देऊन , जगण्यातील आनंदाची आठवण करून देण्याचे सार्मथ्य त्यांच्या लेखणीत होते. म्हणूनच आम्हां मराठी माणसांचा तोच ईश्वर होता. शेवटी परमेश्वराकडे तरी आम्ही काय मागतो , ' एक आनंदाचं देणं '. पुलंनी तर आपल्या असंख्य पुस्तकातून आम्हासाठी ते भरभरून दिलेलं आहे... '\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-double-sowing-problem-264917.html", "date_download": "2018-10-16T19:51:56Z", "digest": "sha1:OZ24AUROMAPX7H3Q4ZPMS25IRHHYX6HQ", "length": 11877, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याच���का दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nपावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट\nराज्यात तीन ते चार दिवसात पाऊस नाही पडला तर दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यांवर येईल\n12 जुलै : राज्यात तीन ते चार दिवसात पाऊस नाही पडला तर दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यांवर येईल अशी भीती कृषी राज्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केलीये.\nराज्यभरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवाम��न खात्याने दिला होता. पण जुलै महिना मध्यावर आला तरी अजूनही राज्यभरात हवा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे.\nराज्यातील 12 जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे अशी कबुली पांडुरंग फुंडकर यांनी दिलीये. जर दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार सज्ज आहे अशी हमीही त्यांनी दिलीये. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून दिली जातील. बियाणे आणि खते यामधील तक्रारींसाठी समिती काम करत आहे. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे असंही फुंडकर म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/say/", "date_download": "2018-10-16T18:48:06Z", "digest": "sha1:PV4BZG2CV6K6UXKVUX5X66MRHYY2QLAM", "length": 17460, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सय | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘पार्टीयाना’ प्रकल्पाच्या घवघवीत अपयशानंतर मी कानाला खडा लावला. पुन्हा टेलिव्हिजनच्या फंदात पडायचं नाही.\n‘पार्टीयाना’ नावाच्या इंग्रजी शृंखलेत आतापर्यंत आमच्या चार पाटर्य़ा झडल्या होत्या. प्रत्येक पार्टी वैशिष्टय़पूर्ण असावी अशी माझी धडपड असे.\nमुंबईच्या फाइव्ह गार्डन्सच्या प्रसन्न आणि सुशान्त इलाख्यामध्ये एक प्रतिष्ठित पारसी मदरसा आहे. या संस्थेचा मोठा हॉल सभा-समारंभ, इ. साठी भाडय़ाने मिळत असे.\nवयाच्या आठव्या वर्षी माझं पहिलं पुस्तक ‘मुलांचा मेवा’ प्रसिद्ध झाल��. हा माझ्या प्रतिभेचा आविष्कार म्हणण्यापेक्षा आईच्या (माझ्या ठायी असलेल्या) उदंड आत्मविश्वासाची किमया म्हणता येईल.\nमुंबई दूरदर्शन अद्याप स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेत होते. पण त्याचा आत्मविश्वास हळूहळू वाढत होता.\n‘हम पंछी एक चॉल के’\nनुकतंच एक कात्रण सापडलं. १९८५ सालचं. त्यात त्या सुमाराला प्रकाशित झालेल्या किंवा होणाऱ्या टी. व्ही. मालिकांचा आढावा घेतला होता. ‘खानदान’, ‘बुनियाद’, ‘यह जो है जिंदगी’, ‘पेइंग गेस्ट’, ‘अपराधी कौन\n‘अडोस पडोस’ या मालिकेला दर्शकांकडून छान पावती मिळाली. पुन्हा एकदा ‘प्रकाशवाणी’कडून (‘दूरदर्शन’साठी पु.ल. देशपांडय़ांनी योजलेला सुंदर शब्द.) मला निमंत्रण आले.\nरोजीरोटीची हमी देणारी माझी टेलिव्हिजनची नोकरी मी सोडली आणि दिल्लीला रामराम ठोकून मुंबईला मुक्काम हलविला.\nसंगीत, नृत्य वा नाटकाच्या प्रथम श्रेणीच्या कार्यक्रमांसाठी सुसज्ज हॉल भाडय़ाने देणारी एक मान्यवर संस्था अशी अधिककरून NCPA (राष्ट्रीय संगीत नाटक केंद्र) ची ओळख होती.\nजांपॉल सार्त् या फ्रेंच नाटककाराचं एक प्रचंड गाजलेलं नाटक आहे- 'No Exit'... ‘बंद दरवाजे.’ दिल्लीला माझं वास्तव्य असताना हे नाटक मी इंग्रजीतून बसवायला घेतलं होतं.\nमाझा आवडता नाटककार नील सायमन याचे एक नाटक आहे- 'Last Of The Red Hot Lovers.' नाटकाचं सूत्र मजेदार आहे. पन्नाशीच्या उंबरठय़ाजवळ येऊन ठेपलेल्या कुणा एकाची व्यथा त्यात सांगितली आहे.\n‘सख्खे शेजारी’ हा खेळ (रिव्ह्य़ू) जेव्हा मी बसवायला घेतला तेव्हा वेळेची मर्यादा पाळता यावी म्हणून एक-दोन प्रवेश बाजूला काढून ठेवावे लागले.\n‘माझा खेळ मांडू दे’(भाग-२)\nमाझी एक मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘तुला तिघा-चौघांची मोट बांधायला आवडतं.’ ‘म्हणजे काय’ बुचकळ्यात पडून मी विचारलं.\n‘माझा खेळ मांडू दे’\nजाहीर चर्चासत्रात कधी भाग घेण्याची पाळी आली की एक प्रश्न मला हटकून विचारण्यात येत असे : 'स्त्री असून तुम्ही स्त्रीसमस्येवर आधारीत असं काहीच कसं हाताळलं नाहीत\nएक चिनी लोककथा माझ्या वाचनात आली होती. ती वाचताच मला भर्तृहारीच्या नीतीशतकामधल्या एका सुभाषिताची आठवण झाली. प्रीतीच्या गडबडगुंत्यावर फार सुंदर भाष्य आहे ते\n‘माऊली प्रॉडक्शन्स’च्या ‘पेइंग गेस्ट’ या नाटकात अरुणने काम केले होते. त्याचा हा अनुभव खूप चांगला होता. त्याचदरम्यान मी एक नवे नाटक लिहिले होते. अगदी स्वतंत्र. मला नेहमी विचारण्यात येतं,\nतीसएक वर्षांच्या अवधीनंतर सुधीर भट यांच्या ‘सुयोग’ संस्थेसाठी पुन्हा एकवार ‘सख्खे शेजारी’ दिग्दर्शित करण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली.\n‘बिकट वाट’नंतर ‘आयएनटी’साठी मी आणखी एक नाटक बसवले. नील सायमनच्या ‘द ऑड कपल’ या तुफान विनोदी कॉमेडीचा अनुवाद ‘तुझी माझी जोडी’.\nनाटकाची इतर जुळवाजुळव आता जोरात सुरू झाली होती. नेपथ्याची तपशीलवार रेखाटने मी तयार केली. नानाचे घर, माजघर, ओसरी, पार, हमरस्ता, शिंप्याचे दुकान, रेल्वेफलाट, दारूचा गुत्ता असे असंख्य देखावे सजवायचे\nसय : ‘बिकट वाट वहिवाट’\nब्रॉडवे ही न्यूयॉर्कची सुप्रसिद्ध नाटकपेठ. इथे मोठमोठी नाटके उगवतात, बहरतात, दुमदुमतात आणि काही अकाली कोमेजतातही. ‘Fiddler on the Roof’ हे भव्य संगीत नाटक- ‘musical’- १९६४ मध्ये ब्रॉडवेच्या मंचावर झंकारले\nसातत्याने चांगल्या अभिरुचीची इंग्रजी नाटके बसवणारी हौशी संस्था ‘यात्रिक’ दिल्लीमध्ये चांगलीच मशहूर होती. नाटय़वर्तुळात तिचा दबदबा होता.\n‘कलावैभव’चं ‘जास्वंदी’ लोकांना खूप आवडलं. विजया मेहताने प्रयोग मेहनत घेऊन बसवला होता. नाटकामधल्या नावीन्याचे प्रेक्षकांना अप्रूप वाटले आणि मन्या-\n‘जास्वंदी’ हे माझे नाटक १९७६ साली पॉप्युलर प्रकाशनाने छापले. पुस्तकरूपाने ते अवतरण्याआधीच त्याचे चार भाषांमधून प्रयोग झाले होते.\n‘एक तमाशा अच्छा खासा’\nमुंबईचा षण्मुखानंद हॉल खुर्ची-खुर्चीगणिक फुलला होता. प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडत होते. ‘नाटय़द्वयी’चा प्रयोग चालू होता- ‘एक तमाशा अच्छा खासा.’\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/mahadev-110021100040_1.html", "date_download": "2018-10-16T19:18:47Z", "digest": "sha1:W3HD7JQW3T7PGVDDXDDUT7LCJKJIDEMU", "length": 16252, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Lord Shiva, Mahadev, Mahashivratri | देवांचा देव महादेव | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे.\nब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते.\n'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्‍या शिवाला 'नीळकंठ' असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे. म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्‍याची शक्ती आहे.\n'शिव' म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. 'नम: शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.\nएका कथेनुसार...एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्‍याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्म‍ीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून ‍शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. भक्तावर तत्काळ प्रसन्न होणारा शिवशंकर खरोखरच महादेव आहे.\nमहाशिवरात्रीचे 15 सोपे मंत्र\nमहाशिवरात्रीचे व्रत का करावे\nशिवरात्रीचे व्रत कसे करावे\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याच��� प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-1685-crore-loan-expenditure-kharif-12764", "date_download": "2018-10-16T19:37:31Z", "digest": "sha1:SCOTK2GPCHWWEKOKIFLMALGJI534SKJM", "length": 15563, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 1,685 crore loan expenditure for Kharif | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात खरिपासाठी १,६८५ कोटींचे कर्जवाटप\nनाशिक जिल्ह्यात खरिपासाठी १,६८५ कोटींचे कर्जवाटप\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nनाशिक : अन्नधान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी यंदा बँका सरसावल्याचे सकारात्मक चित्र नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहे. चालू आर्थिक वर्षात २६२६ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले असताना, एकट्या खरिपाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ९८८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.\nनाशिक : अन्न���ान्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, यासाठी यंदा बँका सरसावल्याचे सकारात्मक चित्र नाशिक जिल्ह्यात दिसू लागले आहे. चालू आर्थिक वर्षात २६२६ कोटी रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवले असताना, एकट्या खरिपाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत १ हजार ६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ९८८ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते.\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा नसल्यास त्यांना कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीमधून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना पेरणी, औषध फवारणी, पीक वाहतूक खर्च भागविण्यासाठी बँकांकडून कर्ज घेण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. परंतु, घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकरी करू शकेल का, याबाबत बँकांना साशंकता असल्याने त्या कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. निकषांना पात्र ठरत असूनही बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली, तर आमच्याकडे तक्रारी करा, असे थेट आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार, प्रशासनाला तक्रारीदेखील प्राप्त होऊ लागल्या आहेत.\nतालुका पातळीवर तहसीलदारांनी या विषयात प्राधान्याने लक्ष घालावे, असे स्पष्ट निर्देश जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे यंत्रणा कामाला लागली. याबाबत तालुका स्तरावर मेळावे घेऊन त्यामध्ये बँकांनाही सहभागी करून घेण्यात आले. राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनीही जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्ज वितरणाचा वेग वाढविला. खरिपात १६८५ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले असून, उद्दिष्ट प्राप्तीसाठी रब्बीमध्येही कर्जवाटप केले जाणार असल्याची माहिती मिळाली.\nनाशिक nashik कर्ज शेती farming उत्पन्न औषध drug प्रशासन administrations\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पा��नात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा ��भियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-during-monsoon-dam-dry-12307", "date_download": "2018-10-16T19:28:44Z", "digest": "sha1:N5U7WO5CSKJW5Q3WNEN67IHXMFXVAGLV", "length": 15216, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, During the monsoon dam dry | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडे\nसांगलीत पावसाळ्यातही तलाव कोरडे\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. साठवण क्षमतेच्या जेमतेम चार टक्‍के मृतसंचय पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे.\nसांगली ः ऐन पावसाळ्यात तालुक्‍यातील बहुतांश तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. साठवण क्षमतेच्या जेमतेम चार टक्‍के मृतसंचय पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे तलावातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे.\nतालुक्‍यात १४ ल. पा. तलाव आहेत. पैकी दहा तलावांत टेंभूचे पाणी आले आहे. हे सर्व तलावांतील पाण्याने मृतसंचय पातळी तळ गाठला आहे. बहुतांश तलाव कोरडे पडण्यात जमा आहेत. या पाण्याचा पिण्यासाठी पाणीपुरवठा करता येत नाही. यात आटपाडी तलावावर आटपाडी, मापटेमळा, माडगुळे, कचरेवस्ती तलावावर तडवळे- बनपुरी, पाच गावची शेटफळे प्रादेशिक आणि मिटकी, घाणंदवर खरसुंडी, घरनिकी, वलवण आणि घाणंद योजना, जांभूळणी तलावावर पडळकरवाडी आणि पारेकरवाडी योजना, निंबवडेवर निंबवडे, गळवेवाडी, पुजारवाडी, माळेवस्ती तलावावर नेलकरंजी, अर्जुनवाडी तलावावर गोमेवाडी, कानकात्रेवाडी आणि बाळेवाडी योजना आणि झरे तलावावर झरे योजना अवलंबून आहेत. या तलावातील पाण्याने १ लाख २९ हजार लोकांची तहान भागविली जाते.\nटॅंकरची मागणी केलेली गावे\nविभूतवाडी, कुरूंदवाडी, मुढेवाडी, तडवळे, पिंपरी ब्रुदुक, पुजारवाडी (दि), झरे, विठलापूर, आंबेवाडी.\nउपसा बंदीला केराची टोपली\nपिण्याचा पाणीपुरवठा तलाव कोरडे पडत असताना महसूल प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली. राखीव पाणीसाठा पातळी झाल्यावर उपसा बंदी ला��ू करण्याची आणि मोटारीचे कनेक्‍शन तोडण्याच्या कारवाईची गरज होती. ती केली नसल्यामुळे आज भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.\nतलाव क्षमता (द.ल.घ.फू.) सध्याचा साठा (द.ल.घ.फू.)\nपाणी water पिंपरी पूर प्रशासन administrations\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मू��, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vardha/page/2/", "date_download": "2018-10-16T20:05:47Z", "digest": "sha1:XTYH7BSK4HMUNQ5M35PHMJQMYL2CG3X4", "length": 28617, "nlines": 403, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Vardha News | Latest Vardha News in Marathi | Vardha Local News Updates | ताज्या बातम्या वर्धा | वर्धा समाचार | Vardha Newspaper | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nअखिल भारतीय अधिकाऱ्यांची पीपल फॉर अ‍ॅनिमल्सला भेट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराष्ट्रीय पातळीवर गोवंश संवर्धनाकरिता सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना मदत करण्यासाठी तसेच गोरक्षेच्या विविध कामांची आखणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय गोसेवा प्रमुख शंकर लालजी अग्रवाल, दिल्ली अखिल भारतीय सहसेवा प्रमुख अजित महापा ... Read More\nस्व. वामनराव दिवे ट्रस्ट देणार पाच हजार महिलांना प्रशिक्षण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचूल आणि मुल सांभाळून कुटूंबाला आधार देणारी आणि मुल्याधिष्ठीत समाज घडविण्याकरीता मोलाचा घटक असलेली ग्रामीण भागातील स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वावलंबी व्हावी या प्रामाणिक हेतूने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील महिलांकरिता मोफत शिवणकला प् ... Read More\nजनहित मंच ही खऱ्या अर्थाने वर्धेकरांचे हित जोपासणारी संस्था\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहि��्य वाटप, कपडा बँक,........ ... Read More\nआरोग्य कर्मचारी चकरी आंदोलनाच्या तयारीत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजि.प. अंतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्या बाबत १७ एप्रिलला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात बैठक पार पडली. त्यावेळी आठ दिवसात मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते; पण सहा महिने लोटूनही कुठलीही कार्यवाही न झाल्या ... Read More\nदेशप्रेम प्रत्यक्ष कृतीत उतरवा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nस्वत:चा घसा कोरडा करून देशप्रेमाच्या गप्पा मारणारे प्रत्यक्षात मात्र वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात, त्यामुळे देशप्रेमाच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या जीवनात प्रत्यक्ष कृतीतून देशप्रेम उतरवा, अन्यथा या देशाचे काही खरे नाही, असे रोखठोक प्रतिपादन सुप्र ... Read More\nMakrand Anaspure मकरंद अनासपुरे\nपरिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभविष्यात कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, म्हणून आपत्तीजनक परिस्थितीसोबत दोन हात करण्यासाठी प्रत्येकाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ... Read More\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nचंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल होत देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाघाचे पाऊल आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने पुढे पडत आहेत. देवळी तालुक्यातील इसापूर शिवारात सदर वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आल्याने परिसरातील ग्रा ... Read More\nपंतप्रधानांच्या प्रतिमेला युवक काँग्रेसने फासले काळे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला संकटाच्या खाईत लोटणाऱ्या बेजबाबदार आणि निष्क्रिय सरकारचा युवक काँग्रेसच्यावतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. ... Read More\nस्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. ... Read More\nSubodh Mohite Chakka jam सुबोध मोहिते चक्काजाम\nपर्यटन हे रोजगार व महसूल देणारे क���षेत्र आहे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजगात केवळ पर्यटनावर अर्थव्यवस्था असणारी अनेक शहरे आहेत. पर्यटन क्षेत्र हे रोजगार आणि महसूल देणारे क्षेत्र असून या क्षेत्राचा जास्तीत जास्त विस्तार करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे. ... Read More\nबिग बॉस 12 मीटू अॅपल प्रो कबड्डी लीग भारत विरुद्ध वेस्ट इंडिज नवरात्री इंधन दरवाढ हेमा मालिनी जागतिक अन्न दिवस अॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/hiranyakeshi-118060800018_1.html", "date_download": "2018-10-16T18:18:49Z", "digest": "sha1:4IXLXMWYZNBUT7SK6LLQM3EVGDY7NCWV", "length": 16288, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिरण्यकेशीचा उगम | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआजर्‍यातून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगानं जाणारा रस्ता दाट जंगलाच्या दिशेने जातो. साधारणतः 3 किलोमीटरचा रस्ता संपला की, छोट्या साकवावरून पलीकडे जावं लागतं. तिथून गेलं की, हिरण्यकेशी मंदिरासह याच नावाने प्रचलित असलेल्या नदीच्या उगमाची भेट होते. तुम्ही पावसाळ्यात गेला तर मन प्रसन्न करणारी सफर तुम्ही नक्कीच अनुभवता.\nसावंतवाडीपासून 35 कि.मी. वर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलाने वेढलेला परिसर. कोणत्याही ऋतूत एक-दोन दिवस निसर्ग सान्निधत घालविणसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. हंगामात दणदणीत पाऊस तुमचे मन मोहून घेतो. जून ते ऑक्टोबरदरम्यान 750 सें.मी.च्या आसपास पाऊस पडतो. एखाद्या सफारीत धुक्याची दुलई पसरलेली दिसेल. क्षणात धुकं आणि क्षणात लखलखीत हिरवाईचा नजारा पाहायला मिळतो.\nआंबोलीतील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हिरण्याकेशी हे एक आहे. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीत्या भेटीला येते, अशी आख्यायिका सांगितली जाते. मुख्य रस्तपासून साधारण 3 कि.मी. अंतर आतमध्ये जावे लागते. वाटेत छोटी दोन गावे लागतात. नंतर नुसताच पसरलेला डांबरी रस्ता उंचसखल आणि वळणावळणाचा. रस्ता संपला की, पुढे दिसते पसरलेले जंगल आणि मळलेल्या पायवाटा. तिथे गाडी थांबवून उजव्या हाताला छोट्या ओहोळावरून चालत पुढे जायचं. लोखंडी साकव पार केला की, एकदम पेव्हिंग ब्लॉकने सजवलेला रस्ता लागतो. पावसाळ्यात थोडं जपून चालायचं. खेकड्यांची पिल्लं हमखास आपल्या पायाखाली ये-जा करताना दिसतात. चार पायर्‍या चढून गेल्यावर हिरण्यकेशी देवीचे मंदिर दिसू लागते.\nमंदिरगुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो. गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेशमूर्ती आणि महालक्ष्मी दिसते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते. अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्याने सदोदित भरलेले असते.\nशेजारीच अस्थी विसर्जनाची जागा आहे. महाशिवरात्री दिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो. हा स्रोत पूर्वाभिमुख आहे. पुढे ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेशते. रातीर्थाजवळून गावं गावं ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते.\nकुराणवाणी : जाइज व नाजाइज\nम्हणून सकाळी 8 नंतर अंघोळ करू नये\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्न��� व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/sports-marathi", "date_download": "2018-10-16T18:19:14Z", "digest": "sha1:ZD5RA6VI5TBNQ3WUQQCDHV6IWOVXHJQS", "length": 11832, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "क्रीडा | खेळ | टेनिस | हॉकी | फुटबॉल | Sports News in Marathi | Football2014", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयुवा ऑलिंपिक स्पर्धा, तुषारला रौप्य पदक\nबाप्परे, मेरी कोमने चार तासांचा दोन किलो वजन कमी केले\nपोलंडच्या गिलवाइसमध्ये झालेल्या १३ व्या सिलिसियन बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम जेव्हा तेथे पोहचली तेव्हा तिचे वजन दोन ...\nभारताचा महिला हॉकी संघ फायनलमध्ये\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात तीन वेळचा विजेता चीनचा ...\nपी व्ही सिंधू ने जिंकले रौप्य पदक, रचला इतिहास\nदेशाची महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचं आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक हुकल आहे. मात्र तरी तिने इतिहास घडवला ...\nरात्रभर महिलांसोबत होते बास्केटबॉल खेळाडू, परतीचे तिकीट\nजपानी लोकांचे अनुशासनासाठी नेहमीच कौतुक केले जातं परंतू 18 व्या आशियाई खेळांमध्ये त्यांच्या बास्केटबॉल टीमच��या चार ...\nसिंधूने रचला इतिहास एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत, देशातील पहिली महिला खेळाडू\nबॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास रचला असून एशियन गेम्सच्या जकार्ता येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ...\nआशियाई स्पर्धा : महिला कबड्डी संघाचा पराभव\nभारतीय महिला कबड्डी संघाला आशियाई स्पर्धेत फायनलमध्ये इराणकडून २७-२४ असा निसटता पराभव स्विाकारावा लागला. या पराभवामुळे ...\nरोहन बोपण्णा आणि दिवीज शरण जोडीला सुवर्ण\nआशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली आहे. पुरुष दुहेरी प्रकारात भारताच्या रोहन बोपण्णा आणि ...\nएशियन गेम्स : 16 वर्षाच्या शूटर सौरभ चौधरीला सुवर्ण पदक, भारताला तिसरा गोल्ड\nआशियाई गेम्समध्ये मंगळवारी भारतासाठी एक अजून चांगली बातमी मिळाली. भारताला शूटर सौरभ चौधरीने गोल्ड सुवर्ण पदक दिलवले. ...\nमल्ल सुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव\nभारताचा आघाडीचा मल्ल सुशिल कुमारयाला आपल्याच पहिल्या सामन्यात बहरिनच्या अदाम बातोरोव्हकडून पराभूत व्हावे लागल्याने ...\nइंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय\nयेथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली असून\nआशियाई स्पर्धेत नेमबाजीत दीपक कुमारला रौप्य\nआशियाई स्पर्धेत दुसरा दिवस भारतीयांच्या दृष्टीने कभी ख़ुशी कभी गम या स्वरूपाचा राहिला. कुस्तीमध्ये बजरंग पुनिया याने ६५ ...\nबेबी बंपसोबत टेनिस खेळताना दिसली सानिया मिर्जा\nभारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्जा आता काहीच महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सानियाला आपल्या बेबी बंपसोबत शॉपिंग ...\nअरे बापरे WWE चे तीन मल्लाचा मृत्यू, दर्शकांना धक्का\nलहान मोठे सर्वाना जगभरात कुस्तीप्रेमींसाठी WWE हा मोठा खेळ आहे. मात्र या व्यवसायीक कुस्तीसाठी गेले काही दिवस दु:खदायक ...\nभालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक\nभारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने फिनलंडमधील सावो गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले. कौशल्यपूर्ण खेळीने त्याने चीन ...\nहॅरी केननेला मिळाला 'गोल्डन बूट'\nफ्रान्सने क्रोएशियाला पराभूत करत पुन्हा एकदा इतिहास रचला. दुसरीकडे इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर राहिला असला तरी ...\n20 वर्षांनी फ्रान्सने फुटबॉल विश्वचषक जिंकला\n20 वर्षांनी फ्रान्सने फुट���ॉल विश्वचषक जिंकला\nजागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक\nभारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० वर्षांखालील स्पर्धेत भारताच्या हिमा ...\nरॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nविम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसला आहे. तब्बल 4 तास, 13 मिनिटे ...\nगोल्डन बुटाच्या शर्यतीत हॅरी केनसह रोमेलू लुकाकू\nरशियात खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गोल्डन बुटाच्या शर्यतीत इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन आघाडीस ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2014/02/crpf.html", "date_download": "2018-10-16T18:57:39Z", "digest": "sha1:NPRDMLMAH7F7IK6O4VXUMGPKH6UMTZTK", "length": 38837, "nlines": 308, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "पोलीस दलात (CRPF) हेड कॉन्स्टेबल पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nपोलीस दलात (CRPF) हेड कॉन्स्टेबल पदांची भरती\nकेंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 482 जागासाठी थेट भरती.\nअर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2014\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nकेंद्र व राज्य शासनांतर्गत हजारो पदांची भरती \nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास वि��ागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्��े 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या 131 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धा...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nCalculate Your Age सुचना तुम्हाला ज्या दिवशीचे वय मोजायचे आहे ती तारीख पहिला ओळीतील बॉक्स मध्ये टाका. नंतर त्याखालील बॉक्स मध्ये तु...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र सर्कल भारतीय डाक विभागात सहाय्यक पदाच्य...\nमहिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत विविध पदांची भरत...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विवीध प...\nनागपुर आदिवासी विकास विभागात महाभरती\nआनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन येथे विवीध पद...\nमुंबई पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत विविध पदांच्...\nमहाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत 1...\nधुळे वन विभागांतर्गत लघुलेखक व वनसर्वेक्षक पदाच्या...\nशिरपूर ( धुळे ) नगरपरिषदेत विविध पदांची भरती\nठाणे आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 248 जागा...\nगडचिरोली मुख्य वनसंरक��षक कार्यालयांतर्गत भरती\nनाशिक आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 570 जाग...\nCBSC माध्यमिक शिक्षण सेंट्रल बोर्डात विविध पदांच्य...\nपाणी पुरवठा व स्वच्छता विभागांत पदभरती\nशासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात विवीध पदांची भरती\nरेणुकामाता मल्टी स्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी अहमदन...\nअमरावती आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या 216 ज...\nUPSC भारतीय अर्थ सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्...\nपुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंड...\nपुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळा...\nरयत शिक्षण संस्थेत विवीध पदांची भरती\nसातारा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तलाठी, लिपिक व ...\nESIC कर्मचारी राज्य बिमा निगम मध्ये सामाजिक सुरक्ष...\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक व तलाठी पदा...\nMPSC मार्फत विवीध पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत वन सेवा (पूर्व...\nपुणे जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी, चालकाची...\nMPSC कार्यालयात सांख्यिकी सहाय्यकाचे पद\nMPSC मार्फत कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरी...\nMPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेत सांख्यिकी अधि...\nState Bank Of India मध्ये विशेष अधिकारी पदांची भरत...\nविभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद कार्यालयात विवीध पद...\nIndian Overseas Bank मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि लि...\nMPSC महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्...\nMPSC मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा भरती\nकोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक तलाठी पदाच...\nशासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 1...\nसांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक...\nशासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार कार्यालयात ...\nMPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या 372 जागा\nपोलीस दलात (CRPF) हेड कॉन्स्टेबल पदांची भरती\nBank Of India मध्ये सुरक्षा अधिकारी पदांची भरती\nमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वयंपा...\nमाझगाव डॉक लिमिटेड मध्ये विविध पदाच्या 1036 जागा\nजळगाव विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत विवी...\nनांदेड विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयांतर्गत विव...\nभारतीय रिझर्व्ह बँकेत विवीध पदांची भरती\nखडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात चतुर्थश्रेणीची पद...\nनवोदय विद्यालय समितीमार्फत शिक्षकांच्या 937 जागांच...\nमत्सव्यवसाय विभागात अर्ज करण्यासाठी मुदतवाढ\nसाखर आयुक्त कार्या���यात 100 जागा\n'बालभारती' कार्यालयात विविध पदांच्या जागा\nहिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखकांची ...\nपुणे परिवहन महामंडळात चालक वाहकाची 1729 पदे\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 131 जागा\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nवर्ष, महिने व दिवसांमध्ये तुमचे वय मोजा \nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आद���वासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/daivi-shakticha-manus-chaturya-katha/", "date_download": "2018-10-16T19:04:09Z", "digest": "sha1:Z4IPPAW7RY2UNCMCIADGV5SIVN5JQC23", "length": 7361, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "दैवी शक्तीचा माणूस | Daivi Shakticha Manus", "raw_content": "\nएडवर्ड ड्रीपर कोप हा अमेरिकेतील एक गृहस्थ वन्य जमातींच्या रितीभातींचा अभ्या करण्यासाठी एकदा दूरवरच्या निवीड वन्यक्षेत्रात गेला असता, तिथे राहणाऱ्या त्या नरभक्षक रानाटी लोकांनी त्याला गराडून टाकलं.\nस्वच्छ व चांगला उमदा माणूस आजा आपल्याला ��ायला मिळणार या आनंदाने ते त्याच्याभोवती भयानक हावभाव करीत नाचू लागले असता एडवर्डला आपला मृत्यू समोर येऊन ठाकलेला दिसू लागला. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली व त्याने आपल्या तोंडातली वरची खालची कृत्रिम दातांची कवळी हाताने बाहेर काढून व ती त्या रानटी लोकांपुढे धरुन, पुन्हा होती तशी बसविली.\nत्या रानटी लोकांनी कवळी कधी पाहिली नसल्याने, त्यांना तोंडातले वरचे खालचे दात काढून पुन्ही ते जसेच्या तसे बसविणारा एडवर्ड हा कुणीतरी दैवी शक्तीचा माणूस असावा असे वाटले. याला आपण मारुन खाल्ले, तर आपल्यावर देवाचा कोप होईल, अशा समजुतीने त्यांनी त्याला बळी देण्याचा बेत रद्द केलाच, पण त्याला फ़ळे मुळे देऊन त्याला हवी ती माहिती धेऊन परत सुखरुप जाऊ दिले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged अमेरीका, कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, नरभक्षक, मृत्यू on मे 22, 2011 by संपादक.\n← वाटल्या डाळीचे लाडू विचित्र श्रृंखला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T19:29:00Z", "digest": "sha1:TB76MCEBRIANIOGQYPGLLFKRKGHNGM77", "length": 5316, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लक्ष्मणराव इनामदार - विकिपीडिया", "raw_content": "\nलक्ष्मणराव इनामदार (२१ सप्टेंबर, १९१७ - १५ जुलै, १९८५:पुणे, महाराष्ट्र) हे सहकारभारती या संस्थेचे संस्थापक होते.\nलक्ष्मणराव इनामदार हे मूळचे सातार्‍याचे होते. ते व त्यांची भावंडे असे मिळून सात भाऊ होते. भावांमध्ये ते तिसरे होते. शिवाय त्यांना दोन बहिणीही होत्या. लक्ष्मणराव वकिली करत असतानाच १९४३ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून घराबाहेर पडले. गुजराथमधील नवसारी येथे त्यांनी प्रचारकाच्या कामाल सुरुवात केली. १९५२मध्ये ते गुजराथचे प्रांतप्रचारक झाले. त्यांनीच त्यांच्या कारकिर्दीत पुढे भारताचे पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना संघात बालस्वयंसेवक म्हणून भरती केले होते.\nराष्ट्र पुनर्निर्माणाच्या प्रयत्‍नांत सहकाराचे महत्त्व ओळखून सहकारी चळवळीची गुणात्मक वाढ व्हावी, आणि या चळवळीत सुसंस्कारित कार्यकर्त्यांची फळी तयार व्हावी म्हणून लक्ष्मणरावांनी १९७८मध्ये सहकारभारती या संस्थेची स्थापना केली.\nसहकारभारतीत आज २०१७ साली, भारतभरांतील ४०० जिल्ह्यांध्ये विखुरलेल्या २०,०००हून अधिक सहकारी संस्था आहेत.\nइ.स. १९१७ मधील जन्म\nइ.स. १९८५ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१८ रोजी ०६:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/do-not-use-caste-politics-says-uddhav-thackray-jalgaon-13642", "date_download": "2018-10-16T18:07:33Z", "digest": "sha1:4JA4B7WWXPXEL4OGWCO3SINYZLTJBAGG", "length": 15196, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Do not use Caste for politics, says Uddhav Thackray in Jalgaon जातीपातीवर दंगल माजवू नका - उद्धव | eSakal", "raw_content": "\nजातीपातीवर दंगल माजवू नका - उद्धव\nशनिवार, 15 ऑक्टोबर 2016\nदोन लाख बोगस आदिवासी - ढवळे\nराज्यातील एकलव्य सेनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे म्हणाले, की राज्यात दोन लाख बोगस आदिवासी नोकरीत आहेत. आठ लाख बोगस आदिवासी शैक्षणिक सवलती घेत आहेत. मूळ आदिवासींचा ते हक्क हिरावून त्यांना ते त्यांच्या फायद्यापासून वंचित ठेवत आहेत. आदिवासींना त्यांचे हक्क द्यावेत, परंतु त्यांना वनहक्क जमिनीचे पट्टे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.\nजळगाव - जातीपातीच्या प्रश्‍नावर राजकारण करून राज्यात दंगल माजविण्याचा प्रयत्न होत आहे, घर पेटविणे सोपे असते. चुली पेटविणे कठीण आहे. पोटातील भुकेची आग विझविण्यासाठी चुली पेटविण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शरद पवार यांनी सत्तेत असताना मराठा आरक्षण, \"ऍट्रॉसिटी‘ प्रश्‍न का नाही सोडविला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.\nजळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. तेथे जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी ग्रामविकास मंत्री दादा भुसे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, एकलव्य सेनेचे शिवाजी ढवळे उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, \"\"राज्यात आज नेत्यांच्या पुतळ्याला हार घालून जातीपातीत विभागणी केली जात आहे. मात्र गरिबांना आज जात नाही तर पोटाचा प्रश्‍न आहे. भुकेला पोटाला जात नसते. राजकर्त्यांनी या भुकेल्यांचे पोट कसे भरले जाईल याचा विचार करण्याची गरज आहे.‘‘\n\"\"मराठ्यांना ���रक्षण हा त्यांचा न्याय हक्क आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे. ओबीसी आरक्षणाला जराही धक्का न लावता त्यांना दिलेच पाहिजे. मराठ्यांचीही तीच मागणी आहे, ते दुसऱ्याचे खेचून घेऊ इच्छित नाहीत. राज्य सरकारने केवळ आरक्षण देऊ म्हणण्यापेक्षा केव्हा देणार यांची घोषणा करावी. मराठा आरक्षण प्रश्‍नावर पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, परंतु त्यांनी आरक्षण व \"ऍट्रॉसिटी‘ हे दोन्ही प्रश्‍न आघाडी सरकारच्या काळात सत्तेत असतानाच का नाही सोडविले. सत्तेच्या काळात त्यांनी सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांच्याकडे पाणीच भरले काय,‘‘ अशा शब्दांत त्यांनी टीका केली.\nआर्थिक निकषावर आरक्षण द्यावे अशी शिवसेनेची अगोदरपासूनच मागणी आहे, जर हे केले असते, तर आज मराठा समाजावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. मात्र आता कॅबिनेटमध्ये सरकारने त्याबाबत निर्णय घेतला आहे. आम्ही केलेली मागणी त्यांनी पूर्ण केली ही चांगली बाब असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सत्तेतील सहभागाबाबत ते म्हणाले, की आम्ही जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी आहोत, जर शेतकरी आणि जनतेवर अन्याय होत असेल, तर आम्ही सत्तेतील सरकारला साथ देणार नाही. सरकारच्या विरोधात आंदोलन करू. पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये लष्कराने केलेल्या क\"सर्जिकल स्ट्राइक‘चे श्रेय घेण्यासाठी करण्यात आलेले राजकारण लज्जास्पद आहे. जनतेने त्यासाठी निवडून दिलेले नाही, त्यामुळे याचे कोणीही राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-jalsampda-mantri-banana-fek-farmer-124705", "date_download": "2018-10-16T18:53:54Z", "digest": "sha1:XBJIJPGVTEEQHLDNVY6TTBMBNDSPOTV5", "length": 12887, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon jalsampda mantri banana fek farmer जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन | eSakal", "raw_content": "\nजलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयावर केळी फेक आंदोलन\nमंगळवार, 19 जून 2018\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर केळी फेको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना केळी फेकण्यास मज्जाव केला असता, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्‍काबुक्‍की झाली.\nजळगाव ः वादळी वाऱ्यात केळीचे नुकसान झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसल्या कारणाने राष्ट्रवादी किसान सभेतर्फे आज (ता.19) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर केळी फेको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना केळी फेकण्यास मज्जाव केला असता, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्‍काबुक्‍की झाली.\nजळगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या जलसंपदा मंत्री महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी किसान सभेच्यावतीने केळी फेक आंदोलन करण्यात आले. यामुळे साधारण पऊण तास वाहतुक थप्प होती. जिल्ह्यात 1, 5 व 6 जुनला झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे रावेर, मुक्‍ताई��गर, यावल, चोपडा आदी आठ तालुक्‍यात केळी उत्पादकांचे सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आज केळी फेको आंदोलन केले. शेतकऱ्यांना त्वरीत केळी नुकसानीचे पॅकेज मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी देखील झाली. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, राष्ट्रवादी किसान सभेचे सोपान पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, माजी आमदार अरूण पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोर्ट चौकात आंदोलकांनी ठिकठिकाणी केळी फेकल्याने वाहतुक खोळंबली होती.\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2018-10-16T19:31:52Z", "digest": "sha1:7WRUT7RKMGKWTNGQILOY7UMMTKKTPTCK", "length": 31199, "nlines": 155, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: नेत्रसुखद ग्रॅविटी", "raw_content": "\nग्रॅविटी पाहिला मागल्या आठवड्यात. त्याबद्दल लिहायचे अगदीच ठरवले नव्हते.याचे कारण म्हणजे या पिक्चरमध्ये फारसे लिहिण्यासारखे आहे असे मला वाटले नाही, त्यात अजून लडाख चा पोस्ट चाराण्याएवढा पण लिहून झाला नाहीये, आणि महत्त्वाचे म्हणजे गुगल ट्रांसलिटरेट वापरून ग्रॅविटी लिहायला इतर शब्दांपेक्षा थोडे जास्त कष्ट पडतात. तसे एकदा लिहिले की कॉपीपेस्ट करत सुटायचे.. पण आळसाला काहीही कारण पुरते.\nमला ग्रॅविटी देखणा वाटला. पण तर्क लावायला फारशी संधी नसल्यानं जरा माठ टाईप चा वाटला. नंतर विकीशी बोलताना तिने सांगितले की अगदी बझ ऑल्ड्रीन (नील आर्मस्ट्रॉन्ग बरोबर चंद्रावर उतरलेला अंतराळवीर) पासून जेम्स क्यामेरून पर्यंत सगळ्यांनी या पिच्चर ची तोंडभरून स्तुती केलीये. त्यामुळे अचनाक मला ग्रॅविटी च्या थोरवीचा साक्षात्कार झाला. म्हणजे मी कुठे माठ वगैरे म्हटलो पिच्चरला छे काहीतरीच राव, एवढा भारी पिच्चर.. वगैरे वगैरे. (You have never seen a hypocrite before छे काहीतरीच राव, एवढा भारी पिच्चर.. वगैरे वगैरे. (You have never seen a hypocrite before\nपिच्चर तसा एकपात्रीच. नाही एक मिनिट.. सँड्रा बुलक १, जॉर्ज क्लूनी २, तो एक भारतीय अंतराळवीर ३, आणि ह्युस्टन वरचा आवाज ४. अशी ४ पात्रं. पण सँड्रा बुलकच पूर्ण चित्रपटभर आहे. त्यामुळे तीच एकटी कथेचा गाभा आहे.\nग्रॅविटी एक अपघात, त्यानंतरच्या घटना आणि नायिकेचे त्यातून वाचणे म्हणजे थोडक्यात ज्याला आपण सर्वायवल मूवी म्हणतो तसा आहे.फक्त दीड तासाचा हा पिक्चर \"चुकवू नये\" या प्रकारात का जातो हे खाली वाचल्यावर ठरवा.\nबऱ्याचशा सर्वायवल मूवीला जशी फार गुंतागुंतीची नसते, तशीच. चित्रपट सुरू होतो तेव्हा पडद्यावर अर्धा भाग अंतराळातून दिसणारी पृथ्वी असते. बाकीचा अर्धा भाग अनंत अवकाश. त्यातून हळूहळू आपल्याकडे येते 'एक्सप्लोरर'. नासाच्या स्पेस शटल प्रोग्राम मधलं एक यान. डॉ.रायन स्टोन (सँड्रा बुलक) ही मिशन स्पेशालिस��ट यानाबाहेर येवून हबल स्पेस टेलिस्कोप ची दुरुस्ती करतीये. तिच्याबरोबर बाहेर आहेत फ्लाईट स्पेशालिस्ट बशीर आणि मिशन कमांडर मॅट कोवाल्स्की (जॉर्ज क्लूनी).त्यांच्या संवादातून समजते की हबल च्या नेहमीच्याच सर्विस मिशन्स[१] पैकी ही एक मिशन आहे. बशीर त्याचा पहिलाच स्पेसवॉक[२] म्हणून जणू हर्षवायू झाल्यासारखा वागतोय आणि कोवाल्स्की आपल्या थ्रस्टर्स पॅकचा[३] वापर करून विनासायास\nयानाभोवती घिरट्या घालतोय. त्या सर्वामध्ये आणि ह्युस्टन च्या मिशन कंट्रोल रूम मध्ये दुरुस्तीसंदर्भात रेडीयोवर बोलणी चाललीयेत. कोवाल्स्की ज्याप्रमाणे हास्यविनोद करतोय त्यावरून हे काम त्याने खुपदा केलंय आणि त्यात कुठल्याही प्रकारचा धोका किंवा येणाऱ्या संकटांची कुठलीही चाहूल त्याला असेल असे वाटत नाही.\nअसे हे चालले असताना ह्युस्टन कंट्रोल त्यांना काम अर्ध्यावरच सोडून यानात परत यायला सांगतात. ह्या अचानक आलेल्या सूचनेने गडबडलेले तिघे अंतराळवीर परत आत यायची तयारी करत असतानाच, तोफेच्या गोळ्यासारखे असंख्य तुकडे शटलवर येवून धडकतात. त्यात डॉ.रायनची यानाला बांधलेली दोरी तुटते आणि ती अवकाशात फेकली जाते. बशीरच्या हेल्मेटवर तुकडे आदळून तो मारला जातो तर कोवाल्स्की रायन ला वाचवताना यानापासून लांब जातो.\nहे प्रलयंकारी तुकडे असतात एका रशियन उपग्रहाचे. रशियाने क्षेपणास्त्राने स्वत:चा उपग्रह त्याच्या कक्षेत अंतराळातच उडवलेला असतो आणि त्याची परिणीती म्हणून उपग्रहाच्या चिंधड्या उडून तो कचरा दुसऱ्या उपग्रहांना धडकून साखळी पद्धतीने फार विध्वंसक असा स्पेस डीब्री[४] त्या कक्षेत तयार झालाय. आणि तो बाकीच्या अंतराळयानांवर अस्त्रासारखा येवून आदळतोय. या स्पेस डीब्रीच्या मार्गात हबल आणि त्यामुळे स्पेस शटल एक्सप्लोरर आलय आणि दर नव्वद मिनिटांनी ते त्याची चाळण होईपर्यंत धडकत राहणार आहे.\nमहत्प्रयासाने अंतराळात भरकटलेल्या डॉ.रायनला कोवाल्स्की शटलपाशी आणतो. आता तिचा ऑक्सिजन चा साठापण संपत आलाय आणि शटल विदीर्ण झाल्यामुळे तिथे त्या दोघांना आसरा घेण्याजोगे काही नाही. आतला मिशन क्रू डीकम्प्रेषण मुळे मारला गेलाय आणि ह्युस्टन कंट्रोलशी संपर्क देखील होत नाहीये. अशा अवस्थेत १०० मैल लांब असलेल्या ISS - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाकडे जाण्याशिवाय दोघांकडे पर्याय नाहीये. कोवाल्स्कीच्या थ्रस्टर्स पॅक मध्ये उरलेले प्रोपेलंट वापरून दोघे ISS कडे निघतात खरे पण तिथे पोहोचता पोहोचता कोवाल्स्कीचे प्रोपेलंट संपते आणि रायन ला वाचवण्यासाठी तो स्वत: ISS पासून दूर जातो. मृत्यूच्या कवेत जातानाही सर्वात जास्त वेळेचे स्पेसवॉक चे रेकॉर्ड आपण तोडू असे म्हणत तो रायनला सांत्वना देतो आणि बेशुद्ध होण्याच्या जवळ गेलेल्या तिला यानात जाण्यासाठी रेडियोवरून सूचना देतो.\nISS मध्ये पोहोचल्यावर देखील रायन चे दुर्दैव तिचा पिच्छा सोडत नाही. यानाच्या एका मोड्युल ला आग लागते आणि तिला सोयुझ[५] मध्ये आसरा घ्यावा लागतो. सोयुझ हे रशियन बनावटीचे यान अंतराळवीरांच्या पृथ्वी - ISS - पृथ्वी अशा आवागमनासाठी वापरतात. शटल ला धडकलेले उपग्रहांचे तुकडे इकडे ISS लाही धडकलेले असतातच. त्यामुळे परतीसाठी वापरायला असलेले हे सोयुझ त्याचे पॅराशूट आधीच उघडल्यामुळे निकामी झालेले असते. त्यामुळे रायन ला आता चीनच्या तियानगोंग या स्टेशन कडे प्रयाण करावे लागते. ती ISS मधून निघताना थोडक्यात वाचते कारण त्यानंतर लगेचच फुटलेल्या उपग्रहांचे तुकडे ISS ला धडकून त्याच्या चिंध्या उडवतात.\nइकडे रायन कशीबशी आपल्या कक्षेतून ढळलेल्या तियानगोंग मध्ये पोहोचते. त्याच्या सोयुझ सदृश (इथे चीनच्या कॉपीकॅट पणाची उडवलीय) शेंझू या रीएन्ट्री मोड्युलमध्ये बसते. ती पृथ्वीवर पोहोचते का मला नाही माहिती बाबा.\nआता हा पिक्चर मला का आवडला\n१. विज्ञानपट खूप पाहिलेत. पण त्यातले बरेच भविष्यातले आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाला प्रमाण मानून बनवलेल्यापैकी हा सर्वोत्तम म्हणता येईल. नासाच्या शटल्स, त्याच्या कार्यपद्धती, स्पेसवॉक, ISS, सोयुझ एक नंबर आहेत. त्यांना दाखवताना ते डॉक्युमेंटरी दाखवतायेत एवढ्या डीटेल्स मध्ये दाखवलाय. इतर अवकाश पटांमध्ये कृत्रिम गुरुत्वाकर्षण कथेची आणि बजेटची गरज म्हणून निर्माण केलेले असते. या कृत्रिम गुरुत्वाकर्षणाला सोडून ISS मधले प्रसंग काय भन्नाट जमलेत ते बघाच.\n२. उपग्रहांच्या तुकड्यांमुळे शटल आणि ISS च्या चिंध्या उडताना बॅकग्राउंडला अनंत निळी पृथ्वी आणि अवकाशात आवाज येत नाही म्हणून तो पूर्ण प्रसंग अगदी शांततेत दाखवलाय. ध्वनीशिवाय तो विनाश पाहताना नकळत आपल्याला मोठ्या कर्कश आवाजाची तीव्र गरज वाटायला लागते पण थियेटरमधून थोडासुद्धा आवाज होत नाही. अंतराळ म्हणजे काय याची ही झलक.\n३. बऱ्याचशा संकल्पना प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या आणि बऱ्याच नवीन कळल्या. त्यात थ्रस्टर्स पॅक चा वापर, स्पेसवॉक, यानात परत येण्यासाठीची पद्धत या गोष्टींचा उल्लेख करता येईल. लहान मुलांना हा पिच्चर दाखवला तर त्यांच्या डोक्यात एवढे प्रश्न तयार होतील की त्यांची उत्तरे शोधली तर अर्धेआधिक भौतिकशास्त्र शिकून होईल. निर्वातासाठी डीझाईन केलेली याने आणि गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ वापरले जाणारे सोयुझ ची कार्यपद्धती बघून धन्य धन्य होते.\n४. सँड्रा बुलकचा अप्रतिम अभिनय. सोयुझमध्ये जगण्याची आशा सोडलेली आणि त्याही परिस्थितीवर मात करून धडपडणारी रायन तिने मस्त साकारलिये. या वयातपण काय खतरनाक फिट आहे ती.\n५. विझ्युअल इफेक्टस् ढीन्कचाक जमलेत. अरे अंतराळ अंतराळ काय असते ते बघा म्हणाव सगळ्यांना.\nISS मध्ये एन्ट्री मारल्यावर नायिका आईच्या गर्भात जणू पहुडलीये अशा तऱ्हेने चित्रण केलंय. जाम भारी कल्पना आहे.\nअसा हा माहितीपूर्ण आणि उत्कंठा वाढवणारा पण तर्क चालवण्यासाठी कमी वाव असलेला (तर्क नसणारा नाही.) पिक्चर पैसे वसूल थ्रीडी मध्ये आहे. पुण्यात असाल तर पी.वी.आर. लाच पहा. त्यांचे थ्रीडी पुण्याततरी सर्वोत्तम आहे असे ऐकून आहे.\n[१] हबल स्पेस टेलिस्कोप १९९० साली नासाने अंतराळात पाठवला. या टेलिस्कोपच्या भिंगांमध्ये असलेल्या दोषांमुळे सुरुवातीची छायाचित्रे पुसट यायची. त्यामुळे नासावर फसलेल्या प्रकल्पावर कोट्यावधी डॉलर्स उधळल्याची टीका झाली होती. हे दोष काढण्यासाठी नासाने सर्विसिंग मिशन्स राबवल्या. ज्यात अंतराळवीरांनी अवकाशातच हबलमध्ये नवीन भिंग बसवले. ही मोहीम यशस्वी झाल्यावर हबल चे वेळोवेळी आधुनिकीकरण करण्यासाठी आतापर्यंत अशा ५ (शेवटची २००९ ला) मिशन्स धाडण्यात आल्यात.\n[२] प्रेशर सुटस घालून अंतराळयानाच्या बाहेर येवून दुरुस्ती, संशोधन यासारखी कामे करणे म्हणजे स्पेसवॉक. च्यामायला ते प्रेशर सुटस चे सील्स कसे असतील देव जाणे. एकतर मनगटात, कोपरात, गुडघ्यात त्यांना फिरता येण्याजोगे करायचे असते आणि बाहेर जवळ जवळ निर्वात.\n[३] फक्त १९८५ साली थ्रस्टर्स पॅक चा वापर झाला होता. हे वापरले तर यानाला दोरी न बांधता अंतराळवीर यानापासून काही अंतरावर जावू शकतात.\n[४] Space Debris. याचा उच्चार डीब्री असा करतात हे पिच्चर पाहताना कळले.\nनिकामी झाल��ले उपग्रह, अयशस्वी झालेल्या मिशन्स चे भाग, यानापासून चुकून वेगळे झालेले पार्टस अशांचे मिळून तयार झालेला अवकाशीय कचरा. पिच्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे तो धोकादायक आहे. पण बऱ्याच उपग्रहांच्या कक्षा एकाच प्रतलात असतील याची शक्यता कमीच. तीच गोष्ट ISS, हबल, तियानगोंग हे एकाच दिवसात एकाच Space Debris ने उडवले जाण्याची.\n[५] सोयुझ -१९६० सालापासून नासाचा शटल प्रोग्राम रिटायर्ड झाला तरी वापरात असलेले रशियाचे भरवशाचे अंतराळ यान. नासाच्या चॅलेंजर, डिस्कवरी, एंडेवर, कोलंबिया, अॅटलांटीस् या स्पेस् शटल्स प्रमाणे याचा पुनर्वापर होत नाही. स्पेस शटल्स प्रोग्राम थांबल्यानंतर ISS च्या मिशन्स साठी अंतराळवीरांचे बरेच आवागमन याच यानांतून होत आहे. चीनचे शेंझू याच यानासारखे आहे. पिच्चर मध्ये सोयुझ आणि शेंझू चे लँन्डींग प्रोटोकोल्स सारखे असल्याचे दाखवलय. चीनचा काय आपला पण स्पेस प्रोग्राम रशियाच्या डिझाइंस वरून 'इन्स्पायर्ड' आहे असा पाश्चात्यांचा समज आहे. असेलही.\nमाहितीचा स्रोत : वाचन, तर्क आणि प्रिय विकी.\nआशिष, मस्त लिहिलंयस चित्रपटाचं समीक्षण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपट नक्कीच चांगला आहे, पण अगदी थक्क वगैरे करणारा वाटला नाही अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपट नक्कीच चांगला आहे, पण अगदी थक्क वगैरे करणारा वाटला नाही (त्याचं मुख्य कारण म्हणजे you tube वर फार आधीच पाहिलेले space shuttle चे videos: उदाहरणार्थ : http://youtu.be/hyn1We0wOT8 हा एक मला आवडलेला video आहे) अर्थात त्यामुळे चित्रपटाचं महत्व कुठेच कमी होत नाही... उत्तम चित्रीकरण केलंय (त्याचं मुख्य कारण म्हणजे you tube वर फार आधीच पाहिलेले space shuttle चे videos: उदाहरणार्थ : http://youtu.be/hyn1We0wOT8 हा एक मला आवडलेला video आहे) अर्थात त्यामुळे चित्रपटाचं महत्व कुठेच कमी होत नाही... उत्तम चित्रीकरण केलंय काल आम्ही हा चित्रपट पाहिला (3D अर्थात काल आम्ही हा चित्रपट पाहिला (3D अर्थात) आणि आज तुझं समीक्षण वाचलं ) आणि आज तुझं समीक्षण वाचलं एक नंबर खरंच मला प्रकर्षाने जाणवलं कि तू खूप गांभीर्याने चित्रपट बघून अभ्यासपूर्वक बारकावे गोळा करतोस... नाहीतर <[अ] रशियाने क्षेपणास्त्राने स्वत:चा उपग्रह त्याच्या कक्षेत अंतराळातच उडवलेला असतो आणि त्याची परिणीती म्हणून उपग्रहाच्या चिंधड्या उडून तो कचरा दुसऱ्या उपग्रहांना धडकून साखळी पद्धतीने फार विध्वंसक असा स्पेस डीब्री[४] त्या कक्षेत तयार झालाय, किंवा [ब] आतला मिशन क्रू डीकम्प्रेषण मुळे मारला गेलाय > इतके बारकावे चित्रपट पाहतांना नक्कीच गळून जातात (निदान माझ्यासारख्या प्रेक्षकाकडून तरी) आणखिन खाली १, ३, ५ मधे दिलेले संदर्भ अप्रतिम ) आणखिन खाली १, ३, ५ मधे दिलेले संदर्भ अप्रतिम लई भारी बाकी कोणी विचारलं कि हा सिनेमा पाहण्यासारखा आहे का तर उत्तर आहे कि हो नक्कीच तो चांगला सिनेमा जरूर पहावा असाच आहे तर उत्तर आहे कि हो नक्कीच तो चांगला सिनेमा जरूर पहावा असाच आहे\nइंसेप्षन सारख्या पिक्चरनी वाईट खोड लावलीये बारकावे तपासत बसायची. त्यामुळे एखाद्या पिक्चरमध्ये डोके चालवायला वाव नसेल तर वेळ फुकट गेल्याची भावना होते.\nकाल-परवा 'थॉर-द डार्क वर्ल्ड' पाहून पण तसेच वाटले. असून असून कॉमिक्सपटच तो, त्यात लॉजिक ते किती.. पण आधीच्या मार्वल कॉमिक्स मूवीस ने अपेक्षा उंचावून ठेवल्यामुळे हा फिका पडतो.\nबाकी मी जे काय लिहितो त्याला समीक्षण म्हणणे आता समज वाढल्यामुळे जीवावर येते. खरेतर पिक्चर मध्ये मला काय समजले हे लिहिणे आणि त्याच्यावर \"माझी लाल, दॅटस् ऑल\" अशी फिलिंग करून घेणे हा मुख्य उद्देश.\nआणखी टाईमस्टँम्प महत्वाचा. आता मला काय वाटत आहे, हे या लेखांतून फोटो काढल्यासारखे संग्रहित होते. बाकी जनहित वगैरे अशा गोष्टी अपेक्षित नाहीत. त्यामुळे केलेल्या इज्जतअफजाईका शुक्रिया. :)\nआशिष \"मेरा जुता है जपानी ..\" ह्या गाण्याचा उल्लेख देखील केला नाहीस तू. बाकी मस्तच\nखरेतर हे बशीरचे गुणगुणणे मी मिस केले. नंतर मित्राने सांगितले.\nहेमचंद्र, मालिकांची वाट पाहतोय. नेहमीप्रमाणे तुम्ही डाऊनलोड केलीच असतील अशी अपेक्षा.:)\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/earrings-cost-is-3-billiance-76-crors-47-lacks-260820.html", "date_download": "2018-10-16T19:35:22Z", "digest": "sha1:K7JUQ6XMELCGLHBSKDHSQYUOIKHYC5OX", "length": 11924, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिऱ्याच्या कानातल्याची किंमत किती? फक्त 3 अब्ज 76 कोटी आणि 47 लाख रुपये", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुट��ी, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच र��हिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nहिऱ्याच्या कानातल्याची किंमत किती फक्त 3 अब्ज 76 कोटी आणि 47 लाख रुपये\nअपोलो ब्ल्यू आणि अर्थेमिटस पिंक असे हे दोन डायमंड. जीनिव्हात एका शानदार सोहळ्यात हा लिलाव झाला.\n17 मे : एखाद्या कानातल्याची किंमत असून असून किती असणार फार फार तर एक किंवा दोन कोटी. पण आपले डोळे चक्क पांढरे होतील अशा किमतीच्या कानातल्याचा जीनिव्हात लिलाव झाला आणि त्यांची किंमत होती 3 अब्ज 76 कोटी आणि 47 लाख रुपये.\nअपोलो ब्ल्यू आणि अर्थेमिटस पिंक असे हे दोन डायमंड. जीनिव्हात एका शानदार सोहळ्यात हा लिलाव झाला . आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा कानातल्याचा जोड जरी एकाच व्यक्तीने खरेदी केला असला तरी प्रत्येक कानातल्याचा लिलाव मात्र वेगळा झाला.\nएक नक्की बरेलीतल्या बाजारात झुमका हरवणं हे या कानातल्याच्या बाबातीत मात्र शक्य नाही. त्याला आपला काळ एखाद्या सौंदर्यवतीच्या कानात आणि उरलेला वेळ तिजोरीतच घालावा लागेल एवढं नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/other-sports/commonwealth-games-2018-these-8-players-make-india-proud/", "date_download": "2018-10-16T20:07:22Z", "digest": "sha1:OJWEHI77N6ETEZDWJV2VRFACRLQCMEM6", "length": 21834, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nमंत्र्यांपुढे महापालिका प्रशासन हतबल\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -क��श घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n88 वर्षांमध्ये जमलं नाही ते 'या' आठ खेळाडूंनी 'करुन दाखवलं'\nभारताची 'आयर्न लेडी' अशी ओळख असणाऱ्या मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलवहिलं पदक जिंकलं.\nअवघ्या 15 वर्षांच्या अनीश भानवाल याने 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात सुवर्णपदक पटकावले.\nमनिका बत्रा हिने टेबल टेनिसमध्ये सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताला टेबल टेनिसच्या महिला एकेरी आणि सांघिक या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकता आले.\nअवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकेर हिने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करून दाखविली.\n23 वर्षांच्या मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगच्या 48 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.\nभालाफेकीत सुवर्णपदक जिंकत नीरज चोप्रा याने भारतीयांना सुखद धक्का दिला.\nसायना आणि पी.व्ही. सिंधू यांच्यामुळे बँडमिंटनचे सुवर्ण आणि रौप्यपदक भारताच्या खात्यात जमा झाले.\nसायना नेहवाल हिने अंतिम फेरीत भारतच्याच पी.व्ही. सिंधूला नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले.\nसुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८ क्रीडा\nबुद्धिबळाच्या पटावर मांडला प्रेमाचा डाव....\nखेळाच्या मैदानावर जमली आयुष्याची जोडी\nखेळ कुठलाही असो, या महिलांनी केली आहे दमदार कामगिरी\nसुवर्णपदक विजेत्या अमित पंघलची इच्छा पूर्ण करणार धर्मेंद्र\nभारताच्या सहा ब्युटीफूल स्पोर्ट्सवुमन\nपदक जिंकणारा खेळाडू मागतोय रस्त्यावर भीक\nस्क्वॉश क्वीन दीपिका पल्लीकल\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/ukhane.html", "date_download": "2018-10-16T19:07:50Z", "digest": "sha1:T2HLUCQJV6UZCKDALLXAXDWA3A4PUGXU", "length": 27688, "nlines": 130, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): जानपद उखाणे - Ukhane", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nजानपद उखाणे - Ukhane\nलहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात...........मोठे मोठे म्हणजे लांब उखाणे ज्यालाजानपद असे म्हणतात...........\nकाळी डीचकी कंगोर्‍याची, आंत भाजी लिंबोर्‍याची, ईन मोठी ठकोर्‍याची,कुंकू लेती बारदानी , बारदानीचा आरसा, आरसा मागं परसा, परसांत होती केळं, केळीला आल्या तीन कळ्या, तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस, तुळशीची करतें सेवा\nx x x रावांचा न् माजा जोडा जन्माला जावा\nसंबूच्या शिखरावरी पाऊस पडतो झीरीमिरी, परका झाल्या बरोबरी, सुटली नानापरी,कोकणची भोरडी खडी काढण्या केल्या इलायावरी,गोळा केलं नदीवरी,खळं केलं सुर्यातळं, मोडाया सांगितल्या कोकणच्य़ा नारी , हात्तीवर हौदा, उंटावर झारी,कळस घ्यायला निघाली\nx x x रावांची स्वारी, तर पाहतात मिळून नगराच्या नारी.\nरुणूझुणू येत होती, खिडकी वाटं पहात होती,खिडकीला तीन तारा, अडकित्त्याला घुंगरं बारा , पानं खाती तेरा तेरा\nx x x राव बसले पलंगावर मी घालतें वारा.\nनांव घ्या म्हणता, जीव माझा नेणतां, नेणत्याची कोवळी बुध्दि, ताक म्हणून वाढलं दूध, दुधावरली साय, तूप लावूनी केली चपाती मऊ, चपाती वरला भजा, आनंदान जेवला राजा, निरीचा बघा थाट, ब्रह्मदेवाची गांठ, गांठ सोडावी राहुनी उभा, कपाळी शोभा कुंकवाची बघा, बघा लल्लाटी खाली हळदीची दाटी, हळदीचा पिवळा रंग, कंबरपट्ट्याची कडी, गरसुळी गाती , आयना डाव्या हाती, मुख न्याहाळीत होती, हातांत सुवर्णाचा चुरा\nx x x रावांच्या मंदीलाला सोन्याचा तुरा.\nबाबुळ्गांव शहर, तिथ भरती बाजार, वाघाची पिल्ली खरेदी केली, हाजाराचा खिरज कमरेच्या शिरी, स्वामी उतरले परवरी, घेतला वर्‍हाडाचा छंद, तिथ घेतल्या पंचरंगी गाद्या, गाद्या लावल्या घरां, आपण मोठ्या शहरां, कळवातिणी घालतात वारा, सराफाच्या माड्या उघड्या, तिथ घेतल्या बुगड्या, बुगड्या टाकल्या खिशांत, आपण करांडे देशांत. तिथं बोलविली ऊ���ी रंगाची पैठणी , पैठणीचा रंग फिक्का, फिक्क्या रंगाची घेऊ नका ,तिथ बोलविली वाकडी नथ, वाकडया नथीचा दुहेरी फासा, हाजाराचे मोती दोन आशी लेणार कोण\nx x x ची सून\n“चांदीचं घंगाळ आंगुळीला , जरिकांठी धोतर नेसायला, चंदनासा पात बसायला केसरी गंध लाअवायला, भागवत वाचायला, दिल्लीचा आरसा पहायला, समय मोराची, चांदीचे गडवेपेले, आंत गंगाभागीरथींच पाणी, राजगिरी अत्तर, सुगंधी वासांच तेल, उदबत्यांची झांड , रांगोळी पुढं , पांची पक्वानचं भोजन जेवायला, वर तरेतरेच्या कोशिंबिरी, सतरण्जीचीए शोभा, पान पिकलं पुन्याचं चुना लोणावळ्याचा, कातगोळ्या धारच्या, वेलदोडे इंदूरचे , जायफळ नगरचं, जायपत्री मद्रासची, चिकन्न सुपारी सोलापूरची, एवढं सामान विड्याचं , ताट बिल्वराचं, घुंगराचा आडकित्ता बागचीना, गाद्या गिझनीच्या, उषा किंकापाच्या, हंड्या-झुंबरांचा लकलकाट, समया लावल्या तीनशें साठ आणि....... रावांच्या जिवासाठीं भी ह्यो केला थाट.”\nकैलास माडी काचेच्या पायर्‍या, आर लावा त्याला, हाजाराची पैठणी मला, पाचशाचा मंदील त्याला, जरीच्या चोळीला इस्तर दिला, नक्षीच्या धोतराला चाटी गेला अमरावतीला, अमरावतीहून आणल्या पाटल्या, त्या माझ्या मनगटी दाटल्या. आरल कारल, सोन्याच सरल, सर वजरटीक सोनारान गाठवली, माझ्या गळ्याला दाटली, अशी नार कशी सभेशी उभी छ्त्तीसगावच्या कारभारी त्याची केली माती, मातीच केल कस, मला आल हासू, हसली गालातल्या गालात, मला पुसती रंगमहालात, रंगमहालातून चालल्या नावा तर x x x राव सर्वी काम सोडून मला आधी आळंदी दावा.\nझुण् झुण् झुण्यात एक पाय पुण्यात, पुण्याचा बाजार, म्हशी घेतल्या हजार, पावशेर दुधाचा केला खवा x x x x राव तुम्ही दमान जेवा पण भाजी तोंडी लावा.\nझूल झुंबराच, फूल उंबराच, कळी चाफ्याची, लेक बापाची, सून सासर्‍याची, रानी भ्रताराची, भरतार काय म्हनले नाही नाव कधी घेतल नाही.\nकाकरीत काकरी तुरीची, अवघड पायरी विहिरीची x x x राव म्हणतात भाकरी घेऊन ये न्याहरीची, तरच चोळी घेतो जरीची.\nनदीचे काठी तरंगते नौका x x x रावांचा नाव घेते सर्वजण ऐका.\nचांदीचा वाडा, रुप्याच कडवेढा x x x रावांचा आला घोडा\nझुण झुण्यात, बसले मेण्यात, काळी चोळी अंगात गुलाल भांगात, मास मुठीत, लवंगेच्या गाठीत, खोबर्‍याच्या वाटीत सोडले सोगे x x x राव कचेरीत उभे.\nमोहोळ गाव खेड, कळवातीनीचा महाल वेशीपुढे, स्वामी झाले वेडे, स्वामींना लागले छंद, ��ंदाला बाजूबंद, स्वामी गेले बार्शी, बार्शी घेतली गादी, आणली सतरंजी, पराज्याचा सुतार, मोठा कारागिर, जागा लागते सव्वा वीत, आणला पलंग, ठेवला घरी, स्वामी गेले शहराला, शहारापाठी घेतला चंद्रहार, चंद्रहाराच सोन मोठ नाजुकदार घडणीस लागले तीन वार, तिथ घेतली बोरमाळ, बिरुदी मासूळ्याची घडण काय, जोडव्याची घडण बरोबर नाय, वाकडी नथ, दुहेरी फासा, स्वामी गेले मुंबई देशा, तिथ घेतल्या साडया पैठण्या, साडयापैठण्यांचा रंग उदी माश्या नावाचा रंग घेऊ नका, फिक्क मलमली कुडत, जरतारी फेटा, सार्‍या सिणगाराला शोभा आली, तेथून स्वामी परत आले पहिला मुक्काम कुठे सांगलीच्या पेठ, तिथ घेतला मोत्याचा पदर, तेथून स्वामी परत आले. दुसरा मुक्काम कुठे सांगलीच्या पेठ, तिथ घेतला मोत्याचा पदर, तेथून स्वामी परत आले. दुसरा मुक्काम कुठे कराड पेठ, तिथ मोटार चाले हवापरी, स्वामी आले आपले नगरीं, पाटपाणी करुन मंदिरी, पाची पक्कवानांची केली तैयारी, एवढयात आली, x x x रावांची स्वारी.\nखण खण कुदळी, मण मण माती, सारीविल्या भिंती, चितारले खांब, आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, रामन्हाई म्हनले, नाव न्हाई घेतल, पिवळ्या पितांबराचे सोडले झगे x x x शेताच्या बांधावर उभे.\nताग तागाची, मिशी वाघाची, झाड झुंबराच, लाकूड उंबराच कळी चाफ्याची लेक बापाची, सून सासर्‍याची, राणी भरताराची, भरतार भरतार म्हनले काय, नावासाठी झुंजला गेले, झुंजेचे बैल झुंजत ठेवले, गेले सोनार्‍याची समोरच्या खोली, नेसले पैठण घडी, पैठण घडीच्या पोटात होती फणी, अशी सावित्री राणी शाणी x x x रावांच्या रागाच केल पाणी.\nदेवळात होता खांब, त्याला आला घाम, उठाउठा x x x राव बैल गेला लांब पाऊस पडतो झिरीमीरी, पाभरी चालल्या नानापरी, शेताला जाते हरकत, राशीला माझ्या बरकत, अधोली माप x x x राव म्हणतात x x x माझी सखी न् कोल्ह्यांनी टाकली हुकी.\nखळ्यातली ज्वारी झाली पक्की न् x x x राव उभ्यानी गोण्या झोकी.\nपाडला पाटा, वाटला हिंग x x x राव जसे आरशातले भिंग.\n चारी भवतानी येशी, चारमोत्या पवळ्यांनी भरला बाजार, नथीला रुपये दिले हजार, टिक्‍केला गोंड चार, बाजूबंदाला रवा अनिवार, हाताची पाटली, गळ्याची टीक, मासुळ्याची बोट बारीक, मासुळ्याची बोट उघडी, मागल्या कानाच्या बुगडीचा जुबा x x x रावांना राणी x x x देते शोभा.\nमी होते सव्वाष्णीच्या मेळ्यात, नवरत्‍नांचा हार सासुबाईंच्या गळ्यात, आतीबाईच्या पोटी जन्मला हि��ा, मामांजीच्या मंदीली मोत्यांचा तुरा, मी पुजली तुळस, मला सापडला कळस, असा कळस शोभेचा, वाडा बांधला ताडमाड, वर रामफळाच झाड x x x x रावांच नाव घेते येऊ नका आड.\nआत्याबाई मायाळू, मामंजी प्रेमळ, जाऊबाई सुगारीण, तात्यासाब हौशी, x x x x रावांच नाव घेते x x x दिवशी.\nपाडाचा अंबा दिला दारीच्या पोपटाला x x x नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला.\nश्रावण महिन्यात दर सोमवारी येतो सण x x x रावांना सुखी करीन असा मी केला आहे पण.\nमी आपली साधी, नेसते खादी, x x x रावांच नाव घेते सर्वांच्या आधी.\nहिरवी चोळी पातळ मानाच x x x x रावाच्या जीवावर लावते हळदी कुंकू मानाच.\nपाडला पाटा फोडला हिंग दिली फोडणी, कडाडली ताकावर\nx x x x रावांच नाव घेते सर्वांच्या नाकावर.\nतुन तुन तारा पैशाला बारा x x x राव बसले खुर्चीवर मी घालते वारा.\nजडवाच डोरल, सोनारान घडविल\nx x x रावांच्या नावाला दिवाणसाहेबांनी अडीवल.\nपायात साखळ्या चालू कशी, गळ्यात ठुशी लवू कशी x x x राव बसले\nलोडापाशी तर मी मोठयान बोलू कशी \nसोन्याच वृंदावन, त्याला मोत्यांचा गिलावा\nx x x रावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी मिळावा.\nजडावाच मंगळसूत्र सोन्यामध्यें मढवल\nx x x रावांच्या नावामध्ये एवढ का अडवल \nझिरीमिरी पाऊस लागे मोत्यांचा धारा\nx x x रावांच्या छत्रीला हिर्‍यामाणकांचा तुरा.\nचांदीच तपेल आंघोळीला, चंदनाचा पाट बसायला, जरीकाठी धोतर नेसायाला, सान येवल्याच, खोड बडोद्याच, केशरीगंध लियाला, सोन्याच पात्र, तर्‍हेतर्‍हेच्या कोशिंबिर्‍या, पक्कवान्नाची ताट, रांगोळ्यावरी पाट, उदबत्त्याच्या समया मोराच्या, ताट बिंदल्याच, डबा गझनीचा, अडकित्ता धारवाडचा, चुना भोकरनचा, जायपत्री विजापूरची, चिकनी सुपारी कोकणची, पान मालगावच, उभी राहिली मळ्यात, सवासुनींच्या मेळ्यात, नवरत्‍नांचा हार सासुबाईंच्या गळ्यात, पाचशेचा तुरा मामासाहेबांच्या मंदिलात, डाव्या डोळ्याचा रोख, पायावर धोतराचा झोक, कमरी करदुर्‍याचा गोप, अत्तरदानीचा ताल, गुलाबदाणीचा भार, पलंग सातवाडचा, तक्या साटनीचा, गादी खुतनीची, वर जरीकाठी लोड, बोलण तर अस काही अमृतावानी गोड, त्या बोलण्याच मला आल हस, विसरले आईबाप, बहिण भावंडांची नाही झाली आठवण, अशी तर कल्पना किती, एका खेडयाचे मालक आहे म्हणत्याती, ह्या हौसेला पडले तरी पैसे किती ह्या हौसेला बारा हजार पडला पैका, x x x पाटलांचे नाव घेते सर्व मंडळी लक्ष देऊन ऐका.\nआदघर-मादघर, त्यात नांद कृष्ण���ाव बाबरांची नात, अशी काय लाडी, सदाशिव बाबरांची ध्वाडी, अशी काय घैण, विलासराव बाबरांची बहिण, अशी काय खूण, पुणदीकरांची सून, अशी काय खाची, उरुणकरांची भाची, अशी काय पाहुणी, येलूरकरांची मेहूणी, अशी काय तानी, x x x x रावांच नाव घेते अमृतावाणी.\nएक होती नगरी, नगरीत होत तळ, तळ्याजवळ होता कंदील, कंदीलाजवळ होता शिपाई, शिपाईजवळ होता वाडा, वाडयात होता पाडा, पाडयाजवळ होता घोडा, तिथे होता चौक, चौकात होत देऊळ महादेवाच, तिथे होती खुंटी, खुंटीवर होत सोळ, सोळ्यावर होती चोळी x x x रावांची गंगाबाई भोळी.\nएक होती नगरी, नगरीत होत तळ, तत होता खांब, त्याला होता कंदिल, शिपायान बांधला होता मंदिल, तत होता वाडा, वाडयात होता पाडा, पाडयाजवळ होता घोडा, वाडा होता चौसोपी, चौसोपीत होत देवाळ, तत होता महादेव, महादेवाम्होर होता नंदी, तत होत पुजेच, तित होत सवळ, सवळ्याजवळ होती खुंटी, खुंटीवर होती चोळी, द्त्तोपंत सांगत्यात राणीसाहेब महाराजांना संभाळून घ्या गंगा माझी भोळी.\nत्रिमली गाव शहर, भवतांनी वेशी चार, मदी बांधला चिरेबंदी पार, रुपये दिले व्हते हज्जार, वर मोत्या पवळ्या बाजार, जवार आल पेट, लावा कुलुपासनी काट, जवार गेल निघून, पान पुतळ्या बघून, वजरटिकीला गोंड चार, तोळबंदी भवरा अणिदार, माग म्होर बांगडया चार, बांगडयाला टिक, इरुद्या मासुळ्याची बोर टीक, इरुद्या मासुळ्याची बोट उघडी, मागती कानाची बुगडी, कानाच्या बुगडीला झुब x x x x राव नित्य कचेरीला उभ.\nचौरंगावर बसायले, तांब्याचा घंगाळ अंग ध्वायले, जरीचे धोतर नेसायले, केसरी गंध ल्येयायले, केसरी गंध परोपरी कुसुमबरीचा आहे थाट, पांची पक्क्वांनांचा घमघमाट, डबे पडले तिनसे साठ, एक डबा धानुरचा, सुपारी चांदुरची, लवंग कुर्‍हयाची, पान उमरावतीची, सुपारी धामनगावची, चुना तयगावचा, अडकित्ता नागपूरचा, ओवा आरवीचा, बाईलेला ठसा, ठसा सांगाडे मोती, चाळीसगावचा कारभार x x x x रावांचे हाती.\nइकडचा किम्यावर बरम्हांची खाण, आप्पाजीले मिळाला हिंदुस्थान x x x रावांना सारखा पति मला मिळाला छान.\nचांदीच घंगाळ अंघोळीला, जरीकाठी धोतर नेसायला, चंदनाचा पाट बसायला, सान (सहाण) येवल्याची, खोड बडोद्याच, केसरी गंध लेयाला, बारा मोसंब्या खायला, सोन्याच ताट जेवायला, नासिकचा गडवा पाणी प्यायला, असे जेवणाचे विलास, रांगोळ्याचा थाट, उदबत्यांचा घमघमाट, जाईपत्री जाईपुरची, लवंग सातारची, कात बडुद्याचा, चुना लोनाळचा, पानपुडा पुण्याचा, वेलदोडा मुंबईचा, खाल्ली पान, रंगली तोंड, भरगच्च गादी, रंगारंगान भरला कळस x x x रावांच्या नावावर मी करीत नाही कसलाच आळस.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/congress-ncps-aggressive-attack-on-bjp-government-chalejao/", "date_download": "2018-10-16T18:35:58Z", "digest": "sha1:WAKPK5IINM3CIJUNFGSPSAPAZ7KZKXSO", "length": 11979, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "क्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा ! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nक्रांतीदिनी कॉंग्रेस,राष्ट्रवादीकडून मोदी सरकार ‘#ChaleJao’चा नारा \nमुंबई:भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक लढा ‘ऑगस्ट क्रांती’ चळवळीत झालेल्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या ७६ व्या वर्षापूर्तीनिमित्त आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. दरम्यान, कॉंग्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.\nकॉंग्रेसनेते अशोक चव्हाण म्हणाले, “देशाला १९४२ च्या क्रांतीने दिलेल्या धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही या मुल्यांचे जतन करण्यासाठी हुकुमशाही वृत्तीच्या भाजप सरकारविरोधात एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. आपण सर्वांनीच या जुलमी सरकारला पुन्हा एकदा #ChaleJao चा नारा देऊया आणि ही लढाई यशस्वी करूया.”\nयोजना काँग्रेसच्या नाव भाजपाचं.\nकॉंग्रेसच्या योजनांची नावं बदलून त्याच योजना नव्या नावाने जनतेसमोर आणून विकासाचा खोटा दावा करणारे आकार्यक्षम मोदी सरकार #ChaleJao pic.twitter.com/bqaErgE5BG\n“योजना काँग्रेसच्या नाव भाजपाचं. कॉंग्रेसच्या योजनांची नावं बदलून त्याच योजना नव्या नावाने जनतेसमोर आणून विकासाचा खोटा दावा करणारे आकार्यक्षम मोदी सरकार #ChaleJao , चौकीदार की भागीदार देशातल्या बँकांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगपतींना अभय देणारे मोदी सरकार #ChaleJao, अशा घोषणा कॉंग्रेसकडून देण्यात येत आहेत.\nऑगस्ट क्रांती मैदान येथे राष्ट्रध्वजास क्रांतिदिनी अभिव���दन केले. १९४२ साली 'चले जाव' चा नारा गांधीजींनी ब्रिटिशांसाठी दिला होता. आज आपण याच ऐतिहासिक मैदानातून तो नारा बेरोजगारी वाढवणाऱ्या, खोट्या घोषणा देणाऱ्या फसव्या सरकारसाठी देण्याची गरज आहे. चले जाव \nदेशातल्या बँकांना देशोधडीला लावणाऱ्या उद्योगपतींना अभय देणारे मोदी सरकार #ChaleJao pic.twitter.com/QUfvxVY3BW\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. चार वर्षानंतर नितीन गडकरी म्हणतात कुठे आहेत नोकऱ्या खोटी आश्वासने देऊन देशातील युवकांचे भवितव्य अंधारात ढकलणारे खोटारडे सरकार चाले जाव, अशे म्हणत विरोधी पक्ष भाजप सरकारचा निषेध करत आहेत.\nदेशाला १९४२ च्या क्रांतीने दिलेल्या धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही या मुल्यांचे जतन करण्यासाठी हुकुमशाही वृत्तीच्या भाजप सरकारविरोधात एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे. आपण सर्वांनीच या जुलमी सरकारला पुन्हा एकदा #ChaleJao चा नारा देऊया आणि ही लढाई यशस्वी करूया. pic.twitter.com/nfcPwE9cxL\nजाहिरातींवर ४३०० कोटी रुपयांचा चुराडा करणारे आणि पैसा नाही म्हणून शाळा बंद करून गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क नाकारणारे भाजपा सरकार #ChaleJao pic.twitter.com/5p78fRsaaM\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले. चार वर्षानंतर गडकरी म्हणतात कुठे आहेत नोकऱ्या खोटी आश्वासने देऊन देशातील युवकांचे भवितव्य अंधारात ढकलणारे खोटारडे सरकार #ChaleJao pic.twitter.com/ePGn2vYHcK\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपाटस येथे बसडेपोसाठी ग्रामस्थ उपोषण करणार\nNext articleप्रिती झिंटा पुन्हा येते आहे\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\nमहिनाभरात मेळघाटात कुपोषणाने 72 बालकांचा मृत्यू : हायकोर्टाचा गंभीर सवाल\nजितेंद्र आव्हाड मातोश्रीवर; राजकीय चर्चांना उधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/green-dumping-nature-shaders-harm-park-department-tree-administration/", "date_download": "2018-10-16T18:37:37Z", "digest": "sha1:PNAO3CQEUDCQ2EWWHTHH7OBSPYA7TZEE", "length": 10946, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हरित कचऱ्याचा जीवसृष्टीला धोका | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nहरित कचऱ्याचा जीवसृष्टीला धोका\nझाडाच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट न लावता टेकड्या, गवताळ प्रदेशात “डम्पिंग’\nपुणे – तोडलेली झाडे अथवा झाडांच्या फांद्यांची योग्य विल्हेवाट न लावता, हा हरित कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जात आहे. विशेषत: टेकड्यांवरील मोकळ्या जागेत, गवताळ प्रदेशात हा कचरा टाकला जातो. अशा प्रकारे हरित कचऱ्याची शास्त्रीय प्रकारे विल्हेवाट न लावता, तो टाकून दिल्यामुळे शहरातील जीवसृष्टीला धोका निर्माण होत आहे. विशेषत: टेकड्यांवरील स्थानिक प्रजातींची झाडे आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्था यांच्यावर या कचऱ्यामुळे परिणाम होत आहे.\nरस्त्यावरील धोकादायक परिस्थितीत असलेली अथवा बांधकामासाठी अडथळा ठरत असलेली झाडे महापालिकेतर्फे तोडली जातात. विशेषत: पावसाळ्यात ही झाडे तोडण्याचे प्रमाण जास्त असते. या तोडलेल्या झाडांची, त्यांच्या फाद्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेतर्फे काही निवडक ठिकाणी श्रेडर्स बसविण्यात आले आहेत. याठिकाणी झाडाचे बारीक बारीक तुकडे करून त्यांचा भूगा केला जातो. प्रत्यक्षात मात्र हा हरित कचरा श्रेडर्सपर्यंत न जाता, मोकळ्या जागेत टाकून दिला जातो. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.\nयाबाबत पर्यावरण अभ्यासक सचिन पुणेकर म्हणाले, “मी पर्वती भागात राहातो, येथून तळजाई टेकडी जवळ असल्याने नेहमीच मी या टेकडीवर फिरायला जात असतो. मात्र अनेकदा पाचगाव पर्वती या परिसरातील मोकळ्या जागेवर, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या टाकलेल्या असतात. याठिकाणच्या गवताळ प्रदेशात विविध रानफुले असतात. तसेच टिटवी, राखीतित्तर, चंडोल, चश्‍मेवाला अशी जमिनीवर घरटी करून राहणारे पक्षी देखील असतात. हा हरित कचरा तिथे टाकल्यामुळे या जीवसृष्टीवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त या फेकलेल्या झाडांमध्ये बहुतांश वेळा सुबाभूळ सारख्या परदेशी प्रजातींचा समावेश असतो. या झाडांना असलेल्या शेंगा, फळे, बिया तिथल्या जमिनीत रूजून ही झाडे वाढण्याचा धोकाही याद्वारे उदभवतो. शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारे हरित कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट न लावता तो टाकून दिला जातो.’\nवृक्षप्राधिकरण, उद्यान विभाग प्रकाराबाबत अनभिज्ञ\nशहरातील झाडांचे संगोपन करण्यासोबतच आवश्‍यक त्या झाडांना, फाद्यांना तोडून त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबद��री महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण आणि उद्यान विभागाकडे आहे. मात्र तोडलेली झाडे टाकण्याच्या प्रकाराबाबत अनबिज्ञ असल्याचे सांगत, उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे म्हणाले, “झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे काही प्रमुख उद्याने आणि टेकडी परिसरात श्रेडर्स उभारली आहेत. याठिकाणी झाडांचा बारीक भुगा करून तो उद्यानांमध्ये जैविक खताच्या स्वरुपात वापरला जातो. महापालिकेतर्फे तोडण्यात आलेल्या बहुतांश झाडे, फांद्या या श्रेडर्समध्ये आणल्या जातात.’\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleउद्दिष्टपूर्ती झाली, आता वृक्ष जोपासनेचे आव्हान\nNext articleशांतता क्षेत्राची यादी द्या…\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/tribute-to-astrologer-vijay-kelkar-1642199/", "date_download": "2018-10-16T19:33:47Z", "digest": "sha1:JXRXWVFJ3RV6IMBSVQFRWV5V3Y3RWZ72", "length": 21386, "nlines": 259, "source_domain": "www.loksatta.com", "title": "tribute to astrologer vijay kelkar | श्रद्धांजली : ज्योतिष हाच त्यांचा ध्यास होता | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nश्रद्धांजली : ज्योतिष हाच त्यांचा ध्यास होता\nश्रद्धांजली : ज्योतिष हाच त्यांचा ध्यास होता\nप्रसिद्ध ज्योतिषी विजय केळकर यांचे २० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी हृदयविकाराने दु:खद निधन झाले.\n‘लोकप्रभा’मध्ये १९७९ सालापासून ते आजतागायत म्हणजे गेली जवळपास ३९ वर्षे राशिभविष्य लिहिणारे प्रसिद्ध ज्योतिषी विजय केळकर यांचे २० फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी हृदयविकाराने दु:खद निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बी. एस्सी.,एम. बी. ए., तसेच पत्रकारितेची पदवी प्राप्त केलेल्या केळकरांनी काही नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केल्यानंतर आपल्या आवडीच्या ज्योतिष कार्याला वाहून घेतले होते. विख्यात ज्योतिर्विद डॉ. श्री. के. केळकर यांचे ते चिरंजीव\nश्री. के. केळकर, म. दा. ऊर्फ शंभुराव भट, शिराळकर, हरिप, दीक्षित इत्यादी साठीच्या दशकातील मातबर ज्योतिर्विदांचा कारभार असलेल्या ग्रहनक्षत्र फलादेश मंडळाच्या ज्योतिष विशारद पदवी परीक्षेत विजय केळकर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तेव्हा ते नू. म. वि. मध्ये इयत्ता नववीत शिकत होते. इतक्या लहान वयात त्यांनी या विषयात चुणूक दाखवली होती. तेव्हापासून ते ज्योतिषशास्त्राशी निगडित होते. नंतरच्या काळात त्यांनी अनेक नियतकालिकांमध्ये ज्योतिषशास्त्र या विषयावर प्रदीर्घ काळ लेखन केले.\nविजय केळकर यांची १९९९ सालापासून प्रत्येक राशीची भविष्यविषयक पुस्तके दरवर्षी प्रसिद्ध होत. ती लोकप्रिय होती. सुप्रसिद्ध दाते पंचांगात ते दरवर्षी राजकीय आणि सामाजिक भविष्य लिहीत. झी मराठी या वाहिनीवर वेध भविष्याचा हा कार्यक्रम १३ वर्षांहून अधिक काळ सादर करीत होते. त्यांचे आत्तापर्यंत चार हजारहून जास्त भाग झाले आहेत. त्यांनीच काढलेल्या ज्योतिषविषयक विशेषांकाचे संकलन त्यांनी केले होते. त्यालाही वाचकांकडून वेळोवेळी चांगला प्रतिसाद मिळाला.\nयाव्यतिरिक्त त्यांनी करिअर, विवाह, वास्तू, आरोग्य, व्यवसाय-धंदा, नोकरी आणि इतर विषयांवर अनेक लेख लिहिले होते आणि व्याख्याने दिली होती. त्यांनी तयार केलेले विवाहविषयक ‘जोडी तुझी माझी’ आणि करिअरविषयक ‘दिशा करिअरच्या’ असे दोन कार्यक्रम लोकांनी चांगलेच उचलून धरले होते. पुणे, मुंबई, अहमदनगर, नाशिक आणि नागपूर येथे या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. २००३ साली त्यांना कै. शाहू मोडक स्मृतिप्रीत्यर्थ ज्योतिष कार्याशी निगडित सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाला होता.\nत्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या केळकर फौंडेशन या ज्योतिष संस्थेचे कार्यवाह म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ कार्य केले. डॉ. बी. व्ही. रामनसारख्या ज्योतिष क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून सन्मानित केले होते. अनेक ज्योतिष संस्थांनी सन्माननीय पदव्या देऊन त्यांचा गौरव केला होता. प्रदीर्घ सेवेसाठी झी टीव्हीने त्यांचा मोठा सन्मान केला होता.\nसामाजिक पातळीवर विजय केळकर यांची काही भाकिते खरी ठरली होती. उदाहरणार्थ त्यांनी असे भाकीत केले होते की, १९९९ साल भारतीय राजकारणात अविस्मरणीय वर्ष ठरेल, त्यावर्षी वाजपेयी सरकार केवळ एक मताने हरले आणि पुन्हा नव्याने निवडणूक घेऊन त्यांना सत्तेवर यावे लागले. त्यांनी असेही भाकीत केले होते की इंद्रकुमार गुजराल जास्त काळ पंतप्रधान पदावर राहणार नाहीत. आपल्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून त्यांनी ‘लोकप्रभा’साठी लिहिलेल्या भविष्यात असे लिहिले होते की लादेन अमेरिकेला सापडणार नाही, तसेच युद्धाचे लोण अमेरिकेकडे जाईल. नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर कब्जा केला, हे आपण पाहिलेच.\nदाते पंचांगातील भविष्यात त्यांनी वर्तवले होते की २००५ सालात अभूतपूर्व पावसामुळे जीवित आणि वित्त हानी होईल. त्या वर्षीचा पाऊस, ढगफुटी कुणीच विसरू शकत नाही. त्यांनी असे वर्तवले होते की भाजपा या पक्षाला महत्त्वाचा नेता गमवावा लागेल. त्यानंतरच्या काळात भाजपा नेते प्रमोद महाजन यांचा अनपेक्षित मृत्यू झाला. महाराष्ट्रातील व्यक्तीला महत्त्वाचे स्थान भारतीय राजकारणात मिळेल असे त्यांचे भाकीत होते. त्यानंतरच्या काळात प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्यांनी वर्तवलेल्या आणखी एका भाकितानुसार एप्रिल ते जून २०११ या कालावधीमध्ये भारतीय कलाकार आणि खेळाडू अद्वितीय कामगिरी बजावतील. त्याचं प्रत्यक्षातलं रूप म्हणजे भारताने त्यावर्षीचा क्रिकेटचा वर्ल्डकप जिंकला.\n२०१२-२०१३ मध्ये त्यांनी असे वर्तवले होते की मंगळाच्या प्रदीर्घ अष्टमस्थानातील भ्रमणामुळे पर्जन्यमान कमी राहील. महागाई वाढेल. रुपयाचे अवमूल्यन करावे लागेल. तरुण रक्ताला वाव मिळेल. राजकीय पक्षातील ज्येष्ठ व्यक्तींना वर्ष प्रतिकूल असल्यामुळे नेतृत्वाची धुरा दुसऱ्या फळीतील व्यक्तींना स्वीकारावी लागेल. स्वत:चे प्रश्न सोडवण्याकरिता सामान्यजनांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. त्यानंतरच्या काळात राहुल गांधी राजकारणात सक्रिय झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख झाले. अण्णा हजारे, रामदेव बाबा यांच्या नेतृत्वाखाली लोक रस्त्यावर उतरले. विजय केळकर यांची ही आणि अशीच बरीच भाकिते बरोबर ठरली आहेत.\nविजय केळकर यांचे ‘लोकप्रभा’शी गेल्या ३९ वर्षांचे ऋणानुबंध जुळलेले होते. लोकप्रभा परिवारातर्फे त्यांना आदरांजली. त्यांनी पुढील वर्षभराचे काम आधीच करून ठेवलेले असल्याने पुढील वर्षभर त्यांनी लिहिलेले राशिभविष्यच प्र���िद्ध होईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/35019", "date_download": "2018-10-16T19:30:01Z", "digest": "sha1:N2OZSXWPXVERIWSN7HAZLFU6FIHRPJIM", "length": 8748, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /aschig यांचे रंगीबेरंगी पान /विज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची)\nविज्ञानिका - ४ (सापेक्षता - काळाची)\nभाग ३: विज्ञानिका - ३ (सापेक्षतावाद - विशिष्ट)\nम्युअॉन्स हे इलेक्ट्रॉन्सचे वजनदार बंधु - तितकाच विद्युतचुंबकीय भार, पण अतिशय नश्वर. केवळ २.२ मायक्रोसेकंदांमधे यांचा ऱ्हास होतो - ते एक इलेक्ट्रॉन, एक म्युअॉन-न्युट्रीनो, आणि एक इलेक्ट्रॉन-अॅंटीन्युट्रीनो यात रुपांतारीत होतात. पण ते महत्वाचे नाही. महत्वाचा आहे तो त्यांचा जिवन-कालावधी, प्रयोगशाळेत २.२ मायक्रोसेकंदांचा. हे जर प्रकाशाच्या वेगाने जात असतील, तर एका सेकंदात ३ लाख किमी क्रमतील (३०००००), म्हणज��च, एका मायक्रोसेकंदात ३०००००/१०००००० = ०.३ किमी, आणि २.२ मायक्रोसेकंदात ०.६६ किमी. प्रत्यक्षात यांचा वेग असतो ०.९८c.\nसुर्यापासुन आलेल्या इतर काही कणांपासुन हे वातावरणाच्या पृथ्वीपासुन काही किमी वर बनतात. तिथुन यांच्यातील अनेक चक्क पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचतात. हे कसे शक्य आहे केवळ काळाच्या सापेक्षतेमुळे. ०.९८c ने हे मार्गक्रमण करत असल्याने यांचे घड्याळ\nम्हणजे स्वत:च्या घड्याळाप्रमाणे ते ०.६६*५=३.३ किमी बिनधोकपणे जाऊ शकतात.\n(प्रकाशकण हे c या गतीने जात असल्याने त्यांच्याकरता gamma किती असेल\nतुम्ही-आम्ही जेंव्हा वेगाने जातो तेंव्हा आपल्यालाही हाच नियम (घड्याळ हळु चालण्याचा) लागु होतो. पण v खूप कमी असल्याने फरक नगण्य असतो. सतत विमानाने ताशी १००० किमी ने गेल्यास\nगाडी जोरात हाकल्याने आयुष्य वाढणार नाही, झालेच तर कमीच होईल.\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nखुद्द प्रकाशासाठी गॅमा बघितला\nखुद्द प्रकाशासाठी गॅमा बघितला तर प्रकाश नगण्य वेळात अपरिमित अंतर कापून जाईल. तसे तर होत नाही. मग म्युऑनना ३किमी जाणे कसे काय जमते\nबाकी २.२ मायक्रोसेकंद हा तसा पुष्कळ वेळ आहे की.\nप्रकाशकण हे स्पेशल असतात\nप्रकाशकण हे स्पेशल असतात (त्यांची गती सोडून सगळे सापेक्ष असते हे आपण पाहिलेच). पण तेही स्वतःच्या चौकटीत (फ्रेम ऑफ रेफरन्समधे) स्थीरच असतात. त्यांचे अचल वस्तुमान (मास अ‍ॅट रेस्ट) हे ही शुन्य असते. त्यांच्याबद्दल पूर्ण विचार करायला विशिष्ट सापेक्षतावाद पुरेसा नाही तर गुरुत्वाकर्षण आणि स्पेस-टाईमची वक्रता लक्षात घेणारा साधारण सापेक्षतावाद लागतो.\nइतर गोष्टी (जसे म्युऑन्स) ज्यांचा वेग कमीजास्त होऊ शकतो त्यांना वर दिलेला नियम लागु होतो.\nआशिष, इतक्यातच बंद केलीस का\nआशिष, इतक्यातच बंद केलीस का मालिका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2017/07/blog-post_7.html", "date_download": "2018-10-16T19:15:36Z", "digest": "sha1:LBMIRAP4KHGRQKMFDUNR2ENUF4YFRWN3", "length": 10622, "nlines": 114, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: केल्याने भाषांतर - २", "raw_content": "\nकेल्याने भाषांतर - २\nकेल्याने भाषांतर - १ च्या पुढे -\nहनुमानाची श्रीरामावर अतूट श्रद्धा असण्यामागे काय कारण होते\nहनुमान वानरांमध्ये अतिशय बुद्धिमान, प्रामाणिक आणि बलशाली होता. त्यामुळे त्याच्या एवढा किंबहुना जास्त योग्य असा गुरु वा आदर्श त्याला त्याच्या बालपणी मिळाला नाही. रामायणात हनुमांचे दत्तक पिता केसरी यांचा क्वचित उल्लेख आढळतो. यावरून मारुतीला वडिलांचे फार मार्गदर्शन लाभले असे दिसत नाही. त्यामुळे आपल्या खर्या शक्तीची प्रचीती त्याला लहानपणी आली नसावी.\nयुवा मारुतीला आधी वाली आणि नंतर सुग्रीवाचे मार्गदर्शन मिळाले असावे. पण या दोघांपैकी कुणीही अतिशय प्रामाणिक आणि नैतिक अशा मारुतीवर प्रभाव पाडू शकला असावा असे वाटत नाही.\nजेव्हा मारुती श्रीरामाला भेटला, त्याला आपण आयुष्यामध्ये काय शोधत होतो याची तत्क्षणी प्रचीती झाली. वानर जमातीला अयोध्येच्या साम्राज्याची कल्पना होती, पण या साम्राज्याचा सर्वेसर्वा इतका विनयशील असावा अशी त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. श्रीरामामध्ये असलेली दया, मृदुता, प्रामाणिकता आणि शौर्य मारुतीला आधी कोणातही दिसले नव्हते.\nअशा जगामध्ये जिथे भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले होते आणि एक भाऊ दुसर्याच्या भार्येला बळजबरीने घेवून गेला होता (वाली-सुग्रीव), मारुतीला श्रीराम अचंबित करून गेला. ज्याने स्वखुशीने साम्राज्याचा त्याग केला, ज्याचे भाऊ त्याच्यावर अतिशय प्रेम करत होते अशा श्रीरामावर तो भाळला नसता तर नवल.\nबहुपत्नीत्व समाजमान्य असताना आणि भावाची पत्नी (रोमा) देखील पळवून नेणाऱ्या वालीसारख्या राजा समोर असताना सीतेप्रती रामाची निष्ठा त्याच्यासाठी अगम्य होती.\nअशा श्रीरामासाठी अशा रामराज्यासाठी मारुती त्याचे आयुष्य अर्पण करायला तयार झाला. राम हा मारुतीसाठी तोच महापुरुष होता ज्याचे मार्गदर्शन मिळण्याची जणू त्याने जीवनभर वाट पाहिली होती. श्रीरामाच्या रुपात त्याला ध्येय आणि प्रेरणा मिळाली.\nजो कोणी भेटेल त्याची भक्ती आणि असीम निष्ठा मिळवेल असे गुण श्रीरामामध्ये होते. त्याच्या अशा गुणांमुळेच त्याचे तिन्ही भाऊ रामावर अतिशय प्रेम करायचे. रामाबरोबर येण्यासाठी लक्ष्मणाने सर्वस्वाचा त्याग केला. सीतेने रामासाठी वनवास भोगला आणि समाजाचे अन्याय सहन केले. भरतही रामाबरोबर वनात आला पण रामाचे शब्द शीरोधार्य मानून अयोध्येचे प्रशासन सांभाळले तेही राम परत येईपर्यंत अयोध्येत न येता. र���माची प्रजा देखील रामामागे वनात निघाली होती व रामाने समजूत काढली तेव्हाच परत गेली. एवढेच काय तर इतर वेळी उग्र असे विश्वामित्र पण रामासाठी मृदू व्हायचे.\nथोडक्यात, राम हा असा महामानव होता जो प्रत्येक मनुष्यातले उत्तमोत्तम बाहेर आणायचा. यात आश्चर्य नाही की मारुतीला अशा मानवाबद्दल नैसर्गिक ओढ वाटली. हनुमानाची नम्रता आणि शुचिता रामाबरोबर एकरूप झाली. हनुमानाची निष्ठा रामच्या विनयात आणि श्रीरामाची निष्ठा मारुतीच्या विनम्रतेमध्ये विलीन झाली. दोन विनयशील, प्रामाणिक आणि कुशाग्र, पित्यास पारखे जीव एकमेकांना भेटले आणि अतूट झाले.\nमूळ इंग्रजी लेखाचे मराठी स्वैर भाषांतर.\nमूळ लेख - बालाजी विश्वनाथन, Quora.Com\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nकेल्याने भाषांतर - २\nकेल्याने भाषांतर - १\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4948101647797675649&title=Online%20Pledge%20Campaign%20for%20Organ%20Donation&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:17:04Z", "digest": "sha1:ZTBSUBNMFXPXG4XJOVKHAB2NXMXS7LAY", "length": 8892, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रोटरी’तर्फे अवयवदानाबाबत ऑनलाइन प्रतिज्ञा मोहीम", "raw_content": "\n‘रोटरी’तर्फे अवयवदानाबाबत ऑनलाइन प्रतिज्ञा मोहीम\nपुणे : रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ यांच्यातर्फे अवयवदानाबाबत व्यापक प्रमाणावर जागरूकता अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना नऊ ऑगस्ट २०१८ रोजी ‘रोटरी’च्या वेबसाइटवर लॉगइन (वेबसाइट बातमीच्या शेवटी दिली आहे) करून अवयवदानासाठी प्रतिज्ञा करता येणार आहे.\nया उपक्रमाला सह्याद्री हॉस्पिटल्ससह विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. ही माहिती रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ चे प्रांतपाल रोटेरियन शैलेश पालेकर, गिफ्ट लाइफ उपक्रमाच्या समन्वयक रोटेरियन अमृता देवगांवकर, सह्याद्री हॉस्पिटल्सचे युनिट प्रमुख डॉ. केतन आपटे आणि रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या सचिव मंजू फडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यात विविध ठिकाणी ४० केंद्रांमध्ये ऑनलाइन नोंदणीसाठी सोय करून देण्यात आली आहे. त्यामध्ये विविध कंप��्या, शैक्षणिक संस्था व हॉस्पिटल्सचा समावेश आहे.\nयाप्रसंगी बोलताना रोटेरियन पालेकर म्हणाले, ‘रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे नेहमीच समाजावर सकारात्मक प्रभाव पडेल असे विविध सामाजिक प्रकल्प व्यापक प्रमाणावर राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. गिफ्ट लाइफ उपक्रमाद्वारे आम्ही नागरिकांना अवयवदानाबाबत प्रतिज्ञा करून सहभागी व्हावे हे आवाहन करीत आहोत.’\nरोटरी क्लब गांधीभवनच्या अध्यक्ष व या उपक्रमाच्या समन्वयक अमृता देवगांवकर म्हणाल्या, ‘या उपक्रमामध्ये आठ तासांत जास्तीत जास्त ऑनलाइन प्रतिज्ञा मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, याद्वारे गिनिज रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अवयवदाते व गरजू रुग्ण यांच्या संख्येतील दरी भरून काढणे आहे.’\nअवयवदानाची प्रतिज्ञा करण्यासाठी : www.giftlife.co.in\nTags: पुणेरोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१शैलेश पालेकरडॉ. केतन आपटेगिफ्ट लाइफPuneShailesh PalekarDr. Ketan ApateGift LifeRotary District 3131प्रेस रिलीज\nरोटरीतर्फे ‘असामान्य कार्य गौरव’ पुरस्कार प्रदान सह्याद्री हॉस्पिटलमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण पिडीत महिला झाल्या ‘स्वयंसिद्धा’ ‘ई-शिक्षा’ प्रकल्पाची सुरूवात ‘सह्याद्री’मध्ये मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/auto/page/2/", "date_download": "2018-10-16T20:03:31Z", "digest": "sha1:XTOX55IZIOASJRZWCKIL4QPVI7UIPPMF", "length": 24934, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Car News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत ��ुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गो��धळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nBMW 3 Series GT Sport Review: मिड रेंज लक्झरी कार घेत असाल तर ही कार उत्तम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nBmw car बीएमडब्ल्यू कार\nजॅग्वारने सादर केली आपली पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत\nBy ऑनलाइन लो��मत | Follow\nटायरला फुगे का येतात लक्ष न दिल्यास ऐन वेगात फुटण्याची शक्यता...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकारची सर्वात महत्वाची आणि खर्चिक बाब म्हणजे टायर. कारचे टायर चांगले असल्यास ठीक नाहीतर बऱ्याचदा टायर फुटुन अपघात होतात. यामुळे टायरची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा टायर नवीन असला तरीही त्याला फुगे म्हणजेच टेंगुळ येतात. चला जाणून घेऊया याचे क ... Read More\nया आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\ncar road safety Tata Maruti Suzuki Volkswagon कार रस्ते सुरक्षा टाटा मारुती सुझुकी फोक्सवॅगन\nSuzuki ने लॉन्च केल्या दोन ऑफ-रोड बाईक, जाणून घ्या किंमत आणि खासियत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटू-व्हीलर निर्माता कंपनी सुझुकीने मोटरसायकल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड (SMIPL) ने बुधवारी आपल्या ग्लोबल फ्लॅगशिप मोटोक्रॉस बाईक्स RM-Z450 आणि RM-Z250 लॉन्च केल्या आहेत. ... Read More\nलवकरच येणार इंडियन मोटरसाइकलची दमदार बाईक, जाणून घ्या किंमत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIndian Motorcycle ने आज आपली नवीन दमदार बाईक FTR1200 वरुन पडदा उठवला आहे. इंडियन मोटरसायकलने जर्मनीमध्ये होणाऱ्या 2018 INTERMOT मोटरसायकल शोमध्ये ही बाईक सादर केली आहे. ... Read More\nहवेत उडणारी जगातली पहिली कार, एकदा उड्डाण केल्यानंतर जाणार 640 किलोमीटर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजाणून घ्या कारचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIndian Motorcycle ची 'मुलींना शिकवा' मोहीम; 20 दिवसांच्या भारतभ्रमंतीवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोहिमेमध्ये 12 सदस्य सहभागी झाले असून 15 शहरांना भेटी देणार आहेत. हे अंतर 8000 किमी एवढे आहे. ... Read More\nदेशात अवघे 350 ई-चार्जिंग स्टेशन; कार चार्ज कशी करायची\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nएकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीनी सामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असताना वाहनेही प्रदुषणाचा स्तर वाढवत चालली आहेत. दोन्ही समस्यांवरील उपाय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांकडे पाहिले जात आहे. ... Read More\nबिग बॉस 12 मीटू अॅपल प्रो कबड्डी लीग भारत विरुद्ध वेस्ट इंडिज नवरात्री इंधन दरवाढ हेमा मालिनी जागतिक अन्न दिवस अॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ���्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/belgaum-news-fall-cow-rate-125146", "date_download": "2018-10-16T18:50:45Z", "digest": "sha1:45AQYFGK2ZNTCODR2G57IJ2MKWXT2IQR", "length": 13618, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News fall in Cow rate गाईंची विक्री कवडीमोल दराने | eSakal", "raw_content": "\nगाईंची विक्री कवडीमोल दराने\nगुरुवार, 21 जून 2018\nनिपाणी - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासह (गोकुळ) इतर संघांनीही गाईंच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया कपात केली आहे. त्यामुळे सीमाभागात संकलित होणारे १ लाख ३० हजार लिटर दूध संकलन ठप्प झाले असून शेतकरी आपल्या गाईंची विक्री करीत आहेत.\nनिपाणी - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासह (गोकुळ) इतर संघांनीही गाईंच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपया कपात केली आहे. त्यामुळे सीमाभागात संकलित होणारे १ लाख ३० हजार लिटर दूध संकलन ठप्प झाले असून शेतकरी आपल्या गाईंची विक्री करीत आहेत.\nगायींची कवडीमोल दराने खरेदी होत असून आठवडाभरात ७०० पेक्षा अधिक गाईंची विक्री झाली आहे. दूध संघांनी घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक बनला आहे.\nया निर्णयाविरोधात आठवड्यापूर्वी मुगळीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. पण त्याचा काही परिणाम न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गाई विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय राहिलेला नाही. ५० हजाराची गाय केवळ २५ ते ३० हजारात विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.\nगोकूळमध्ये दररोज सुमारे ११ लाख लिटर दूध संकलन होते. त्यामध्ये ६ लाख ५० हजार लिटर गाय तर ४ लाख ५० हजार लिटर म्हशीचे दूध आहे. सांगली, कोकण व्यतिरिक्त सीमाभागातून सुमारे १ लाख ३० हजार लिटर गाईचे दूध जात असताना संघाच्या निर्णयामुळे सीमाभागातील दूध उत्पादक हतबल झाले आहेत.\nपशुखाद्याचे दर, त्या तुलनेने दूधाला मिळणारा दर यांचा ताळमेळ लागत नसताना अनेक शेतकऱ्यांनी गोठा प्रकल्प करून गाईच्या दुधाचे मोठे उत्पादन घेतले आहे. सीमाभागातील विविध मठांमध्ये गाईंचे संगोपन करण्यासह मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. पण संघाने दूध नाकारल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.\nगोकूळ दूध संघाने सीमाभागातील केवळ ३० टक्केच गाय दूध घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरीत दुधाचे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. या भागातील नेत्यांनी दूध संघांशी चर्चा करून उत्पादित होणारे सर्व दूध घेण्याची विनंती संघाला करावी.\n- सचिन पाटील, दूध उत्पादक शेतकरी, निपाणी\nसध्या महाराष्ट्रातील गाईचे दूध वाढल्याने आणखी दूध घेतल्यास संघ अडचणीत येणार आहे. त्यामुळे संघाने सीमाभागातील दूध नाकारले आहे. अशा आशयाचे पत्रक गोकुळने स्थानिक दूध संकलन केंद्रांना दिले आहे.\n- अरुण देशिंगे, दूध संकलक, बेनाडी\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पा��ोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/", "date_download": "2018-10-16T19:23:44Z", "digest": "sha1:ZEV6JVBNOSKKG32DBMI4BJQ7DKRM7J5T", "length": 15872, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pune News in Marathi:Latest Pune Marathi News,Pune News Headlines | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nकौमार्य चाचणीला विरोध करणाऱ्या ऐश्वर्याला गरबा खेळण्यास मज्जाव\nऐश्वर्याच्या पतीनेही या बहिष्काराचा फेसबुकवर पोस्ट लिहून निषेध नोंदवला आहे\nशिक्षण संस्थांतील ‘मीटू’बाबत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांचे मौन\nदेशभरात ‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून देशभरात लैंगिक शोषणाच्या घटना समोर येत आहेत.\nआरटीओ’च्या हतबलतेमुळे नागरिकांच्या कामांची रखडपट्टी\nदसऱ्याच्या नव्या वाहनांच्या नोंदणीलाही फटका\nहे एक बरे झाले चक्क महापालिका आणि पोलीस दोघेही एकत्र आले.\n३६ लाख वाहनांसाठी शहरातील केवळ २४८ चौकांमध्ये सिग्नल\nनवरात्रोत्सवात ��ुईला प्रतिकिलो १२०० रुपयांचा विक्रमी भाव\nचमेली ८०० ते ११०० रुपये, कागडा ४०० ते ५०० रुपये किलो\n‘पाण्यासंदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा’\nखडकवासला साखळी प्रकल्पातील पाणी उचलण्यावरून जलसंपदा आणि महापालिकेमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पाण्याच्या वापरासंदर्भातील श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी आणि माहिती अधिकार कायद्यातील कलम चारनुसार जलसंपदा विभागाला माहिती देण्याची सूचना राज्य\nयंत्रणांच्या वादात नागरिक वेठीस\nमंजूर कोटय़ापेक्षा महापालिका अधिकचे पाणी उचलते असा आरोप जलसंपदा विभागाकडून सातत्याने केला जातो.\nमौन सोडून पंतप्रधानांनी ‘जन की बात’ करावी\nमाजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांचे प्रतिपादन\nपावसाचे खोटे अंदाज वर्तवणारं हवामान खातं बंद करा; संतप्त शेतकऱ्यांची मागणी\nया हवामान खात्याच्या भरवशावर राहून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मराठवाड्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतातली पिकं करपून गेली आहेत.\nनाना पाटेकरांच्या समर्थनार्थ कलाकार एकत्र\nनाना पाटेकर यांना पुण्यातील कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे.\nघरपोच दारू नको, पण घरपोच पाणी द्या ; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन\nघरपोच दारू नको पण घरपोच पाणी द्या अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे\nकिरकोळ कारणावरुन पहिलीच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाकडून बेदम मारहाण\nशनिवारी सकाळच्या सत्रात पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका शिकवत होत्या. परंतु त्या वर्गाबाहेर जाताच विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने बाकडे वाजवायला सुरुवात केली.\nराज्यातील १४ जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा, परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता\n२०० तालुक्यांत ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाला\nशहराध्यक्षांना बदलण्याची प्रभारींकडे मागणी\nपुतळ्याच्या उंचीवरून भांडण्यातच आम्हाला समाधान\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची खंत\nसणासुदीच्या काळात पाणीपुरवठय़ाचा बट्टय़ाबोळ\nपोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा बंद\nतापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज\nवाहनांची तोडफोड, घरावर दगडफेक करणाऱ्या गुंडाचा जमावाकडून खून\nगुंडाच्या त्रासाला कंटाळून कायदा हातात घेतला\nनाना पाटेकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी : रामदास आठवले\nज्यावेळी या घटना घडल्या त्याचवेळी या���ाबत तक्रार करणे गरजेचे होते. केवळ एखाद्याला अडकवण्यासाठी कोणीही याचा वापर करू नये, असे मतही यावेळी आठवले यांनी व्यक्त केले आहे.\nमुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामदास आठवलेंची घोषणा\nशिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास सेना मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाची जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nचार दिवसांपासून पाणी नाही, संतप्त महिलांचा पालकमंत्री गिरीश बापट यांना घेराव\nपोलीस वसाहतीमध्ये चार दिवसांपासून पाणी येत नसल्याने गिरीश बापट यांच्या घरावर महिलांनी हंडा मोर्चा काढला\nपुण्यात नागरिकांच्या मारहाणीत सराईत गुन्हेगाराचा मृत्यू\nही तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न काही नागरिक आणि महिलांनी केला. मात्र अक्षयने महिलांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.\nपुणे शहरात जय जवान मित्र मंडळ; पिंपरीत जय बजरंग तरुण मंडळ प्रथम\nया स्पर्धेला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23817", "date_download": "2018-10-16T18:38:35Z", "digest": "sha1:52BAZRIBOJCRPZXATNAXZCS4EYA7KYSF", "length": 3683, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोठेही : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोठेही\nकुणा दोघांमधे झालेच नाही युद्ध कोठेही\nअशी भूमीच नाही मानवा समृद्ध कोठेही\nसदा जातीयवादाचे छुपे उद्देश आढळले\nन दिसला राम कोठेही न दिसला बुद्ध कोठेही\nमनाची खोल सच्चाई कुणाला दाखवू आता\nमला नाही मिळाले एकही मन शुद्ध कोठेही\nतुला कारण कळाले तर मलाही सांग ह्या देशा\nकशाने माणसे होतात हल्ली क्रुद्ध कोठेही\nवयाची खिन्न पन्नाशी निराळे दृश्य दाखवते\nमला दिसतात आताशा बिचारे वृद्ध कोठेही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_1523.html", "date_download": "2018-10-16T19:07:58Z", "digest": "sha1:6EZMLHTXOE55GGR45ZRMVPHE7GDAZUPO", "length": 15922, "nlines": 56, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ९४ - गडाचा कडा? नव्हे, यमराजाची पाठच!", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ९४ - गडाचा कडा\nहिरा दचकली. अन् रिकामा हंडा घेऊन गडाच्या महादरवाजाकडे पळत सुटली. गडाच्या माथ्यापासून महादरवाजा जवळ होता का काय साडेसातशे पायऱ्यांइतकं अंतर. साठसाठ हात उंचीच्या दोन प्रचंड बुरुजांच्यामध्ये तो महादरवाजा उभा होता. दरवाजा करकचून बंद झालेला होता. मोठेमोठे तुळवटासारखे अडसर आणिमनगडासारख्या कड्या कोयंड्यांनं घातलेली ती मधमाशांच्या पोळ्यासारखी दोन कुलुपं आणि दोन्ही बाजूच्या देवड्यांवर वावरणारे धिप्पाड पहारेकरी. हिरा घाबरली. ती कोवळी पोर. तिला उमगेचना. काय करावं ते ती कळवळून त्यांना म्हणाले , ' कवाड उघडा हो. मला घरी जायचंय , उघडा ना साडेसातशे पायऱ्यांइतकं अंतर. साठसाठ हात उंचीच्या दोन प्रचंड बुरुजांच्यामध्ये तो महादरवाजा उभा होता. दरवाजा करकचून बंद झालेला होता. मोठेमोठे तुळवटासारखे अडसर आणिमनगडासारख्या कड्या कोयंड्यांनं घातलेली ती मधमाशांच्या पोळ्यासारखी दोन कुलुपं आणि दोन्ही बाजूच्या देवड्यांवर वावरणारे धिप्पाड पहारेकरी. हिरा घाबरली. ती कोवळी पोर. तिला उमगेचना. काय करावं ते ती कळवळून त्यांना म्हणाले , ' कवाड उघडा हो. मला घरी जायचंय , उघडा ना\n' न्हाय पोरी , आता दरवाजं बंद झालं , उंद्या सकाळाला दिस उगवला की तोफ व्हईल अन् दरवाजं उघडंल. मंग जावा. '\nहिरा रडूच लागली. तो देवडीवरचा गडी म्हणाला , ' आं अग पोरी , रडतीयास कशापायी अग पोरी , रडतीयास कशापायी काय जंगलात पडलीस व्हय काय जंगलात पडलीस व्हय अगं , राजाच्या रायगडावर हायस तू , आजची रात गडावर ऱ्हावा. '\nहिरा कळवळून म्हणत होती. पदराचा शेव पसरून विनवीत होती , ' मला जाऊ द्या. म्या पुन्हा न्हाई येनार. '\n काय रावणराखीसाच्या लंकेत अडकलीयास का काय तू अग , सीतामाय , का रडतीयास अग , सीतामाय , का रडतीयास हतं कायदा लई कडक हाय. राजाचा परधान जरी आत्ता आला , तरी कवाड खुलणार न्हायी. अगदी महाराजांनी जातीनं हुकूम दिला , तर गडाचं गडकरी जातीनं यिऊन ह्याकड्याकुलपं काढतील. न्हाईतर न्हाई. रडू नगंस , ऱ्हावा. '\nव्याकुळलेली हिरा मुसमुसत होती. तिला तिचं पाळण्यातलं लेकरू डोळ्यापुढं दिसत होतं. ते रडत असंल , भुकेनं कळवळंल. शेजारापाजाराला कोन हाय कुनाच्या ध्यानी येनार कशी म्या अवदसा माझ्याच लेकराची बैरीन झाले \n' व्हय , व्हय पोरी. अवघाड झालं. आता घरी जाशील सकाळाला तवा सासुसासरं काय करतीलतुझं तुझा दादला \n घरी कुनीबी नाय. माझं तान्हं लेकरू झोपवून म्या आलो. आता जागं होऊन रडत असंल एवढी मोठी रात. त्या लेकराचं काय हुईल \n' आरा , आरा , आरा. अगं सांगायचं न्हाई व्हय थांब गडी पाठीवतो किल्लेदाराकडं. किल्लेदार जातीनं यील. अन् तुला त्यो म्हाराजाची खासखास परवानगी घिऊन कवाड खोलील. राजा न्हाई म्हणार न्हाई. राजाचं काळीज लई मोठं हाय. दहा हंडं दूध मावल त्यात. थांब. '\nआणि दरवाजावरचा एक गडी किल्लेदाराच्या सदरेकडं धावला. पेटलेल्या देवडीवरच्यामशालीच्या उजेडात ढाली तलवारी भिंतीला टांगलेल्या दिसत होत्या. पहारेकरी जरा तिकडं कुठं वळला , तो समजुतीच हिराला काहीबाही सांगत होता. खिनभरानं असंच बोलत त्यानं वळून पाहिलं. तर-तर हिरा त्याला दिसलीच नाही. तो चार पावलं हिकडं तिकडं निरखू पाहू लागला. 'आत्ता ही पोरगी आत्ता व्हती. गेली कुठं ही पोरगी आत्ता व्हती. गेली कुठं आं ' त्यानं तिथल्या पहारेकऱ्यांना म्हटलं सगळीच जण दरवाजाच्या आसपास मशाल घेऊन बघू लागले. ' पोरी , पोरी ' करून हाकारू लागले. पोरगी नाहीशी झाली. गेली तरी कुठं \nएवढ्यात किल्लेदार झ��ाझपा आले. पहारेकऱ्यांनी त्यांना समदा परकार सांगितला. लेकुरवाळी पोर , गडात अडकली. रडत व्हती. आत्ता व्हती. कुठं गेली पाहिलं पाहिलं. पण गवसचना पाहिलं पाहिलं. पण गवसचना काय चेटूक झालं किल्लेदार निब्बर काळजाचा गडी. पण लेकुरवाळ्या पोरीची ही गत ऐकून लोण्यावाणी इरघळला.\nहिरा तळमळत तळमळत सैरावैरा अंधारात , हंडा हाती घेऊन धावत होती. आपण काही केल्या आता दरवाजातून सुटणार नाही असं तिला वाटलं. म्हणून ती गडाच्या त्या भयंकर कड्यावरून खाली उतरून जाता येईल का , म्हणून फटीसापटी शोधत सैर धावत होती.\nआणि तिनं गडाच्या पश्चिमेच्या टोकावर धाव घेतली. मधूनअधून माणसांची चाहूल येत होती.पहारेकरी कुठं कुठं उभे राहिलेले भुताच्या सावलीसारखे तिला दिसत होते. ती लपतछपत त्या टोकाच्या कड्यावर आली. तिनं हंडा खाली ठेवला. विहिरीत डोकावून बघावं , तसं तिन खाली पाहिलं. खोल खोल. भयाण. भीषण. कभिन्न अंधार. तिनं साडी सावरली. पदर खोचला आणि गडावरून म्हणजे त्या भीषण कड्यावरून खाली उतरण्याकरीता चाचपडत चाचपडत आधार शोधला. ती उतरू लागली. काळाच्या काळोख्या घशात ती जणू उतरू पाहात होती. तिला काहीही दिसत नव्हतं. काहीही ऐकू येत नव्हतं. तिला दिसत होतं , फक्त पाळण्यातलं आपलं बाळ अणि ऐकू येत होता भुकेल्या अन् रडवेल्या बाळाच्या ओठांचा नाजूक आवाज. वाऱ्याच्या झुळकीनं रानपाखरं चिल्लाटत होती. रातकिड्यांनी सूर धरला होता. त्या भयाण कड्यावरून कणाकणानं अन् क्षणाक्षणानं ती उतरतच होती. कितीतरी वेळ. वेळेचं भान व्हतं कुनाला \nहिरा उतरत नव्हती. आईचं वात्सल्य उतरत होतं. आईचं काळीज उतरत होतं. ती उतरतच होती.कुठंतरी अटकून साडी फाटतीय की अचानक टोकदार काट्यांवर हात पडून काटा शिरतोय ,कशाचंच तिला भान नव्हतं. अनवाणी हिरा आता दीनवाणी नव्हती. तिच्या हातापायांच्या बोटात वाघिणीचं बळ आलं होतं. किती येळ गेला ठावं कुनाला अडखळत , कुठं ठेचाळत ती उतरतच होती. सांदीसापटीच्या काट्याकुट्यानं अंधारात तिला ओरबाडून काढलं होतं. तिच्यासाडीच्या पार चिरफाळ्या झाल्या होत्या.\nआणि हिरा तळाशी पोहोचली. अन् झाडाझुडपांतून सुसाट हरिणीसारखी रायगडवाडीतल्या आपल्या घराकडं धावत सुटली.\nगडावर गडकऱ्याच्या काळजात कालवा झाला. एक तरणीताठी पोर आपल्या गडावर अशी सीतेच्या संकटात सापडावी त्यातून ती हरवलीय. किल्लेदारानं दहा गडी मशाली घेऊन स��ळीकडं शोधायला पाठविले. कुठं शोधायचं \nहा समदा करिना महाराजांना समजला. महाराज बेचैन झाले. चौफेर शोध सुरू झाला. कळेना की ही गवळ्याची पोर कुठं कड्यावरून कोसळली का काय \nपुनवेचा चंद माथ्यावर आला. पोरीचा शोध लागेना.\nअन् तेवढ्यात वळखलं. हा हंडा तिचाच. ती कुठंच नाही. नक्कीच इथून कोसळली. किल्लेदार महाराज अन् महादरवाज्यावरचे अवघे गडी कळवळले. नक्कीच पोरगी कोसळून मेली.\nतिचा रिकामा हंडा घेऊन गडावरचे दोन स्वार रायगडवाडीत रामपारी आले. बघतात तो ती पोरगी , हिरा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन पाजत होती. रायगडासकट स्वराज्यातले अवघेगडकोट , अवघं कोकण अन् अवघी मावळं तिच्या मांडीवर जोगवली होती.\nखरंच. आईच्या त्या वात्सल्यापुढे अन् मराठी लक्षुमीच्या त्या सहज साहसापुढे गगन ठेंगणं झालं होतं. गगनाहुनी उंच उंच झेप घेणाऱ्या मराठी महत्त्वाकांक्षाच जणू तिच्या मांडीवर दूध पीत होत्या.\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/government-rest-house-using-drinkers-125254", "date_download": "2018-10-16T18:51:09Z", "digest": "sha1:N3QKUJOAKUY4QXBSJE4DOLGJN3UJBNH2", "length": 11582, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "government rest house using for drinkers शासकिय विश्रामगृह बनले दारुड्यांचा अड्डा | eSakal", "raw_content": "\nशासकिय विश्रामगृह बनले दारुड्यांचा अड्डा\nगुरुवार, 21 जून 2018\nनांदेड : शासकिय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनला आहे. दारु पिण्यास व थांबण्यास मज्जाव करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे दारुड्यांनी डोके फोडले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नरसी येथे मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.\nनांदेड : शासकिय विश्रामगृह दारुड्यांचा अड्डा बनला आहे. दारु पिण्यास व थांबण्यास मज्जाव करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे दारुड्यांनी डोके फोडले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार नरसी येथे मंगळवारी (ता. १९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.\nनायगाव तालुक्यातील नरसी येथे सार्वजनीक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. या विश्रामगृहात अधिकारी किंवा पदाधिकारी ��ोणी थांबत नाही. याचा फायदा याच भागात राहणारे दारुडे घेत आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून या विश्रामगृहात तळ ठोकणाऱ्या तीन दारुड्यांनी येथील कर्तव्यावर असलेल्या एका साफसफाई महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना दारु पिण्यास व या ठिकाणी कामाशिवाय थांबण्यास मज्जाव केला. यावेळी आम्हाला विचारणारी कोण म्हणून दगडाने तिचे डोके फोडले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. शासकिय कामात अडथळा निर्माण केला.\nजखमी महिलेवर नायगाव येतील रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी जखमी नागरबाई परसराम बळेगावे यांच्या फिर्यादीवरुन रामतिर्थ पोलिस ठाण्यात राजू जनाजी बागडे, गोविंदराव मारेती तुप्पेकर आणि शेख जब्बार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार एस. एस. बनसोडे हे करीत आहेत.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण ���ोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/873-hjatdr-shadrane-yuvakchi-hattya.html", "date_download": "2018-10-16T19:26:59Z", "digest": "sha1:6BP54BREPILTPWHHYUHKMDNP7M72IILX", "length": 12056, "nlines": 116, "source_domain": "chandamirror.com", "title": "धारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\nकार्यक्रमात झालेल्या वादातून 35 वर्षीय़़ ईसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जूनोना चौकात घडली. संतोश सिंह टाक असे या घटनेतील मृतकाचे नाव असून घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.\nमिळालेल्या माहिती नूसार काल टाक कुटुंबीयांचा जूनोना चौकात वारात जेवनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संतोषचा त्यांच्याच नातलगांशी वाद झाला. हा वाद ईतका विकोपाला गेला कि. आरोपी युवकांनी धारदार शस्त्राने संतोषवर हल्ला चढविला. या हल्ल्यात संतोष गंभिर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा समान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हल्लेखोरांविरोधात रामनगर पोलिस ठाण्यात हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « ९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\tपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर ज��रगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5081879288423178262&title=Dramatization%20In%20New%20English%20School%20Ramanbaug&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T18:27:57Z", "digest": "sha1:E6QRFRDNZSQIGKYEUWTXXNFFY3RZ5YXQ", "length": 7835, "nlines": 119, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रमणबाग प्रशालेत ‘भानाचे भूत’चे नाट्यवाचन", "raw_content": "\nरमणबाग प्रशालेत ‘भानाचे भूत’चे नाट्यवाचन\nपुणे : येथील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत दर शनिवारी बहुआयामी तासिका सादर केली जाते. यात नाट्य, गायन, वादन, वक्तृत्व, व्याख्याने आदी विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडण-घडण केली जाते.\nनुकत्याच झालेल्या बहुआयामी तासिकेत विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने प्रशालेच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख, नाट्यकर्मी शिक्षक रवींद्र सातपुते यांनी प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची ‘भानाचे भूत’ ही कथा हृदयस्पर्शी नाट्यवाचनाद्वारे सादर केली. प्रभावी वाचनातून त्यांनी कथेतील अदृश्य पात्रे, त्यांच्या भाव-भावना, व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे विद्यार्थी आणि श्रोत्यांसमोर जिवंत उभे केले.\n‘दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशालेत आंतरवर्गीय नाट्यवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रभावी वाचन कसे असावे याचा वस्तुपाठच आजच्या सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मिळाला,’ असे गौरवोद्गार प्रशालेच्या शाळाप्रमुख शितलोत्तम रेड्डी यांनी काढले; तसेच नाट्यवाचनास संगीत साज चढवणार्‍या होनराज मावळे, मुकुंद कोंडे व स्वप्नील कुंभार या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.\nया वेळी उपमुख्याध्यापिका जयश्री रणखांबे, पर्यवेक्षक श्री. जगताप जाधव यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.\nTags: PuneVyakantesh MagdulkarRavindra SatputeBhanache BhutNew English School Ramanbaugव्यंकटेश माडगूळकरभानाचे भूतपुणेरवींद्र सातपुतेन्यू इंग्लिश स्कूल रमणबागBOI\n‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचार���ंमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य मानसी किर्लोस्कर पहिल्या यूएन यंग बिझनेस चॅम्पियन\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5757107117726274243&title=Ashish%20Nehra%20Farewell%20match&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-16T18:51:44Z", "digest": "sha1:2HC3NZX46UAJP5YBPOEKVIH7F6FC22O2", "length": 19341, "nlines": 248, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "आशिष नेहरा रिटायर होतोय...", "raw_content": "\nआशिष नेहरा रिटायर होतोय...\nवारंवार जखमी झाल्यामुळे अनेकदा टीममधून बाहेर राहावं लागणारा, पण पुन्हा निवडला जाणारा, बॉलिंगमध्ये महत्त्वाची पार्टनरशिप करणारा, कधी कधी शेवटी बॅटिंगला उतरून सामना जिंकून देणारा आणि कोणी कधी झेल सोडला तर कचकचीत शिव्याही हासडणारा... असा आशिष नेहरा हा भारताचा वेगवान गोलंदाज आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होतो आहे. त्या निमित्ताने त्याच्याबद्दल...\nसचिन तेंडुलकरबद्दल बोललं जायचं, की त्याला स्वतःलाही माहिती नाही, त्याच्या शरीराला खेळामुळे झालेल्या किती जखमा आहेत. तशाच असंख्य जखमा शरीरावर बाळगणारा एक क्रिकेटर क्रिकेटमधील सर्व प्रकारांतून निवृत्त होतोय. तो म्हणजे आशिष नेहरा.\nअठरा वर्षं वा त्याहून जास्त खेळणाऱ्या अगदी मोजक्या खेळाडूंपैकी तो एक आहे. दक्षिण आफ्रिकेतील २००३च्या गाजलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरने अँडी कॅडिकच्या शॉर्ट बॉलवर अद्वितीय, डोळ्यांचे पारणे फेडणारा सिक्सर स्टेडियमबाहेर हाणला खरा; पण त्यानंतर तो लवकर आउट झाल्यावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर फारसं मोठं लक्ष्य ठेवलं नाही.\nभारत हा अत्यंत महत्त्वाचा सामना हरणार अशीच शक्यता सर्वांना वाटत होती. शिवाय भारताचा ‘बॉलिंग अॅटॅक’ फारसा पक्का नव्हता. निवृत्ती घेऊनही कॅप्टन सौरव गांगुलीच्या विनंतीखातर वर्ल्डकप खेळणारा अस्सल शाकाहारी, कर्नाटकी ���्हातारा वाघ जवागल श्रीनाथ सोडल्यास झहीर खान आणि आशिष नेहरा हे दोन तरुण प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत होते. त्यामुळे भारताची गोलंदाजीची बाजू कमकुवत होती. शिवाय राहुल द्रविड हा कामचलाऊ विकेट कीपर होता.\nतो सामना दक्षिण आफ्रिकेत ‘डे-नाइट’ खेळला गेल्याने भारताचा डाव संपेपर्यंत भारतात रात्र झाली होती. भारत हा महत्त्वाचा सामना हरणार, याच विचारात बहुतेक जण झोपी गेले होते. भारताकडून प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारा डावखुरा बॉलर होता आशिष नेहरा. त्याच्याकडून कोणालाही जास्त अपेक्षा नव्हत्याच; पण त्याने दणका दाखवला. सुरवातीलाच विकेट्स घेत इंग्लंडची परिस्थिती अत्यंत बिकट केली. भारताने तो सामना अगदी सहज जिंकला. आशिष नेहरा सहा विकेट्स घेऊन सामनावीर झाला होता.\nक्रिकेटमध्ये पार्टनरशिप नेहमीच महत्त्वाची असते; पण पार्टनरशिप ही बहुतेक वेळा फलंदाजीसंबंधित बघितली जाते; पण गोलंदाजीतही पार्टनरशिप अत्यंत महत्वाची असते. एक गोलंदाज एका बाजूने अचूक गोलंदाजी करून धावा रोखून फलंदाजावरील ताण वाढवतो. आणि दुसरा गोलंदाज त्याचा फायदा घेऊन विकेट घेतो; पण यात एक बॉलर नेहमी ‘अनसंग’ राहतो, म्हणजे उजेडात येत नाही. आशिष नेहराने जवागल श्रीनाथ, अजित आगरकर, आणि बराच काळ झहीर खानसोबत, पुढे मुनाफ पटेल, प्रवीण कुमार, मग भुवनेश्वर कुमार आणि आता जसप्रीत बुमराहसोबतही बॉलिंग पार्टनरशिप केली. यात त्याने सुरुवातीला अननुभवी, नंतर प्रमुख आणि आता अनुभवी बॉलर म्हणून बॉलिंग केली, करतो आहे; पण तरीही तो म्हणावा तसा खूप यशस्वी होऊ शकला नाही. त्याचं सतत जखमी होणं आणि टीमच्या आत-बाहेर होत राहणं, या गोष्टी त्याला कारणीभूत होत्या. तरीही आशिष नेहरा हा भारताचा महत्त्वाचा बॉलर म्हणून कायम ओळखला जाईल.\nआशिष नेहराला बॉलिंगसाठीच नाही, तर त्याच्या काही छोट्या पण महत्त्वपूर्ण बॅटिंग खेळीसाठीही ओळखलं जातं. २००३मध्ये वर्ल्ड कपपूर्वी भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेली होती. तो अत्यंत कठीण असा दौरा ठरला. कडक थंडी, बोचरे वारे, त्यात न्यूझीलंडमधील बॉल प्रचंड स्विंग आणि सीम होणारी परिस्थिती. एका एकदिवसीय सामन्यात भारतापुढे अवघं २०० धावांचं लक्ष्य होतं. सेहवागनं शतक ठोकून विजयश्री अगदी गळ्यापर्यंत आणलेली होती; पण भारताचा डाव गडगडला. सेहवाग, युवराजसिंग, कैफ, संजय बांगर, झहीर ख���न लागोपाठ आउट होत गेले आणि भारताची शेवटची विकेट उरली. जिंकायला तीन बॉल्समध्ये दोन धावा आवश्यक होत्या. किवी ब्लॅक कॅप्स पूर्णपणे फॉर्ममध्ये. तेव्हा अकराव्या क्रमांकावर आशिष नेहरा शेवटचा खेळाडू म्हणून उतरला. श्रीनाथने जागेवरच मारलेल्या बॉलवर डेंजर एंडकडे नेहराने धावत एक कठीण रन घेतला. आणि पुढच्या बॉलवर चौकार हाणला. नेहराच्या त्या शॉटमुळे भारत जिंकला.\n२००२मध्ये भारत इंग्लंड दौऱ्यावर गेला असता लॉर्डस् मैदानावर अजित आगरकरने शतक ठोकण्याचा विक्रम केला. तेव्हा त्या शतकात आशिष नेहराचाही मोलाचा वाटा होता. भारताच्या नऊ विकेट्स गेल्या होत्या. अकराव्या क्रमांकावर आलेल्या आशिष नेहराने सुरक्षित खेळत अजित आगरकरला ‘लॉर्डस्’वरील मानाचं शतक पूर्ण करू दिलं. आणि त्यानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफच्या बॉलिंगवर स्टेडियमबाहेर सिक्सर हाणला.\nनेहरामध्ये दिल्लीचे सर्व गुण आहेत. तोंडात सतत शिव्या असतात, हे स्क्रीनवरही दिसून आलंय. महेंद्रसिंह धोनी कीपर आणि राहुल द्रविड स्लिपमध्ये असताना सोपी कॅच सोडली गेली, म्हणून दोघांनाही उद्देशून दिलेली शिवी टीव्हीवरही ऐकू आली होती. ‘आयपीएल’मध्ये दिली डेअरडेविल्सकडून बॉलिंग करताना कीपर दिनेश कार्तिकने कॅच सोडल्यावर नेहराने शिवी हासडली होती. या शिव्या साध्या-सरळ नव्हत्याच.\nआशिष नेहराला आता सर्व जण ‘नेहराजी’ असे संबोधतात. तो एक रोल मॉडेल आहे. वयाच्या या टप्प्यावरही तो अत्यंत मेहनत करून फिट आहे. आजही तो १४० किलोमीटर वेगाने बॉलिंग करण्याची क्षमता राखतो.\nडावखुऱ्या नेहराची बॉलिंग अॅक्शन बॉलिंगचा बादशहा वसीम अक्रमप्रमाणे साधी सरळ नव्हती, की डावखुऱ्या झहीर खानसारखी दिलखेचक नव्हती. त्याची शैली काहीशी सदोष होतीच. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येत राहिला. परिणामी सतत जखमी होऊन तो टीममधून आत-बाहेर होत राहिला.\nएके काळी बाल विराट कोहलीला स्वहस्ते पारितोषिक देणारा आशिष नेहरा आज विराट कोहलीच्या ‘कॅप्टन्सी’मध्ये खेळतोय. हे फक्त त्याच्या जबरदस्त इच्छाशक्तीमुळेच. आज दिल्लीच्या घरच्या मैदानावर आशिष नेहरा निवृत्त होतो आहे. भारताच्या या जिगरबाज खेळाडूला मानाचा मुजरा\n- अभिजित पानसे, मुक्त पत्रकार\nमोबाइल : ८०८७९ २७२२१\nपाच विकेट्स घेण्याची कामगिरी\nलॉर्ड्स कसोटी आणि भारतीय संघ संजूबाबा साकारणार पाकिस्तानी क्रिकेटरच्या भूमिकेत चित्रपट मायकेल हसी - तुम्ही कोहलीला डिवचु नका; अन्यथा... आंबेडकर अकादमीला ११९ धावांची आघाडी टीम इंडियाचा कांगारुंवर दणदणीत विजय..\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/six-day-police-custody-woman-accused-poisoning-case-125754", "date_download": "2018-10-16T18:48:43Z", "digest": "sha1:5EVRKZG4YW6RAIAYVG4Q57QPOG4VUE46", "length": 13012, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The six day police custody of a woman accused in a poisoning case महड विषबाधा प्रकरणी आरोपी महिलेला सहा दिवसांची कोठडी | eSakal", "raw_content": "\nमहड विषबाधा प्रकरणी आरोपी महिलेला सहा दिवसांची कोठडी\nरविवार, 24 जून 2018\nमहड विषबाधा प्रकरणात गुन्ह्याची कबुली देणाऱ्या आरोपी प्रज्ञा सुरवशे या महिलेला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nखालापूर : महड विषबाधा प्रकरणात गुन्ह्याची कबुली देणाऱ्या आरोपी प्रज्ञा सुरवशे या महिलेला सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. शनिवारी खालापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर आरोपी महिलेला हजर करण्यात आले होते. खालापूर तालुक्‍यासह संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरविणाऱ्या महड येथील विषबाधा प्रकरणात पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास केला.\nरायगड पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, खालापूरचे पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे जमील शेख, महिला पोलिस उपनिरीक्षक अंबिका अंधारेसह पोलिस कर्मचारी तपासकार्यात गुंतले होते. तीन संशयितांची कसून चौकशी करून पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. अखेर पोलिसांना प्रज्ञा सुरवशेपर्यंत पोहचण्यात यश मिळाले.\nसुभाष माने यांच्याशी वाद झालेल्या शेजारच्या व्यक्तीवर पोलिसांना संशय होता. \"तुझ्या पुजेत गोंधळ घालतो', अशी धमकी त्याने दिली होती; परंतु पोलिस तपासात हा संशयित वक्‍तव्यावर ठाम राहिल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. माने यांच्या घरी पोलिस तपासाला गेले की, प्रज्ञा आजूबाजूला घुटमळते हे पोलिसांनी हेरले होते. शिवाय, जेवण वाढायला प्रज्ञा पुढे होती, अशी माहिती माने यांनी दिली होती.\nपोलिसांना संशय येऊ नये म्हणून प्रज्ञा दुसऱ्या दिवशी खोपोली येथील खासगी दवाखान्यात दाखल झाली. विशेष लक्षणे न आढळल्याचे डॉक्‍टरांनी सांगितल्यावर पोलिसांचा संशय बळावला. अखेर सखोल चौकशी करताच प्रज्ञाने डाळीत विष टाकल्याची कबुली दिली.\nशेजारचे लोक जेवण करून गेल्यावर घरातील मंडळी जेवतील, असा अंदाज बांधून प्रज्ञाने डाळीत फोरेट टाकले; परंतु शिंदे कुटुंबातील मुले जेवायला बसल्यानंतर प्रज्ञाने बादली लाथ मारून डाळ सांडविण्याचा प्रयत्न करत असताना नणंदेने तिला हटकले आणि पुढची घटना घडली.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/jagatmanat/", "date_download": "2018-10-16T19:22:49Z", "digest": "sha1:RWMJYN4SUVKLYZWR3CPUSPXSNWDIRCUT", "length": 16959, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "जनात…मनात | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n२०१४ चा आणि पर्यायाने ‘जनात-मनात’चा हा शेवटचा लेखांक. आज आपल्या साऱ्यांचा निरोप घेताना संपूर्ण वर्षांचा पट डोळ्यांसमोर उलगडतो आहे.\nहा हा म्हणता वर्ष सरते आणि डिसेंबर महिना येतो. आता आता सुरू झाल्यासारखे वाटणारे २०१४ संपतेय. ऋतू कूस बदलतोय. थंडीची चाहूल लागलीय.\nघरामध्ये अनेकदा तात्त्विक चर्चा रंगतात. दोन गट पडतात आणि तावातावाने मुद्दे मांडले जातात. अमेरिकेच्या आरोग्यनीतीपासून महाराष्ट्राच्या दुष्काळापर्यंत कोणतेच विषय वज्र्य नसतात.\nदूरदर्शनवरची सेंचुरी प्लायची जाहिरात माझ्या मनात नवी आंदोलने निर्माण करते. जेवणाच्या टेबलावर गप्पा-मस्करीमध्ये रंगलेले कुटुंब..\nस्वाभिमान.. अभिमान.. गर्व आणि ताठरता हे एकाच रेषेवरचे चार िबदू आहेत. कोणाची व्याप्ती कुठे संपते आणि पुढचा गाव कुठे सुरू होतो, हे कधी कधी लक्षात येत नाही आणि गफलत\n‘‘सर, ‘जनात-मनात’मधून आजच्या महाविद्यालयीन जीवनावर लिहा..’’ एक आर्जवी पत्र आलं आणि माझ्या मनात विचारचक्र सुरू झालं. महाविद्यालय.. खूप काही बदललंय.\nमहात्माजींचे चरित्र मला नेहमीच भुरळ घालते. बापू म्हणून त्यांचा झालेला प्रवास आणि देशाची पारतंत्र्यातून त्यांनी केलेली सुटका हे सर्वाना ज्ञात आहे.\nसोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटस् अपवर स्वार होऊन रोज नवनवे दृष्टान्त, दाखले, उतारे आपल्यावर येऊन आदळतात. मी कधी ते वाचतो, कधी टाळतो.\nइलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींकडे आपण बऱ्याचदा चॅनेल बदलून दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. पण तरीही या जाहिराती आपल्याला नसलेली गरज निर्माण करतात.\nहा लेखांक प्रसिद्ध होईल तेव्हा दिवाळी सरली असेल. एखाद्या परकऱ्या पोरीने नाचत यावे, तिची लक्ष्मीची पावले अंगणभर उमटावीत, तिच्या पायातल्या पैंजणांच्या नादाने चार दिवस खुळावल्यागत व्हावे, अशी आपली सर्वाची\nमित्रांनो, हा लेख प्रसिद्ध होईल त्या दिवशी निवडणुकीचे निकाल लागतील. नवे गडी, नवे राज्य उदयास येण्याची मुहूर्तमेढ ठरेल.\nज्याचं प्रतिबिंब बघायचं आम्ही नाकारतो.. तोच आमचा अंतिम क्षण दोन्ही हात पसरून स्वागताला उभा असतो आणि नेमकं त्या क्षणी लक्षात येतं की, द्यायचं राहून गेलं.. मनातलं बोलायचं राहून गेलं..\nप्रिय वाचकहो, आजच्या ‘जनात-मनात’चा विषय सर्वथा वेगळा आहे. कधी मनात उमटणारे भावनांचे तरंग, कधी वैचारिक द्वंद्व तर कधी घडणाऱ्या गोष्टींचा वेगळ्या अंगाने घेतलेला परामर्श यांतून ‘जनात-मनात’ साकारते आहे.\nबाबूजींचे गाणे मला नेहमी हेलावून टाकते. मुलीचा बाप होण्याचे सद्भाग्य या जन्मी न लाभल्यामुळे ती अनुभूती या आयुष्यात तरी नाही.\nडॉ डिन्स्कीच्या या वचनाने आज माझ्या मनाचा ठाव घेतला. कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी कार्यालयीन प्रगती होते\nगाडी चालवताना पुढे जाणाऱ्या वाहनांच्या पृष्ठभागावर लिहिलेले ’One liners’ वाचणे हा माझा एक विरंगुळा आहे.\nविद्यापीठाच्या भविष्यातील योजनांच्या आखणीचे काम चालू होते. कुलगुरूया नात्याने ती माझी थेट जबाबदारी आहे असे मी मानतो.\nकोकणस्थ असूनही वयाची ५३ वष्रे मी कधी कोकणात गेलो नव्हतो. मुंबई-पुण्यापलीकडे माझा परीघ विस्तारत नव्हता.\nवर्गातला दिनू बाईंना फारसा कधीच आवडायचा नाही. विस्कटलेले केस, तेलाचा लवलेश नाही, बटणे तुटलेला शर्ट, अर्धवट खोचलेला, वरच्या खिशाला पडलेला शाईचा डाग, भकासलेले डोळे, अभ्यासही बेताबेताचा.\nआरोग्याची पुढची पाच वर्षे..\n‘जनात-मनात’ सुरू होऊन आता सात महिन्यांचा काळ उलटून गेलाय. डिजिटल कम्युनिकेशनमुळे रविवारी आठ-साडेआठ वाजेतो वाचकांचे प्रतिसाद येऊ लागतात.\nमाणसाच्या मनातील भावनांची जर स्पेक्ट्रॉस्कोपी केली तर मिळणाऱ्या रिझल्टच्या एका टोकाला प्रेम असेल, तर दुसऱ्या टोकाला राग.\nया माझ्या लाडक्या देशात..\nपुढच्या दोन आठवडय़ांत आपण आपला ६८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करू. नवे पंतप्रधान, नवा सोहोळा.. दिल्लीची परेड बघू.\nअगदी लहानपणापासून आपण सर्वानी हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट ऐकलेली आहे. कोणाला हत्ती सुपासारखा, तर कोणाला दोरखंडासारखा, तर कोणाला झाडाच्या बुंध्यासारखा वाटला.\n‘ऐ चिकणे, जरा सुनो’\nफेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या साइटस् मी अगदी आवर्जून पाहतो. काही अंशी मला त्यांचे व्यसन लागले आहे, हा आमच्या मातोश्रींचा दावाही खराच आहे.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5580713596742238553&title=Khave%20Tyachya%20Desha&SectionId=4811151065704897796&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF", "date_download": "2018-10-16T19:02:19Z", "digest": "sha1:LD3HXQTVQJEJNWJ34JB3XT4T5ZEJ2AEJ", "length": 6453, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "खावे त्याच्या देशा", "raw_content": "\nभारतीय खाद्यजीवन समृद्ध आहे; तसेच परदेशातही चवीढवीचे नाना प्रकार पाहायला मिळतात. अनिल नेने यांचे हे पुस्तक वाचून, तर याची खात्रीच पटते. कारण आपण कधी विचार केलेला नाही, अशा खाद्यप्रकारांची माहिती ते या पुस्तकातील लेखांमधून देतात.\nकॅव्हिआर हा रशियन नि इरेनियन प्रकार, शाही जेवणाची राणी ट्रफल, इटलीचा रिसोटो यांसारख्या पदार्थांची वर्णने पुस्तकात वाचायला मिळतात. हॅम, सॉसेजेस, स्टेक यांसारख्या मांसाहारी पदार्थांबरोबरच फेझंट नावाच्या पक्ष्याच्या मांसाची लज्जत त्यांनी कशी चाखली याचे रंजक वर्णन सापडते. बटाट्यापासून आणि चीजपासून बनवले जाणारे रुचकर पदार्थ, डेझर्ट नि पुडिंगसारख्या खास गोड पदार्थांची माहिती मिळते.\nएवढेच नव्हे, तर स्कॉच व्हिस्की, वाइनसारखी पेयेही स्वतंत्र प्रकरणांमधून भेटतात.\nप्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स\nकिंमत : ३०० रुपये\n(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)\nपोटली मनात रेंगाळणाऱ्या कथा चित्रे, कॅलिग्राफी आणि लेखांतून बिनचेहऱ्याच्या माणसांची भेट... भातुकली ‘कोक��ातल्या माणसांकडे गुणग्राहकता’\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad-pune/former-students-changes-ha-school-look-12656", "date_download": "2018-10-16T19:16:22Z", "digest": "sha1:V3HZKGSKUKZ2TGZEK5Y2RHOZBIM3JCJ5", "length": 12864, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Former students changes HA School look माजी विद्यार्थ्यांमुळे पालटतेय ‘एचए’ स्कूलचे रूप | eSakal", "raw_content": "\nमाजी विद्यार्थ्यांमुळे पालटतेय ‘एचए’ स्कूलचे रूप\nबुधवार, 28 सप्टेंबर 2016\nपिंपरी - केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचए कंपनी कामगार वसाहतीच्या आवारातील पन्नास वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी सरसावले असून, आपापल्यापरीने मदत करून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्कूलच्या १९९१ मधील दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दोन जीर्ण वर्ग पुन्हा चकाचक केले आहेत. त्यामुळे शिकणे आणि शिकविणे काहीसे सुलभ झाले असल्याची पावती मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनीही ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nपिंपरी - केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचए कंपनी कामगार वसाहतीच्या आवारातील पन्नास वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी सरसावले असून, आपापल्यापरीने मदत करून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्कूलच्या १९९१ मधील दहावीच्या वर्गातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन दोन जीर्ण वर्ग पुन्हा चकाचक केले आहेत. त्यामुळे शिकणे आणि शिकविणे काहीसे सुलभ झाले असल्याची पावती मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनीही ‘सकाळ’शी बोलताना दिली.\nएचए शाळेत ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, तेथे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमार्फत दुमजली इमारतीच्या ५६ वर्गखोल्या असलेली ही शाळा चालविली जात आहे. या शाळेचे माजी विद्यार्थी आणि यश���ंतनगर येथील व्यावसायिक सचिन बोधनी यांच्या पुढाकारातून शाळेच्या दोन वर्गांचे रूप पालटले आहे. ते १९९१ मध्ये स्कूलमधून दहावी पास झाले होते. त्यांनी आपल्या बॅचच्या इतर विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शाळेच्या मदतीसाठी सव्वादोन लाख रुपये गोळा केले. त्यात महेश कोळी (अमेरिका) व अतुल देसाई (ऑस्ट्रेलिया) यांनीही खारीचा वाटा उचलला आहे. प्रमोद हिंगे (पुणे), संदीप तावडे यांचेही सहकार्य मिळाले आहे. आता बाके व छतांची दुरुस्ती झाली आहे. तळाला टाइल्स बसविल्या आहेत. नवे पंखे आणि दिवे बसविले आहेत.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/ranveer-singh-uploaded-his-cildhood-photo-instagram-125900", "date_download": "2018-10-16T18:55:22Z", "digest": "sha1:4LNVIFUPCPRM4Q4D6JL5UZ4UIQXLNCZA", "length": 11077, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ranveer singh uploaded his cildhood photo at instagram काही वर्षापूर्वी असा दिसायचा रणवीर सिंग ! | eSakal", "raw_content": "\nकाही वर्षापूर्वी असा दिसायचा रणवीर सिंग \nसोमवार, 25 जून 2018\nआपल्याला फोटो पाहिल्यावर प्रश्न पडला असेल की हा कोण परंतु, हा अभिनेता रणवीर कपूर आहे. तो नेहमीच त्याच्या काहीतरी वेगळे करण्यामुळे चर्चेत असतो. आताही तो अशाच एका हटके गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. त्याने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खुप जुना फोटो शेअर केला आहे आणि त्याला मी 1985 पासून असाच आहे अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.\nमुंबई - आपल्याला फोटो पाहिल्यावर प्रश्न पडला असेल की हा कोण परंतु, हा अभिनेता रणवीर सिंग आहे. तो नेहमीच त्याच्या काहीतरी वेगळे करण्यामुळे चर्चेत असतो. आताही तो अशाच एका हटके गोष्टींमुळे चर्चेत आला आहे. त्याने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खुप जुना फोटो शेअर केला आहे आणि त्याला मी 1985 पासून असाच आहे अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.\nहा फोटो पाहून अनेक व्यक्तींनी आश्चर्ये व्यक्त केले आहे. त्याच्या या फोटोवर प्रियांका चोप्रा, दिपीका पादुकोण अशा अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. रणवीरच्या या लूक बाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.\nदरम्यान, बॉलिवूडमध्ये आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्यानं केले नसतील एवढे प्रयोग रणवीरनं त्याच्या स्टाईलमध्ये केले आहेत.\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स...\nगुंतवणुकीच्या बहाण्याने तीन कोटींवर गंडा\nकोल्हापूर - शेअर मार्केटमधील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने पैसे गोळा करून ३३ जणांना तीन कोटी, ६६ लाख, ५० हजार रुपयांना गंडा...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आल���. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131....\nउल्हासनगर महानगरपालिकेला मिळाला शासनाच्या तीन भूखंडाचा ताबा\nउल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/pune-edition-editorial-article-cultural-things-135597", "date_download": "2018-10-16T18:48:48Z", "digest": "sha1:DO5LNTBYJA2YLAQY2OZX7I4O2TNQNQ7V", "length": 25382, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune Edition Editorial Article on Cultural Things लोकज्ञानाची विज्ञानाशा सांगड | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 4 ऑगस्ट 2018\nलोकांच्या अनुभवजन्य ज्ञानाची विज्ञानाच्या काटेकोर पडताळणीशी सांगड घालून आपण खूप काही नवे\nशिकू शकतो, हे \"नोबेल'विजेत्या ब्लूमबर्गने पंचवीस वर्षांपूर्वी स्वतःच्या कामातून दाखवून दिले. भारताच्या जैवविविधता कायद्याच्या चौकटीत आपण सगळे मिळून हे देशभर करून दाखवू शकू.\nबत्तीास वर्षांपूर्वी मी एक आठवडा हिवाळ्याच्या गुलाबी थंडीच्या दिवसांत कारवार जिल्ह्यातल्या अघनाशिनी नदीच्या निसर्गरम्य तीरावर भटकत घालवला. माझ्या संगतीला होते या परिसराशी समरस होऊन गेलेले बॅरी ब्लूमबर्ग. ब्लूमबर्ग म्हणजे पुष्पगिरी आणि खरोखरच बॅरींचे व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल होते. आम्ही दोघे अर्ध्या चड्ड्यांत अघनाशिनीच्या पात्रातल्या शिळांवरून उड्या मारत हिंडत होतो आणि कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते, की ब्लूमबर्गना दहा वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. काविळीचा एक प्रकार आहे हेपॅटायटिस बी; एक विषाणू या प्रकारच्या काविळीला कारणीभूत आहे आणि बॅरींनी हा विषाणू शोधून काढला होता.\nबॅरींना मानवजातीच्या आनुवंशिक वैविध्यातही खूप रस होता; जगभरच्या मानवी आनुवंशिक वैविध्याच्या अभ्यासातून त्यांना ऑस्ट्रेलियातील आदिवासी जमातीत ए�� हेपॅटायटिस बीच्या विषाणूचा ऍन्टिजेन सापडला होता. तो ऍन्टिजेन वापरून बॅरींनी हेपॅटायटिस बीविरुद्धची प्रभावी लस तयार केली होती; तिच्यामुळे काविळीवर आणि काविळीच्या जोडीने होणाऱ्या कर्करोगावरही बऱ्याच प्रमाणात मात करता आली होती. ह्या महत्त्वपूर्ण कामासाठी बॅरींना नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.\nबॅरींचा दुसरा जिव्हाळ्याचा विषय होता ज्ञानपरंपरा. वनौषधींचा उपयोग ही मनुष्यजातीच्या दोन लाख वर्षांपूर्वीच्या उत्पत्तीहूनही पुरातन ज्ञानपरंपरा आहे. काही व्याधी झाल्या की, चिंपांझी जाणीवपूर्वक निवडक वनस्पतींची पाने खातात; चिंपांझी एकमेकांचे अनुकरण करतात, शिवाय आपल्या पिल्लांना पद्धतशीरपणे शिकवतात. तेव्हा जशी मानवांच्या तशीच चिंपांझीच्या समूहांतही वनौषधींची ज्ञानपरंपरा आहे. आपली आणि चिंपांझीची कुळी 50 लाख वर्षांपूर्वी विभक्त झाली, तेव्हा ही परंपरा त्याहूनही अधिक पुरातन असणार. जगभरातल्या सर्व मानव समाजांकडे तिथल्या तिथल्या वनस्पतींच्या, प्राण्यांच्या औषधी उपयोगांचे ज्ञान आहे. ज्ञान अधिक पद्धतशीरपणे स्थापन होताना साहजिकच ह्या ज्ञानभांडाराचे महत्त्व ओळखले गेले.\nसुश्रुत संहिता सांगते : \"तपस्वी व्याध गोपाळ, वैदू जे हिंडती वनी, कंदमुळे भक्षिती त्यांच्या, वनौषधी ध्यानी मनी'. आयुर्वेद वैद्यांनी हे ज्ञान शिकून घ्यावे, वापरात आणावे. म्हणजेच ज्ञान हे मानवनिर्मित आहे; त्यात कदाचित चुका असू शकतील, तरीही असे ज्ञान वापरात आणावे, अशी धारणा होती. पण समाजावर जसजसा विशिष्ट वर्गांचा पगडा बसत गेला तसतसा ज्ञानाबद्दलचा एक वेगळाच दृष्टिकोन प्रस्थापित केला गेला. या मांडणीप्रमाणे वेदांसारखे ईश्वरदत्त, अपौरुषेय ज्ञान हेच खरे आणि शाश्वत ज्ञान आहे, उलट चुकांनी भरलेले मानवनिर्मित ज्ञान टाकाऊ आहे. ही विचारसरणी स्वीकारत चरक, सुश्रुत सांगतात की आयुर्वेदाचे ज्ञान अश्‍विनीकुमारांकडून ऋषींकडे आणि नंतर मानवाकडे आले; मानवाच्या हाती ते वाढत नाही, तर केवळ\nक्षीण होत जाते. अशा विचारसरणीच्या परंपरेत ज्ञानवृद्धीला वाव नाही; आणि ह्यामुळेच गेल्या दीड-दोन हजार वर्षांत आयुर्वेदात काहीही खास प्रगती झालेली नाही.\nआपल्याकडे जैन व बौद्ध परंपरांनी वेदप्रामाण्य नाकारत बुद्धिप्रामाण्य स्वीकारले आणि त्यामुळे भारतात ज्ञानाची वृद्धी मुख्यतः या प��ंपरांमधून होत राहिली. साहजिकच चरक-सुश्रुतांनंतर आयुर्वेदाला मोठे योगदान करणारा वाग्भट बौद्ध होता. पण जगात ज्ञान खरे झपाट्याने वाढू लागले ते मध्ययुगात नवचैतन्य निर्माण झालेल्या युरोपात. ह्या नवचैतन्यामागचे रहस्य होते वास्तवाचे निरीक्षण हाच ज्ञानाचा खरा आधार मानणे व बायबलची अधिकारवाणी नाकारणे आणि ह्यातूनच विज्ञानाची घोडदौड सुरू झाली. ह्या आधुनिक पाश्‍चात्त्य वैद्यकशास्त्राने जिवाणू, विषाणू ओळखले आणि बॅरींनी या परंपरेतूनच पुढे जाऊन हिपॅटायटीस बीचा विषाणू शोधून काढला. पण बॅरी असहिष्णू नव्हते; ते शिस्तबद्ध आधुनिक विज्ञानाच्या चौकटीच्या बाहेरही खूप ज्ञान आहे; लोकांजवळ आहे.\nतसेच आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि इतर देशांतील अशाच वैद्यकीय परंपरांतही आहे हे पूर्णपणे ओळखून होते. तेव्हा त्यांनी ठरवले, की काविळीच्या निवारणासाठी जगभर कोणकोणत्या वनौषधी वापरल्या जातात याचे ज्ञान पद्धतशीरपणे संकलित करावे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून बॅरी बंगळुरात पोचले आणि मला पकडून म्हणाले, की तुमच्या डोंगर-खोऱ्यातल्या वैदूंकडे मला घेऊन चल. मी त्या वेळी कारवार जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या मुलखात परिसर शास्त्रीय संशोधनात गर्क होतो; तिथले अनेक शेतकरी, धनगर, मच्छीमार माझे मित्र होते. मी म्हणालो, अघनाशिनी नदीचे खोरे जैववैविध्याने समृद्ध आहे; तिथे वनौषधींचा भरपूर वापर होतो; त्या भागात हिंडत तुम्हाला हवी तशी माहिती आपण गोळा करूया. रात्री एखाद्या गावात माझ्या परिचयाच्या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करायचो आणि त्यांच्या ओळखीने आसपासच्या गावांत जाऊन तिथल्या वैदूंना ते कोणत्या वनौषधी कोणत्या व्याधींवर उपचार करण्यासाठी वापरतात, याची माहिती विचारायचो.\nबॅरी ही सगळी माहिती अतिशय काटेकोरपणे नोंदून ठेवायचे, त्या वैदूंची छायाचित्रे घ्यायचे आणि त्यांना ह्यातून काही पुढे निष्पन्न झाले तर त्याचा फायदा तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन, असे आश्वासन द्यायचे. विज्ञान मानते की, कोणतेही ज्ञान परिपूर्ण नाही, शाश्वत नाही, त्यात भरपूर चुका असू शकतात. वास्तवाचे सातत्याने पद्धतशीरपणे निरीक्षण करावे, त्या अनुभवातून चुका लक्षात येतात आणि त्या दुरुस्त करत विज्ञानाची आगेकूच होत राहते. लोकांचे वनौषधींचे ज्ञानही अनुभवजन्य आहे; पण ते पुरेसे काटेकोरपणे पडताळले गेले नसल्याने त्यात खूप जास्त चुका असण्याची शक्‍यता आहे. तरीही वेगवेगळ्या समाजांच्या ज्ञानात एखादे समान सूत्र दिसल्यास ते बरोबर असण्याची खूपच शक्‍यता आहे. बॅरींनी असेच हजारो वैदूंचे, आयुर्वेदासारख्या शेकडो ग्रंथांचे ज्ञान संगणकांचा वापर करत संकलित केले आणि त्यात एखादी वनस्पती जवळजवळ सगळीकडे काविळीविरुद्ध वापरली जाते का, हे शोधले.\nभुईआवळा ही आशियात, आफ्रिकेत जिकडे तिकडे सहज वाढणारी, सुमारे एक फूट उंचीची वनस्पती आहे आणि बॅरींच्या लक्षात आले की, ती सर्वत्र कावीळ निवारणासाठी वापरली जाते. मग त्यांनी पुढचे पाऊल उचलले आणि प्रयोगशाळेतील काळजीपूर्वक संशोधनातून भुईआवळ्यातील काविळीला काबूत आणणारे रसायन शोधून काढले. हे रसायन शोधून काढल्यावर त्यांनी शास्त्रज्ञांच्या नेहमीच्या रीतीप्रमाणे पेटंट घेतले. पण पेटंट मिळता क्षणीच जाहीर केले की कोणतीही औषध उत्पादन करणारी कंपनी जर हे रसायन \"ना नफा ना तोटा' धर्तीवर लोकांना उपलब्ध करून देणार असेल, तर लोकांचे ऋण फेडण्यासाठी मी काहीही रॉयल्टी मागणार नाही.\nअजूनपर्यंत कोणतीही औषधे कंपनी हे करायला पुढे आलेली नाही; पण बॅरींनी लोकज्ञानाची विज्ञानाशी सांगड कशी घालावी, हे आपल्या कर्तबगारीतून छान दाखवून दिले आहे. भारताच्या जैवविविधता कायद्याच्या चौकटीत, आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा फायदा घेत, हे देशभर करता येईल. दुर्दैवाने हा कायदा सोळा वर्षे खुंटीवर टांगून ठेवला गेला आहे.\nआता तरी विकासाचे जनआंदोलन उभारण्याच्या घोषणा देणाऱ्या शासनयंत्रणेने लोकाभिमुख, विज्ञानाभिमुख वृत्तीने \"जैवविविधता कायदा' अमलात आणला तर आपण एका नव्या डिजिटल इंडियात जोमाने पदार्पण करू शकू.\n- माधव गाडगीळ, (निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ)\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nवारज्यातील लाकडाच्या वखारीवर वन विभागाची कारवाई\nपुणे : वारजेतील दोन प्रसिद्ध लाकडाच्या वखारीमध्ये आरा गिरणी(लाकडे कापायची मशीन) वर धडक कारवाई करून एक उध्वस्त केली तर एक जप्त करण्यात आली. आज...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच��� (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-local-jalgaon-news-ceo-chair-86211", "date_download": "2018-10-16T19:36:54Z", "digest": "sha1:O6OBV63V66BFFKJPP66U4OYJJCITBNOY", "length": 11958, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news local jalgaon news CEO chair सीईओंच्या खुर्चीला संतप्त सदस्यांनी घातला हार | eSakal", "raw_content": "\nसीईओंच्या खुर्चीला संतप्त सदस्यांनी घातला हार\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nजळगाव : जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचे पडसाद आता जाणवू लागले आहेत. सलग तीन बैठकांना उपस्थित राहत नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्‍त केला.\nजळगाव : जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचे पडसाद आता जाणवू लागले आहेत. सलग तीन बैठकांना उपस्थित राहत नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्‍त केला.\nजळगाव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा आज अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेतील सानेगुरूजी सभागृहात सदर सभा होती. जिल्हा परि���द प्रशासनातील प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे सदस्यांची मागणी गेल्या काही सभांपासून सुरू आहे. मात्र, सीईओ दिवेगावकर हे दर महिन्याला होणाऱ्या स्थायी, जलव्यवस्थापन समितीच्या सभेला उपस्थित राहत नसल्यावरून सदस्यांमध्ये नाराजी होती.\nतसेच जलव्यवस्थापन समितीच्या सलग दोन बैठकांना सीईओ दिवेगावकर उपस्थित नसताना, आजच्या सभेलाही सीईओ दिवेगावकर उपस्थित नव्हते. प्रशासनातील प्रतिनिधी म्हणून अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर उपस्थित होते. मात्र, सीईओंची उपस्थिती असावी, अशी मागणी करताना संतप्त सदस्य पवन सोनवणे आणि रोहन पाटील यांनी सभागृहातील सीईओंच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्‍त केला. यानंतर सभेचे कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब करण्यात आली.\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%96_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-10-16T18:13:29Z", "digest": "sha1:GEZW7TKXUWLIXBYLTOTDUQOLM2UUOPDI", "length": 15333, "nlines": 245, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शाहरुख खान - विकिपीडिया", "raw_content": "\n(शाहरूख खान या पानावरून पुनर्निर्देशित)\n२ नोव्हेंबर, १९६५ (1965-11-02) (वय: ५२)\nहिंदी भाषा, इंग्लिश भाषा , मराठी भाषा\nपत्नी गौरी खान सह शाहरुख\nशाहरुख खान (Shah Rukh Khan; जन्म: २ नोव्हेंबर, इ.स. १९६५, लोकप्रिय संक्षिप्त नाव: एस.आर.के.) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दूरचित्रवाणी प्रदर्शक आहे. बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला शाहरूख हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो [ संदर्भ हवा ]. चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो [ संदर्भ हवा ].\n१९८०च्या दशकामध्ये फौजी, सर्कस या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये शाहरूखने भूमिका केल्या. २५ जून १९९२ रोजी प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून त्याने १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची जोडी लोकप्रिय आहे [ संदर्भ हवा ].\nशाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे. २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रीमियर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. २००७ साली कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा तो सादरकर्ता होता. २००८ मध्ये न्यूजव���क साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले, तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. खूप गरीब परिस्थितीमधून यश मिळवलेला हा लोकांचा खूप प्रिय कलाकार आहे . त्याचे चाहते फक्त भारतात नसून अख्या जगभर आहेत.\nइ.स.१९९२ दीवाना राजा साहाय्य फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार\nदिल आशना है करण सिंह\nराजू बन गया जंटलमन राज माथूर\nइ.स.१९९३ माया मेमसाब ललित कुमार\nकिंग अंकल अनिल भन्साळी\nबाजीगर विकी मल्होत्रा / अजय शर्मा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nडर राहुल मेहरा फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार\nइ.स.१९९४ कभी हाँ कभी ना सुनील फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार\nइ.स.१९९५ करण अर्जुन करण अर्जुन\nजमाना दीवाना राहुल सिंग\nओ डार्लिंग, ये है इंडिया ओ डार्लिंग, ये है इंडिया\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे राज मल्होत्रा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nराम जाने राम जाने\nइ.स.१९९६ इंग्लिश बाबू देसी मेम गोपाळ मयूर / हरी मयूर\nयेस बॉस राहुल जोशी\nदिल तो पागल है राहुल फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nइ.स.१९९८ दिल से.. अमरकांत वर्मा\nकुछ कुछ होता है राहुल खन्ना फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nइ.स.१९९९ बादशाह राज / बादशाह\nइ.स.२००० फिर भी दिल है हिंदुस्तानी अजय बक्षी\nहे राम अमजद खान\nजोश मॅक्स \"मॅक्सी\" डायस\nमोहब्बतें राज आर्यन मल्होत्रा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार\nइ.स.२००१ वन टू का फोर अरुण वर्मा\nकभी खुशी कभी गम राहुल रायचंद\nहम तुम्हारे हैं सनम गोपाळ\nइ.स.२००२ देवदास देवदास फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nइ.स.२००३ चलते चलते राज माथुरे\nकल हो ना हो अमान माथूर\nइ.स.२००४ ये लम्हे जुदाई के दुष्यंत\nमैं हूं ना राम प्रसाद शर्मा\nवीर-झारा वीर प्रताप सिंग\nस्वदेस मोहन भार्गव फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nइ.स.२००६ कभी अलविदा ना कहना\n इंडिया फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nओम शांती ओम ओम शांती ओम\nइ.स.२००८ रब ने बना दी जोडी रब ने बना दी जोडी\nइ.स.२०१० माय नेम इज खान खान फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार\nइ.स.२०१२ जब तक है जान\nइ.स.२०१४ हॅपी न्यू इयर\nइ.स.२०१५ दिलवाले फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कारासाठी नामांकन\nइ.स. २०१६ फॅन '\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील शाहरुख खानचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९६५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०१७ रोजी १९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-criticizes-bjp-president-amit-shah-demonetization-125481", "date_download": "2018-10-16T19:32:19Z", "digest": "sha1:M3LWODEJONODI26H24FWIUA33REGZ5KM", "length": 14607, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi Criticizes BJP President Amit Shah on Demonetization 'शाह ज्यादा खा गया', राहुल गांधींची भाजप अध्यक्षांवर टीका | eSakal", "raw_content": "\n'शाह ज्यादा खा गया', राहुल गांधींची भाजप अध्यक्षांवर टीका\nशुक्रवार, 22 जून 2018\nदेशातील कोट्यवधी जनतेची नोटाबंदीमुळे आयुष्य बरबाद झाले. त्यामुळे तुमच्या या कार्याबद्दल तुम्हाला सलाम. अमित शहाजी अभिनंदन, संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या 5 दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम.\n- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष\nनवी दिल्ली : नोटाबंदीदरम्यानच्या काही दिवसांमध्ये गुजरातच्या काही सहकारी बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाल्याचा दावा काँग्रेसने केला. तसेच नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार असल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज (शुक्रवार) सोडले.\nदिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला. सुरजेवाला म्हणाले, माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीचे कागदपत्रे जाहीर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी याबाबत बोलणे गरजेचे आहे. नोटाबंदीच्या काळात भाजप आणि आरएसएसने किती संपत्ती खरेदी केली आणि त्याची एकूण रक्कम किती होती, याची माहिती त्यांनी द्यायला हवी. नोटाबंदी स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे याची सविस्तर आणि निष्पक्षपणे चौकशी केली जावी, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.\nतसेच सुरजेवाला यांनी यावेळी अमित शहांवर निशाणा साधला. ते म्हणाले, अमित शहा ज्या बँकेचे संचालक आहेत. त्या बँकेने नोटाबंदीनंतर 10 दिवसांत 745 कोटी रुपये जमा केले. गुजरातमध्ये भाजप नेते संचलित 11 बँकांमध्ये अवघ्या 5 दिवसांमध्ये 3118 कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये जमा करण्यात आले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे पंतप्रधान मोदी याप्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करणार का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मला विश्वास आहे, पंतप्रधान मोदी यावर नक्कीच उत्तर देतील, असेही ते म्हणाले.\nदरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अमित शहांवर निशाणा साधताना ट्विट केले. या टि्वटमध्ये राहुल गांधींनी सांगितले, की देशातील कोट्यवधी जनतेची नोटाबंदीमुळे आयुष्य बरबाद झाले. त्यामुळे तुमच्या या कार्याबद्दल तुम्हाला सलाम. अमित शहाजी अभिनंदन, संचालक, अहमदाबाद जिल्हा सहकारी बँक. तुमच्या बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या शर्यतीत पहिले स्थान प्राप्त केले. नोटाबंदीच्या 5 दिवसांमध्ये 750 कोटी रुपये बदलण्यात आले. त्यामुळे तुम्हाला सलाम.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nकेडगावात संघाचे दसऱ्यानिमित्त प्रथमच पथसंचलन\nकेडगाव (जि.पुणे) : केडगाव (ता.दौंड ) येथील बाजारपेठेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्यानिमित्त पथसंचलन झाले. संघाने येथे प्रथमच संचालनाचे...\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/mumbai-news-cashless-transactions-increased-83242", "date_download": "2018-10-16T19:35:13Z", "digest": "sha1:IGW4GTS2UND24RGFXM5YUL6IVOXFOJZL", "length": 13666, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Cashless transactions increased कॅशलेस व्यवहार वाढले | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 20 नोव्हेंबर 2017\nमुंबई - केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याचे सुपरिणाम डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारांतून दिसून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून तब्बल ७४ हजार ९० कोटींचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.\nमुंबई - केंद्र सरकारने कॅशलेस अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन दिल्याचे सुपरिणाम डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून झालेल्या विक्रमी व्यवहारांतून दिसून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून तब्बल ७४ हजार ९० कोटींचे व्यवहार झाले आहेत. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ८४ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.\nपॉइंट ऑफ सेल (पीओएस) मशिनमधून होणाऱ्या व्यवहारांमध्ये ८६ टक्‍क्‍यांची वाढ झाली. सप्टेंबरमध्ये पीओएसवर ३७८ दशलक्ष व्यवहार झाले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्डमधून ४० हजार १३० कोटींचे व्यवहार झाले होते. नोटाबंदीनंतर ग्राहकांनी दैनंदिन व्यवहारांमध्ये कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचे वर्ल्डलाइन या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. नोटाबंदीने सुरवातीचे काही महिने ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार केले. त्यानंतर अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध झाली असली, तरीही कार्डमधील व्यवहार दिवसागणिक वाढत असल्याचे वर्ल्डलाइनच्या दक्षिण आशिया आणि मध्यपूर्व विभागाचे मुख्य कार्यकारी दीपक चंदनानी यांनी सांगितले.\nजनधन योजनेपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डमधील व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जनधन योजना लागू झाल्या��ंतर डेबिट कार्डमधील व्यवहारांमध्ये ३९ टक्‍क्‍यांची वृद्धी दिसून आली. नोटाबंदीनंतर डेबिट कार्डमधील व्यवहारांमध्ये २२ टक्‍क्‍यांची वाढ झाल्याचे वर्ल्डलाइनने म्हटले आहे. २०१६ ते २०१७ या कालावधीत क्रेडिट कार्डमधील व्यवहारांमध्ये २४ टक्‍क्‍यांची वृद्धी झाली आहे. कार्डमधील वाढते व्यवहार डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या पथ्यावर पडले आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार गेल्या नोव्हेंबरपासून सप्टेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत डिजिटल व्यवहारांमध्ये सरासरी ३१ टक्‍क्‍यांची वाढ झाली.\nकार्डमधून होणाऱ्या व्यवहारांची उलाढाल\nदेशातील एकूण कार्ड : ८ कोटी ५३ लाख\nडेबिट कार्ड : ८ कोटी १९ लाख\nक्रेडिट कार्ड : ३३ लाख ३० हजार\nसप्टेंबर २०१७ मध्ये कार्डमधून झालेले व्यवहार\n७४ हजार ९० कोटी रुपये\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग\nनवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून \"आयबी...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्र��ईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/sharavaran/", "date_download": "2018-10-16T18:49:20Z", "digest": "sha1:3WTCPUSJDRMKOSTCRJ4ROXTL7KX56KXP", "length": 13182, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शहरावरण | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nशहरीकरणाच्या विस्मयकारक रेटय़ात फुलपाखरे, चिमण्या व पोपट हद्दपार केले जात आहेत याकडे कुणाचे लक्ष आहे का\nकुणी सनदी अधिकारी (साहेब) आम्हाला बजावत होते\n‘हृदयी धरा हा बोध खरा’\n‘शाश्वत विकासाची उद्दिष्टे’ तर आखून झाली, पण त्या उद्दिष्टांकडे नेणारे मार्ग पुरेसे शाश्वत आहेत का\nसन २०१६ ते २०३० या १५ वर्षांमध्ये भूक व दारिद्रय़ पृथ्वीवरून हद्दपार झाले पाहिजे\nशाश्वत विकास = पर्यावरण रक्षण + दारिद्रय़ निर्मूलन\nपर्यावरण व निसर्गाचे रक्षण, संवर्धन\nझाडूचा दांडा.. गोतास काळ\nहातात शस्त्र घेतले म्हणजेच हिंसेची शक्यता निर्माण होते असे नाही.\nपीओपीची गणेशमूर्ती तीन महिने उलटले तरी पाण्यात सुमारे जशीच्या तशी होती\nपर्यावरणस्नेही गणेश विसर्जनाचा श्रीगणेशा\nगणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करण्याला ठाम विरोध करावा.\nऊर्जानिर्मिती ‘मिश्र कचऱ्यापासून’ की वर्गीकरण केल्यानंतर, हा प्रश्न महत्त्वाचा आहे; त्याहीसाठी धोरण हवे\nवीजनिर्मिती हा तुलनेने महाग आणि सध्या जटिल पर्याय वाटतो, पण त्याही दिशेने पावले पडावीत..\nमिश्र कचऱ्यासाठी औष्णिक तंत्रज्ञान\nकचरा व्यवस्थापनासाठी महागडे परदेशी तंत्रज्ञान अधिक चांगले\nओला-सुका कचरा वेगवेगळा करण्याची सवय हवीच, पण कचऱ्याच्या ऊष्मांकावर वीजनिर्मिती ठरते..\nऑगस्टा : दुर्लक्षित मुद्दे\n‘ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर’ खरेदीतील कथित भ्रष्टाचाराच्या इटलीमधील तपासाचे पडसाद येथेही उमटलेच.\nजिथे कचरा, तिथेच खत\nजिद्दीने कुणी करावे म्हटले तर प्रचंड खर्चीक व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उभे करता करता दमछाक करणारे बनते.\nकचरा कुजतो, इंधन देतो\nबायोगॅस देणारी संयंत्रे कुजणाऱ्या कचऱ्यावर चालू शकतात, फक्त यासाठीची जैवरासायनिक प्रक्रिया निराळी असते.\n.. धूर की ऊर्जा\nदेशभरच्या महानगरांत दररोज निर्माण होणऱ्या ८८ हजार टन कचऱ्यापैकी ६५ टक्के, म्हणजे सुमारे ५७,२०० टन कचरा कचरापट्टय़ांवर नेला जातो. या कचऱ्यापासून खत करणे शक्य आहेच, पण बायोगॅस आणि ऊर्जानिर्मिती\nघनकचऱ्याचे व्यवस्थापन केले नाही तर दुष्परिणामांकडेच वाटचाल होणार, हे एव्हाना बहुतेकांस पटलेले आहे\nकेल्याने होत आहे रे..\n‘कचऱ्याचे काय करायचे’ हा प्रश्न आज मुंबईपुण्यासमोर आहे. उद्या सर्वच शहरांपुढे तो येणार आहे.\nतंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातील दुकानदारी सर्वपरिचित आहेच, त्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होते आहे.\nपर्यावरणाचा नाश अमेरिकाही करते आणि भारतासारखे देशही..\nसावध, ऐका पुढल्या हाका\nशहरीकरण वाढत असताना पर्यावरण, प्रदूषण आणि परिसर्ग-रक्षण यांचे प्रश्न टोकदार होत जाणारच\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2018-10-16T18:45:49Z", "digest": "sha1:JABWIUMWDL36HYQ4A2FXO32YMMH2OHHP", "length": 4079, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय रसायनशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► भारतीय जीवरसायनशास्त्रज्ञ‎ (१ क)\n► मराठी रसायनशास्त्रज्ञ‎ (१ क, १ प)\n\"भारतीय रसायनशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nचिंतामणी नागेश रामचंद्र राव\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ नोव्हेंबर २०१० रो��ी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/install-zoka-gardens-elders-125387", "date_download": "2018-10-16T18:52:39Z", "digest": "sha1:KIOCJH7QDPJ7BMJSTTZECENIIFGLM375", "length": 10709, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "install zoka in gardens for elders सार्वजनिक बागांमध्ये स्त्री-पुरुषांसाठी झोपाळे बसवावे | eSakal", "raw_content": "\nसार्वजनिक बागांमध्ये स्त्री-पुरुषांसाठी झोपाळे बसवावे\nशुक्रवार, 22 जून 2018\nतुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nपुणे : सध्या सर्व पुणे महानगरपालिका सार्वजनिक बागांमध्ये विकासाच्या नावाखाली उधळपट्टी सुरु आहे. कित्येक बागांमध्ये एक नाहीतर दोन-तीन ओपन जिम नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन बांधण्यात आल्या आहेत.\nपरंतु, अठरा वर्षा वरील स्त्री-पुरुषासाठी झोपाळा का असु नये, या नागरिकांना आपण ही झोपाळ्यावर बसून बागेतील आनंद आपल्या मुलांसोबत लुटावा असे वाटते. पण कोणत्याही सार्वजनिक बागांमध्ये अठरा वर्षावरील स्त्री-पुरूषाला ओपन जिम शिवाय आनंद लुटता येत नाही. किमान झोपाळ्याची तरी सोय उपलब्ध करून निधीचा योग्य उपयोग करावा.\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर ���सलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\n#NavDurga दर्जेदार अभिनय, मनोभावे समाजसेवा\nअँग्री इंडियन गॉडेसेस, मंटो आणि सॅक्रीड गेम्समधल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आणि दोन खेड्यांच्या स्वयंपूर्ण विकासासाठी झटणारी आजची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-article-basic-works-agriculture-12141", "date_download": "2018-10-16T19:49:07Z", "digest": "sha1:7VKABDOA5GOLKEY466UNWOMLEYOBKPOK", "length": 25976, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special article on basic works in agriculture | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामे\nशास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामे\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nआधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे काम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांप्रमाणे शेती खात्याचेही आहे.\nआपल्या देशातील शेतीचा तीन हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. शेतीचे शास्त्र निसर्गाने तयार केले आहे. निसर्ग स्वतःच्या शास्त्राप्रमाणे शेती कशी करायची, याचे प्रात्यक्षिक दररोज करून दाखवत असतो. हे काम आजही चालू आहे. पूर्वीच्या शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाच्या निरीक्षणातून शेतीच्या दैनंदिन कामाचे तंत्रज्ञान प्राप्त केले. हे तंत्रज्ञान त्याच्या शेतीतील दैनंदिन कामातून प्रगट होत असे व पिकाच्या स्वरूपात दिसत असे.\nदुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यांमुळे शेतीतील पिकाचे नुकसान होते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन हंगाम व २७ नक्षत्रे यांत हवामान बदलत असते. याचा पिकावर चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो. या परिणामाचे पूर्वीच्या शेतकऱ्यांचे सूक्ष्म निरीक्षण चालू असे. या निरीक्षणातून प्रतिकूल हवामानात टिकून राहणे व अनुकूल हवामानाचा जास्तीत जास्त लाभ मिळविणे याचेही तंत्रज्ञान त्यांनी मिळविले होते. यामुळे पूर्वीच्या शेतकऱ्यांनी हजारो वर्षे कुणाच्याही मदतीशिवाय उत्तम शेती केली. त्यांनी मिळविलेले हे तंत्रज्ञान दैनंदिन शेतीच्या चाललेल्या कामाच्या प्रात्यक्षिकातूनच पिढ्यान्‌पिढ्या चालत आले. अशी शेती आपल्या देशात १९४०-१९५० च्या दशकापर्यंत चालत होती. आज निसर्गनिर्मित शेतीचे शास्त्र लिखित स्वरूपात उपलब्ध नाही.\nपूर्वीच्या शेतीत घरचे निवडक शुद्ध बियाणे व शेणखत या दोनच निविष्ठा व बैलाच्या मोटेचे पाणी यावर त्यावेळचे शेतकरी भरघोस पिके घेत असत. मी १९४९ साली शेतीला सुरवात केली होती, त्या वेळी अशी भरघोस पिके घेणारा मीही एक शेतकरी आहे. पूर्वीच्या शेतीचे सर्व व्यवहार शेतमालाच्या स्वरूपातच चालत होते. रोख पैशाचा व्यवहार नव्हता. आधुनिक शेतीच्या सुरवातीलाच शेतीचे सर्व व्यवहार रोख पैशात सुरू झाले. यामुळे आपल्या देशातील शेतीचे मूळ स्वरूप बदलले व शेतीचा शेती व्यवसाय झाला.\nशेती व्यवसाय सोडून इतर सर्व व्यवसायांची सतत भरभराट चालू आहे. फक्त शेती व्यवसायच तोट्यात चालतो. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांना स्वतःचा प्रपंच चालवणेच कठीण होत आहे. या सर्व अडचणी शेतकरी प्रत्यक्ष शेतीत काम करतात तिथेच येतात. या सर्व अडचणी सोबतच मोठ्या जिकीरीने व कष्टाने शेतकरी आपली शेतीची दैनंदिन कामे करत असतात. या अडचणींना कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा फक्त आपल्या देशाचा मूलभूत स्वतंत्र प्रश्‍न आहे. आपल्या देशाच्या १२५ कोटी लोकसंख्येच्या ५५ ते ६० टक्के शेतकऱ्यांचा चरितार्थ व रोजगार शेतीच्या उत्पन्नावर चालतो. इतक्‍या मोठ्या संख्येच्या शेतकऱ्यापुढे कशामुळे या अडचणी आल्या आहेत, याचा सर्व क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितचिंतकांनी विचार केला पाहिजे. यासाठी स्वतःची शेती व्यवसायाप्रमाणे चालवून शेतकऱ्यांना स्वतःच ती फायदेशीर करता आली पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून सरकारच्या सर्व योजना तयार झाल्या पाहिजेत व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून आवश्‍यक तितके अर्थसाह्य सरकारने केले पाहिजे.\nशेतकरी शेतमाल विकत घेऊन त्याची विक्री करत नाहीत तर स्वतः उत्पादन करून त्याची विक्री करतात. यामुळे स्वतःच्या पिकांचा तपशीलवार उत्पादन खर्च माहीत असल्याशिवाय शेती व्यवसायाप्रमाणे करता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी पिकाचा तपशीलवार उत्पादन खर्च लिहून काढावा. उत्पादन खर्च माहीत असल्यामुळे आपला शेतमाल बाजारपेठेत विकून मिळालेल्या पैशामुळे आपला फायदा झाला का तोटा झाला, हे समजते. तोटा झाला असेल तर तो कशामुळे झाला व फायदा झाला असेल तर तो कशामुळे झाला हे उत्पादन खर्चाचे आकडे सांगतील. स्वतः पुढच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग पण हे उत्पादन खर्चाचे आकडे दाखवतील. कृषी अर्थशास्त्र माहीत असणाऱ्यांना या आकड्यांची भाषा समजते. पूर्वीच्या निसर्गाचे काम आज आधुनिक शेतीत कृषी विद्यापीठाकडे आहे. कृषी विद्यापीठात आधुनिक शेतीचे शास्त्र तयार झाले. आधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे काम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचेच आहे. कृषी विद्यापीठात असे प्रात्यक्षिक करून दाखवले जात नाही. कृषी विद्यापीठात बी एसस्सी ॲग्री, एम एसस्सी ॲग्री या पदव्या मिळविण्यासाठी मुले शिकू लागली. आधुनिक शेतीच्या शास्त्राची पुस्तके वाचून या मुलांना हे आधुनिक शेतीचे शास्त्र समजते. शास्त्र समजले तरी शेती करता येत नाही. शेती करणे म्हणजे शेतीत प्रत्यक्ष काम करणे. हे काम शारीरिक श्रमाचे असो अथवा यंत्राने केलेले असो, शेतीच्या प्रत्येक कामात शास्त्र आहे. या शास्त्राशी सुसंगत प्रत्यक्ष शेतीची कामे कशी करायची, याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यावे लागते. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतीतील दैनंदिन कामातून प्रगट झाले पाहिजे व पिकाच्या स्वरूपात दिसले पाहिजे, अशी कामे सांगून कळत नाहीत व ती शिकवून समजत नाहीत. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजण्यासाठी या तंत्रज्ञानाप्रमाणे शेतीतील कामे प्रत्यक्ष करून दाखवून त्या कामाच्या प्रात्यक्षिकातूनच द्यावे लागते. या कामाचा सराव करून शेतकरी हे ��ंत्रज्ञान मिळवतात. निसर्ग स्वतःच्या शेतीच्या शास्त्राचे प्रात्यक्षिक करून दाखवतो. या प्रात्यक्षिकांच्या निरीक्षणातून आजही शेतकऱ्यांना निसर्गनिर्मित शेतीच्या शास्त्राप्रमाणे शेती करता येते. याच शेतीला आज सेंद्रिय शेती म्हणतात.\nआधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे काम कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांप्रमाणे शेती खात्याचेही आहे. हे प्रात्यक्षिकाचे काम शेतकऱ्यांच्या शेतीत चाललेल्या दैनंदिन कामातूनच दाखवावे लागते.\nआधुनिक शेतीला सुरवात होऊन ६८ वर्षे झालेली आहेत. आजही शेतकरी कर्जबाजारी आहे. कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही म्हणून आत्महत्या करतात. याचेही कारण त्यांना आपली शेतीतली दैनंदिन काम पार पाडत असताना येणाऱ्या अडचणी हेच आहे. या सर्व अडचणी नाहीशा झाल्यावर शेतकऱ्यांना आपली शेतीतली दैनंदिन कामे करण्याचे तंत्रज्ञान देता येईल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळाल्यावर त्यांची शेतीतली सर्व कामे आधुनिक शेतीच्या शास्त्राशी सुसंगत चालतील. अशी कामे चालल्यावर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांना व शेती खात्याला आधुनिक शेतीच्या शास्त्राप्रमाणे केलेली शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करता येते हे दाखवून देता येईल. थोडक्‍यात शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाचा उत्पादन खर्च माहीत असला पाहिजे व आपल्या शेतीतील दैनंदिन कामाचे तंत्रज्ञान मिळाले पाहिजे.\nनारायण देशपांडे ः ९०९६१४०८०१\n(लेखक आटपाडी येथील शेती परिवार कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)\nआधुनिक शेती शेती कृषी विद्यापीठ agriculture university निसर्ग गारपीट हवामान व्यवसाय रोजगार तोटा अर्थशास्त्र यंत्र कर्ज कल्याण\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/saiduddin-dagar-is-no-more-266265.html", "date_download": "2018-10-16T19:36:19Z", "digest": "sha1:PDSEE3RW4Q3QPQPA4JGTSZNTQUHDMILZ", "length": 12415, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nधृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nत्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nपुणे, 31 जुलै: ज्येष्ठ धृपद गायक सईदुद्दीन डागर(78) यांचं पुण्यात वृध्दापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nधृपद हा भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रकार वैदिक मंत्रांमधील 'नाद योगा'वर आधारित आहे. अतिशय पुरातन असलेली ही गायकी बाबा बैरम खान आणि त्यांचे चुलत नातू झाकीरुद्दीन आणि अल्लाबंदे खान ह्यांनी राजपूत आणि मोगल राजदरबारांमध्ये चालू ठेवली होती. पुढे ५ शतकांनंतरही म्हणजे १९-२०व्या शतकात या धृपद गायकीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी डागर बंधू (नसीर मोईनुद्दीन डागर आणि नसीर अमीनुद्दीन डागर) ह्यांनी केली. त्यांच्याच 20व्या पिढीतील धृपद गायक म्हणजे उस्ताद सईदुद्दीन डागर होय. त्यांच्या देश विदेशात अनेक मैफिली झाल्या. त्यांनी अनेक शिष्यही घडवले. नफिसुद्दीन व अनिसुद्दीन ही त्यांची दोन मुलं २१व्या पिढीतून धृपद गायकीची परंपरा आता पुढे नेत आहेत.\nत्यांचा दफनविधी आज जयपूरला करण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2018-10-16T19:16:36Z", "digest": "sha1:FOA6HLTSPLPA5PEU5RKIW7BI5BN2ZAUG", "length": 9863, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलिक अंबर - विकिपीडिया", "raw_content": "\nमलिक अंबरची खुलताबाद जि.औरंगाबाद येथे असलेली कबर (इ.स. १८६० चे छायाचित्र)\nमलिक अंबर (इ.स. १५४६ - इ.स. १६२६) हा मूर्तझा निजामशहा दुसरा ह्या अहमदनगरच्या निजामाचा प्रधान होता.मलिक् अम्बर् याचा जन्म अन्दाजे १५४९ मधे एका ह्ब्शी परिवारामधे झाला. मलिक अंबर युद्धशास्त्र आणि प्रशासनात पारंगत असणारा कर्तृत्ववान आणि स्वामीनिष्ठ प्रधान होता. त्याने मोडकळीस आलेली दख्खन प्रांतातली महसूल-व्यवस्था सुधारली. खडकी (सध्याचे औरंगाबाद) ह्या शहराची स्थापना मलिक अंबरने केली.\n४ संदर्भ आणि नोंदी\nमलिक अंबर हा जन्माने हबशी होता.malik [१] त्याच्या आई-वडीलांनी दारिद्र्याला कंटाळून त्याला गुलाम म्हणून विकला होता. पुढे भारतात आल्यावर त्याने आपल्या कर्तृत्वाने १५०० सैनिकांचे स्वतःचे सैन्यपथक उभारले आणि तो दख्खन प्रांतात राज्य करणाऱ्या राजांची चाकरी करु लागला.\nदुसऱ्या मूर्तझा निजामशहाच्या पदरी सेवेत असताना प्रधान म्हणून त्याची प्रगती झाली. खडकी येथे राजधानी केल्यावर त्याने प्रथम शेतजमीन महसूल पद्धतीत सुधारणा करण्याचे काम हाती घेतले. निजामशाहीतील शेतसाऱ्याचे दर ठरवले. यासाठी त्याने उत्तरेतील तोडरमलाची पद्धत स्वीकारली. इजाऱ्याने जमिनी देण्याची चाल बंद करून त्याने आपल्या सखाराम मोकाशी, आनंदराव, साबाजी या सहकाऱ्यांच्या मदतीने सर्व शेतांची मोजणी व पाहणी करून गत पाच वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढली. या उत्पन्नाच्या दोनपंचमांश प्रमाणात सारा आकारणी केली.[२] इ.स. १६१४ पासून पुढे हा महसूल धान्याच्या स्वरुपात न गोळा करता पैशाच्या रुपात गोळा करण्यास सुरुवात केली आणि महसूलाचा वाटा एक तृतियांशापर्यंत कमी केला. त्याने त्या काळी उत्तर भारतात प्रचलित असणाऱ्या व्यवस्थेसारखा हा महसूलाचा वाटा हा ठरावीक रक्कमेवर निश्चीत न करता प्रत्येक वर्षाच्या शेतकी उत्पन्नानुसार बदलण्याची मुभा दिली.\nत्यामूळे कष्टकरी शेतकऱयांमधे तो लोकप्रिय ठरला. सततच्या होणाऱ्या युद्धांमु���े राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण कमी झाला.\n८० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या मलिक अंबरचा मृत्यू इ.स. १६२६ रोजी झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा फतेह खान हा निजामशाहीचा प्रधान झाला. मात्र फत्ते खान हा हुशार नव्हता. मलिक अंबर च्या मृत्यू नंतर त्यांच्या कबरी बद्दल अनेक वाद आहेत एक कबर खुल्ताबाद येथे आहे तर एक कबर घाटी दवाखान्यात आहे असा उल्लेख मिळतो\n↑ [बाँबे प्रेसिडेंसी गॅझेटीयर]\n↑ सुनीत पोतनीस (12 मार्च 2018). \"जे आले ते रमले.. : मलिक अंबरचे प्रशासन\". Loksatta (Marathi मजकूर). 12-03-2018 रोजी पाहिले. \"या पद्धतीमुळे महसूल वाढून राजकोषावरचा पडणारा ताण कमी झाला. वाढलेल्या महसुलाचा उपयोग करून त्याने प्रजाहिताच्या अनेक योजना मार्गी लावल्या.\"\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १५४६ मधील जन्म\nइ.स. १६२६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१८ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/penalties-and-war-will-be-highest-penalty-hack-record-year-125762", "date_download": "2018-10-16T18:52:22Z", "digest": "sha1:4UV2GVWN6K6HLTBPESNTL4ODJD2SQGLT", "length": 14727, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Penalties and \"War\" will be the highest penalty hack record in this year पेनल्टी आणि \"वार' यंदा सर्वाधिक पेनल्टी कीकचा विक्रम होणार | eSakal", "raw_content": "\nपेनल्टी आणि \"वार' यंदा सर्वाधिक पेनल्टी कीकचा विक्रम होणार\nरविवार, 24 जून 2018\nरशियातील 21 वी विश्‍वकरंडक स्पर्धा पेनल्टी आणि व्हिडिओ असिस्टन्ट रेफ्री (वार) यावरून चांगलीच गाजत आहे. आतापर्यंतच्या 27 सामन्यांत 13 पेनल्टी कीक देण्यात आल्या. एकाच स्पर्धेत सर्वाधिक 18 पेनल्टीचा विक्रम असून, यंदा हा विक्रम लवकरच मोडला जाण्याची शक्‍यता आहे. शनिवारी ट्युनिशियाविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमला पेनल्टी कीक देण्यात आली.\nसमारा - रशियातील 21 वी विश्‍वकरंडक स्पर्धा पेनल्टी आणि व्हिडिओ असिस्टन्ट रेफ्री (वार) यावरून चांगलीच गाजत आहे. आतापर्यंतच्या 27 सामन्यांत 13 पेनल्टी कीक देण्यात आल्या. एकाच स्पर्��ेत सर्वाधिक 18 पेनल्टीचा विक्रम असून, यंदा हा विक्रम लवकरच मोडला जाण्याची शक्‍यता आहे. शनिवारी ट्युनिशियाविरुद्धच्या सामन्यात बेल्जियमला पेनल्टी कीक देण्यात आली.\nचार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या संपूर्ण स्पर्धेत केवळ 13 पेनल्टी देण्यात आल्या होत्या. तर, 2002 मधील स्पर्धेत सर्वाधिक 18 पेनल्टीचा विक्रम आहे. गोलक्षेत्रात होणाऱ्या फाउलचे प्रमाण वाढल्यामुळे पेनल्टी कीकचेही प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे. \"वार'च्या समावेशामुळे पेनल्टीचीही संख्या वाढत आहे. यंदा आतापर्यंत सहा पेनल्टी व्हिडिओ पाहून देण्यात आलेल्या आहेत. ब्राझील-कोस्टा रिका सामन्यात फाउल झाल्यामुळे नेमार पेनल्टीची मागणी करत होता; परंतु रेफ्रींनी व्हिडिओ पाहून पेनल्टी नाकारली. त्यामुळे \"वार'चा योग्य उपयोग होत असल्याचीही चर्चा होत वारचा उपयोग होणार नाही, अशी चर्चा ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर करण्यात येत होती; परंतु त्याचा रेफ्रींना चांगले साह्य होत असल्याचे दिसून येत आहे, असे फिफाच्या रेफ्री मंडळाचे संचालक मासिमो बुकासा यांनी सांगितले. काही जण \"वार'वर टीका करत असले, तरी चांगले यश मिळत असल्याचे फिफाचे म्हणणे आहे.\nतंत्रज्ञानाचा उपयोग कोणकोणत्या प्रसंगांसाठी करायचा, यावरून संभ्रम आहे. यंदाच्या स्पर्धेत गोल, पेनल्टी, रेड कार्ड आणि गैरप्रकार यासाठी \"वार'च्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. फ्रीकीकसाठीही याचा वापर करावा, असे काही खेळाडूंचे मत आहे.\n\"ड' गटातील डेन्मार्कला दोन्ही सामन्यांत पेनल्टी स्वीकारावी लागली. तसेच, काल ऑस्ट्रेलियाच्या युसुफ पौलसेनने पेनल्टी क्षेत्रात हॅंडबॉल केल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना पेनल्टी देण्यात आली आणि हॅंडबॉल निश्‍चित करण्यासाठी रेफ्रींनी या वेळी तंत्रज्ञानाचा वापर केला. आम्ही या \"वार' पद्धतीचा निषेध करत आहोत, असे डेन्मार्कचा मिडफिल्डर ख्रिस्तियन एरिकसेनने सांगितले. आम्हाला सलग दोनदा याचा फटका बसल्यामुळे येथून पुढे आम्ही या पद्धतीचा तिरस्कार करू, असेही तो नाराजीने म्हणाला. तुम्ही पेनल्टीसाठी ही पद्धत वापणार असाल, तर फ्रीकीकसाठी का नाही, असाही प्रश्‍न त्याने उपस्थित केला.\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. त���ेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्यावरील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/shivsena-vibhagpramukh-beaten-women-shivsainik/", "date_download": "2018-10-16T20:06:45Z", "digest": "sha1:TNDO2EWHCVCPYYXIBQB6SKB4YWLHDZGM", "length": 33032, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shivsena Vibhagpramukh Beaten By Women Shivsainik | शिवसेना विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकेची कानशिलात | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेना विभागप्रमुखाला महिला शिवसैनिकेची कानशिलात\nएका महिला शिवसैनिकाने शिवसेनेच्याच विभागप्रमुखाला कानाखाली लगावल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांना महिला शिवसैनिकाने कानशिलात लगावली.\nभाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मूक आंदोलन'\nGandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन\n आधी महाराष��ट्रातील ही ठिकाणे पाहा...\nऐका धक्काबुक्कीतुन मुंबईला परतणाऱ्या गर्दीतल्या कोकणवासीय प्रवाशांची मतं\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nमुंबई - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज ' भारत बंद'ची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nमुंबई - आज शिक्षक दिन , ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आज शिक्षणच स्पॉन्सर्ड झालं आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे. (व्हि़डीओ - दत्ता खेडेकर)\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत राम कदमांविरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतून राम कदम यांच्या विधानाला विरोध दर्शवला आहे.\nमुंबई , ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून थरांवर थर रचण्यासाठी पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे.\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आज रात्री सिने वंडर मॉलजवळ आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झाली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग विझविली. दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.\nनाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप\nनाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजाव��ी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात धनगरी ढोलाच्या निनादात जागर आंदोलन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nकोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nकोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ...\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्��� गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nकोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे. श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_969.html", "date_download": "2018-10-16T19:22:58Z", "digest": "sha1:N4QBXZDBWP3ZEE42GXCSEFECZE3NUBZW", "length": 15197, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "नीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : नीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nनीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी.\nपंजाब नॅशनल बँकेकडून12 हजार कोटींचे कर्ज घेऊन फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीरद्द झालेल्या पासपोर्टवर बिनदिक्कतपणे परदेशवाऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरपोलने यासंदर्भात भारतीय तपास यंत्र��ांना माहिती दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता. मात्र, त्यानंतरही नीरवने चारवेळा हा पासपोर्ट वापरला. मार्च महिन्यात त्याने या पासपोर्टचा शेवटचा उपयोग केला होता. इंटरपोलने 5 जून रोजी यासंदर्भात पत्र पाठवून भारतीय तपास यंत्रणांना माहिती दिली आहे. त्यानुसार नीरवने 15 मार्च ते 31 मार्च या काळात अमेरिका, ब्रिटन आणि हाँगकाँग या देशांमध्ये प्रवास केला. काही दिवसांपूर्वी नीरव मोदीने लंडनमध्ये राजाश्रयाची मागणीही केली होती. त्यानंतर आता नीरव ब्रसेल्सला पळून गेला आहे. मात्र, यासाठी त्याने भारताच्या नव्हे तर सिंगापूरच्या पासपोर्टचा वापर केला. तो सिंगापूरच्या पासपोर्टवर प्रवास करत असेल, तर या प्रकरणात भारत सरकार कोणतीच कार्यवाही करू शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाण�� अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bjp-lists-nine-steps-taken-narendra-modi-govt-towards-welfare-differently-abled-125757", "date_download": "2018-10-16T18:53:18Z", "digest": "sha1:3QVAZSN3PFCPRG63GV4PEP7HG5JTIKNE", "length": 14481, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP lists nine steps taken by Narendra Modi govt towards welfare of differently abled भाजप सरकार जनतेच्या कल्याणासाठीच पंतप्रधान मोदींचा दावा | eSakal", "raw_content": "\nभाजप सरकार जनतेच्या कल्याणासाठीच पंतप्रधान मोदींचा दावा\nरविवार, 24 जून 2018\nआमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.\nराजगड (मध्य प्रदेश): आमचे सरकार जनतेच्या कल्याणासाठीच काम करत असून, कॉंग्रेस मात्र सरकारविरोधात संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. त्यांनी येथे मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या वेळी राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.\nप्रकल्पाच्या उद्‌घाटनानंतर एका सार्वजनिक सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. \"जनतेचा भाजप सरकारवर विश्‍वास आहे. मात्र जे आमच्याविरोधात अफवा, संभ्रम आणि नकारात्मक भावना पसरवीत आहे, त्यांना वास्तवाचे भान नाही. या देशावर कॉंग्रेसने अनेक दशके राज्य करूनही त्यांनी जनतेवर आणि त्यांच्या कष्टावर कधी���ी विश्‍वास ठेवला नाही,' असे मोदी म्हणाले. केंद्रातील चार वर्षे आणि मध्य प्रदेशातील तेरा वर्षे भाजपने गरीब, शेतकरी आणि दुर्लक्षित घटकांच्या सबलीकरणासाठी काम केल्याचा दावाही मोदींनी केला. कॉंग्रेसच्या काळात मध्य प्रदेश हे \"बिमारू' राज्य म्हणून ओळखले जात होते. भाजपने अथक मेहनत करत हा डाग धुऊन टाकल्याचेही ते म्हणाले.\nमोदींच्या हस्ते आज उद्‌घाटन झालेल्या मोहनपुरा जलसंधारण प्रकल्पासाठी 3,866 कोटी रुपये खर्च आला असून, या प्रकल्पामुळे 727 गावांना फायदा होणार आहे. प्रकल्पामुळे 1.25 लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, तसेच चारशे गावांना पाणीही मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मोदींनी या प्रकल्पाचे श्रेय प्रकल्पावर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना दिले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनसंघाचे संस्थापक श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांना आदरांजली वाहिली. \"शिक्षण, आरोग्य, अर्थ आणि सुरक्षा ही क्षेत्रे सबल झाली पाहिजेत, असा श्‍यामप्रसाद यांचा दृष्टीकोन होता. युवकांना कौशल्य आणि संधी दिल्यास ते देशाला अधिक सक्षम करतील, असे ते म्हणत. स्टार्टअप, मेक इन इंडिया या योजना श्‍यामाप्रसाद मुखर्जींच्याच विचारांचा परिपाक आहे,' असे मोदी म्हणाले. आतापर्यंत केवळ एकाच कुटुंबाचा गुणगौरव केला गेला आणि इतर उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कार्य असलेल्या महनीय लोकांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले, हे दुर्दैव आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असल���ल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4653411922682660713&title=Dr.%20Shripal%20Sabnis%20distributed%20awards&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T19:19:52Z", "digest": "sha1:56YRKPABCZ6FDJ3WDFQN5G5FEEQ6YSCB", "length": 10114, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘राष्ट्रउभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे’", "raw_content": "\n‘राष्ट्रउभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे’\nडॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन\nपुणे : ‘राष्ट्र उभारणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे. जातीधर्माच्या पलीकडे जाऊन हे अभियंते देशाच्या विकासात हातभार लावत असतात. काही लोक भ्रष्टाचारी असू शकतात. मात्र, त्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांवर अन्याय होऊ नये. आपण सर्वानी त्यांचे मित्र बनून सहकार्य करावे’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.\nविकासकर्मी अभियंता मित्र, सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभाग आणि पुणे महानगरपालिका अभियंता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे व कमलाकांत वडेलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अभियंता मित्रच्या ३२ व्या वर्धापनदिनानिमित्त गुणवंत अभियंते आणि त्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. नेहरू सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते, संस्कृत पंडित वसंतराव गाडगीळ, मुख्य अभियंता प्रवीण किडे, ठाणे शहर अभियंता अनिल पाटील, लक्ष्मण व्हटकर, माजी सैनिकी अधिकारी विष्णुपंत पाटणकर, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलाकांत वडेलकर आदी उपस्थित होते या वेळी विष्णुपंत पाटणकर लिखित ‘भारतीय युद्धकथा’ पुस्तकाचे प्रकाशन झाले.\nडॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘देशात राष्ट्रभक्ती अजून जिवंत आहे. अभियंत्यांच्या मनामध्ये ती अजूनही पाहायला मिळते. अभियंता मित्र मासिकामुळे अभियंत्यांमधील सर्जनशील लेखक, कवी घडविण्याचे काम झाले आहे. अभियंत्यांच्या कथा व व्यथा मांडण्यासाठी आणि त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी वडेलकर अभियंता मित्रच्या माध्यमातून करीत असलेले काम कौतुकास्पद आहे.’\nकिरण गित्ते म्हणाले, ‘प्रशासकीय अधिकारी आणि अभियंता यांचा खूप जवळचा संबंध आहे. अभियंत्यांना तंत्र माहिती असते, तर अधिकाऱ्यांना लोकांचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य माहित असते. तांत्रिक प्रश्न सामान्य भाषेत रूपांतरित करून सांगणे आवश्यक असते. अभियंत्यांनी पर्यावरणपूरक काम करण्यासह सामाजिक आर्थिक विकासाचे भान राखायला हवे;तसेच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाबाबत जागरूकता वाढवायला हवी.’\nपंडित गाडगीळ, प्रवीण किडे, कमलाकांत वडेलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. वसंत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कदम यांनी आभार मानले.\nTags: पुणेडॉ. श्रीपाल सबनीसकिरण गित्तेविकासकर्मी अभियंता मित्रडॉ. माधवराव चितळेविष्णुपंत पाटणकरPuneDr. Shripal SabnisKiran GitteVikaskarmi Abhiyanta MitraDr. Madhavrao ChitaleBOI\n‘अभियंत्यांचा उचित सन्मान व्हायला हवा’ ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ ‘सेरेब्रल पाल्सीच्या उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी महत्त्वपूर्ण’ टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/august-10/", "date_download": "2018-10-16T19:03:16Z", "digest": "sha1:3RVVDDU6VAEK42IHOQ5O6GEOXFHEIGE2", "length": 5800, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१० ऑगस्ट दिनविशेष | August 10", "raw_content": "\n१६७५ – लंडनजवळील ’ग्रिनीच’ या गावी रॉयल ऑब्झर्व्हेटरी या वेधशाळेची स्थापना झाली.\n१९४८ – भारतामध्ये अणूऊर्जा आयोगाची स्थापना झाली.\nनारायणराव पेशवे यांचा जन्म.\n१९८६ – माजी लष्कर सेनापती जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या.\n१९९२ – आर्मी कमांडर अधिकारी ले. जनरल शंकरराव थोरात यांचे निधन.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, १० ऑगस्ट on ऑगस्ट 10, 2013 by संपादक.\n← ९ ऑगस्ट दिनविशेष ११ ऑगस्ट दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z80528231520/view", "date_download": "2018-10-16T19:42:43Z", "digest": "sha1:PR533WDE5DOTKKFBLFSVNM4545VYIBQS", "length": 13101, "nlines": 171, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - स्वतःचा दुसरा विवाह", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३\nस्मृत्यर्थसार ग्रंथात सांगितलेले द्विगोत्र\nअंत्यकर्म अगोदर मंगल कार्य\nवर व वधू यांना ग्रहबल\nसंकट असता गोरज मुहूर्त\nकन्येचा मातामह मृत असल्यास\nमाता व मातामह मृत\nसंस्कार्याचा पिता मृत असल्यास\nविवाहानंतर वधूने कोठे रहावे\nदोन अग्नींचा संसर्ग प्रयोग\nधर्मसिंधु - स्वतःचा दुसरा विवाह\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nस्वतःचा दुसरा विवाह, समावर्तन, आधान, इत्यादि संस्कारांमध्ये जीवत्पितृक असेल त्याने आपल्या पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करावी. त्यामध्ये\n\"पितुर्मातृपितामही प्रपितामह्यः पितुः पित्रुपितामहप्रपितामहाः पितुर्मातामह मातुः पितामहमातुःप्रपितामहहाः नान्दीमुखाः\"\nअसा उच्चार करावा. या ठिकाणी पित्याची माता वगैरे जिवंत असतील तर तेवढ्या पार्वणाचा लोप करावा. मृतपितृक असेल तर आपला पिता इत्यादिकांच्या उद्देशाने नांदीश्राद्ध करावे, याविषयी संशय नाही. पिता व पितामह जिवंत असतील तर पितामहाची माता वगैरे चा उच्चार करून तीन पार्वणे करावी. तिघेही जिवंत असता पितृपार्वणाचा लोप करावा. त्या ठिकाणी सुतसंस्काराप्र���ाणे आपल्या संस्कारामध्ये माता व मातामह यांच्या दोन पार्वणांनीच नान्दीश्राद्धाची सिद्धि होते. पिता इत्यादि तिघे आणि माता व मातामह जिवंत असतील तर प्रपितामहाचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करून नान्दीश्राद्ध करावे. याप्रमाणे प्रथम विवाहाचे वेळीही, दुसरा कर्ता नसल्याने वर स्वतः नान्दीश्राद्ध करणारा असेल तर मृतपितृक असेल त्याने आपला पिता इत्यादिकांच्या उद्देशाने, आणि जिवत्पित्रुक असेल तर पित्याचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने पार्वणे करून नान्दीश्राद्ध करावे. पिता व पितामह दोघे जिवंत असतील तर पितामहाचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने तीन पार्वणे करावी. प्रपितामह देखील जिवंत असेल तर प्रपितामहाचा पिता इत्यादिकांच्या उद्देशाने पार्वणे करून अथवा पितृपार्वणांचा लोप करून नान्दीश्राद्ध करावे. या ठिकाणी सर्वत्र पित्याचा पिता अथवा पित्याचा पितामह यांचा उच्चार करून पितृपार्वण करण्याचा पक्ष असेल तर, आपली माता व मातामह मृत असतील तथापि आपल्या स्वतःचे मातृपार्वण अथवा मातामहपार्वण न करिता पित्याची माता व मातामह यांचीच पार्वणे करावी, असे जाणावे. याप्रमाणे जीवत्पितृकाच्या नान्दीश्राद्धाचा प्रयोग सांगितला.\nकपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-10-16T19:53:22Z", "digest": "sha1:ZN6CAT47SNLQFSF2ZKTBDJTLZO4DT3K6", "length": 3138, "nlines": 55, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"माहिती\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"माहिती\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख माहिती या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविक्शनरी:Community Portal ‎ (← दुवे | संपादन)\nज्ञान ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/internationalyogaday-117062100022_1.html", "date_download": "2018-10-16T19:42:30Z", "digest": "sha1:6YGPER3572YF7HTVMP5Y5OZZBIP2GGNV", "length": 10590, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हे 5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे 5 सोपे योगासन करून तुम्ही राहा चुस्त आणि निरोगी\nताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाचे ताडासन असे नाव आहे.\nताडासन हे सरळ उभे राहून केले जाते. पायाची बोटे व पंजे समांतर ठेवून हात सरळ कमरेला लावून उभे राहावे. त्यानंतर हळू हळू हात खांद्यापर्यंत आणून त्यांना डोक्याच्या वर नेताना केवळ तळ पायांवर उभे राहावे. मग हाताच्या पंज्यांना विरुद्ध दिशेने नेऊन मान सरळ ठेवून पुन्हा होते त्या दिशेत उभे राहावे.\nहात डोक्याच्या दिशेने नेत असताना लक्षात ठेवायचे की, हाताची बोटे देखील सरळ रेषेत ठेवावीत. या अवस्थेत शरीराचे वजन हे पायाच्या बोटांवर असते. जेव्हा हातांना वरच्या बाजूला नेतात तेव्हा मात्र पोट हे आतल्या बाजूला घेतले पाहिजे.\nताडासन नियमित केल्याने पायांचे स्नायू व पंजे मजबूत होतात. तसेच छाती व पोट यांच्यावर ताण पडल्याने त्याच्या संदर्भात असलेले आजार दूर होतात. वीर्यशक्तिमध्ये वाढ होऊन मुळव्यधी असलेल्या व्यक्तीला यापासून आराम पडतो. ताडासन लहान मुलांच्या शारीरिक वाढीसाठी महत्त्वपूर्ण आहे.\nयोगासने सुरू करत असाल तर लक्ष द्या\nपोटाची चरबी कमी करण्यासाठी हा योग करा\nयोग म्हणजे नेमकं काय..\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://telijagat.com/welcome/", "date_download": "2018-10-16T19:03:26Z", "digest": "sha1:OUOS4KTZEN4YR57FSBEYC2KYTXUGKNQH", "length": 3368, "nlines": 97, "source_domain": "telijagat.com", "title": "तेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ – Teli Samaj Online Vadhu Var Suchak", "raw_content": "\nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ\nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा 20/04/2018\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ 19/04/2018\n मी आपणास काय मदत करू शकते ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538187", "date_download": "2018-10-16T19:30:16Z", "digest": "sha1:HU2S2V36QP4NGIH5MZ5APYLC3M6AHJYT", "length": 8678, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोणाचीही ‘दादागिरी’ खपवून घेणार नाही - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कोणाचीही ‘दादागिरी’ खपवून घेणार नाही\nकोणाचीही ‘दादागिरी’ खपवून घेणार नाही\nजिल्हा बँकेने दौलत साखर कारखाना गोकाकच्या न्युट्रियन्स कंपनीला चालवायला दिला आहे. त्यानंतर शेतकऱयांच्या ऊसाचे बील, कामगारांचा पगार देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. असे असताना जिल्हा बँकेच्या अधिकाऱयांना, कर्मचाऱयांना कांही मंडळी दादागिरी करत आहेत. बँकेच्या कर्मचाऱयांच्या केसाला धक्का जरी लागला तरी शांत बसणार नाही. चंदगड ���ुणाची जहागीरी नाही. त्यामुळे चंदगडला आपण जाणार असून कोणाचीही दादागीरी खपवून घेणार नाही. असा दम बँकेचे चेअरमन, आमदार हसन मुश्रीफ यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला.\nदौलत साखर कारखाना सद्या बंद आहे. यावर आंदोलन होत असून त्याअनुषगाने आमदार मुश्रीफ यांना चंदगड तालुक्यात येवू देणार नाही असा इशारा दिला आहे. याचा चांगलाच समाचार आज आमदार मुश्रीफ यांनी गडहिंग्लजच्या कार्यक्रमात घेतला. दौलत कारखान्याच्या 74 कोटीच्या थकबाकीमुळे बँक अडचणीत आली होती. या कारखाना लिलावाच्या व भाडय़ाने देण्याच्या 11 वेळा निविदा काढल्या होत्या. शेवटी जिल्हा बँपेचे व्हा. चेअरमन विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्या पुढाकाराने न्युट्रियन्स कंपनीला 45 वर्षे कराराने हा कारखाना जिल्हा बँकेने चालवावयास दिला. कंपनीने बँकेच्या अटी पुर्ण केल्यावर कारखाना दिला असून 34 कोटी भरले आहेत. मार्च अखेर कंपनीने 10 कोटी बँकेला देणे गरजेचे आहे. ही रक्कम भरली नाही तर करार संपुष्टात येणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.\nदौलत कारखाना न्युट्रियन्सने घेवून गतवर्षीचे गाळपही केले आहे. मात्र शेतकऱयांचे ऊसाचे बिल आणि कामगारांचा पगार दिला नाही. ही रक्कम देण्याची गरज होती. याबाबत आपले दुमत नाही. कारखाना चालवायलाच दिल्याने या रक्कमेशी जिल्हा बँकेचा संबंध काय असा प्रश्न आमदार मुश्रीफ यांनी केला. आपण याबाबत व्हा. चेअरमन अप्पी पाटील यांना विचारले असते पण ते बँकेकडेही फिरकले नाहीत. असे सांगत माहिती घेण्यापुर्वी जिल्हा बॅंकेच्या शाखेत जावून अधिकारी, कर्मचारी यांना धक्काबुक्की केली आहे. यापुढे अशी दादागीरी सहन करणार नाही. संबंधितांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी असून आपल्याला रोखण्याची हिंम्मत अद्याप कोणाला झाली नाही. कोणीतरी आपल्याला चंदगडला येवू देणार नाही असा इशारा दिल्याचे आपल्या वाचणात आले आहे. त्यांना कळवून चंदगडला जाणार असून रोखायचे असल्यास त्यावेळी सांगावे असेही आमदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.\nvविरोधक राजकारणासाठी मतांचा जोगवा मागत आहेत\nस्पर्धा परीक्षामधील यशाचा राजमार्ग ‘द युनिक ऍकॅडमी’\nविरोधकांचा छुपा अजेंठा, रोख कळला आहे\nबंद संबंधित कुरूंदवाड मराठा समाजाच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची बैठक\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृ��� मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/death-criminals-sonai-murder-case-125748", "date_download": "2018-10-16T18:53:05Z", "digest": "sha1:FJGRPJWET7CXSDLLDXVYFW6CAGDTWROS", "length": 14459, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Death of a Criminals in Sonai murder case सोनई हत्याकांडातील पोपट दरंदलेचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nसोनई हत्याकांडातील पोपट दरंदलेचा मृत्यू\nरविवार, 24 जून 2018\nनाशिक : सोनई (जि. नगर) येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले या कैद्याचा शनिवारी सकाळी साडेसहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.\nनाशिक : सोनई (जि. नगर) येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले या कैद्याचा शनिवारी सकाळी साडेसहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.\nसोनई येथील गणेशवाडीत तिघांची हत्या झाली होती. त्यात पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले (वय 55) याला पाच जानेवारी 2013 ला अटक झाली. हा खटला नाशिकमध्ये चालला. त्यात नाशिकच्या सत्र न्यायालयाने 20 जानेवारी 2018 ला दरंदलेसह इतरांना फाशीची शिक्षा सुनावली. तेव्हापासून दरंदले नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात होता. काही दिवसांपासून तो आजारी होता. शिवाय मध्यंतरी त्याला पक्षघाताचा आजारही झाला होता. त्यानंतर चार दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. दरंदले हा फाशीची शिक���षा झालेला कैदी असल्याने कारागृह शासनाच्या नियमानुसार पोलिस महासंचालकांची परवानगी घेऊन जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय व नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.\nनेवासा फाटा (जि. नगर) परिसरातील त्रिमूर्ती प्रतिष्ठानच्या बी. एड. महाविद्यालयातील एका मुलीचे संस्थेत शिपाई असलेल्या सचिन सोहनलाल घारू (वय 23) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमाची कुणकुण मुलीच्या घरच्यांना समजताच प्रतिष्ठित असलेल्या या कुटुंबातील पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले यांनी सचिनची हत्या करण्याचा कट इतरांच्या साथीने रचला. त्यासाठी सेफ्टी टॅंक साफ करण्याच्या बहाण्याने सचिनला वस्तीवर बोलावण्यात आले. सचिन हा मित्र राहुल ऊर्फ तिलक राजू कंडारे (वय 26) आणि संदीप राजू थनवार (24) यांच्यासह वस्तीवर पोचल्यानंतर याठिकाणी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींनी संदीपला सेफ्टी टॅंकमध्ये बुडवून मारले. हे पाहताच पळून जात असलेल्या राहुलला कोयत्याने वार करून मारले.\nसचिन घारू याला वैरणीत टाकून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे विहीर, कूपनलिका व स्वच्छतागृहाच्या टाकीत फेकून दिले होते. यात सात जणांना अटक झाली. नगरऐवजी या हत्याकांडाची सुनावणी नाशिकमध्ये घेण्यात आली. ऍड. उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षातर्फे कामकाज पाहिले. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी याप्रकरणी सहा जणांना दोषी ठरवत त्या सर्वांना जानेवारी 2018 मध्ये मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-category/viralchi-sath/", "date_download": "2018-10-16T18:53:39Z", "digest": "sha1:3BPKEWYRLSLZMSQBOVKRT53CC3P5SGOW", "length": 14113, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "व्हायरलची साथ | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमळभाचे ढग आणि रुसलेला कवडसा..\nनववर्षांच्या प्रथमदिनी ग्लोबल वॉर्मिग, क्लायमेट चेंज, पोल्युशन अलर्ट्स, पार्टिकल्स अशी शाळाच घेतली अनेकांची.\nसुधर्म नावाच्या संस्कृत वर्तमानपत्राची ही कहाणी.\nखुल जा सिम सिम..\nइंटरनेट शिकवणं, वेबसाइट्स तयार करणं ही कौशल्यं आत्मसात केली.\nया सोहळ्याचे यजमान ‘सबका साथ सबका विकास’ ब्रीद असणाऱ्या पक्षात होते.\n‘नोट’ करावे अशा मुद्दय़ांची टाचणं\n‘नया व्यापार’चा फील देणारा तो कागदाचा तुकडा पाकिटात नीट घडी करून ठेवला आणि बँकेबाहेर पडलो.\nमूळ बातमीपेक्षा माध्यमच संदेश होतात तेव्हा असा त्याचा अन्वयार्थ. सध्या माध्यमांचीच बातमी होतेय.\nबहुतांशी देशांवर मक्तेदारी असल्यानं जगाच्या कानाकोपऱ्यांत या निवडणुकीची चर्चा आहे.\nखड्डय़ांचे कवित्व आणि आंघोळीचे कर्तव्य\nपामनं रीतसर खड्डय़ांत बसून खड्डय़ातल्या पाण्याने प्रतीकात्मक निषेध स्नान केलं\nकुठलंही प्रदूषण घातकच. विचारांवर झालेलं प्रदूषण तर दृष्टिकोनच गढूळ करतं. गुलाबी रंगाबाबत आपल्या मनात आणि मेंदूत अनेक सुखद गोष्टी निगडित आहे��. दुर्दैवाने गुलाबी रंग प्रतीक असणाऱ्या मंडळींचं जगणं मात्र\nशारीरिक जखमांपेक्षाही मनावर उमटलेला ओरखडा विसरणं कठीण असतं. ‘फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन’ या काळात सुंदर काय याची व्याख्याही बदलली आहे. रंगरूपाच्या सुंदरतेपेक्षाही भावनिकदृष्टय़ा कणखर सौंदर्याकडे लक्ष देणं आवश्यक\nशाळा, सिग्नल आणि कंटेनर\nठाण्यातल्या तीनहात नाका फ्लायओव्हरच्या खाली कंटेनरमध्ये ही शाळा भरते.\nचारचौघांत असं दिसल्यानं ‘अब्रमण्यम सुब्रमण्यम’ झालं.\nया फोटोवरून नेटिझन्सच्या प्रतिभेला बहार आला\nव्हायरलची साथ : ऑलिम्पिक भावनेचा कोलाज\nऑलिम्पिकचं बोधचिन्ह म्हणजे पाच खंड आणि त्यातल्या देशांच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाचं प्रतिनिधित्व करणारी ही वर्तुळं\nदुकान बंद झाले आहे. क्षमस्व..\nकसली दुकानदारी आणि काय हा जुगाड.\nव्हायरलची साथ:बिकिनी, डय़ूटी आणि गोची\nबिकिनी वगैरे लांबच राहिलं. डय़ूटीवर असलेल्या, गणवेश परिधान केलेल्या महिला अधिकाऱ्याचा सन्मान करता येत नाही अशी आपली अवस्था.\nव्हायरलची साथ: रॉबिन हुडच्या गोष्टी\nशीर्षक वाचून चकित झालात ना.. नोस्टॅलजिक वगैरे झालात ना..\nगेल्याच महिन्यात यूटय़ूबवर एक व्हीडिओ अपलोड करण्यात आला.\nव्हायरलची साथ: आधुनिक ‘जिझिया’ कर\nमित्रांची गँग नाक्यावरच्या मिसळ कट्टय़ावर जमली आहे.\nव्हायरलची साथ: जिद्दीला सलाम\nदहशतवाद्यांशी लढताना ४१ राष्ट्रीय रायफल चमूचे कर्नल संतोष महाडिक शहीद झाले.\nव्हायरलची साथ : ‘जाणता’ राजा\nराजाने ठरवलं तर प्रजेचं बरंच भलं होऊ शकतं हे तर नक्की.\nव्हायरलची साथ: बालपणाचा स्पेक्ट्रम..\nरुद्रने पत्रात लिहिलं-लाइट्सइबरसाठी नाण्यांच्या रूपात १००६ रुपये जमवले आहेत.\nव्हायरलची साथ: एक सेल्फी आरपार\nराजकारणी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं- स्टार्च केलेला पांढरा कुडता\nव्हायरलची साथ: मुक्तछंदी ‘चाम्पियन’\nसांप्रत जगात क्रिकेट खेळणारे देश एका बाजूला आणि वेस्ट इंडिज दुसऱ्या बाजूला.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/panini/word", "date_download": "2018-10-16T19:00:14Z", "digest": "sha1:3T3VN64NB6ZDLGWHVAL3ZTXPFUQYRZZQ", "length": 10326, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - panini", "raw_content": "\nतीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात\nअष्टाध्यायी - अध्याय १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे , जो ई . पू . ५००व्या शतकात रचला गेला .\nअध्याय १ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे , जो ई . पू . ५००व्या शतकात रचला गेला .\nअध्याय १ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय १ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय १ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअष्टाध्यायी - अध्याय २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय २ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअष्टाध्यायी - अध्याय ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ३ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअष्टाध्यायी - अध्याय ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग १\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग २\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग ३\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nअध्याय ४ - भाग ४\nमहर्षि पाणिनी द्वारा रचित अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणावरील एक अत्यंत प्राचीन ग्रंथ आहे, जो ई.पू. ५००व्या शतकात रचला गेला.\nमरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात त्याचा प्रेताशी काय संबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/modi-said-that-kashmir-problem-can-be-solve-with-love-267283.html", "date_download": "2018-10-16T19:10:48Z", "digest": "sha1:JNFH6M2JJSKPYVXJUX76LN77OKA3VDSE", "length": 13639, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी नाही, गळाभेटीनं सुटेल- पंतप्रधान", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्���ने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकाश्मीरचा प्रश्न गोळ्यांनी नाही, गळाभेटीनं सुटेल- पंतप्रधान\nमोदी म्हणाले, ' हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी महत्त्वाचं आहे. या वर्षी भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी आपण मोठं परिवर्तन आणू शकतो. '\n15 आॅगस्ट : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं आणि देशाला उद्देशून भाषण केलं. मोदींनी सुरुवातीलाच स्वातंत्र्यदिन आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी गोरखपूरची दुर्घटना आणि हिमाचलमधली नैसर्गिक आपत्ती यावर खेद प्रकट केला.\nमोदी म्हणाले, ' हे वर्ष स्वतंत्र भारतासाठी महत्त्वाचं आहे. या वर्षी भारत छोडो आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होतायत. भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी आपण मोठं परिवर्तन आणू शकतो. '\nयावेळी पंतप्रधानांनी न्यू इंडियाचा नारा दिला. ते म्हणाले, 'नवीन भारताचा संकल्प 2022 पर्यंत पूर्ण करायचा आहे.जगात भारताची ताकद वाढतेय.दहशतवादविरोधातल्या लढाईत आम्ही एकटे नाही. जगातले अनेक देश भारताच्या पाठीशी आहेत. काश्मीरमधल्या सामान्य लोकांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'\nमोदी पुढे म्हणाले, 'न गालीसे समस्या सुलझनेवाली है, न गोलीसे समस्या सुलझनेवाली है, गले लगानेसे समस्या सुलझनेवाली है' . दहशतवादाविरोधात अजिबात मवाळ भूमिका नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. काळ्या पैशांविरोधात लढाई सुरू राहील, असंही ते म्हणाले.\nमोदींनी सांगितलं, देश प्रामाणिकपणाचा उत्सव साजरा करतोय. तरुण पिढी हे देशाचं भविष्य असल्याचं ते म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: independce daymodiमोदीलाल किल्लास्वातंत्र्यदिन\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63600?page=1", "date_download": "2018-10-16T19:04:01Z", "digest": "sha1:JCXCPA3YWIYDEIKX2PN6XU45N7CFTYIG", "length": 8126, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Mi_anu-ज्युनियर मास्टरशेफ-सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड-ईशा | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /Mi_anu-ज्युनियर मास्टरशेफ-सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड-ईशा\nMi_anu-ज्युनियर मास्टरशेफ-सफरिंग काकडी जंकी टोमॅटो सॅलड-ईशा\n\"जर तुला एकटीला आईच्या हेल्प शिवाय एक सॅलड बनवायचं असेल तर तू काय बनवशील\n\"मी ना, ऍप्पल कापीन,टोमॅटो कापीन, पॉमोग्रेनेट कापीन,चाट मसाला घालीन आणि नाचोज ने डेकोरेट करीन\"\nसफरचंद डाळिंब आणि टोमॅटो ऐकून \"पण खाणार कोण\" हा भयचकित प्रश्न आईबाबांच्या मनात तरळून गुप्ततेत बाजूला निघून गेला.\nमागच्या वेळी 'लवकर ऑफिस मधून या मी तुमच्यासाठी स्टारटर केलंय' असा फोन लँड लाईन वरून मोबाईल वर करून तीन कोकोनट बिस्कीट, मध्ये टोमॅटो केचप, वर चीज स्लाइस आणि चॉकलेट सॉस हा प्रकार पाहून बाप परत ऑफिस ला जायला निघाला होता.\n\"तुला ज्या गोष्टी आईच्या हेल्प शिवाय करता येतील त्याच वापर.पोमॉग्रेनेट एकटी कशी सोलणार\nमग टोमॅटो काकडी सफरचंद सॅलड वर मांडवली झाली.\nमग इन्व्हेंटरी जमा करणे\nपिंपळे सौदागरी किराणा वालयाना 'नाचो क्या होता है' याचं 'वो ऐसा त्रिकोणी त्रिकोणी फेंट ऑरेंज होता है, मॅड अंगल्स करके ऍड आता है वगैरे संदर्भासहित स्पष्टीकरण करून झाल्यावर त्यांच्याकडे फक्त बटाटा चिपा आणि कुरकुरे आहेत असा शोध लागला.मग लेज ला नाक मुरडून स्वदेशी बुधानी घेऊन पावसात घरी परतले.घरी आल्यावर चाट मसाला नाही याचा शोध लागून ताक मसाला वापरणे ठरले.आणि कलाकार सेफ बड्डे नाईफ घेऊन कामाला लागला.\nमध्येच जरा मान वळवून डिस्कव्हरी वर हाऊ इट्स मेड बघून घेऊ.\nकाकडी ची साले बिले काढणे हे अती नटवे आणि कृत्रिम प्रकार आहेत असे सोयीस्कर मत आम्ही घाई असताना सालकाढणे मिळाले नाही की मांडतो.\nअश्या प्रकारे हे सफरिं�� काकडी जंकी टोमॅटो सॅलड तयार झाले आणि कलाकार उरलेले चिप्स चे पाकीट संपवायला पळाला.\nसॅलॅडची कल्पना तिची स्वतःची\nसॅलॅडची कल्पना तिची स्वतःची असल्यामुळे खुपच छान\nबड्डे नाईफने टोमॅटो कापलेन\nबड्डे नाईफने टोमॅटो कापलेन\nसॅलड आणि नाव दोन्ही आवडलं\nसॅलड आणि नाव दोन्ही आवडलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/international/narendra-modi-likely-be-president-commonwealth/", "date_download": "2018-10-16T20:05:29Z", "digest": "sha1:AK7W7SEFFS6LRUHJZSXCE23GFVNL5RJM", "length": 28133, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Narendra Modi Likely To Be President Of Commonwealth | राष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी ? महाराणी एलिझाबेथ सोडणार पद | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स ��ुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणज��� - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रकुलच्या अध्यक्षपदी नरेंद्र मोदी महाराणी एलिझाबेथ सोडणार पद\n92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती.\nलंडन- राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला आजपासून सुरुवात होत आहे. या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रवाना झाले आहेत. या परिषदेकडे कॉमनवेल्थ सदस्य देशांबरोबर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.\nइंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ या पदावरुन आता निवृत्त होण्याचा विचार करत आहेत. 92 वर्षांच्या एलिझाबेथ यांनी या पदावरुन बाजूला होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता नवे राष्ट्रकुलप्रमुख कोण असतील यावर विचार होणार आहे. एलिझाबेथ यांच्यानंतर राष्ट्रकुलच्या प्रमुखपदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.\nभारताचे पंतप्रधान 2009 नंतर पहिल्यांदाच या सभेला जात आहेत. यापुर्वी माल्टा येथे आयोजित केलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहू शकले नव्हते. भारताचे इंग्लंडमधील उपउच्चायुक्त दिनेश पटनायक यांनी यांच्या मतानुसार, भारताचा विविध धोरणात्मक संस्थांमध्ये वावर वाढला आहे आणि कॉमनवेल्थही त्यापैकीच एक आहे. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्त्वाची भूमिका हवीच आहे आणि इंग्लडलाही भारताने कॉमनवेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजवावी अस�� वाटते. 16 आणि 17 एप्रिल हे दोन दिवस पंतप्रधान मोदी स्वीडन येथे असतील. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफ्वेन यांची ते भेट घेतील आणि व्यापार, संरक्षणविषयक करारांवर ते स्वाक्षरी करतील. त्यानंतर इंडिया-नॉर्डिक शिखर परिषदेतही सामिल होणार आहेत. नॉर्डिक परिषदेमध्ये डेन्मार्क, फिनलंड, आईसलँड आणि नॉर्वेही सहभागी होतील.\nपंतप्रधानांचे होणार भव्य स्वागत\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इंग्लंडमध्ये उचित स्वागत झाल्यानंतर इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यातर्फे राष्ट्रकुल सदस्य राष्ट्रांच्या अध्यक्षासांठी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. थेरेसा मे यांच्याशी विविध विषय़ांवर ते चर्चा करतील आणि मेक इन इंडियाअंतर्गत भारतात गुंतवणूक वाढण्यासाठी ते प्रयत्न करतील असे सांगितले जात आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले\nविकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \n‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींनी साधला देशवासियांशी संवाद\n'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचे निधन\nया देशाच्या पंतप्रधानांनी घातली बेघर लोकांना रस्त्यावर झोपण्यास बंदी\nहलाखीत जगणाऱ्या रिक्षाचालकाच्या खात्यात 300 कोटी; तपास यंत्रणा चक्रावली\nहिंदू आडनाव वाटत नसल्याने तरुणांना गरबा कार्यक्रमातून हाकललं\nअवैधरीत्या नव्हे, तर योग्यतेच्या आधारावर अमेरिकेत या, ट्रम्प यांचा स्थलांतरित प्रवाशांना सल्ला\n...म्हणे आम्ही भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/no-response-bund-garden-art-plaza/", "date_download": "2018-10-16T20:04:16Z", "digest": "sha1:QZZZETGVKZFZYQ7FN77TQHSAHQVDNDTT", "length": 28061, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "No Response To Bund Garden Art Plaza | बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्य�� सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - मा���ी पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nबंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत\nपुण्यातील एेतिहासिक बंड गार्डन पुलावर अार्ट प्लाझा सुरु हाेऊन दाेन वर्ष हाेत अाली असली तरी या अार्ट प्लाझाला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. मे 2016 पासून केवळ 3 ते 4 कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत.\nठळक मुद्देअार्ट प्लाझाला मिळताेय नगण्य प्रतिसाददाेन वर्षात झाले केवळ तीन ते चार कार्यक्रम\nपुण�� : एेतिहासिक बंड गार्डन पूल वाहतूकीस बंद करण्यात अाल्यानंतर त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या अार्ट प्लाझा मध्ये करण्यात अाले. या माध्यमातून कलाकारांना एक नवीन व्यासपीठ तयार हाेईल तसेच नवनवीन कलांना प्राेत्साहन मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु चित्र पुरते उलटे असून या अार्ट प्लाझाकडे कलाकारांनी पाठ फिरवली अाहे. या अार्ट प्लाझाचे उद्घाटन मे 2016 ला झाले हाेते. तेव्हापासून अात्तापर्यंत केवळ तीन ते चार कार्यक्रम इथे झाले असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेच्या पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे यांनी दिली.\nपुण्यातील बंड गार्डन पुलाचे एेतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांच्या काळात ताे बांधण्यात अाला हाेता. हा पूल वाहतूकीस धाेकादायक झाल्याने ताे बंद करण्यात अाला. त्यानंतर या ठिकाणी वाकिंग तसेच अार्ट प्लाझाची निर्मिती करण्यात अाली. पाश्चिमात्य देशांमध्ये असणाऱ्या अार्ट प्लाझांप्रमाणे याची रचना करण्यात अाली अाहे. चित्रकअरांची प्रदर्शने, गाण्यांची कान्सर्टस, एकपात्री कार्यक्रम, पथनाट्ये असे विविध कलाप्रकार या ठिकाणी सादर करता येऊ शकतात. पुलावर हा प्लाझा असल्याने याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले अाहे. मात्र हा प्लाझा सुरु झाल्यापासून याला नगण्य असा प्रतिसाद लाभत अाहे. मे 2016 पासून केवळ तीन ते चार कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत. एकीकडे परदेशात कलेसाठी निर्माण केलेल्या जागांची अापणी गाेडवी गात असताना अापल्याकडे त्या ताेडिच्या तयार केलेल्या जागेला कलाकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे.\nकलाकारांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या अार्ट प्लाझा बद्दल जागृती नसल्याचे हर्षदा शिंदे यांनी सांगितले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप ऊन असल्याने कलाकार या अार्ट प्लाझाकडे पाठ फिरवत असल्याचे त्या म्हणतात. हि कारणे असली तरी पार्कींग तसेच मुख्य शहरापासून हे ठिकाण थाेडे लांब असल्याने याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कलाकारांचे म्हणणे अाहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nविद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार : नितीन करमळकर\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nधर्मादाय रुग्णालयांनी केली बारा हजार कैद्यांची अाराेग्य तपासणी\nप्लास्टिक बंदीची कारवाई आवरा, पुण्यातील व्यापा-यांचे पालकमंत्र्यांना साकडे\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nबैठका बास झाल्या, आता निर्णय घ्या; भाटघर धरणग्रस्तांचा इशारा\nपोलिसांसमोर पत्रांची सत्यता सिध्द करण्याचे आव्हान\nपीएमपीला केवळ 10 दिवसांचाच दिलासा\nकोलकातावरुन गेली कित्येक वर्ष ‘ते’पुण्यात येतात.‘ही’अनोखी परंपरा जपायला\nअाता पुण्यातले वकील म्हणतायेत #FeeToo\nयंदा झेंडूच्या फुलांना पन्नास टक्क्यांनी कमी भाव\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, ��णावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Marathi", "date_download": "2018-10-16T19:55:42Z", "digest": "sha1:T6YFWLVRISQMO6V4RRZTZPXV3C7DTR4W", "length": 3455, "nlines": 88, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Marathi - Wiktionary", "raw_content": "\nइंग्रजी शब्द ( हा शब्द इंग्रजी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :Marathi= मराठी भाषा,मराठी- एक भारतीय इंडो-युरोपीय दक्षिण गटातील भाषा ,\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jagdambatahakari.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-10-16T19:32:19Z", "digest": "sha1:TP3UPP4VRQNIOB4LISEOGOJJK5OCVQ4Y", "length": 6208, "nlines": 59, "source_domain": "jagdambatahakari.com", "title": "जगदंबा टाहाकारी मंदिराचा इतिहास | JAGDAMBA TAHAKARI", "raw_content": "\nजगदंबा टाहाकारी मंदिराचा इतिहास\nश्री जगदंबा माता मंदिराच्या आजूबाजूचे पर्यटनस्थळे\nHome › जगदंबा टाहाकारी मंदिराचा इतिहास\nजगदंबा टाहाकारी मंदिराचा इतिहास\nआपल्या महाराष्ट्रात देवदेवतांची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील देवतांच्या अनेक स्थाना॔पैकी कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूर गडावरची रेणूका आणि वणीची सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठे आहेत. या सर्व देवतांची रूपे वेगवेगळी असली तरी आदिमाता पार्वतीचीच रूपे असल्याची मानले जाते. या शक्तीपीठा॔शिवाय महाराष्ट्रात अनेक जागृत देवस्थानेआहेत. असेच एक जागृत देवस्थान म्हणजे टाहाकारी येथील श्री जगदंबा मातेचे पुरातन मंदिर.\n‘टाहाकारी’ हे लहानसे गा॔व महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील, अकोले तालुक्यात आहे. या गावासह सभोवतालच परिसर श्री. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला दंडकारण्याचा परिसर म्हणून ओळखला जातो. या गावासह सभोवताली असलेले हिरवाईने नटलेले डोंगर गावाची शोभा वाढवितात. या गावाच्या प्रवेशद्वारातच आढळ�� नदीच्या तीरावर श्री जगदंबा मातेचे मंदिर आहे. श्री जगदंबा मातेचे हे मंदिर संपूर्ण चिर्‍या॔नी बा॔धलेले आहे. ह्या मंदिराची बा॔धणी हेमाडपंथी पध्दतीची असून मंदिरा बाहत्तर दगडी खा॔ब आणि पाच कळस आहेत. मंदिराच्या बाहेरील भि॔तीवर शिल्पे कोरलेली आहेत. मंदिरात प्रवेश करताच समोर श्री जगदंबा मातेच्या उभ्या मुर्तींचे दर्शन घडते. श्री जगदंबा मातेची मुर्तीं संपूर्ण लाकडात कोरलेली आहे. या देवीच्या मुर्तींला अठरा हात आहेत आणि याहाता॔मध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. या मुर्तींचे वैशिष्ट असे की, श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनाचा’ देखावा येथे सादर केला आहे. मूळ मुर्तींच्या पुढे ता॔दळारूपी देवीची स्थापना केलेली आढळते. मंदिराच्या गाभार्‍यात दोन्ही बाजूस-पूर्वस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) अशा देवीच्या सुबक मुर्तीं आहेत.\nहे मंदिर यादव कालीन असल्याचे म्हटले जाते. एका ब्रिटिश छायाचित्रकाराने (हेनरी कौन्से) इ.स. १८८० रोजी काढलेले मंदिराचे छायाचित्र संकेतस्थळावर उपलब्घ आहे. मंदिराचा मुळ कळस तोडून पाच नवीन कळस बा॔धल्याचे दिसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.armati.biz/mr/luxury-gold-bathroom-fixtures-manufacturer-china-high-end-bathroom-faucets-and-fixtures-factory.html", "date_download": "2018-10-16T18:50:50Z", "digest": "sha1:FO3LYXZFUQQGDEK46CMTKTFDAYUZRCU5", "length": 11656, "nlines": 159, "source_domain": "www.armati.biz", "title": "चीन स्नानगृह सामने निर्माता, चीन स्नानगृह faucets आणि सामने कारखाना पुरवठादार", "raw_content": "आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript अक्षम आहे असे दिसते.\nआपण JavaScript या वेबसाइटची कार्यक्षमता वापर आपल्या ब्राउझरमध्ये सक्षम असणे आवश्यक आहे.\nArmati लक्झरी हॉटेल पिंपाला बसविलेली तोटी\nप्रणाली & शॉवर डोक्यावर वर्षाव\nप्रणाली & शॉवर डोक्यावर वर्षाव\nवक्रनलिकाबाथटब निचराशॉवर कचराइलेक्ट्रॉनिक तोटी\nआपण आपल्या हे खरेदी सूचीत टाका मध्ये कोणतेही आयटम नाहीत.\nलक्झरी गोल्ड स्नानगृह सामने निर्माता, चीन उच्च शेवटी स्नानगृह faucets आणि सामने कारखाना --Armati 548 210.080\nलक्झरी गोल्ड स्नानगृह सामने निर्माता, चीन उच्च शेवटी स्नानगृह faucets आणि सामने कारखाना --Armati 548 210.080\nएकच लिव्हर बेसिन मिक्सर, लहान आवृत्ती सिरॅमिक काडतूस सह, लवचिक hoses 3 / 8 \", PVD गोल्ड ....\nगाडी जोडण्यासाठी आयटम तपासा किंवा सर्व निवडा\nUpscale स्नानगृह तोटी उत्पादक, चीन स्नानगृह faucets घाऊक - Armati 548 130.080\nप्रणाली & शॉवर डोक्यावर शॉवर\nलक्झरी गोल्ड स्नानगृह सामने निर्माता, चीन उच्च शेवटी स्नानगृह faucets आणि सामने कारखाना\nArmati आहे हाय एंड स्नानगृह तोटी ब्रँडकयेथे नदीतील मासे पकडण्याची चौकट Armati तोटी मानक यादी आम्ही OEM आहेत\nGrohe / Hansgrohe / Gessi सारखे जर्मनी आणि इटालिया ब्रँड निर्माता /Zucchetti इ\nसमावेश 59 + पितळ / ऑस्ट्रेलिया झिंक धातूंचे मिश्रण, Kerox काडतूस, neoperl संयोग घडवण्यासाठी वापरलेला साधन Armati उत्तम कच्चा माल वापर\nआणि बरेच काही कनदीतील मासे पकडण्याची चौकट खालील आमचे उत्पादन आणि उत्पादन वनस्पती तपशील मला माहीत आहे.\nArmati आता लक्झरी 5 मधील तारांकित हॉटेल उत्पादन अर्पण सारखे Kempinski, Sheraton, एके दिवशी, Shangri-ला आणि बरेच काही,\nक्लिक करा चित्र आणि अधिक माहित.\nArmati नेहमी आम्ही सानुकूल आपल्या अद्वितीय निर्माण करण्यास सक्षम, हॉटेल आणि आतील डिझायनर म्हणून उत्कृष्ट भागीदार सेवा\nआपल्या हॉटेल प्रकल्प शैली तोटी बेस, तू अगदी आमच्याप्रमाणे प्रदान करू शकता तोटी नमुना, फोटो,रेखाटन किंवा अगदी उग्र कल्पना,\nआम्ही मि 10days प्रत्यक्षात तोटी मध्ये आपल्या प्रेरणा करू शकता, अधिक जाणून घेण्यासाठी प्रतिमा खालील क्लिक करा.\nचौकशी आपले स्वागत आहे sales@armati.biz आणि चीन मध्ये आमच्या शोरुम / वनस्पती भेट द्या.\nआपले स्वत: चे पुनरावलोकन लिहा\nआपण पुनरावलोकन केले आहे: लक्झरी गोल्ड स्नानगृह सामने निर्माता, चीन उच्च शेवटी स्नानगृह faucets आणि सामने कारखाना --Armati 548 210.080\nकसे आपण हे उत्पादन रेट का\nटॅग वेगळे करण्यासाठी स्थाने वापरा. एकच कोट ( ') वाक्ये वापरा.\nसर्वोत्तम स्नानगृह वस्तू पुरवठादार चीन, सर्वोत्तम स्नानगृह faucets ब्रँड कारखाना - Armati 546 136.080\nहॉटेल लक्झरी बिडेट समाजात मिसळणारा निर्माता, चीन स्नानगृह बिडेट समाजात मिसळणारा पुरवठादार --548 170.080\nArmati स्नानगृह हार्डवेअर, आशिया-पॅसिफिक विभागातील उच्च दर्जाचा स्वच्छताविषयक सावधान प्रमुख निर्माता. (Heshan) .आम्ही देखील एक जर्मन निर्मिती उत्पादन प्रकल्प विकत घेतले आम्ही दक्षिण चीन Jiangmen शहरात स्नानगृह तोटी हार्डवेअर उत्पादन वनस्पती आहे.\nसानुकूल पिंपाला बसविलेली तोटी\nशोरुम: शीर्ष लिव्हिंग, 3069 दक्षिण Caitian रोड, Futian जिल्हा, शेंझेन सिटी, चीन. + 86-755-33572875\nकॉपीराइट © 2004-2016 Armati बाथ हार्डवेअर सर्व हक्क राखीव\nलक्झरी गोल्ड स्नानगृह सामने निर्माता, चीन उच्च शेवटी स्नानगृह faucets आणि सामने कारखाना --Armati 548 210.080\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sri-lanka-captain-dinesh-chandimal-charged-changing-condition-ball-124289", "date_download": "2018-10-16T19:25:11Z", "digest": "sha1:2SS4FUP3D2QUL57IROMCA2VVMG7I3ZVI", "length": 12725, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sri Lanka Captain Dinesh Chandimal Charged With Changing Condition Of Ball चेंडू कुरतडण्याप्रकरणी दिनेश चंडिमलवर आरोप | eSakal", "raw_content": "\nचेंडू कुरतडण्याप्रकरणी दिनेश चंडिमलवर आरोप\nसोमवार, 18 जून 2018\nचेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने श्रीलंका कर्णधार दिनेश चंडिमल याच्यावर रविवारी आरोप ठेवला. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली.\nग्रोस आयलेट (सेंट ल्युसिया) - चेंडू कुरतडण्याप्रकरणी आयसीसीने श्रीलंका कर्णधार दिनेश चंडिमल याच्यावर रविवारी आरोप ठेवला. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली.\nपंच अलिम दर आणि इयान गौल्ड यांनी चंडिमल याच्यावर चेंडूची स्थिती बदलण्याबाबत अधिकृत तक्रार केली. त्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी दुसऱ्या दिवशी मैदानात उतरण्यास नकार दिला. त्यामुळे खेळ दोन तास उशिरा झाला होता. मात्र, आयसीसीने ट्विटरच्या माध्यमातून चंडिमल याच्यावर आज त्याने आचारसंहितेच्या नियम 2.2.9चा भंग केल्याचे स्पष्ट केले.\nआयसीसीने या व्यतिरिक्त चंडिमलच्या कृतीविषयी सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट मंडळाने चंडिमल याच्यावरील आरोप फेटाळले आहेत. \"श्रीलंकेचा कुठलाही खेळाडू गैरवर्तनात अडकलेला नाही. आमच्या खेळाडूवर हे एकतर्फी आरोप झाले असून, आमच्या खेळाडूची बाजू मांडण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. कुठल्याही परिस्थितीत त्याला एकटे सोडणार नाही', असे एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.\nतिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे श्रीलंकेच्या खेळाडूंनी चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अशा प्रकरचा ठपका यापूर्वी कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट (2018), दशुन शनाका (2017), फाफ डू प्लेसिस (2016) यांच्यावर आयसीसीने ठेवला होता. शनाकावर यापूर्वी ठपका ठेवण्यात आल्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी एखाद्या श्रीलंका खेळाडूवर असा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंवर आता बारीक लक्ष राहील अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांच�� निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\n‘सौदी’बाजीचा क्रूर चेहरा (अग्रलेख)\nसौदी अरेबियाचे राज्यकर्ते सामाजिक सुधारणांच्या माध्यमातून प्रतिमानिर्मितीचा खटाटोप करीत असले तरी या मुखवट्याआडचा भेसूर चेहरा समोर आला आहे. अमेरिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/june-29/", "date_download": "2018-10-16T19:30:48Z", "digest": "sha1:GF3WJUYNGYVURZLWM5KKDLNTR56KQI6D", "length": 6446, "nlines": 150, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२९ जून दिनविशेष | June 29", "raw_content": "\nस्वातंत्र्य दिन : सेशेल्स.\nसैनिक दिन : नेदरलँड्स.\n१६१३ : विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.\n१८७१ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक.\n१९३४ : कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.\n१८७३ : मायकेल मधुसूदन दत्त, बंगाली कवी.\n२००० : कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासीक कादंबरीकार.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged कमलाकर सारंग, ग्लोब थियेटर, जन्म, जागतिक दिवस, ठ��्क घटना, दिनविशेष, मायकेल मधुसूदन दत्त, मृत्यू, वासुदेव श्रीपाद बेलवलकर, विल्यम शेक्सपियर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, २९ जून on जुन 29, 2013 by मराठीमाती.\n← २८ जून दिनविशेष ३० जून दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538884", "date_download": "2018-10-16T19:34:43Z", "digest": "sha1:47RJBT3ASC5EWTDMDAVE3QC7H5DBFCGT", "length": 9369, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कुसंग सदैव टाळावा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कुसंग सदैव टाळावा\nभगवंताच्या योगमायेच्या इशाऱयाने भयभीत झालेल्या कंसाला धीर देण्यासाठी त्याचे मंत्री त्याला पुढे म्हणाले-हे महाराज वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक आणि यज्ञासाठी तूप इत्यादी हविर्द्रव्य देणाऱया गाईंचा आम्ही संपूर्ण नि:पात करू. ब्राह्मण, गाई, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रियदमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूची शरीरे आहेत. तो विष्णूच सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे. परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणे, हाच त्याला मारण्याचा उपाय आहे.\nअशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवले. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱया हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संतपुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली व आपल्या महालात प्रवेश केला.\nश्रीशुकदेव म्हणतात-त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचे चित्त, विवेक करू शकत नव्हते. मृत्यू त्यांच्या डोक्मयावर नाचत होता; म्हणूनच त्यांनी संतांचा द्वेष केला. जे लोक संतांचा अनादर करतात, त्यांचे ते कुकर्म त्यांचे आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, इहपरलोक, आशा आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करते.\nआपल्या संतांनी आपल्याला वारंवार इशारा दिला आहे की कुसंग हा सर्वत्र त्याज्य मानावा. आपल्या मनावर, व्यवहारांवर आणि वर्तनावर संगतीचा फार खोलवर परिणाम होत असतो. कंस जेव्हा वसुदेव देवकीच्या समोर होता तेव्हा त्याच्या मनामध्ये किती चांगले, चांगले उत्तम विचार येत होते, त्याला पश्चात्तापदेखील होत होता. परंतु तो पुन्हा आपल्या राक्षस, दैत्य मित्रांच्या संगतीत आला आणि त्याच्या मनात दुष्ट आणि क्���ूर विचारांचे थैमान सुरू झाले. याकरिता ज्यांचे स्वतःवर पूर्ण नियंत्रण नसेल त्याने हे विशेषतः लक्षात ठेवून दुस्संगापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.\nमिठाचा एक खडा भांडेभर दूध नासवतो, पेटीतील एक आंबा कुजला की अख्खी पेटी नासवतो, विषाचा एक थेंब अमृताचा कुंभ नासवते. याकरिता दुष्ट, कुटिल, दुर्जन माणसांच्या संगतीपासून आपण नेहमी दूर राहिले पाहिजे. ज्ञानेश्वरीतील या सुंदर ओव्या हेच सांगतात-\n तें घे‌ऊं नये कांहीं केलें विचारिं पां परी अग्नीसी पावे मेळु तैं हातीं धरितां जाळू तैं हातीं धरितां जाळू न शके का‌ई कां किडाचिये आटतिये पुटीं पडिलें सोळें किरीटी\nमाउली म्हणतात-मद्याच्या भांडय़ातून आलेले गंगोदक जरी असले तरी ते घेता येत नाही. चंदन जातीने थंड असते पण त्याचा जर अग्नीशी संबंध आला तर त्याने अंग भाजणार नाही कां अशुद्ध सोन्याच्या आटणीत शुद्ध सोने पडले आणि ते सर्व सोने चोख म्हणून घेतले तर नुकसान होते. म्हणूनच म्हणतात, संगत घडवते किंवा बिघडवते\nशिक्षण आणि मानवी संबंध\nरिफायनरी विरोधकांवर मुख्यमंत्र्यांची मात्रा\nखनिज व्यवसाय बंदीच्या आदेशाने गोव्यासमोर संकट\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/06/10/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-19/", "date_download": "2018-10-16T19:57:14Z", "digest": "sha1:S5LHA5FIX7NLIPLOHKVGHPOTC7AUBZ4N", "length": 67708, "nlines": 457, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 19) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nईशाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सुकता असे दोन्ही भाव एकत्र दिसत होते.\nतेवढ्यात सायलीच्या मोबाईलवर मेसेज आल्याचं इंडीकेशन आलं. ‘टू, टू…टू,टू ‘\n“आत्ता एवढ्या रात्री कुणाचा मेसेज बघ गं ईशा जरा…..”\nतेवढ्यात अजून एक मेसेज आला, ‘टू टू, टू,टू ‘\n“बघते. पण आधी मला तुला काय कळलंय ते सांग…..”\n“हम्म….बघितले मेसेजेस ….आता सांग..काय कळलंय तुला \n“कोणाचा मेसेज आहे एवढ्या रात्री\n“दोघे प्रेमवीर तुमचे…” ईशा पलंगावर बसत म्हणाली.\n बघू फोन दे…” सायली तिच्याजवळ येत म्हणाली\nमेसेज वाचून झाल्यावर फोन बाजूला ठेवत सायली म्हणाली,\n“प्रेमवीर वगैरे काय गं, काय तोंडाला येईल ते बोलतेयस\n “ईशा तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली.\n सुजय आणि तो सिद्धार्थ” सायली तिरकस स्वरात म्हणाली.\n“सुजय कशासाठी करतोय हे सगळं तुझ्याशी लग्न करण्यासाठीच ना….तुझ्या प्रेमात आकंठ बुडालेला असणार आहे तो…नक्कीच…आणि….”\n“ईशा …बास ….गप्प बस…..”सायली तिच्यावर जोरात ओरडलीच.\nईशाच्या तोंडून ‘सुजय तुझ्या प्रेमात‘ वगैरे ऐकून सायलीला कसंतरीच झालं. खरं तर तिला सहनच झालं नाही. ईशाने त्याचं नाव आपल्या नावाशी जोडलं तर आपल्याला एवढा त्रास झाला. काही दिवसांपूर्वी आयुष्यभरासाठी नातं जोडण्यासाठी आपण ह्याला होकार दिला आणि आज आपल्या नावाबरोबर ह्याचं नाव नुसतं गम्मत म्हणून ऐकायलाही सहन होत नाहीये, तिच्या मनात येउन गेलं.\n“ओके, ओके…बरं बाई…..सिद्धार्थ बद्दल बोलूया का\nईशाला तिच्या रागाचं कारण कळत होतं. पण तिला सिद्धार्थबद्दल सायलीशी बोलायचंच होतं.\n ईशा उगीच काहीतरी बडबड करत बसू नकोस हा” सायली वैतागली होती.\n“मी त्याला प्रेमवीर का म्हटलं माहीत आहे का तुला\n“ईशा स्टॉप इट….आपण दुसरं काही बोलूया का प्लीज\nसायलीला अंदाज येत होता ईशाला तिच्याशी काय बोलायचं होतं त्याचा. सिद्धार्थला आपण आवडतो हे तिलाही माहीत होतं. पण आत्ता त्यावर बोलण्यात तिला वेळ वाया घालवायचा नव्हता. तिला खूप महत्वाचं काहीतरी कळलं होतं आणि ते ईशाशी बोलणं महत्वाचं होतं.\n“ईशा, त्याला मी आवडते असंच सांगायचं आहे ना तुला मला अंदाज आहे त्याचा…गीता म्हणाली होती तसं….” सायलीनेच शेवटी हा विषय संपवायचं ठरवलं.\n“नुसती आवडत नाहीस, तो प्रेमात पडलाय तुझ्य��. खूप सिरियस आहे तो तुझ्या बाबतीत….”ईशा\n” सायलीने ईशाकडे पाठ फिरवली.\nईशाचं बोलणं ऐकून सायलीला उगीच लाजल्यासारखं झालं. आपल्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव ईशाला दिसू नयेत म्हणून सायलीने तिचा चेहरा दुसरीकडे वळवला होता. ईशाच्या मात्र ते लक्षात नाही आलं.\n त्याच्याकडे बघितल्यावरच कळतं. तो बाकीच्यांकडे बघताना, बोलताना नॉर्मल असतो पण तुझ्याकडे बघताना मात्र तो वेगळाच वाटतो. तुझ्याशी बोलत असला की तो स्वतःमध्येच हरवल्यासारखा वाटतो. असं वाटतं की त्याला वेगळंच काहीतरी बोलायचंय तुझ्याशी पण सगळ्यांसमोर तो वेगळं बोलतो. आज पण तू कॉफी घेत होतीस तेव्हा खाली बघत होतीस पण तो तुझ्याकडेच बघत होता. त्याची नजरच सांगते अगं….”\n“मला नाही तसं वाटत …” सायलीला विषय वाढवायचा नव्हता.\n“मला माहीत आहे, त्याला तू आवडतेस हे तुला कळल्यावर तू जरा लांबच राहिली असणार त्याच्यापासून. जेवढ्यास तेवढं बोलत असणार, म्हणून तुला हे कळलं नसेल. परवा तुझ्या ऑफिसमध्ये सुजयवर वॉच ठेवत होता ना तो, तेव्हा पटकन काय बोलून गेला माहितीये, समोर सायली असल्यावर हे सगळं प्रकरण मी असंच सोडून देणं शक्यच नाही, असं म्हणाला. तो खरंच प्रेमात पडलाय तुझ्या सायले…..”\nसायलीची तिच्याकडे पाठ होती म्हणून ईशाला तिच्या गालावर उमटलेलं मंदसं लाजरं हसू आणि चढलेली गुलाबी छटा दिसली नाही. सायलीच्याही समोर आरसा नव्हता त्यामुळे तिलाही तिच्याही नकळत चेहऱ्यावर उमटलेले भाव कळलेच नाहीत. ईशा जे बोलली होती, ते सायलीला माहीत नव्हतं का पण तरीही आज ईशाच्या तोंडून हे सगळं ऐकून तिला नक्की काय झालं होतं पण तरीही आज ईशाच्या तोंडून हे सगळं ऐकून तिला नक्की काय झालं होतं ईशा जे बोलत होती, तेच सारखं सारखं ऐकत रहावसं का वाटत होतं ईशा जे बोलत होती, तेच सारखं सारखं ऐकत रहावसं का वाटत होतं ह्या नवीन जाणीवेत ती तिच्याही नकळत क्षणभर रमून गेली. इतकी की, दोन मिनिटांपूर्वी सुजय तिच्या प्रेमात पडलाय हे ऐकून तिला राग आला होता आणि आता हेच सिद्धार्थच्या बाबतीत ऐकून तिची प्रतिक्रिया एवढी वेगळी होती, हेसुद्धा तिला कळलं नाही.\nसमोर पडलेलं ते लॉकेट ईशाच्या नजरेला पडलं आणि ती सिद्धार्थबद्दल अजून काही बोलायचं विसरूनच गेली. तिने जाऊन ते लॉकेट उचललं.\n“बऱ्यापैकी जड आहे हे सायले….कोणाचं असेल हे\nईशाने अचानक विषय बदलल्यामुळे आणि संदर्भ न लागल्य��मुळे सायली गोंधळली. ईशाच्या हातात ते लॉकेट बघून ती आधीच्या सगळ्या भावनांतून बाहेर आली.\n“अगं हेच तर सगळं सांगायचंय तुला…पण तू नको ते विषय काढत बसलीस आत्ता….” सायली\n“हे लॉकेट कुठेतरी बघितल्यासारखं नाही वाटत तुला \n“बघितल्यासार…..नाही….मला नाही आठवत….सायले कोडी काय घालतेयस आत्ता या वेळेला….सांग ना लवकर …” ईशा\n“मी पण शुअर नाहीये. बट इफ आय एम नॉट रॉंग, मी …….यस….मी तिथेच बघितलंय……ईशा एक मिनिट थांब…” सायली\nसायलीला मेसेज पाठवल्यानंतर सुजय एक मिनिटभर शांत बसला होता. सायलीचा रिप्लायची वाट बघत होता. थोड्या वेळाने त्याने घड्याळात बघितलं आणि तो स्वतःशीच हसला.\n“बरोबर आहे…तीन वाजत आलेत रात्रीचे…सायलीने बघितला तरी असेल का मेसेज बघितला असेल तरी ती झोपेत असणार..आत्ता तिचा रिप्लाय कसा येईल बघितला असेल तरी ती झोपेत असणार..आत्ता तिचा रिप्लाय कसा येईल आपणही झोपावं आता…झोप लागेल का पण आपणही झोपावं आता…झोप लागेल का पण किती छान वाटतंय आज. सायलीचं प्रोफाईल त्या विवाह मंडळात बघितल्यापासून प्रत्येक दिवस नुसता सगळं प्लानिंग करण्यात गेला, विचार करण्यात, टेन्शन घेण्यात. पण आता थोडेच दिवस. माझं मन सांगतंय सायली लवकरात लवकर लग्न करण्यासाठी तयार होणार. आता कुठलाच धोका वाटत नाहीये. फक्त लग्न होईपर्यंत सायलीला कमीत कमी वेळा भेटायला हवं. आणि फार हुरळून जायला नको. आता माझ्याबद्दल सायलीला सांगू शकतील असे फार कमी लोक आहेत. कौस्तुभची ट्रान्स्फर झाली हे एक बरं झालं. सुंठीवाचून खोकला गेला. माझे सो कॉल्ड आई–बाबा, त्यांची तर इथे गरज पडेलच. राहता राहिले ते गोष्टीतली माझी मावशी आणि तिचा गोष्टीतला नवरा. त्या मावशीबाई तर त्यांचे पैसे घेऊन लगेच त्यांच्या गावाला रवाना झाल्या होत्या. पण ते काका इथेच आहेत अजून. त्यांचं घर वगैरे तर सायलीच्या घराजवळ किंवा ऑफिसजवळ नाहीये, त्यामुळे त्यांना कुणी इथे बघेल असं नाही. पण उगीच रिस्क कशाला घ्यायची किती छान वाटतंय आज. सायलीचं प्रोफाईल त्या विवाह मंडळात बघितल्यापासून प्रत्येक दिवस नुसता सगळं प्लानिंग करण्यात गेला, विचार करण्यात, टेन्शन घेण्यात. पण आता थोडेच दिवस. माझं मन सांगतंय सायली लवकरात लवकर लग्न करण्यासाठी तयार होणार. आता कुठलाच धोका वाटत नाहीये. फक्त लग्न होईपर्यंत सायलीला कमीत कमी वेळा भेटायला हवं. आणि फार हुरळून जायला ���को. आता माझ्याबद्दल सायलीला सांगू शकतील असे फार कमी लोक आहेत. कौस्तुभची ट्रान्स्फर झाली हे एक बरं झालं. सुंठीवाचून खोकला गेला. माझे सो कॉल्ड आई–बाबा, त्यांची तर इथे गरज पडेलच. राहता राहिले ते गोष्टीतली माझी मावशी आणि तिचा गोष्टीतला नवरा. त्या मावशीबाई तर त्यांचे पैसे घेऊन लगेच त्यांच्या गावाला रवाना झाल्या होत्या. पण ते काका इथेच आहेत अजून. त्यांचं घर वगैरे तर सायलीच्या घराजवळ किंवा ऑफिसजवळ नाहीये, त्यामुळे त्यांना कुणी इथे बघेल असं नाही. पण उगीच रिस्क कशाला घ्यायची थोडेच दिवसांचा प्रश्न आहे, त्यांना उद्याच इथून जायला सांगावं. लग्नाच्या वेळेला परत येतील. आणखी एक माणूस आहे अर्थातच हे सगळं माहित असलेला, ..पण त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. ठरलं मग, उद्या सकाळी लवकरच त्या काकांच्या घरी जायला हवं आणि नंतर सायलीला फोन करून तिच्याशी बोलून जरा अंदाज घ्यायचा. “\nएक आळस देऊन सुजयने बेडजवळचा लाईट बंद केला. पुढच्या दहा मिनिटातच त्याला शांत झोप लागली.\n“कुठे दिसतंय ते लॉकेट अजून तरी नाहीये कुठल्याच फोटोत…”\nईशाचा धीर सुटत चालला होता. सायली समोर लॅपटॉप घेऊन बसली होती आणि त्या दोघी पुन्हा एकदा सुजयच्या फेसबुक प्रोफाईलमध्ये घुसल्या होत्या.\n“जरा पेशन्स ठेव ना…बघतेय ना मी…मला नक्की आठवतंय..एवढ्या वेळा हे फोटोज बघितलेत…नक्की ते मी आधी ह्या फोटोज मध्ये बघितलंय“\nसायली तिच्यावर वैतागली तशी ईशा गप्प बसली. आणखी दहा मिनिटं गेली. तोपर्यंत सायलीचे आणखी वीस ते पंचवीस फोटोज बघून झाले होते.\nआणखी दोन, तीन……. सुजय मित्रांबरोबर ट्रेकिंग करताना, कुठल्याशा कॉन्फरन्सच्या वेळी काढलेला फोटो, कुठल्यातरी पार्टीत काढलेला फोटो, कुठल्यातरी गावात एका देवळाच्या पुढे काढलेला फोटो, नदीचा काठ आणि आजूबाजूचा शांत परिसर,…..इथे सायली थांबली. पुन्हा मागच्या फोटोकडे वळली. देवळापुढे काढलेला फोटो. बास, तिचं काम झालं होतं.\n“ईशी, लवकर ये इकडे…”\nईशा कंटाळून झोपायला गेली होती ती उठली.\n“इकडे ये आधी. हा फोटो बघ. ह्यात सुजयच्या गळ्यात हे लॉकेट आहे बघ.” सायली\n“बघू….” ईशा धावतच आली.\n“माय गॉड, सायले खरंच हेच लॉकेट आहे. ” ईशा आनंदाने किंचाळलीच. “तुझ्या कसं काय इतकं लक्षात होतं\n“किती वेळा बघितले होते हे फोटोज आपण ईशा कुठल्यातरी फोटोत हे बघितलंय असं मला ते लॉकेट पहिल्यापासूनच वाटत होतं. मग व���चार केला की सध्या एवढ्यात तरी सुजयचेच फोटो बघितलेत आपण, त्याच्या फेसबुकवरचे. म्हणून ते फोटोज उघडून बसले मी…” सायली पुन्हा त्या फोटोकडे निरखून बघत होती.\nसुजय त्या फोटोत ज्या मंदिराच्या पुढे उभा होता, त्या मंदिरामध्ये काहीतरी होतं. कसलातरी बोर्ड. अर्थात ते नीट दिसत नव्हतं. पण तिथे काहीतरी लिहिलेलं दिसत होतं एवढं नक्की. सुजयने मंदिराच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा फोटो काढला होता, म्हणजे कोणाकडून तरी काढून घेतला होता. त्यामुळे त्या फोटोत सुजय आणि त्याच्या मागे ते मंदिर एवढंच होतं. मंदिराच्या आतल्या भिंतींवर देवाचे फोटो लावलेले होते, ते ही अस्पष्ट दिसत होते. त्या फोटोंच्या खाली एक बोर्ड होता.\n“पण हे लॉकेट सुजयचं असेल तर ते इथे आलं कसं\nईशा फोटोकडे बघत होती तेवढ्यात सायलीने लॅपटॉप स्वतःकडे ओढून घेतला.\nतिने तो फोटो लॅपटॉपवर सेव्ह केला आणि तिथून पुन्हा ओपन केला. आता तो फोटो झूम इन करणं शक्य होतं. पण छे, झूम करूनही काहीच कळत नव्हतं. फोटोमध्ये तो बोर्ड अंधारात गेला होता, त्याच्यावर बाजूच्या खांबाची सावली पडली होती, त्यामुळे झूम होऊनही काहीच कळत नव्हतं.\n सुजयचा फोटो कशाला सेव्ह केलायस\n“बघतेय जरा, काही करता येतंय का…काही इमेज प्रोसेसिंग टेक्निक वर्क होतंय का बघुया…..”\nसायलीने काहीतरी खटपट करून ती इमेज थोडी आणखी क्लिअर केली, ब्राईटनेस ही थोडा वाढवला. आता त्यावरची अक्षरं अस्पष्टशी दिसायला लागली.\n फोटोत काही अजून दिसतंय का ” ईशासुद्धा फोटो निरखून बघायला लागली.\n“हे बघ. त्या देवळात एक बोर्ड आहे. फळा. त्याच्यावर काहीतरी लिहिलंय. तेच वाचायचा प्रयत्न करतेय मी. ”\n“नीट दिसत नाहीये गं…पहिला शब्द श्री आहे, ते कळतंय, दुसरा शब्द दू आहे की डू आहे….नाही कळत….हा भाग अंधारात गेलाय..त्याच्या पुढचं जरासं दिसतंय, इथे सावली नाही पडलीये… नंतर…. ‘माता‘ असं असावं आणि मग म..र ..मंदिर….कोणत्यातरी देवीचं मंदिर आहे, सायले.”\n“अगं श्री दुर्गा माता मंदिर असं असणार ते….” सायली\n“आणि खाली काय आहे\n“इथलं काहीच कळत नाहीये …..राह मंदिर असं काहीतरी आहे हे…..” सायली\n“राह वरून एंड होणारं कुठलंच देवाचं नाव नाहीये पण….राम असेल ” ईशा\n“नाही गं , राह च दिसतंय ….एक मिनिट ह्या दुसऱ्या लाईन मध्ये मंदिर च्या पुढे अजून काहीतरी लिहिलंय, ‘क‘ की ‘फ‘ आहे, नीट दिसत नाहीये…”\nडोळ्यांवर ताण येईपर्यंत ���ायली त्या अक्षरांकडे पाहत होती. त्या अक्षरांचा अर्थ लागल्यावर त्यांच्या शोधाला एक वेगळीच दिशा मिळणार होती, हे तिला अजून ठावूक नव्हतं.\nसायलीला मेसेज पाठवून झाल्यावर सिद्धार्थ खरं तर लगेच झोपण्यासाठी पलंगावर आडवा पडला. पण झोपच येईना. सारखे सायलीचे शब्द कानात ऐकू येत होते. सकाळी ती त्याच्यावर रागावून निघून गेली ते सारखं सारखं आठवायला लागलं त्याला. खरं तर ती रागवण्यापेक्षा दुखावली गेली होती, हे त्याच्या लक्षात आलं होतं. पण खरं तर तिला दुखावण्यासारखं तो काहीच बोलला नव्हता. तिच्या बोलण्यावर जोरात हसला होता फक्त. ते तिने एवढं मनाला का लावून घेतलं असेल, त्याला कळत नव्हतं.\nमाणसं दुखावली जातात जेव्हा अपेक्षाभंग होतो, किंवा अपमान होतो. तिचा अपमान तर त्याने नक्कीच केला नव्हता. म्हणजे, माझ्या हसण्यामुळे सायलीचा अपेक्षाभंग झालाय का म्हणजे तिची माझ्याकडून काहीतरी अपेक्षा होती, जी मला कळलीच नाही किंवा जी मी पूर्ण केली नाही, म्हणून ती दुखावली गेली असणार…..\nविचार करता करता सिद्धार्थ उठून बसला. सायलीच्या नाराजीचं कारण आता त्याच्या लक्षात येत होतं. तिचं म्हणणं तो समजून घेईल, त्यावर निदान विचार करेल अशी तिची अपेक्षा असणार आणि सिद्धार्थ तिच्या बोलण्यावर हसला होता, त्यामुळे ती दुखावली गेली होती.\n“ओह आय एम सो सॉरी सायली, मला कळलंच नाही. मी तुला साथ द्यायलाच आलो होतो पण तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. तू तरी अशी का वागलीस असं फाडफाड बोलून, डोळ्यात पाणी आणून निघून गेलीस असं फाडफाड बोलून, डोळ्यात पाणी आणून निघून गेलीस निदान एक संधी तरी द्यायचीस ना मला…..तू अगदी बरोबर बोललीस, तुझ्यासारखी मुलगी ते सगळं म्हणतेय, म्हणून तरी मी विश्वास ठेवायला हवा होता तुझ्यावर… आता झालं ते झालं…आता या सगळ्यात मी शेवटपर्यंत तुझी साथ देणार…”\nतो उठून गॅलरीमध्ये आला आणि त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.\nसायलीच्या डायरीत वाचलेलं सगळं त्याने आठवून बघायचं ठरवलं. सायली आणि ईशाला आत्तापर्यंत काय काय कळलंय, इथपर्यंत त्यांचं बोलणं झालंच नव्हतं. सायलीने ते सगळं सांगायला सुरुवात केली आणि सिद्धार्थला ते फारच हास्यास्पद वाटलं होतं. आता तो पुन्हा ते सगळं आठवून त्याच्यावर विचार करायला लागला. सायलीने सांगितलं होतं ते सगळं तसंच्या तसं आठवून त्याने डोळ्यांसमोर आणलं. छे, पण त्या���ा काही केल्या असं होऊ शकतं, हे पटत नव्हतं. कदाचित म्हणूनच सगळं सांगण्याआधी सायलीने त्याला पॅरानॉर्मल स्टडीजबद्दलचं त्याचं मत विचारलं होतं. कदाचित कुणीतरी ठरवून हे सगळं करत असेल असं त्याच्या मनात येउन गेलं. पण, सायली शेवटी म्हणाली होती की ती जी कुणी होती ती खिडकीतून बाहेर गेली. हे कसं शक्य आहे सायली आणि ईशाने हे स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. मग हे सगळं काय असेल\nविचार करून करून तो थकला. पण हे कोडं काही त्याला सुटलं नाही. उद्या सायलीशी जाऊन बोलायचं, तिला सगळ्या गैरसमजुतीबद्दल सॉरी म्हणायचं आणि तिच्या शोधात तिला पुढे साथ द्यायची, असं मनाशी ठरवून तो पुन्हा आत गेला.\n“ईशा, आपल्या एका कोड्याचं उत्तर मिळालं..” सायली जोरात किंचाळली.\n“तो दुसरा शब्द ….क ट न ई ”\n“काय अर्थ आहे त्याचा\n“अगं अर्थ वगैरे माहित नाही, पण हे कुठल्यातरी ठिकाणाचं नाव आहे. कटनी. हे बघ देवळातल्या बोर्डवर दिसतंय. क नीट कळत नव्हता. पण ट आणि नी तर दिसतायत.” सायली\nईशाने त्या झूम केलेल्या फोटोकडे बघितलं. ती अक्षरं लावायला तिलाही जरासा वेळ लागलाच. पण हो, सायली म्हणत होती ते बरोबर होतं. तो शब्द कटनी असाच होता.\n‘ती‘च्या कडून ऐकलेल्या दुसऱ्या शब्दाचाही अर्थ त्यांना कळलेला होता. फक्त आता कळायचे होते ते त्यात दडलेलं गुपित, लपलेले अर्थ आणि संदर्भ.\nश्री दुर्गा माता मन्दिर\nश्री …….राह मन्दिर , कटनी\nयह मन्दिर……प्राचीन …………भगवान ….\nदेवी ……….राह मन्दिर ……\nसायली तिच्या डायरीत बोर्डवर वाचता आलेलं आणि थोडाफार अर्थ लागलेलं सगळं लिहून ठेवत होती तेव्हा या वेळी ईशा लॅपटॉप घेऊन बसली होती.\n“सायले, हे बघ….हे कटनी असं ठिकाण भारतात कुठे आहे ते गुगल केलं मी. हे बघ, मध्य प्रदेशात कटनी ह्या नावाचा जिल्हाच आहे अगं. त्याला मुद्वारा असं पण म्हणतात. म्हणजे सुजय मध्य प्रदेशातल्या कटनी गावात गेला होता कधीतरी आणि तेव्हा तो फोटो काढलाय. सायले, फोटो कधी अपलोड केला त्याची डेट असेल ना तिथे दिसत\n“डेट आहे पण ती आत्ता एक-दीड महिन्यांपूर्वीची आहे….फार जुनी नाहीये…”सायली\n“म्हणजे तेव्हा सुजय तिथे गेला होता\n“हे बघ, असंच नाही म्हणू शकत आपण. ती फोटो अपलोड केल्याची डेट आहे. खरा फोटो त्याधीही काढला असू शकतो ना….” सायली\n“हम्म….बरोबर आहे. पण सायले, ह्याचा अर्थ आपल्याला आपल्या घरात मिळालेल्या त्या लॉकेटचा, सुजयचा आणि कटनी ह���या ठिकाणाचा काहीतरी संबंध आहे. नक्कीच….” ईशा\n“अर्थातच. पण त्याबरोबर ‘ती‘ चा आणि ती जी कुणी माही आहे तिचाही. कारण माही आणि कटनी ह्या दोन गोष्टी ‘ती‘ कडून कळल्यात आपल्याला.” सायली\n“बापरे…हे खूप कॉम्प्लेक्स होत चाललंय….पण आता पुढे शोध कसा घेणार त्या कटनीला जावं लागेल ना….” ईशा\n“हो ना, आणि मध्य प्रदेशात वगैरे असं एकदम कसं जायचं उठून आई–बाबांना तर ह्यातलं अजून काहीच माहित नाही. थांब, एवढा विचार करण्यापेक्षा सध्या आपण सुजयच्या त्या मावशीच्या नवऱ्याला गाठूया. त्यांच्याकडून काय कळतंय बघू. आई–बाबा माई आजीला घेऊन बहुतेक उद्या येतीलच. बाबांना आता सगळं सांगायलाच हवं….” सायली\n“चालेल. उद्या सकाळीच जाऊ त्या भाजीवाल्यांना भेटायला. सायले, मला तर हे सगळं खूप थ्रिलिंग वाटायला लागलंय. असं वाटतंय की आपण …नाही मी नाही….तू….तू सिनेमाची हिरोईन, मी…..ओके…मी साईड–हिरोईन …ह्यापेक्षा खालचा रोल मी नाही घेऊ शकत हा….हा आणि आपण दोघी एकदम हुशार, ब्युटी विथ ब्रेन्स म्हणतात तशा, आपण न घाबरता, चिकाटीने, एकदम धडाडीने आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गूढ गोष्टींचा पाठलाग करतो, एकामागोमाग एक कोडी सोडवत जातो….आणि ह्या सगळ्यामध्ये व्हिलन अर्थातच तुझा सुजय….आणि सिद्धार्थ….सिद्धार्थ कोण गं सायले\nमिस्कीलीने हसत ईशाने मागे वळून बघितलं पण सायली समोर बेडवर झोपायला पण गेली होती.\n“झाली तुझी फालतू बडबड सुरु परत मला आता झोप आलीये..तुला काय सिनेमाची स्टोरी लिहायची आहे, ती तू लिहित बस हा….गुड नाईट….”\nसायली गालातल्या गालात हसत दुसऱ्या कुशीवर वळली. ईशाने मागून येउन उशी तिच्या डोक्यावर मारली….\n“नालायक नेहेमी असंच कर……”\n“ईशा, जरा लाईट्स बंद करतेस मला झोप नाही ना येत उजेडात….” सायलीने पुन्हा तिला चिडवलं.\nसायलीला अजून दोन–तीन वेळा उशीने मारून लाईट्स बंद करून ईशा तिच्या बाजूला येउन झोपली.\nसकाळी नऊ च्या सुमाराला सायली आणि ईशा मार्केट रोड ला येउन पोहोचल्या. इथे खरं तर पहाटेपासूनच भाजीवाले ताजी भाजी घेऊन विकायला बसायचे. पण रात्री उशिरा झोपून सकाळी इतक्या लवकर इथे येणं काही सायली आणि ईशाला शक्य नव्हतं. सायलीने सगळीकडे नजर फिरवली. पण त्या दिवशी त्या काकांशी भांडणारी भाजीवाली कोणती हे तिला माहीतच नव्हतं.\nसगळ्या भाजीवाल्यांचा एकाच कलकलाट होता.\n“घ्या ताजी गवार, शेपू, टमाटी, भेंडी घ्या…..��� ताई भेंडी घ्या की, कवळी हाय…”\nएका भाजीवालीच्या तार स्वरामुळे सायलीचं तिच्याकडे लक्ष वेधलं. ही तीच भाजीवाली असावी असं तिला वाटलं. पण खात्री होत नव्हती. फक्त लांबून थोडाफार दिसलं होतं त्याप्रमाणे ती बाई मध्यमवयीन आणि जराशी स्थूल असावी असं तिला आठवत होतं.\n“सायली, हीच आहे का ती बाई\n“अगं, असं सांगणं कठीण आहे. मी बघितलं होतं तिला. पण मुद्दाम हिला लक्षात ठेवायचं अशा दृष्टीने नव्हतं बघितलं. जाडीशी होती एवढं आठवतंय. थांब जरा वेळ इथेच थांबू. कदाचित ते काकाच इथे आले तर बरं होईल…”\nसायलीचं वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोच त्यांच्या मागच्या बाजूने आणखी एक तार स्वरातला आवाज ऐकू आला. हा आवाज आणखी वरच्या पट्टीतला होता. सायली–ईशाचंच नव्हे, तर आजूबाजूच्या बाकीच्या माणसांचाही तिकडे लक्ष वेधलं गेलं.\n“ओ ताई, उगा कुनाचं ऐकून घेन्हार न्हाई….भाजी दिसतेय का तुम्हाला पानी मारलेली दिसतेय …..कोनास्निबी इचारा हिकडं…गंगीबद्दल कुनाची तक्रार हाय का इचारा…..उगा सकाळ सकाळ हिकडं येउन आमचा दिस खराब कराचा न्हाई….”\nतिच्या फटकळ बोलण्यावर ती गिह्राईक बाईपण वैतागली.\n“फार बोललीस हा…माझा पण दिवस खराब जाणार आहे तुझ्यामुळे….एक तर भाज्या सगळ्या भरपूर पाणी मारून ठेवलेल्या आणि वर तोंड असं फटकळ…कोण घेणार भाजी तुझ्याकडून \nबोलत बोलत ती बाई तिथून निघूनही गेली. पण ह्या भाजीवालीचं पित्त खवळलं.\n“आली मोट्टी शानी…कोन भाजी घेनार म्हनं…संध्याकालच्या टायमाला येउन तर बघ…लाईन लागतीय ताजी भाजी घ्यायला माझ्यासमोर…”\nसमोर ऐकायला कुणी नव्हतं तरी ती भाजीवाली एकटीच बडबडत राग काढत होती. बाकीच्या भाजीवाल्यांना ह्याची सवय असावी. तिला कुणी काही सांगायला, समजवायला गेलं नाही. दोन मिनिटांनंतर ती स्वतःच बडबड करायची थांबली.\n“ईशा, अगं हीच आहे ती भाजीवाली. तिचं नाव पण हेच घेतलं होतं त्यादिवशी बाजूच्या भाजीवालीने…गंगी…आणि बोलण्याची स्टाईल वगैरे….ही तीच आहे…नक्कीच….”\n“पण आता पुढे काय करायचं ही बाई काही विचारायला गेलं की वसकन अंगावर येईल…” ईशा\nसायलीने एक क्षणभर विचार केला.\n“अगं पण….” ईशाला पुढे काही बोलू न देता ती म्हणाली, ” तिच्या बाजूने बोलत राहा फक्त….मग ती आपल्यासाठी बोलेल…बघू ट्राय तर करू…चल…”\nभाजीवालीच्या गाडीसमोर उभी राहून सायली ईशाला म्हणाली,\n“ही बघ आमच्या इथली भाजी ईशा. इतकी ताजी भाजी…..आम्ही ह्यांच्याचकडून भाजी घेतो नेहेमी….नमस्कार मावशी…”\nसायलीला बघून आणि तिचं बोलणं ऐकून ती भाजीवाली संभ्रमात पडली. ही काही तिच्या नेहेमीच्या गिह्राईकांमधली तर दिसत नव्हती. पण जाऊदेत, आपल्या भाजीचं कौतुक करतेय तर राहिलं, असा विचार करून ती गप्प बसली.\n“खरंच गं, आमच्याकडे असली ताजी हिरवीगार भाजी बघितलीच नाहीये कधी. तिथे येईपर्यंत सगळी सुकून गेलेली असते. पालेभाजी तर आणली त्याच दिवशी करावीच लागते, नाहीतर फेकून द्यायची….” ईशा\n“आणि आमच्या मावशीकडची भाजी एक–एक आठवडा पण छान राहते. फ्रेश अगदी. रंग पण उतरत नाही अजिबात. आईने आता दुसरीकडून भाजी आणायचीच बंद केली आहे आता. मावशी तुम्ही मला ओळखलं नसेल पण माझ्या आईला चांगलं ओळखता तुम्ही. ती दर एक दिवसाआड येतेच भाजी घ्यायला तुमच्याकडे. ती नाही का, लांब केस , चष्मा….” सायली\n“चष्मा…हे लांबसडक केस हायत त्या काय, त्या आई हाय काय तुमच्या…असं व्हय…” भाजीवाली पण लबाड होती..”आज तुमी घेन्हार काय भाजी ताई\n“आज आईला बाहेर जायचंय ना….मला ना, फरसबी द्या अर्धा किलो आणि गाजर पाव किलो….काय हो मावशी, कोण होती ती बाई तुमच्याशीच भांडून गेली ना….” सायलीने हळूच विषय काढला.\n“तर …तिला काय लागतंय भांडायला….रोजच भांडान करते हितं येउन…माझ्या भाजीवर पानी मारलंय म्हून ताजी दिसते असं म्हनाली बया…”\n“काय बाई आहे…त्यासाठी एवढं बोलायचं का…काही माणसं विचित्रच असतात….त्यादिवशी पण मी बघितलं होतं. तो एक माणूस तुमच्याशी खूप भांडत होता. साध्या भाजीवरून एवढी कशी काय भांडतात माणसं काय माहित….बरं झालं तुम्ही त्या माणसाला चांगलं सुनावलंत…..” सायली\nसायली तिच्या बाजूने सगळं बोलत असल्यामुळे भाजीवाली आता अगदी मनापासून तिचं बोलणं ऐकत होती. स्वतःचं एवढं कौतुक ऐकून ती प्रचंड खुश झाली होती.\n“तो नाही का, कोबीच्या भावावरून काहीतरी भांडत होता….. तुम्ही गावावरून आला होतात त्याच्या दुसऱ्या दिवशी….म्हणजे काय झालं….मी ऑफिसमधून येत होते आणि आईचा फोन आला की काहीतरी भाजी घेऊन ये म्हणून…म्हणून मी तुमच्या इथे आले होते भाजी घ्यायला..पण तो माणूस तेव्हा तुमच्याशी भांडत होता. काय जोरात भांडत होता, मी विसरूच नाही शकत…तुम्ही कशा काय विसरलात मावशी\n हा….आठवला…व्हय ते तर अजब काम होतं सम्द…..अशी खोड मोडली ना त्याची, परत फिरकला बी न्हाई तो हिकडं….ही घ्या ताई फरसबी ”\n“गंगे…” इतका वेळ हे सगळं संभाषण कानावर पडत असलेली बाजूची भाजीवाली तेवढ्यात मध्ये बोलली. “तो आला व्हता….काल दुपारी …तू घरला गेलीस तवा….तुझ्या भाजीच्या गाडीकडे घाबरून बघत बघत पुढे गेलं बेनं….”\nह्या वाक्यावर त्या दोघीही मनापासून हसल्या. गंगी तर फारच मोठ्याने हसली. सायलीने ईशाकडे बघितलं. आता पुढे विषय कसा वाढवावा हे तिला कळेना. आता ईशा पुढे आली,\n“कोण माणूस हो मावशी \nमावशी काही बोलायच्या आत सायली म्हणाली,\n“अगं कोण आहे ते त्यांना कसं माहित असेल, तो भाजी घ्यायला येत असेल इकडे. नाव काय, कुठे राहतो, हे त्यांना काय माहित\n“अवो ताई, तिलाच काय, हितं समद्यास्नी म्हाईत हाय …त्यो त्या गल्लीत राहतुया..मारुतीच्या मंदिरासमोर….थोडेच दिस झालेत हितं येतो तो भाजीला, पर लई परेशान करून सोडलं त्याने समद्यांना…जवा येतो तवा भांडतो….”\nबाजूच्या भाजीवालीने तत्परतेने माहिती पुरवली. सायली आणि ईशाचं काम झालं होतं.\n“अगं सायले, किती वाजले बघितलं का…चल लवकर उशीर झालाय….मावशी हे घ्या हा पैसे तुमचे…” ईशा लगबगीने म्हणाली.\n“यावा ताई परत आमच्याकडे भाजीला….”\nभाजीवालीने त्यांना आवाज दिला तोपर्यंत दोघी त्या गल्लीच्या दिशेने चालायला लागल्या होत्या.\nत्याच वेळेला त्या काकांच्या घरात….\n“सुजयदादा, अहो एवढी काय घाई आहे उद्या जातो ना…असं तडकाफडकी…..”\n“अहो काका, मी आधीच सांगितलं होतं की नाही, साखरपुडा झाल्यावर लगेच परत जा आणि मी बोलवेन तेव्हाच या म्हणून. तेव्हा तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये तुमचं काम आहे आणि आठवडाभरात परत जाईन म्हणून. तुमची राहण्याची सोय झाली म्हणून मग मी पण काही बोललो नाही तेव्हा. पण आता खरंच समजून घ्या. आज-उद्या कधीही सायलीच्या घरून फोन येईल. लग्न पुढच्या दहा-पंधरा दिवसात बहुतेक होईलच. आता थोडक्यासाठी रिस्क नको. तुम्हाला कुणी इथे बघितलं तर \n“मी कोणाला काहीही सांगणार नाही पण…..”\n“तुम्ही सांगाल असं नाही म्हणत मी. पण तुम्ही साखरपुड्याच्या दिवशीच सकाळीच इथे आलात आणि नंतर लगेच नागपूरला परत गेलायत असं सांगितलंय मी. आत्ता तुम्ही इथे कोणाला दिसलात तर त्यांना दहा प्रश्न पडतील आणि मला ते नकोय. जरासाही संशय येईल असं काहीही करायचं नाहीये आपल्याला. आणि तुमची इथली कामं झाली आहेत ना, मग झालं तर …आता प्लीज निघूया….सगळं सामान घेतलंय आपण. मी तुम्हाला बसम���्ये बसवून देतो. “\nनाईलाजाने काका उठले. एक बॅग सुजयने उचलली होतीच. तो दरवाजाजवळ जाऊन त्यांची वाटच बघत होता. त्यांनी दुसरी बॅग उचलली आणि ते बाहेर आले.\n“सुजयदादा, तुम्ही जर कुलूप लावता काय मी घरी फोन करून सांगतो मी येतोय ते.”\nकुलूप लावून सुजय मागे वळला आणि समोर बघताच त्याचा श्वास रोखला गेला. तेवढ्यात काकाही मोबाईल खिशात ठेवत मागे वळले.\n“फोन उचलला नाही गेला …चला जाऊ ..नंतर ….”\nएक क्षण त्यांचाही डोळ्यांवर विश्वास बसला नाही. पण समोर उभ्या असलेल्या दोन मुलींपैकी एक सायली आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या छातीत धडधडलं. त्यांनी घाबरत घाबरत सुजयकडे बघितलं. सुजय सायलीकडे बघत होता. तिची त्याच्याकडे रोखलेली नजर त्याला अस्वस्थ करून गेली……\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीश��वाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/ola-uber-taxi-session-action-12453", "date_download": "2018-10-16T19:23:04Z", "digest": "sha1:ROOS5Z7VSYFYAE6KAOPVUZIZQ626NRXZ", "length": 11865, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "OLA, Uber taxi session on the action ओला, उबेर टॅक्‍सींवर कारवाईसत्र | eSakal", "raw_content": "\nओला, उबेर टॅक्‍सींवर कारवाईसत्र\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nनागपूर - ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला, उबेर व अन्य टॅक्‍सीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 12 टॅक्‍सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.\nनागपूर - ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ओला, उबेर व अन्य टॅक्‍सीविरुद्ध कारवाईची धडक मोहीम प्रादे��िक परिवहन विभागाने हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत 12 टॅक्‍सीचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यातील पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.\nउपराजधानीत ओला, उबेरसह अन्य ऑनलाइन कंपन्यांच्या सुमारे अडीच हजार टॅक्‍सी धावत आहेत. या सेवेला अद्याप अधिकृत मान्यता नाही. शिवाय लांबून ओळखू येण्यासाठी वाहनाला वेगळा रंग लावला जातो. पुढे मागे नावाच्या पाट्याही लिहिल्या जातात. हा प्रकार आरटीओच्या नियमांचे उल्लंघन आहे. नियमानुसार टॅक्‍सीवर कोणत्याही कंपनीचे नाव लिहिता येत नाही. चालकाने गणवेश घालणे अपेक्षित आहे. नियमांचा भंग करून टॅक्‍सी चालत असल्याचा ठपका ठेवत कारवाईची मोहीम गेल्या चार दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत सुमारे 50 टॅक्‍सींची तपासणी करण्यात आली. त्यातील 12 वाहनचालकांना मेमो देण्यात आला. मेमो देऊनही आवश्‍यक सुधारणा न करणाऱ्या पाच टॅक्‍सी ताब्यात घेण्यात आल्या. सर्व वाहनचालकांकडून 15 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.\nविदर्भ टॅक्‍सीचालक संघटनेने या कारवाईला विरोध दर्शविला आहे. स्वस्त, सुविधाजनक, सुरक्षित सेवा देणाऱ्या टॅक्‍सीचालकांवरील कारवाई अन्यायकारक आहे. आरटीओने विनापरवाना ऑटोचालकांवर कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे.\n'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग\nनवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून \"आयबी...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याच��� डाव येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=61&Itemid=74&limitstart=1", "date_download": "2018-10-16T19:41:31Z", "digest": "sha1:EUJFDFZ6HQHIWIBYHR7FVAQ7FAV2GPZ4", "length": 30950, "nlines": 249, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवनीत", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nइतिहासात आज दिनांक.. : ९ नोव्हेंबर\n१८७१ आधुनिक असामी साहित्यातील महत्त्वाचे लेखक पद्मनाथ गोहाहन बरूआ यांचा जन्म. त्यांची आठ नाटके विलक्षण गाजली.\n१८९० पुण्यातील सामाजिक पुढाऱ्यांनी स्वत:हूनच आचरणाचे काही नियम शपथपूर्वक स्वीकारण्याबद्दलचे एक प्रतिज्ञापत्र जाहीर केले. सामाजिक इतिहासातील ही महत्त्वाची घटना होय. लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, नाटककार देवल यांच्या त्यावर सह्या होत्या.\n१९७० फ्रान्सला जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून देणारे फ्रान्सचे नेते चार्लस् द गॉल यांचे निधन. त्यांचा जन्म लिल् प्रांतात झाला. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून लढताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यावर गॉल यांनी केलेले चिंतन हे त्यांनी शब्दरूपाने १९३२ मध्ये ‘द आर्��ी ऑफ द फ्यूचर’ या ग्रंथात प्रसिद्ध झाले आहे. या ग्रंथाकडे फ्रान्सने दुर्लक्ष केले आणि जर्मनीने या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला. १९४० मध्ये त्यांना जनरल आणि ज्युनिअर वॉर सेक्रेटरी पदी बढती देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला फ्रान्सचे पानिपत झाले. हिटलर फ्रान्सच्या भूमीवर नेतेपदाच्या भूमिकेतून वावरला. युद्धाचे पारडे फिरले. जर्मनी पराभूत झाला. द गॉल फ्रान्समध्ये सत्तेवर आले. सर्व पक्षीयांना एकत्र आणणे ही त्यांच्या पुढील मोठी समस्या होती. पाचव्या प्रजासत्ताकाच्या काळात ते प्रमुख झाल्यावर त्यांत फ्रेंच वसाहतींना मुक्त करण्याचे ठरविले. यातूनच पुढे अल्जिरिया स्वतंत्र झाला. पश्चिम जर्मनीबरोबर त्यांनी संबंध सुधावले. १९६५ मध्ये ते विजयी होऊन पुन्हा सत्ताधीश झाले. त्यांच्या आठवणींचे ३ खंड प्रकाशित झाले आहेत.\nसफर काल-पर्वाची : विजयनगर साम्राज्याची स्थापना\nहिंदुस्थानवर इस्लामी हल्ले इ.स. १०००च्या आसपास सुरू झाले. उत्तर हिंदुस्थानला त्यांचे हल्ले पहिली तीनशे वर्षे सहन करावे लागले. त्या काळात विद्वान, पंडित व कलाकार लोक दक्षिणेकडील राजे लोकांच्या आश्रयाला आले. पुढे मुसलमान दक्षिणेकडे येऊ लागले. इ. स. १०२६ ते इ.स. १३४३ या काळात होयसाळ घराण्याची सत्ता कर्नाटक व तामिळनाडूचा काही भाग या प्रदेशात होती. होयसाळांच्या पदरी संगमा हा एक सरदार होता. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने होयसाळ राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले व त्यानंतर मंदिरांची तोडफोड केली. संगमाचा पाच मुलांपैकी हरिहर राया व बुक्क राया हे दोघे बंधू वारंगळच्या राजाकडे प्रथम नोकरीला होते. ते राज्य मुसलमानांनी खालसा केल्यावर ते दोघे होयसाळांच्या राज्यात कपिल देवाकडे कुम्मटा इथे नोकरीला लागले. कुम्मटाचा पाडाव झाल्यानंतर त्या दोघांना कैद करून दिल्लीला नेण्यात आले. तिथे त्यांना दया दाखवून मांडलिकत्वाची शपथ घेऊन परत पाठविले. परत आल्यावर हरिहर राया व बुक्क राया या दोघांनी विद्यारण्य या आपल्या गुरूंच्या प्रेरणेने १३३६ साली प्रथम अनीगुंदी येथे व नंतर विजयनगर येथे आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली.\nप्रथम हरिहर हा गादीवर बसला व त्याच्या नंतर बुक्क राया हा राजा झाला. या संगमा घराण्याची राजवट विजयनगरच्या साम्राज्यात इ.स. १३३६ ते १४८५ या काळात होती. संगमा घराण्यानंतर ‘साळुव’ या घराण्याकडे सत्ता आली. साळुव घराण्याचे राज्य इ. स. १४८५ ते १४९१ असे झाले. त्यानंतर ‘तुळुव’ घराण्याचे राज्य इ.स. १४९१ ते १५७० असे झाले. तुळुव घराण्याचा राजा कृष्ण देवराया याची वीस वर्षांची कारकीर्द हा काळ विजयनगरच्या भरभराटीचा व संपन्नतेचा काळ होता.\nकुतूहल : गाडीची सुरक्षितता\nभीमसेन जोशींना एकदा कोणीतरी विचारले होते की, ‘तुम्ही गायक झाला नसता तर कोण झाला असता’ त्यावर ते म्हणाले होते, ‘मला मोटार मेकॅनिक व्हायला आवडले असते.’ गाडी ते वेगात चालवायचे तरी सुरक्षितपणे चालवायचे. गाण्यामुळे त्यांना लयीचे उत्तम ज्ञान होते. ते एकदा त्यांच्या मेकॅनिककडे गेले आणि म्हणाले, ‘डावीकडचा पुढचा टायर बदल.’ मेकॅनिक गाडी घेऊन एक चक्कर मारून आला आणि म्हणाला, ‘पंडितजी, टायर आताच बदलायची गरज नाही.’ त्यावर पंडितजी त्याला म्हणाले, ‘मला तुझ्यापेक्षा लयीचे ज्ञान अधिक आहे आणि पैसे मी देणार आहे, तू तो टायर बदलून टाक.’\nआपल्या वाहनाचे टायर गुळगुळीत (बाल्ड) झालेत का, त्याला किती वेळा पॅच मारले आहेत. टय़ूब किती वेळा पंक्चर झाल्याने दुरुस्त केली आहे, गाडीचे ब्रेक्स नीट लागतात ना, गाडी चालवताना कोणकोणते भाग आवाज करतात, गाडीचे सर्व दिवे नीट लागतात का- विशेषत: ब्रेक लाइट्स, टर्निग लाइट्स, पार्किंग लाइट्स, हॉर्न वाजतो का, गाडीचे दरवाजे नीट उघडतात-बंद होतात का, त्याची इंटरलॉक्स लागतात ना, वायपर्स चालतात का, गाडीचे विंड शिल्ड्स स्वच्छ आहेत ना, गाडीची मागची काच मागचे दिसण्यासाठी मोकळी आहे की तेथे काही सामान ठेवले आहे, गाडीच्या सगळ्या खिडक्यांच्या सगळ्या काचा नीट खाली-वर होतात ना, ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्यासाठी सीट बेल्ट्स आहेत ना (किंबहुना गाडीत बसणाऱ्या सगळ्यांसाठी सीट बेल्ट्स हवेत) आणि ते दोघेही जण ते दरवेळी लावतात ना की पोलीस दिसल्यावर लावतात, गाडीतील सगळ्या सीट्स नीट आहेत ना, गाडी वेळच्या वेळी ओव्हरऑल होते का, गाडी बिघडल्यावर लगेच ती दुरुस्त केली जाते ना, गाडीच्या टायरमधील हवा किमान आठवडय़ातून एकदा तरी तपासली जाते का या सगळ्या गोष्टी वरवर छोटय़ा दिसल्या, तरी गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी आणि चालकाच्या व आत बसणाऱ्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी ते फार महत्त्वाचे आहे.\nमनमोराचा पिसारा.. : ओबामा ओबामा\nअसा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, असा राष्ट्राध्यक्ष दहा हजार वर्षांत झाला नाही; अशा हशा, टाळ्या आणखी दहा हजार वर्षे.. आम्हाला सोडून (हशा, टाळ्या) आणखी कोणाला मिळणार नाहीत. पुढील दहा हजार वर्षांत.. इ.आचार्य अत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं भाषण ऐकून, पाहून असंच काही तरी म्हणाले असते, याची खात्री आहे. आणि फॉर वन्स मित्रा, त्यांनी केलेली अतिशयोक्ती कमी आहे, असं वाटलं असतं..\nबराक ओबामा यांनी निवडून आल्यानंतर आपल्या निळ्याभोर डेमोक्रॅट पार्टीच्या पाठीराख्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा समस्त मंडळींनी मनापासून अभ्यास करावा. जगातल्या करोडो लोकांनी ते पाहिलं असणार यात शंका नाही. अर्थात, अमेरिकेतील पब्लिक प्लेसमधली प्रत्येक मूव्हमेंट राष्ट्राध्यक्षाकडून गिरवून घेतली जाते, हे तर नक्कीच; परंतु कालच्या भाषणामध्ये ओबामा यांच्या भाषणातल्या कारागिरीपेक्षा स्वयंस्फूर्तीने अधिक बोलले, असं वाटतं.\nमुळात, अशा भाषणातून मतदारांचे आभार मानणं, नव्या कालखंडासाठी भरमसाट आश्वासनं देणं आणि विरोधकांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांची व्यक्तिगत पातळीवर खिल्ली उडविणं, भरपूर टाळ्या आणि शाबासकी मिळवणं इतपतच उद्देश समोर ठेवलेला असतो. ओबामा मात्र त्यापलीकडे गेले. ज्या गोष्टी बोलले त्याद्वारे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले, भावना व्यक्त केल्या ते केवळ अजोड. त्यातले विचार आणि स्वप्नं खास अमेरिकन होते. अमेरिका हा देश केवळ भौगोलिक रिअ‍ॅलिटी नसून तो अभिव्यक्ती, व्यक्तिमत्त्वस्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं ठामपणे म्हटलं. ते अर्थातच लोकांना आवडलं. ओबामा यांच्या देहभाषेचं विशेष वाटतं.\nमतदारांसमोर येताना, राष्ट्राध्यक्ष पत्नी मिशेल मोठय़ा मुलीबरोबर, तर ओबामा धाकटीबरोबर. (हेदेखील इमेज मेकर्सनी सांगितलं असावं) त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास होता, त्यापेक्षा कुटुंबमग्नता होती. रविवारी सकाळी चर्चला एकत्रितपणे जाणाऱ्या कुटुंबासारखी ती ‘फर्स्ट फॅमिली’ दिसली. मग स्टेजवर सर्वाना जवळ घेणं आणि त्यानंतर मतदारांना अभिवादन असं करण्यातला विचार विशेष वाटतो. ओबामा यांच्या बोलण्यात सहज आत्मविश्वास, चेहरा ठाम परंतु भावमग्न. त्यांची नजर थेट लोकांपर्यंत पोहोचते. मानेच्या हालचाली सहज होतात. साधारण १५० अंशापर्यंत मान फिरते. विशेष शब्द उच्��ारताना ते निमिषभर थांबतात आणि उजवा हात वर उंचावून लोकांपर्यंत ते आपल्या मनातला आत्मविश्वास पोहोचवतात. त्यांचा डावा हात किंचित उंचावला जातो. आपल्या मुद्दय़ाला अधिक ठासून सांगण्याकरिता ते डावा हात वापरतात. त्यांच्या भाषणातली बोलण्याची गती श्रोत्याबरोबर चालते. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून येत नाही; परंतु लोकांचे डोळे पाणावतात. (पहिल्या निवडणुकीनंतर जेसी जॅक्सनचा डोळे पुसणारा चेहरा अद्याप डोळ्यासमोर आहे.) ओबामा कोणालाही शिवीगाळ न करता, अचरट नकला न करता, केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या ठामपणाच्या आधारे लोकांच्या मनाचा ठाव घेतात. भारतीय नेत्यांनो, ऐकताय ना\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृ���्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/whats-app-message-118080400013_1.html", "date_download": "2018-10-16T19:46:13Z", "digest": "sha1:J2OYJZOG5WYPSZMWLRVBK5WKK6PTB4NQ", "length": 14311, "nlines": 162, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चातुर्मास विषयी श्री गोंदवलेकर महाराजांचे मत- | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचातुर्मास विषयी श्री गोंदवलेकर महाराजांचे मत-\nश्रावण महिना आला की लोकं ठरवतात चातुर्मास पाळायचा.\nमहाराज म्हणतात \" माझ्या माणसांने चातुर्मास कसा पाळावा\nतर आपल्यातला एक दुर्गुण पकडावा.\nतो चार महिने सोडण्याचा प्रयत्न करावा.\nसमजा,आपण खूप रागावता. तर चार महिने रागावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा. बरं...\nकुठे नोकरीत वरच्या पदावर असाल, तर आपल्या हाताखालच्या लोकावर रागवावं लागत असेल .\nआई वडील असाल तर मुलांवर रागवावं लागत असेल अशा प्रसंगी\nरागवताना राग फक्त चेहऱ्यावर असू दे,मनातून\n आतून मन शांत असावे, राग हा सोंगाचा राग असावा\nजसे चातुर्मासात लोकांकडे गेल्यावर त्यांनी काही खायला दिले तर आपण म्हणतो नां\nया पदार्थात कांदा नाही नां माझा चातुर्मास आहे जसा कांदा,लसूण अध्यात्मानं वज्र्य ठरवला आहे, असं मानतात\nरागाचा प्रसंग येईल , तेव्हा तेव्हा\nमनाला आठवण करून द्यावी की आपला चातुर्मास आहे राग आपल्यासाठी वर्ज्य आहे राग आपल्यासाठी वर्ज्य आहे आपल्याला रागवायचं नाही असा नियम करून प्रथम पहिले चार महिने राग सोडावा ,\nमग जर असा दुर्गुण पहिले चार महिने सोडता आला, तर तो वर्षभर सोडण्याचा प्रयत्न करावा\nवर्षभर साधलं तर जन्मभर सोडावा \nअसा चातुर्मास करणाऱ्या माझ्या माणसान कांदा खाल्ला काय आणि न खाल्ला काय सारखाच\nचित्रपट समीक्षा : पुष्पक विमान\n‘बच्चन’ ची उत्सुकता वाढली, पहिले पोस्टर रिलिज\n'बोगदा' सिनेमाचा मोशन पोस्टर लाँच\n'भारत'मध्ये झळकणार नोरा फतेही\nयावर अधिक वाचा :\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एख���दी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-115061900014_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:17Z", "digest": "sha1:ZJWGIYGLKDGTU3HR5LZ7FTWWIGGZGH3V", "length": 6433, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पावसाळा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनवरा: बायकोला तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या, गाणं गुणगुणावं... .\nबायको: पावसाळा आला की बेडकांना असचं वाटतं...\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ncp-jayant-patil-sonu-song-on-shivsena-266308.html", "date_download": "2018-10-16T19:13:57Z", "digest": "sha1:WROJTCOJZ2HYKDHPLLPAI4WUUPJDYYI7", "length": 13578, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "\"सेनेचा सभेत नखरा, वाघाचा झालाय बकरा\",जयंत पाटलांचं सेनेवर 'सोनू' साँग", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\n\"सेनेचा सभेत नखरा, वाघाचा झालाय बकरा\",जयंत पाटलांचं सेनेवर 'सोनू' साँग\n\"सेनेचा इथे सभेत नखरा नखरा, वाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी), देवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल\"\nमुंबई, 31 जुलै : रेडिओ आरजे मलिष्का हिच्या 'सोनू, तुझा माझ्यावर भरवसा नाय काय' या गाण्याने आता राज्याच्या विधानसभेतही हास्यकल्लोळ माजवलाय. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी याच सोनू गाण्याचे फक्त शब्द फिरवून शिवसेना आणि भाजपला जोरदार चिमटे काढलेत. त्यांच्या या गाण्याने अख्ख सभागृह हसून हसून लोटपोट झालं.\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा नाय काय अशी सुरुवात करत जयंत पाटलांनी सेना-भाजपला चांगलेच शाब्दिक फटकारे मारले.\nपाहुयात जयंत पाटलांनी विधानसभेत ऐकवलेलं 'सोनू...'गाणं -\nलाचार सत्तेसाठी झोल झोल - झोल झोल\nजनतेचा वाजतोय ढोल ढोल - ढोल ढोल\nदेवेंद्र वाघाला फिरवतोय - गोल गोल\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय\nसेनेला दिलाय गाजर गाजर\nलांब लांब - लांब लांब\nदेवेंद्र, तुझ्या कामास म्हणतो\nथांब थांब - थांब थांब\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय\nसेनेचा इथे सभेत नखरा नखरा\nवाघाचा झालाय बघा बकरा बकरा ( बकरा म्हणजे शेळी)\nदेवेंद्र, उद्धवशी कधी तरी गोड बोल - गोड बोल\nसेना, तुझा बीजेपीवर भरोसा हाय काय हाय काय\nदेवा, सेनेवर अपमानी घाव खोल खोल - खोल खोल\nसत्तेत राहुन त्यांचा शून्य रोल - शून्य रोल\nदेवेंद्र, कधी तरी खरं बोल - खरं बोल\nतुझा सेनेवर भरोसा नाय ना नाय ना\nसेनेचं भांडं आता खोल खोल - खोल खोल\nआता तरी त्यांची साथ सोड - साथ सोड\nसत्तेचं नाही काही मोल मोल - मोल मोल\nदेवेंद्र, आता तरी खरं बोल - खरं बोल...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झट���णार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/mazatyagmazsamadhan/", "date_download": "2018-10-16T18:49:50Z", "digest": "sha1:LXKOHVUQTSZ4UYO64BRJOFVWIDXICQOO", "length": 12884, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "माझा त्याग माझं समाधान | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nमाझा त्याग माझं समाधान\nसंशोधनाचे स्वप्न अधुरे राहिले तरी..\nमायक्रोबायोलॉजी या विषयात १९८४ साली एम.एस्सी. झाले. त्या वेळी शिवाजी विद्यापीठातून पहिली आले होते. बी.एस्सी.लाही मी विद्यापीठात पहिली होते.\nअनंत मरणातूनही पुनर्जन्म मिळू दे..\nया स्वरचित कवितेच्या ओळी म्हणजे हिमनगाचा अष्टमांश भाग सहकारी, वरिष्ठ, यजमान, स्वत:ची मुले यांच्याही अपेक्षा वेगवेगळय़ा. चाळीस वर्षांपूर्वी बी.एड्.चे शिक्षण, पाठोपाठ लग्न, गरोदरपण, सगळी एकच धांदल\nसुखात सुखावले, दु:खात सावरले\nतीस वर्षांपूर्वी अधुरे शिक्षण घेऊन आईबाबांच्या इच्छेखातर सासरी पाऊल टाकले. एम.एस्सी. करण्याची प्रचंड इच्छा होती. कायम वेगळय़ा वाटेने जाणाऱ्या माझ्या प्राध्यापक पतीने मोठय़ा मनाने ती पूर्ण केली.\n२४ वर्षांपूर्वी मुंबईत शिकलेली, डॉक्टर झालेली मी कोकणातल्या छोटय़ा चिपळूणमध्ये आले ती लग्न होऊन.\n१९७१ मध्ये लग्न होऊन मी जोशी यांच्या घरात आले. एकत्र कुटुंब, सासू-सासरे, दीर-नणंद, आम्ही दोघे असा सगळा परिवार.\n..अन् मनावर दगड ठेवला\nगेली २८ र्वष बँकेत नोकरी करताना आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चांगले, वाईट अनुभव आले. आज मागे वळून पाहताना, कितीतरी गोष्टी गमावल्याचं दु:ख वाटतं, पण आताचं आयुष्य अनुभवताना खूप काही कमावलं\nसंसार म्हटलं की, ‘त्याग’, विशेषत: स्त्रियांनाच तो अपरिहार्य असतो. त्यावेळी विशेष काही करतोय असंही वाटत नाही.\nसाखरझोप कधी मिळालीच नाही\nमुख��याध्यापिका या पदावरून निवृत्त होऊन मला आता १२ र्वष झाली. शिक्षिका म्हणून ३२ र्वष जे आर्थिक, मानसिक समाधान व सामाजिक जीवनातील प्रतिष्ठा मला मिळाली ते समाधान,\nघरातल्यांची जबाबदारी. सून, पत्नी, आई या भूमिकांवर अन्याय होऊ नये म्हणून मी बढती नाकारली. आहे त्याच पदावर राहून घराकडे लक्ष ठेवत आहे.\nरोजच्या कामाच्या धबडग्यातून, वाचनासाठी अथवा लेखनासाठी जास्त वेळ काढणे अवघड होते, परंतु मूल वाढवणे, त्याला घडवणे हीच आयुष्यातली सगळ्यात उत्कृष्ट कविता आहे,\nआर्थिक गरजेसाठी दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी व्यवसायाचे आव्हान स्वीकारले. बरोबरीने सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटाही उचलतेय. पण यासाठी पूजाअर्चा आणि टी.व्ही. मालिकांना फाटा दिला.\n‘चतुरंग’मधील आवाहन वाचले आणि मनाची उलथापालथ सुरू झाली. रोजच्या धावपळीची आणि त्यातूनच धडपडत जगण्याची एवढी सवय झाली आहे की, ‘तडजोड म्हणजे काय रे भाऊ’ असा प्रश्न पडला.\nआज निवृत्तीच्या काळात समाधानाचं आणि निवृत्तिवेतनामुळे आर्थिक स्थैर्याचं सुख अनुभवत असताना मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा काही कटू प्रसंगांचे व अतिशय वेदनादायक अनुभवांचे स्मरण मात्र नक्कीच होते.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33911", "date_download": "2018-10-16T19:37:11Z", "digest": "sha1:3UQ2PON4X5CXYRBSYQOCF4A5J7KOFNMQ", "length": 19743, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२\nरा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२\n :- १२ मे / १९ मे (ज्या तारखेला जास्त उपस्थिती असेल ती)\n :- आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार ठिकाण नक्की झालेलं आहे-- अर्पणाचं घर-- बेसिंगस्टोक (Basingstoke)\nडिटेल पत्ता येणार्‍यांना मेल करून कळवण्यात येईलच.\nवातावरण छान होत आहे. मे मध्ये तर अजुन मस्त असेल. तर मग असाच एक उनाड दिवस आपल्या\nरा.रा. मायबोलीकरां सोबत घालवुयात अस रा.रा मायबोलीकरांकडुनच ऐकायला येत आहे सध्या.\nतर मग ठरवुयात पटापट आणि भेटुयात मे मध्ये\nसहल / गट्ग साठी मे चा पहिला / दुसरा शनिवार नदीकाठी लंडन कि आणखी कुठे \nप्रतिसादमाधुरी१०१ | 30 March, 2012 - 05:25\n मग तिसरा / चौथा ला पण मते द्या ना\nमला दुसरा/तिसरा/चौथा कुठलाही चालेल.. पहिल्या शनीवारी लागुन बँक हॉलीडे आहे ना बहुतेक दुसरा काही तरी प्लान ठरतोय.. तो नाही ठरला तर आपण सगळे मिळुन लाँग हॉलीडे ला कुठेतरी जाउ शकतो का.. ह्या वर पण विचार करुया\nमला कुणितरी प्राची भावे चा फोन नं समस/मेल करुन कळवाल का प्लिज\nसंपादनप्रतिसादअदिती | 30 March, 2012 - 13:10\nमाधुरी, नाही देणार प्राचीचा नंबर.. सारखी कशी हरवतेस\nमिलिंदकडे आहे बहुतेक तिचा नंबर. उद्या सांगते त्याला पाठवायला.\nमेचा तिसरा शनिवार पक्का करा गं. माझ्या घरी करायचे ठरलेच आहे आपले मेलवरच्या चर्चेत, नाही का\nकेंब्रिज ला येताय का \nहे पण चालेल ... मजा येइल\nअगं भावना, माझ्या घरी करायचे ठरले आहे आधीच मेलवर, वाच बरं मेल परत एकदा.\nआता सांगा, मेचा तिसरा शनिवार चालणार आहे का असेल तर कुणीतरी बाफ काढा जरा.\nमाझ्या मते बाहेर नको. पाऊस पडला तर काय हे कायमचे टेन्शन असते.\nमे मधला ३ रा/४ था शनिवार ,\nमे मधला ३ रा/४ था शनिवार , मला नाही जमणार\nपण चालू दे .. तसंही एक तारीख सगळ्यांना साधणे कठीण आहे ...\nमाधुरी, परवा अर्पणाशी बोलणे\nमाधुरी, परवा अर्पणाशी बोलणे झाले. गटग तिच्या घरी १९ मे ला करायचे आहे. जर बहुतांशी मंडळीना १९ मे नको आणि २६ मे चालणार असेल तर २६ मे.\nतू जरा वरची माहिती अपडेट करशिल का प्लिज\nओके मला १९ मे किंवा २६ काही\nओके मला १९ मे किंवा २६ काही ही चालेल.\nमंडळी, आता पटापट कन्फर्म करा..\nमाधुरी, जरा तारीख अपडेट करतेस\nमाधुरी, जरा तारीख अपडेट करतेस का नाव नोंदणी संपली असा मेसेज दिसतो आहे.\nओह सॉरी, आता बघं होतय का ते..\nओह सॉरी, आता बघं होतय का ते..\nअर्पणा, तु सांगितल्या प्रमाणे\nअर��पणा, तु सांगितल्या प्रमाणे तारीख बदलली आहे\nमला साइनअप करता येत नाहीये,\nमला साइनअप करता येत नाहीये, मला १२ / १९ कोणतीही तारिख चालेल\nमला नाही जमणार यावेळी पण . वन\nमला नाही जमणार यावेळी पण :(.\nवन वे ३.५ तास अंतर आहे. मी शक्यतो प्रयत्न करेन.\nमला मे मधे १९ / २६ या पैकी\nमला मे मधे १९ / २६ या पैकी काहीच जमणार नाही ...\nमे मधल्या सगळ्या वीकेंडांना\nमे मधल्या सगळ्या वीकेंडांना कामच काम करायचे आहे. (म्हणजे बेत तरी आहे :))\nत्यामुळे यावेळी पास म्हणते.\n(तरी, चुकून काम नसले तर येईन.. बेसिंग्स्टॉकला थेट ट्रेन आहे बहुतेक बाथहून.)\nअर्पणा, आता येतय का साइनअप\nअर्पणा, आता येतय का साइनअप करता का ते सारख सारख 'close' होत आहे का ते सारख सारख 'close' होत आहे कुणी प्रकाश टाकेल का\nकोमलरिशभ, अग १२ मे पण ऑप्शन आहे ना तेंव्हा जमेल ना\nभावना , काय ग\nभावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत\nभावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत राहुन गेलं लिहायच.. तुला जर बेसिंगस्टोक दुर असेन तर शुक्रवारी माझ्या कडे येता का राहायला ..शनीवारी सोबतच जाऊया मग अर्पणा कडे.. कसं\nमंडळी, मला १९ / २६ या पैकी\nमंडळी, मला १९ / २६ या पैकी काहीच जमणार नाही ....\nप्राची आणि कोमल, १२ मे पर्याय\nप्राची आणि कोमल, १२ मे पर्याय आहे, २६ नाही. १२ला जमेल तुम्हाला\nनाही मला अजून साइन-अप करता\nनाही मला अजून साइन-अप करता येत नाहीये\nबहुतेक हेडरमधे तारीख खाली दिल्याप्रमाणे ( भूतकाळातली ) दिसतेय ...म्हणून असावं कदाचित\n१२ मे चा पर्याय का कुणी बघत नाहिये\n१२ला जमेल तुम्हाला << नाही जमवाच\nआमच्या क्लायंटच्या लोकेशनला गटग करणार तुम्ही... करा करा एंजॉय करा...\nबेझिंगस्टोक आमच्यापासून जवळ आहे. पंचवीस मिनिटे डायरेक्ट ट्रेन अर्पणा,ट्रेनने आलं तर पुढे स्टेशनपासून किती लांब आहे बस आहे का घरापर्यंत ( आले तर मी एकटीच आणि ट्रेनने येईन म्हणून विचारले )\nमला २६ ला नक्की जमणार नाहीये. १९ ला जमेल असं आत्तातरी वाटतंय. मुलाच्या वाढदिवसाची पार्टी बहुतेक १२ ला ठेवावी लागेल. ती पार्टी दुसर्‍या दिवशी हलवता आली तर १२ ला जमेल. पण आत्ता तरी पार्टी त्याच दिवशी करावी लागेल असे वाटते\nनाही गं ...आता १२ मे ला पण\nनाही गं ...आता १२ मे ला पण कार्यक्रम लागलाय , संध्याकाळी .. पण चालू दे \nथांबू नका पण .. माझी आठवण काढा \nहिम्सकूल, या मग मे मध्ये\nहिम्सकूल, या मग मे मध्ये ऑनसाईट वर\nअगो, ट्रेन स्टेशन पासून १७.५\nअगो, ट्रेन स्टेशन पासून १७.५ मि. लागतात चालत, ६५% वॉक मॉलमधून आहे, आहे बसची गरज नाही अजिबात. नक्की ये, कुठून येतेयस\nअर्पणा कितीच्या स्पीडने चालले\nअर्पणा कितीच्या स्पीडने चालले तर १७.५ मिनिटे \nतू मॉलमधुन येणारा रस्ता सांगु नकोस. एकदा मॉलमध्ये घुसले की खरेदीशिवाय बाहेर पडणार नाही कुणी. गटगला पोचायला हवियेत ना मंडळी\nहो ना गटग झाल्या वर मॉल चा\nहो ना गटग झाल्या वर मॉल चा रस्ता दाखव आधी नको\nलोला, तु येणारेस ना\nलोला, तु येणारेस ना पहिल्या गटगला च तु म्हणाली होतीस की पुढच्या गटग ला तुला यायचय म्हणुन तिकीट काढ बघु लवकर\n१२ मे ला मला जमेल...\n१२ मे ला मला जमेल...\nअर्पणा, रेडिंगमधून ६५ %\n६५ % चालणे मॉलमधून म्हणजे तेवढीच थंडी कमी लागेल. रेंगाळायची भिती वाटली तर मी मुकाट झापडं लावून येईन\nमलाही १२ मे जमेल, १९ मे नाही\nमलाही १२ मे जमेल, १९ मे नाही जमणार इराचा कथक क्लास नेहेमी रविवारी असतो. नेमका त्याच वीकेंडला तो शनिवारी करण्यात आला आहे.\n>>भावना, अगं सॉरी सकाळी\n>>भावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत राहुन गेलं लिहायच.. तुला जर बेसिंगस्टोक दुर असेन तर शुक्रवारी माझ्या कडे येता का राहायला ..शनीवारी सोबतच जाऊया मग अर्पणा कडे.. कसं\nमी प्रयत्न करेन नक्की नाही सांगता येणार. मी एकटीच येणार आहे तसं पण.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T19:01:29Z", "digest": "sha1:ZQZOIO7W6VGFKWXACPYX4DJLKQCUADEI", "length": 8722, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्लॅस्टिकच्या चिनी फुलांच्या विक्रीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मनसेचे एल्गार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nप्लॅस्टिकच्या चिनी फुलांच्या विक्रीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मनसेचे एल्गार\nपुणे – सध्या सर्वत्र चिनी प्लॅस्टिकची फुले डेकोरेशनसाठी वापरली जातात. दिवेसनदिवस त्याची विक्री वाढत चालली आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक फुलाचा विक्रीवर होत आहे. फुलांची विक्री कमी होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. या पार्श्‍वभूमीवर शहरातील अनेक ठिकाणी होणारी प्लॅस्टिक फुलांची\nविक्री त्वरीत बंद करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघतना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे सोमवारी केली आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर रोख न लावल्यास पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर प्लास्टिकच्या फुलांची होळी करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.\nयेत्या रविवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिन्यात अनेक सण असतात. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्र असते. या काळात प्लॅस्टिकच्या फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्‍यता आहे. य ऐवजी फुलांची विक्री झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. दोन पैसे मिळतील, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ऍड. योगेश पांडे म्हणाले, मागील काही वर्षांपासून प्लॅस्टिक फुलांची विक्री वाढली आहे. जास्वंद, मोगरा आदी प्रकारातील हुबेहुब प्लॅस्टिकची फुले बाजारात येत असल्याने खऱ्या फुलांना मागणी घटली आहे. त्याचा परिणाम अत्यल्प भूधारक असलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे. नुकसानीला सामोर जावे लागत आहे. तर मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाबा जाधवराव म्हणाले, एकीकडे प्लॅस्टिक बंदी असताना शहरात चीनी बनावटीच्या प्लॅस्टीकच्या फुलांची सरासपणे विक्री सुरू आहे. संबंधित फुले हलक्‍या जाडीच्या प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आली आहेत. कृत्रिम रंगाचा वापर केलेली ही फुले बायोडिग्रेडेबल ही नाही. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या फुलांवर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. सध्या वाढत चाललेल्या प्लॅस्टिकच्या फुलांच्या साम्राज्याला न रोखल्यास अल्पभूधारक शेतकरी संपून जातील.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमायावतींचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल \nNext articleभोर तालुक्‍यात भात लावणी अंतिम टप्प्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T19:14:04Z", "digest": "sha1:75JIJVTC5UHMXA3LLZF6PFU45XEINGDC", "length": 25200, "nlines": 456, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण कोरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण कोरियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) सोल\n- राष्ट्रप्रमुख पार्क ग्युन-ह��\n- पंतप्रधान जुंग हाँग-वॉन\n- राष्ट्रीय स्थापना दिवस ३ ऑक्टोबर, इ.स. पूर्व २३३३\n- स्वातंत्र्यघोषणा १ मार्च १९१९\n- अस्थायी सरकार १३ एप्रिल १९१९\n- मुक्तता १५ ऑगस्ट १९४५\n- संविधान १७ जुलै १९४८\n- सरकार स्थापना १५ ऑगस्ट १९४८\n- एकूण १,००,२१० किमी२ (१०९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०.३\n- २०१२ ५,००,०४,४४१[१] (२५वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १५५६ अब्ज अमेरिकन डॉलर (१३वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३१,७५३ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२०११) ▲ ०.८९७[२] (अति उच्च) (१५ वा)\nराष्ट्रीय चलन दक्षिण कोरियन वोन\nआंतरराष्ट्रीय कालविभाग कोरिया प्रमाणवेळ (यूटीसी + ९:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८२\nदक्षिण कोरिया उच्चार (सहाय्य·माहिती) हा पूर्व आशियामधील एक देश आहे. हा देश कोरियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसला असून त्याच्या उत्तरेस उत्तर कोरिया हा देश तर पश्चिमेस पिवळा समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र व दक्षिणेस पूर्व चीन समुद्र हे प्रशांत महासागराचे उप-समुद्र आहेत. दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख चौरस किमी तर लोकसंख्या ५ कोटी असून सोल हे राजधानीचे व सर्वात मोठे शहर व आर्थिक केंद्र आहे.\nप्रागैतिहासिक काळापासून कोरियन द्वीपकल्पावर मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. इ.स. ६६८ मध्ये कोरियामधील तीन राजतंत्रे एकत्र झाली व गोरेओ व चोसून घराण्यांनी कोरियावर इ.स. १८९७ पर्यंत राज्य केले. १८९७ ते १९१० दरम्यान हा प्रदेश कोरियन साम्राज्य ह्या नावाने ओळखला जात असे. २२ ऑगस्ट १९१० रोजी जपानी साम्राज्य व कोरियन साम्राज्यांदरम्यान झालेल्या तहानुसार जपानने सर्व कोरियावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. १९१० ते १९४५ सालांदरम्यान कोरियावर जपानची सत्ता होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान पराभूत झाल्यानंतर कोरिया उत्तर व दक्षिण भागांत विभागला गेला. उत्तर भागास सोव्हियेत संघाचा तर दक्षिण भागास अमेरिकेचा पाठिंबा होता. सोव्हियेत व अमेरिकेमधील मतभेदांमुळे ह्या दोन भागांचे स्वतंत्र देशांमध्ये रूपांतर झाले व १९४८ साली लोकशाही सरकार असलेला स्वतंत्र दक्षिण कोरिया देश निर्माण झाला. १९५० साली उत्तर कोरियाने दक्षिणेवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या युद्धाची परिणती कायमस्वरूपी फाळणीमध्ये झाली. त्यानंतरच्या काळात कधी लोकशाही तर कधी लष्करी राजव�� असलेल्या दक्षिण कोरियाने लक्षणीय प्रगती केली व केवळ ३० वर्षांमध्ये दक्षिण कोरियाचे रूपांतर एका गरीब व अविकसित देशापासून जगामधील सर्वात श्रीमंत व विकसित देशांमध्ये झाले.\nसध्या आशियामधील एक महासत्ता असलेल्या कोरियामध्ये कायमस्वरूपी लोकशाही सरकार असून तो आशियामधील चौथ्या तर जगातील १२व्या क्रमांकाचा श्रीमंत देश आहे. निर्यातीवर अवलंबुन असलेली येथील अर्थव्यवस्था मोटार वाहन, इलेक्ट्रॉनिक्स, अवजड यंत्रे इत्यादींच्या उत्पादनामध्ये जगात आघाडीवर आहे. दक्षिण कोरिया संयुक्त राष्ट्रे, आर्थिक सहयोग व विकास संघटना व जागतिक व्यापार संघटना इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचा सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान सरचिटणीस बान की-मून हे दक्षिण कोरियाचे नागरिक आहेत.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nमुख्य लेख: दक्षिण कोरियाचे राजकीय विभाग\nदक्षिण कोरिया देश एक विशेष शहर, एक स्वायत्त विशेष शहर, सहा महानगरी शहरे, ८ प्रांत व एक स्वायत्त प्रांत अशा प्रशासकीय विभागांमध्ये वाटला गेला आहे.\nविशेष शहर (특별시 特別市)\nविशेष स्वायत्त शहर (특별자치도 特別自治道)\nमहानगरी शहरे (광역시 廣域市)\nKR-43 उत्तर चुंगचाँग प्रांत 충청북도 忠清北道 1,462,621\nKR-44 दक्षिण चुंगचाँग प्रांत 충청남도 忠清南道 1,840,410\nKR-47 उत्तर ग्याँगसांग प्रांत 경상북도 慶尙北道 2,775,890\nKR-48 दक्षिण ग्याँगसांग प्रांत 경상남도 慶尙南道 2,970,929\nस्वायत्त प्रांत (특별자치도 特別自治道)\nदक्षिण कोरियामधील वस्ती दाट आहे. येथे प्रतिवर्गकिलोमीटर ४८७ व्यक्ती राहतात. जगाच्या वस्तीदाटीपेक्षा ही संख्या दहापट आहे. १९७०-२००० सालांमध्ये देशातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये स्थलांतर झाले.[३]\n१९ डिसेंबर इ.स. २०१२ रोजी झालेल्या १८ व्या अध्यक्षीय निवडणूकीमध्ये पार्क-ज्यून-हे (Park Geun-hye) ह्या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष निवडून आल्या.\nताईक्वोंदो ह्या ऑलिंपिक खेळाचा उगम दक्षिण कोरियामध्येच झाला. फुटबॉल व बेसबॉल हे देखील येथील लोकप्रिय खेळ आहेत. दक्षिण कोरियाने आजवर अनेक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. राजधानी सोल हे १९८६ आशियाई खेळ व १९८८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते तर २००२ आशियाई खेळ बुसानमध्ये भरवले गेले. जपानसोबत दक्षिण कोरियाने २००२ फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. आशिया खंडामध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. भविष्यात २०१४ आशियाई खेळ दक्षिण कोरियामधील इंचॉन येथे तर २०१८ हिवाळी ऑलिंपिक प्याँगचँग येथे भरवले जातील.\nऑलिंपिक खेळात दक्षिण कोरिया\nदक्षिण कोरिया फुटबॉल संघ\n↑ \"दक्षिण कोरिया\". सीआयए कंट्री स्टडीझ (इंग्लिश मजकूर). २००६-०४-२२ रोजी पाहिले.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (कोरियन मजकूर)\nदक्षिण कोरियाचे विकिमिडिया अ‍ॅटलास\nविकिव्हॉयेज वरील दक्षिण कोरिया पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nलाल दुवे असणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:Community_Portal", "date_download": "2018-10-16T19:55:21Z", "digest": "sha1:TYNI6453U7MKNY5QRJVK7QLDMA4XAF5W", "length": 3597, "nlines": 58, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"विक्शनरी:Community Portal\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"विक्शनरी:Community Portal\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विक्शनरी:Community Portal या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविक्शनरी:Site support ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:Copyrights ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मराठी विक्शनरी प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:स्वागत ‎ (← दुवे | संपादन)\nप्रकल्प:बद्दल ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-agrovision-researchers-unlock-mysteries-sugarcane-genome-12860", "date_download": "2018-10-16T19:37:19Z", "digest": "sha1:JI2J33EG4IGPSR6JGLDAYORZZ4HVPIIC", "length": 19500, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Researchers unlock the mysteries of the sugarcane genome | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक रहस्ये\nउसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक रहस्ये\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nगेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच अल्कोहोल, जैवइंधन उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. या पिकाचे अत्यंत गुंतागुंतीचे जनुकीय विश्लेषण जागतिक संशोधकांच्या गटाने पूर्ण केले असून, त्याची जनुकीय संरचना उलगडली आहे. या संशोधनाचा फायदा अधिक सक्षम आणि उत्पादनक्षम जातींच्या विकासासाठी होणार आहे.\nगेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच अल्कोहोल, जैवइंधन उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. या पिकाचे अत्यंत गुंतागुंतीचे जनुकीय विश्लेषण जागतिक संशोधकांच्या गटाने पूर्ण केले असून, त्याची जनुकीय संरचना उलगडली आहे. या संशोधनाचा फायदा अधिक सक्षम आणि उत्पादनक्षम जातींच्या विकासासाठी होणार आहे.\nजागतिक पातळीवर १६ संशोधन संस्थांतील १०० हून अधिक संशोधकांच्या गटाचा ऊस पिकाच्या जुनकीय संरचना उलगडण्यामध्ये सहभाग होता. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण संशोधनाचे निष्कर्ष नेचर जेनेटिक्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. त्याविषयी माहिती देताना इल्लिनॉईज विद्यापीठातील वनस्पती जीवशास्त्राचे प्रा. रे मिंग यांनी सांगितले, की १९९० च्या उत्तरार्धामध्ये ऊस जनुकीय संरचनेच्या संशोधनामध्ये कामाला सुरवात केल्यापासून उसाचे एक संदर्भ जनुकीय संरचना मिळवण्याचे स्वप्न मी पाहिले होते. या संदर्भ जनुकीय माहितीचा उपयोग विविध संशोधनासाठी पाया म्हणून होऊ शकतो.\nमिंग हे कार्ल आर. वूज इन्स्टिट्यूट फॉर जिनोमिर बायोलॉजी या संस्थेचे सदस्य असून, उसाची उत्पादन वाढ आणि अधिक जैवइंधन निर्मिती यासाठी अनेक संशोधकांसोबत काम करत आहेत.\nऊस हे पाचवे अत्यंत महत्त्वाचे पीक असूनही, त्याची संदर्भ जनुकीय संरचना उपलब्ध नव्हती. कारण २०१५ पूर्वीपर्यंत मोठ्या बहुशाखीय आकाराच्या (अॅटोपॉलिप्लॉईड जिनोम) गुंतागुंतीच्या जनुकीय माहितीचे विश्लेषण करणे अवघड होते. आता सिक्वेन्सिंगचे तंत्रज्ञान तिसऱ्या पिढीपर्यंत विकसित झाले असूनही पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी उसाच्या सिक्वेन्सिंगसाठी लागला असल्याची माहिती मिंग यांनी दिली.\nउसाचे सिक्वेन्सिंग इतके अवघड का\nवनस्पतींच्या विकासामध्ये नैसर्गिकरीत्या जनुकीय घटकांच्या नक्कल होत असतात. उसामध्ये उत्क्रांतीमध्ये ही क्रिया दोन वेळा घडली असून, त्यातील गुणसूत्राच्या जोडीच्या चार किंचित वेगळ्या अशा प्रती निर्माण झालेल्या आहेत. त्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या असून, केंद्रक एकच आहे. या घटनांमुळे संरचनेचा आकार केवळ चार पटीने मोठा झाला असे नव्हे, तर अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.\nया आव्हानावर मात करण्यासाठी संशोधकांनी Hi-C (हाय थ्रुआऊट क्रोमॅटीन कन्फर्मेशन कॅप्चर) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला.\nउसाच्या उत्क्रांतीच्या इतिहासातील अनेक चमत्कृतीविषयीची गृहतके मांडण्यसाठी या संशोधनाची मदत होणार आहे.\nपुढील टप्प्यामध्ये संबंधित प्रजातींच्या जनुकीय माहितीचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यातून एका टप्प्या��र विशिष्ठ गुणसूत्रांची संख्या कमी होऊन १० पासून ८ वर आणण्यात आली.\nगुणसूत्रातील या बदलांचे प्रमाण प्रदेशानुसार भिन्न होते. काही ठिकाणी अधिक जनुकांद्वारे पिकाला अन्य प्रजातीच्या तुलनेमध्ये रोगप्रतिकारकता बहाल केल्याचे दिसून आले. यातून S. spontaneum ही ऊस जाती गोडीला कमी असली तरी रोग प्रतिकारकता आणि ताण सहनशीलतेच्या जनुकांचा सर्वांत मोठा स्रोत असल्याचे दिसून आले. याचा फायदा अधिक सक्षम, रोगप्रतिकारक जातींच्या विकासासाठी होऊ शकतो.\nउसाच्या अधिक उत्पादन व गोडीसाठी S. officinarum ही जात उपयुक्त ठरू शकते.\nसध्या लागवडीखाली असलेल्या उसामध्ये बहुतांश शेतकरी हे S. officinarum (जाड व अधिक उंच उंच, शर्करेचे अधिक प्रमाण) आणि S. spontaneum (रोगप्रतिकारकता, ताकदवान आणि खोडव्यासाठी उत्तम) अशा जातींच्या संकरातून तयार झालेल्या जातींची लागवड करतात. या जाती अनेक वर्षांच्या पैदास कार्यक्रमातून विकसित करण्यात आल्या आहे. मात्र, संपूर्ण जनुकीय संरचना उपलब्ध नसल्याने कोणत्याही नव्या जातींच्या विकासासाठी अधिक काळ व कष्ट लागतो.\nऊस विकास विषय topics जीवशास्त्र biology स्वप्न घटना incidents मात mate sugarcane\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पा���नात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/strike/", "date_download": "2018-10-16T20:06:27Z", "digest": "sha1:YBF66K2LVXRWCBWGTAWNHURS4AFKEKYY", "length": 28055, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Strike News in Marathi | Strike Live Updates in Marathi | संप बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानका���ून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हं���े-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nसांगलीत विद्यार्थ्यांची शाकाहारी दिंडी : शाकाहार प्रसारासाठीचा अनोखा उपक्रम\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशाकाहाराचे महत्त्व सांगणारे फलक, हलगीच्या कडकडाटावर रंगलेली लेझिम पथके, झांजपथक, टाळ-मृदंगाचा निनाद अशा उत्साही वातावरणात काढण्यात आलेल्या शाकाहार दिंडीने शनिवारी सांगलीकरांचे लक्ष वेधले. ... Read More\n‘टिस’च्या अहवालाबद���दल सांगलीत संताप-: राज्य धनगर समाजोन्नती मंडळाचा आंदोलनाचा इशारा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसांगली : धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस)ने दिलेल्या अहवालाबाबत सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाने संताप व्यक्त केला ... ... Read More\nनागपूर महापालिकेवर संपाचे सावट : आर्थिक संकटही\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहापालिका आर्थिक संकटात आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कंत्राटदरांनी कामे बंद करून आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. शिक्षकही आंदोलनाच्या तयारीत असतानाच राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनने सहावा वेतन ... Read More\n१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके थांबणार\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआपात्कालीन स्थितीत अपघाताची सूचना मिळताच तातडीने धावणाऱ्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची चाके १२ आॅक्टोबरपासून थांबणार आहेत. या सेवेची जबाबदारी सांभाळणारी खासगी संस्था बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेडच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ ... Read More\nपरीक्षा तोंडावर; प्राध्यापक संपावर १० दिवसांपासून कॉलेज बंद : अनेक महाविद्यालयांचे अभ्यासक्रम अपूर्ण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयातील शिकविणे बंद झाले आहे. १८ दिवसांवर परीक्षा आली असून, अजूनही कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील सरासरी २० टक्के ... Read More\nजळगावात राष्टÑवादीतर्फे मौनव्रताने शासनाचा निषेध\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nधरणे आंदोलन ... Read More\nजळगावात पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर धरणे\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n५ गावांच्या हक्कासाठी लढा ... Read More\nकोल्हापूर : शिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचारविरोधात उपोषण -‘टीडीएफ’चे आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व टी. डी.एफ.च्या वतीने मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ... Read More\n...अन्यथा ‘भाजप’ ला मत नाही : पेन्शनर, गिरणी कामगारांचा इशारा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nकोशियारी कमिटीच्या शिफारशींप्रमाणे ईपीएस पेन्शनधारकांना महिन्याला ३००० रुपये पेन्शन व महागाई भत्ता मिळावा, तसेच मुंबईतील गिरणी कामगारांसाठी घराचा आराखडा सरकारने लवकर जाहीर करावा, अन्यथा येणाऱ्या लोकसभेत भाजपला मत देणार नाही, असा इशारा पेन्शनधारक व गि ... Read More\nसोलापूरात राष्ट्रवादीचे तोंडाला काळ्या पट्या बांधून मौनव्रत धरणे आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसोलापूर : केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती खालावली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. याचा निषेध करण्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मंगळवा ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाही���्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/reliance-jio-launches-new-calling-plans-for-postpaid-users-international-calls-start-at-50-paise-per-minute-289755.html", "date_download": "2018-10-16T18:23:56Z", "digest": "sha1:PS6VGUYGSQOQFF56AYNFMQU2JMDD33GW", "length": 13404, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शक���ा\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nरिलायन्स जिओ ग्राहकांसाठी सुरू करणार पोस्टपेड सेवा\nआतापर्यंत ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवेची घोषणा करण्यात आली. या सेवेसाठी येत्या 15 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे.\n11 मे : आतापर्यंत ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवेची घोषणा करण्यात आली. या सेवेसाठी येत्या 15 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे.\nरिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये झिरो टच सेवा, नॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल कॉलिंग आणि रोमिंग या सुविधांसाठी आकर्षक असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे जिओच्या पूर्वीच्या इंटरनेट सेवेप्रमाणेच या पोस्टपेड प्लॅनवर ग्राहकांच्या उड्या पडण्याचा अंदाज आहे.\nया प्लॅनमधील झिरो टच फिचरअंतर्गत जिओचा पोस्टपेड प्लॅन घेणाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवाही तशाच सुरू राहणार आहेत. यामध्ये व्हॉईस, इंटरनेट, एसएमएस आणि इंटरनॅशलन कॉलिंग या सुविधांचा समावेश असेल.\n199 रूपयांच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला 25 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. याशिवाय, या ग्राहकांना जिओची सर्व अॅप्स मोफत वापरता येतील. याशिवाय, इंटरनॅशनल कॉलसाठी प्रतिमिनिट 50 पैसे इतका माफक दर आकारला जाणार आहे.\nसध्याच्या बाजारपेठेतील एअरटेल आणि व्होडाफोन या दोन मुख्य स्पर्धकांच्या तुलनेत जिओचा पोस्टपेड प्लॅन कमालीचा स्वस्त आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: RelianceReliance Jioreliance jio postpaidइंटरनेशनलइंटरनेशनल रोमिंगकॉलरिलायंसरिलायंस जियोरिलायंस डिजिटल\nतुमच्या मोबाईलमध्ये गुगलचे अॅप खरे आहे ना\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-hockey/india-beats-pakistan-thriller-14911", "date_download": "2018-10-16T19:35:47Z", "digest": "sha1:Y6QSJBSHPKAUNILD7OIG5CAUIXVIBX46", "length": 17167, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "India beats Pakistan in a thriller पाकिस्तानविरुद्ध विजयाचे लक्ष्मीपूजन!! | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 31 ऑक्टोबर 2016\nकुआनतान (मलेशिया) - भारतीयांनी अपेक्षेनुसार आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील साखळीतील विजयाची पुनरावृत्ती करताना भारताने पाकिस्तानचे आव्हान मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत परतवले आणि आशियाई हॉकीत चॅम्पियन्स होत जणू लक्ष्मीपूजनच केले. त्याचबरोबर या वर्षातील आपल्या मोहीमेची सांगता अखेर विजेतेपदाने केली.\nकुआनतान (मलेशिया) - भारतीयांनी अपेक्षेनुसार आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील साखळीतील विजयाची पुनरावृत्ती करताना भारताने पाकिस्तानचे आव्हान मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत परतवले आणि आशियाई हॉकीत चॅम्पियन्स होत जणू लक्ष्मीपूजनच केले. त्याचबरोबर या वर्षातील आपल्या मोहीमेची सांगता अखेर विजेतेपदाने केली.\nमलेशियात झालेल्या या स्पर्धेत भारताने एकदाही आघाडी गमावली नाही, पण भारताचा खेळ अंतिम फेरीतील विजेत्यास साजेसाही नव्हता. वर्चस्व असताना ते भक्कम करण���याची संधी भारतीयांनी दवडली होती. मोक्‍याच्या तिसऱ्या सत्रात पाकला प्रतिआक्रमणाची संधी दिल्यावर चौथ्या सत्रात खेळ कमालीचा ऊंचावत भारतीयांनी या विजेतेपदावरील आपला हक्क प्रस्थापीत केला. या स्पर्धेत भारताने एकही लढत गमावली नाही. कोरियाविरुद्धची साखळीतील बरोबरी सोडल्यास भारताने या स्पर्धेत एकतर्फी हुकुमत राखली.\nपाच वर्षापूर्वी म्हणजेच 2011 मध्ये अंनंत चतुदर्शीच्या दिवशी भारताने पाकिस्तान पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून पहिल्याच आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेत बाजी मारली होती. त्यानंतरच्या दोन्ही स्पर्धा पाकने जिंकल्या होत्या, पण देशात पाकविरुद्ध वातावरण असताना हॉकी संघाने भारतीयांना निराश केले नाही. आम्ही हरलो, तर सीमेवरील जवानांना दुःख होईल, याच भावनेने भारतीय संघ पाकविरुद्ध खेळला. बचावातील काही चूका सोडल्या, तर भारताचे वर्चस्व सहज जाणवणारे होते. भारतीयांनी सुरवातीपासून आक्रमक खेळ करीत पाकवर दडपण आणले. त्या दडपणाखाली पाकला चूका करण्यास भाग पाडले.\nरुपिंदर पाल सिंगने 18 व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताचे खाते उघडले. युसुफ अफान या नवोदित आक्रमकाने भारतीय काय करु शकतात, याची प्रचिती दिली. सरदार सिंगचा अचूक टॅपवर त्यावेळी युसुफने चेंडूला जाळीची दिशा दिली होती. तिसऱ्या सत्रात पाक बहरले. महंमद अलीम बिलाल आणि अली शान यांनी गोल करीत भारतास दडपणाखाली आणले. तिसरे सत्र संपण्याच्या सुमारास भारतीय कोलमडणार असेच वाटत होते, पण चौथ्या सत्रात जोरदार सुरुवात करीत भारतीयांनी पाकला हादरा दिला. निक्कीन थिमय्या याने 50 व्या मिनिटास गोल करीत भारतीय विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.\nया वर्षांत भारत तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळला होता. या आधी सुल्तान अझलन शाह आणि चॅंपियन्स कंरडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.\nअंतिम सामन्यात कामगिरी अपेक्षेइतकी चांगली झाली नाही, पण पाकिस्तानला हरवून ही स्पर्धा जिंकली हे नक्कीच जास्त सुखावणारे आहे. ही आमची भारतीयांना दिवाळीची भेट आहे.\n- सरदारा सिंग तसेच एस के उथप्पा, भारतीय हॉकीपटू\nआम्ही हरलो असलो तरी या सामन्यातून खूप काही कमावले आहे. भारताला चांगली झुंज दिली, पण संधीचा फायदा घेऊ शकलो नाही. आज प्रतिस्पर्धी संघात सर्वोत्तम हॉकी लढत झाली.\n- ख्वाजा जनैद, पाकिस्तान मार्गदर्शक\n- चीनमधील पहिली स्पर्धा भारताने जिंकली होती\n- पाकिस्तान यापूर्वीच्या दोन स्पर्धेत विजेते\n- तीन वर्षापूर्वीच्या तिसऱ्या स्पर्धेत भारत पाचवा होता.\n- आशियाई चॅम्पियन्स स्पर्धेतील सातवी लढत\n- यापूर्वीच्या सहा लढतीत प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येकी दोन विजय, तर दोन लढती बरोबरीत, यापैकी एका लढतीत पेनल्टीजवर भारताचा विजय\n- दोघातील ही तिसरी अंतिम लढत 2011 च्या स्पर्धेत भारताची सरशी, तर 2012 च्या स्पर्धेत पाकची\n- प्रतिस्पर्ध्यातील ही एकंदर 167 वी लढत, यापूर्वीच्या 166 लढतीत भराताचे 54 विजय, तर पाकचे 82. उर्वरीत 30 लढती बरोबरीत\n- या स्पर्धेत भारताचे 27 गोल, तर पाकचे 14\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nअक्कलकोट - आज १६ ऑक्टोबर हा जागतिक अन्न दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. जगाचा पोशिंदा हा शेतकरी असून तो पूर्ण जगाला अन्न पुरविण्याचे काम करतो आहे...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nश्रावणबाळ योजनेचे मानधन वाटप करा अन्यथा आंदोलन\nवाशी : श्रावणबाळ संजय गांधी निराधार आदि योजनेच्या वयोवृद्ध नागरीकांचे रोखुन धरलेले मानधन दिवाळी सणासाठी सात दिवसात जिल्हा मध्यवर्ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/due-four-laning-water-scheme-twenty-two-villages-was-interrupted-125502", "date_download": "2018-10-16T19:25:59Z", "digest": "sha1:HVT7HDE4EGYAT6TY5FLX7BAPMH3YPYSU", "length": 14774, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to the four laning the water scheme of Twenty two villages was interrupted चौपदरीकरणामुळे बावीस गावाच्या पाणीयोजना बाधित | eSakal", "raw_content": "\nचौपदरीकरणामुळे बावीस गावाच्या पाणीयोजना बाधित\nशुक्रवार, 22 जून 2018\nचौपदरीकरणाचे काम सुरु होऊनही या योजनांची पर्यायी कामे मार्गी न लागल्याने महाड ग्रामस्थ चिंतेत आहेत.\nमहाड - मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे महाड व पोलादपूरमधील बावीस गावाच्या नळपाणीपुरवठा योजना बाधित होत असुन चौपदरीकरणाचे काम सुरु होऊनही या योजनांची पर्यायी कामे मार्गी न लागल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत. पावसाळ्यानंतर बाधीत योजना पूर्ववत करणारी कामे सुरु न झाल्यास या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.\nइंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. माती भरावाची, मोऱ्यांची कामे बहुतांशी होत आली आहे.हा प्रकल्प होत असतानाच चौपदरीकरणात पाणीयोजना, विहिरी तसेच विंधन विहिरी बाधीत होत आहेत.त्यामुळे या योजनांची नव्याने देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. जॅकवेल, गुरुत्ववाहिनी अशी कामे करावी लागणार आहेत. महाड व पोलादपूर तालुक्यातील बावीस गावाच्या नळपाणीपुरवठा योजना यामुळे अडचणीत आल्या आहेत. अशा योजनांचे दुरुस्ती अंदाजपत्रक महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार करु तशी मान्यताही घेतलेली आहे. परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.पाणीपुरवठा विभागांचे हे प्रस्ताव दिल्ली येथे मंजुरीसाठी महामार्ग विभागाने सहा महिन्यापूर्वी पाठवूनही त्यांना मंजुरी मिळालेली नाही. चौपदरीकरणाचे काम सुरु झाल्यानंतर ही कामे करणे अवघड होणार आहे. महाड व पोलादपूर तालुके मुळातच टंचाईग्रस्त आहेत त्यात या गावांची भर पडण्यापूर्वी कामे केली जावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.\nमहाड शहर, करंजखोल, वीर, दासगाव, वहूर, केंबुर्ली, साहिलनगर, गांधारपाले, चांढवे खुर्द, चांढवे बुद्रुक, कांबळे, नडगाव, कोथेरी तर पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर शहर, भोगाव खुर्द, पार्ले, चोळई, धामणदेवी, लोहारमाळ, काटेतळी, सडवली, लोहारे पवारवाडी, वीर आदीवासी वाडी हातपंप, दासगाव मधील एक विहिर व एक विंधनविहिर, गांधारपाले येथील सहा विंधनविहिरी व एक विहीर.\nसर्व योजनांसाठी सुमारे 12 कोटी खर्च -\nज्या योजना बाधीत होत अहेत त्यांची पूर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहेत. डिसेंबर 2017 मध्येच महामार्ग विभागाला अशा योजनांची माहिती व सदर कामे पूर्ण करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे - ए. ए. तोरो. (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाड)\nचौपदरीकरणात बाधीत होणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनांचा प्रस्ताव वरिष्ठ पातळावरुन दिल्ली येथे मंजूरीसाठी पाठवलेला आहे.मंजूरी येताच काम सुरु केले जाईल. - अमोल महाडकर - अभियंता (रा. महामार्ग विभाग, महाड)\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकि��ग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/pasayadhan/", "date_download": "2018-10-16T18:48:28Z", "digest": "sha1:HAU4VHO6OL25CTCRIF4E7WXJEUUW6Z37", "length": 10192, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पसायधन | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nकरविली तैसी केली कटकट..\nसंतविचाराचा आणि आजच्या जगण्याचा नेमका संबंध काय, संतांच्या विचारविश्वातील कोणत्या गोष्टी आम्ही आज आमच्या जगण्यात आणू शकतो, यांसारखे प्रश्न आपल्याला पडतात ते त्या विचारातील प्रबळ अशी आद्य प्रेरणा आणि\nउपासनानिष्ठ धर्मकल्पनांच्या पलीकडे जाणारा आचरणवाद मांडताना संतांनी, प्रसंगी उपासनेच्याच रंजनवादी आणि आत्मकेंद्री पद्धतींवर टीकाही केली आहे. ती आज तरी ऐकली जाते का\nप्राकृत काय चोरापासोनि जाली\nज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त न ठेवता ‘मऱ्हाटी’त आणण्याचे कार्य संतांनी केले. या ज्ञानासोबत भाषेच्या सक्षमीकरणाचा वसा संतांनी आपल्याला दिला, तो मात्र आपण टाकून दिला मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजींच्या आक्रमणाबाबत ( मराठी भाषेवर होणाऱ्या इंग्रजींच्या आक्रमणाबाबत (\nपसाय-धन : .. अपेक्षित तें स्वीकारिती शाश्वत जें\nपरंपरेचा निर्बुद्ध स्वीकार न करता अगदी वेदांनाही विवेकाची कसोटी लावूनच जगा, हे सांगणारा संतविचार आजही महत्त्वाचा आहे आणि उपयुक्तसुद्धा. तो अंगी बाणवल्यास आजच्या जगाकडेही आपण डोळसपणे पाहू..\nरात्रंदिन युद्धाचा प्रसंग झेलून विवेक शाबूत ठेवणाऱ्या तुकोबारायांनी दाखवलेला कठोर आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्याला आठवत कसा नाही भक्तीचा अतिकठीण मार्ग विवेकाच्या प्रकाशात प्रकाशाने उजळावा, हा संतांचा सल्ला आपण कसा\nशुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें..\nचित्तशुद्धी रोजच्या कामांमधूनच साधायची, तर जे काम आपण करतो आहोत, ते सरळपणे करावे लागेल.. व्यापाऱ्याने तराजू नेहमी सरळच धरावा लागेल.. शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर, चित्तावर परिणाम घडला, तर\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आर��पांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/aurangabad/", "date_download": "2018-10-16T20:05:31Z", "digest": "sha1:NCUJJSGM2WNO65V6AJXYYOLB4NQKYLA5", "length": 28662, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Aurangabad News in Marathi | Aurangabad Live Updates in Marathi | औरंगाबाद बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ���रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nजि.प. समोर सरणावर झोपून केले आंदोलन\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nभ्रष्टाचारप्रकरणी सरपंचांना पदमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर सरणावर झोपून आंदोलन केले. आंदोलनकर्त्याला सरणावरच कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ... Read More\nचार हजार जणांचे व-हाड जाणार शिर्डीला\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशुक्रवारी शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘पंतप्रधान आवास योजनेंतर्गत’ पूर्ण झालेल्या घरकुलांचा ई- गृहप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरकारी पैशातून जिल्ह्यातील ४ हजार वºहाडींना नेले जाणार आहे. ... Read More\nदुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने किमान दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी एनएसयूआयतर्फे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ... Read More\nपरीक्षा केंद्रांवर केवळ ६१ सहकेंद्रप्रमुख दाखल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आह ... Read More\nशहरातील ४२ ठिकाणे बनली ‘सायलेन्स झोन’\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nराज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या राजपत्रात (गॅझेट) सायलेन्स झोन अर्थात शांतता परिसर म्हणून घोषित केलेल्या ४२ ठिकाणांची यादीच प्रसिद्ध केली. ... Read More\nमहानगरांमध्ये आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची गरज : बास्केटबॉलपटू विशेष भृगुवंशी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी महानगरांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ... Read More\nBasketballDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, AurangabadAurangabadबास्केटबॉलडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादऔरंगाबाद\nसंतप्त जमावाकडून हॉटेलची तोडफोड\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nसिडको प्रशासनाकडे मागणी करुनही हॉटेल बंद होत नसल्याने मद्यपीच्या उपद्रवाने त्रस्त झालेल्या संतप्त नागरिकांनी सोमवारी रात्री हॉटेलवर हल्लाबोल केला. संतप्त जमावाने सुरक्षा रक्षकासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत हॉटेलची तोडफोड केली. या घटनेत दुचा ... Read More\nगंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गंगापूर तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्यावतीने तहसीलदार डॉ.अरुण जºहाड यांना निवेदनाद्वारे करण्यात ... Read More\nगुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगुन्ह्यांचे शतक गाठणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान याने आता गुन्हेगारी मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. ... Read More\nऔरंगाबाद मनपाच्या ३५ कोटींच्या जागेवर पुन्हा अतिक्रमण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\n२०११ मध्ये भूमाफियांनी प्लॉटिंग पाडून ३५ कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता. ... Read More\nAurangabad Municipal CorporationAurangabadCorruptionऔरंगाबाद महानगरपालिकाऔरंगाबादभ्रष्टाचार\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1500?page=65", "date_download": "2018-10-16T19:37:00Z", "digest": "sha1:66VBUYQNFFC7SL5S6RBQNPRWF5MJ6JBJ", "length": 16805, "nlines": 246, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मदतपुस्तिका | Page 66 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका\nमायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासं��ंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.\nओह ओके ओके, धन्यवाद \nओह ओके ओके, धन्यवाद \nपण त्यासाठी वेमांना वेगळी विनंती पाठवावी लागेल काय \nसपर्क सुविधेचा प्रश्न गेले\nसपर्क सुविधेचा प्रश्न गेले कित्येक दिवस चालू आहे. वेमा बहुतेक त्यावर कार्यवाही करत आहेत.\nमंजूडी, अवलोकन तपासलं. संपर्क\nमंजूडी, अवलोकन तपासलं. संपर्क नाही दिसत गं.\nसई., संपादनात जाऊन 'व्यक्तीगत\nसई., संपादनात जाऊन 'व्यक्तीगत संपर्काची सोय हवी आहे' यावर क्लिक केलेले आहे ना एवढे फक्त बघून सांग.\nमी लिहिलेल्या धग्या पुद्दे\nमी लिहिलेल्या धग्या पुद्दे जुनि लिन्क कशि दखवायचि\n'आमच्या मुलींचे पालक (इथे\n'आमच्या मुलींचे पालक (इथे टाइप केलेले, लिंक नव्हे)' अशा नावाचा नवीन धागा मी काल दुपारी पाच वाजता पोस्ट केला होता. शिवाय पुन्हा तो धागा रात्री साडेबाराला पोस्ट झालेला दिसत आहे. तो कसा काय तो काढून टाकाल का\nस्वीट टॉकर, तुमचे दोन्ही धागे\nस्वीट टॉकर, तुमचे दोन्ही धागे वीस मिनिटांच्या अंतराने प्रकाशित झाले आहेत.\nadmin यांच्या विचारपुशीत एक धागा डिलीट करण्याची विनंती करा.\nमी गुल्मोहर गझल विभागात\nमी गुल्मोहर गझल विभागात दिलेली प्रतिक्रीया दिसत नाही, प्लीज सहकार्य करा\nहितगुज दिवाळी अंक २०१२ वर\nहितगुज दिवाळी अंक २०१२ वर जाता येत नाहीये.\nइथे क्लिक केलं की लिंक इथे डायरेक्ट होते -\nआणि मग हा मेसेज येतो -\nजरा अर्जंट आहे. एक मेसेज वाचायचाय.\nमदत करू शकेल का कोणी\nनविन पाककृती लिहायची आहे.\nनविन पाककृती लिहायची आहे. कुठे आणि कशी लिहायची\nत्या ग्रुप मधे सामील होवुन ही, नवीन लेखन या ठीकाणी काहीच - लेखना साठी जागा येत नहि\nआपल्या लिखाणामध्ये वर्डमध्ये बनवलेलं ड्रॉइंग कसं इन्सर्ट करायचं\n(हे पान पहायची परवानगी नाही.\nतुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.\nहे पान वाचण्यासाठी तुम्ही गुलमोहर - कथा/कादंबरी\nहितगुज ग्रूप: \"पाककृती आणि आहारशास्त्र\" इथे टिचकी द्या. मग \"पाककृती आणि आहारशास्त्र\" हा ग्रुप ओपन होईल, त्यात उजव्या बाजुला असलेल्या 'पाककृती आणि आहारशास्त्र' च्या खाली असलेल्या पर्यांयपैकी 'नवीन पाककृती' वर टिचकी देऊन तुमचे लिखाण करा.\nमला एखाद्याला वि पु करायचा\nमला एखाद्याला वि पु करायचा असेल तर कसा करायचा त्याचा id माहित आहे पण वि पु ची लिंक कुठंय त्याचा id माहित आहे पण वि पु ची लिंक कुठंय तसाच माझ्या माहितीप्रमाणे हे वि पु पब्लिक असतात . म्हणजे कोणीही वाचू शकतं . private वि पु करायची facility नाहीये का मा बो मध्ये \nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..\nअपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..\nअपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी\nमाझ्या सदस्य पानाच्या खाजगी जागेत चित्र साठवले जात नाहीये. काय करावे लागेल..\nअपलोड फेईल्ड चा मॅसेज येतोय..\nफाइल साइझ १५० केबीपेक्षा\nफाइल साइझ १५० केबीपेक्षा जास्त आहे का त्याहून मोठे चित्र अपलोड होत नाही.\nमाझ्या सौभाग्यवतीनी मायबोलीकर होण्याचा प्रयत्न केला. पासवर्ड चुकीचा दाखवत आहे. नवीन मिळवण्यासाठी टिचकी मारली तरी ई मेलवर लिंक येत नाही. तीन वेळा करून बघितलं.\nमाझी संपर्क सुविधा पुन्हा बंद\nमाझी संपर्क सुविधा पुन्हा बंद झाली आहे,\nमाझ्या माहितीप्रमाणे मायबोलीने नव्हते प्रकाशित केले ते लेख. ब्लॉग दिवाळी विशेषांक होता तो. लिंक मिळाली तर देते.\nदादुमियां, 'चिन्ह' या अनियतकालिकाच्या 'नग्नता - चित्रातली आणि मनातली' या विशेषांकाच्या संबंधाने हा लेख मायबोलीवर प्रकाशित झाला होता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Honnur_Fort-Trek-H-Alpha.html", "date_download": "2018-10-16T18:21:49Z", "digest": "sha1:BKIYLHUEJDGAUJTPUEXZQAFFUBXCK4FJ", "length": 6231, "nlines": 23, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Honnur Fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nहोन्नुर किल्ला (Honnur Fort) किल्ल्याची ऊंची : 2400\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बेळगाव श्रेणी : मध्यम\nबेळगाव जिल्ह्यात हिडकल धरणाच्या काठावर होन्नुर हा किल्ला आहे . धरणामुळे तीनही किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आहे . त्यामुळे लाल चिर्यामध्ये बांधलेला हा किल्ला एखाद्या चित्रासारखा सुंदर दिसतो.\nकिल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे . येथे उतरल्यावर समोरच किल्ला दिसतो. किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. तटबंदी डावीकडे ठेवत दोन बुरुज पार केल्यावर किल्ल्याचा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा आहे . या दरवाजाच्या बाजूला दोन भक्कम बुरुज आहेत. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी लाल चिर्यात बांधलेली आहे . प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ल्याचा संपूर्ण पसारा दृष्टीपथात येतो. या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केल्याने किल्ल्यावर मोठ्या वास्तू नसाव्यात त्यामुळे किल्ल्यावर कुठलेही अवशेष आढळत नाहीत. तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारतांना हिडकल डॅमचा पसारा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पश्चिमेला होन्नुर गाव आहे. त्यावरुन किल्ल्याला होन्नुर नाव पडलेले आहे . किल्ल्याच्या पश्चिमेला झेंडा बुरुज आहे. त्याच्या जवळ किल्ल्याचा होन्नुर गावाच्या दिशेला उतरणारी वाट आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी दरवाजा असावा. आज मात्र तो अस्तित्वात नाही . तटबंदीवरुन फिरुन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर पाण्याचे टाक / तलाव आढळत नाही . किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था कशी होती याचा अंदाज येत नाही . किल्ला पाहाण्यासाठी १५ मिनिटे पुरतात .\nमुंबई - बंगलोर महामार्गावर , बेळगावहून मुंबईला जातांना ३७ किलोमीटरवर हिडकल डॅमला जाणारा फ़ाटा आहे. या फ़ाट्य़ा पासून १२ किलोमीटरवर उजवीकडे विठ्ठल भवन सर्किट हाऊसला जाणरा फ़ाटा आहे. होन्नुर किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे . येथे उतरल्यावर समोरच किल्ला दिसतो. किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात.\nकिल्ल्यावर राहाण्याची सोय नाही\nकिल्ल्यावर जेवणाची सोय नाही .\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nमुळाक्षरानु��ार इतर किल्ले: H\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/salilunpluged/", "date_download": "2018-10-16T18:50:11Z", "digest": "sha1:JO5JV3NVXVOBTLB5W5ZI5OH3SMCDVO66", "length": 15939, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सलील अनप्लग्ड | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआकाश के उस पार भी आकाश है\nएकदा तुम्हीच गाणं झालात की मग वह्यांमध्ये गाणी साठवत बसायची गरज नाही वाटणार तुम्हाला.\nता सन् तास हातात पेन घेऊन कोऱ्या कागदांकडे पाहत बसलोय. गेले काही दिवस हे असंच होतंय.\n‘चल आपुलेच ‘असणे’ आता दुरून पाहु’\nविमानातून आपली घराची इमारत किंवा जत्रेतल्या पाळण्यातून आपलं कुटुंब दिसतं तसं..\nसव्वा वर्षांचा पंपू थोडा अडखळत, थोडा चालत, थोडा रांगत घरभर फिरायचा\nशेती राजकारण क्रिकेट… बालगीतं.. गुडघेदुखी… इ.\nमाणूस १- गुडघेदुखी सुरू झाली चार वर्षांपासून. पण आता मात्र कमी झालीये या केरळच्या तेलाने.\nप्लीज थोडं समजून घ्याल ना\nएखाद्या फोनवरच्या बोलण्यामध्ये तुम्हाला त्रास होतो माझ्या मोठ्ठय़ांदा बोलण्याचा.\n‘सुखानेही असा जीव कासावीस’\n‘‘थांब.. थांब.. पॉज कर गाणं.’’ मी मित्राला सांगितलं. ‘‘का रे’’ मित्राने आश्चर्यानं विचारलं. मी म्हटलं,\nवैचारिक बैठक.. तत्त्वं.. आणि खिडकीतला हात\nआपल्याकडे मराठीचे प्राध्यापकसुद्धा अनेकदा काहीही गंभीर बोलायचं तर इंग्रजीत का बोलतात,\nसलील अन्प्लग्ड : इच्छा मेली..\n‘‘गेली सुमारे दहा-बारा वर्षे एका छोटय़ाशा खोलीत ते एकटे राहताहेत. एकेकाळी सगळ्या मोठमोठय़ा संगीतकारांच्या ध्वनिमुद्रणांत महत्त्वाचा सहभाग असणारा हा महान वादक\n‘तु म्हाला एक सॉलिड आयडिया देते सर. रोज तुम्ही एका विषयावर मुलाखत द्या. संगीताची वेगवेगळी अंगं, कविता, वाद्यं, परंपरा..\nजीवन त्यांना कळले हो….\nजीवन त्यांना कळले हो.. ‘जीवन त्यांना कळले हो मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो..’\nउदासीत या कोणता रंग आहे\nसमृद्धीचा रंग.. हिरवा. शांततेचा.. पांढरा. प्रेमाचा.. गुलाबी. राग-क्रोधाचा.. लालबुंद. दु:खाचा.. काळा बालपणाचा.. सप्तरंगी ..स्वत:शीच बोलत होतो. भावना आणि रंग यांच्या जोडय़ा लावत...\nशब्द एकेक ‘असा’येतो की\nधबधब्यासारखे कोसळणारे शब्द, रातराणीतून झिरपणाऱ्या चांदण्यास��रखे शब्द, काटेरी शब्द, हळुवार मोरपिसासारखे शब्द.. कधी बिलगणारे, कधी कान धरणारे, कधी आई होऊन दृष्ट काढणारे शब्द आणि कधी बाई होऊन वेड लावणारे\nइतक्या महत्त्वाच्या आणि प्रचंड अवघड परीक्षेचा निकाल काय लागेल तळहातांना घाम, हाताची हलकीशी थरथर, आरशात स्वत:शी संवाद, देवासमोर हात जोडून उभे राहिल्यावर मनापासून प्रार्थना- ‘तसं मी चुकत असेन अधूनमधून;\nदोन आठवडय़ांपूर्वी ते छोटे छोटे चेहरे किती काळजीत होते ‘कधी एकदा हा ट्रॅफिक जॅम सुटणार आणि घर येणार ‘कधी एकदा हा ट्रॅफिक जॅम सुटणार आणि घर येणार’ असं आपण म्हणतो ना.. तसंच त्यांचं झालं होतं.\nभव्य पडदा.. निरागस नानू.. धोनीचा गुरू आणि सूर्यफुलं\n‘‘पंधरा दिवस कष्ट घेऊन रोज तूप लावून मिश्या वाढवल्या आहेत, एकदम परफेक्ट शिखर धवन स्टाइल मिशी करून दे, सगळ्यांची.. सात जणांची.’’\nकधी माझी.. कधी त्याचीही साऊली..\nएकमेकांच्या डोळ्यांत ‘ती’ खूण दिसणं.. काहीतरी खास उमगणं आणि मग एकमेकांचं होणं.. आणि मग हळूहळू एकमेकांत इतकं मिसळून जाणं, की ‘ती’ उन्हात उभी राहिली की सावली पडेल ती तिची,\nवाक्युद्ध जिंकण्याच्या लोकप्रिय पद्धती\n‘हो, मला तुझं म्हणणं पटलं..’ हे वाक्य ऐकणं म्हणजे ‘तू महान आहेस,’ ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, ‘तू सर्वोत्तम आहेस’ या सगळ्यापेक्षा ‘मोठी’ वाटणारी मिळकत\nती येते.. आणिक जाते\n‘‘आजपर्यंत इतक्या रेखीव मूर्ती पाहिल्या देवी सरस्वतीच्या; पण या छोटय़ाशा बोटांनी जे घडवलंय ते अद्भुत आहे..\n एक सॉलिड न्यूज आहे. तुमचा सगळ्यांचा आवडता हीरो जतीन- येस्स तोच- जतीन कीर्तिकरचा कार अ‍ॅक्सिडेंट का झाला माहितीये\n‘यंदाच्या पावसाळ्यात पिसारा फुलवून नाचताना काढलेला हा माझा सेल्फी.. चाहत्यांना धन्यवाद’ आटपाट जंगलातल्या एका तरुण मोराने स्वत:चा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्याला ताबडतोब प्रचंड प्रतिसाद सुरू झाला. सर्व वयोगटांतील\nबालगीतांपासून बा. भ. बोरकर, आरती प्रभू यांच्या रचना आपल्या संगीतात गुंफणारे संगीतकार आणि भोवतालची माणसं, घटना यांबद्दल अनावर औत्सुक्य असणाऱ्या सलील कुलकर्णी यांचं त्यासंदर्भात ‘व्यक्त’ होणारं पाक्षिक सदर..\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/9513", "date_download": "2018-10-16T19:41:41Z", "digest": "sha1:GCHDTGMADQWXL25S4QLBS3UJZ2MGA4ZQ", "length": 3920, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कमिटेड : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कमिटेड\nपुस्तक-परिचय - 'ईट प्रे लव्ह' , 'कमिटेड'\n‘ईट प्रे लव्ह’ या शीर्षकावरून हे पुस्तक म्हणजे एखाद्या स्वच्छंदी, आनंदी आयुष्याची कहाणी असावी असे वाटते. पण ‘सुसान बॉवेलला......... बारा हजार मैलांवरूनही ती मला सतत आधार देत राहिली.’ या अर्पणपत्रिकेच्या मजकुरामुळे या समजुतीला लगोलग धक्का बसतो आणि वाचकाची उत्सुकता चाळवली जाते.\nसुरूवातीच्या मनोगताला लेखिका ‘जपमाळेचा १०९वा मणी’ म्हणते आणि एक सूक्ष्मशी आध्यामिक डूब देऊनच पुस्तकाची सुरूवात करते.\nRead more about पुस्तक-परिचय - 'ईट प्रे लव्ह' , 'कमिटेड'\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=61&Itemid=74&limitstart=9", "date_download": "2018-10-16T19:38:51Z", "digest": "sha1:GBFDPD5DROQKGZTHLL3TD5ST7JW3U3YR", "length": 29283, "nlines": 296, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "नवनीत", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nइतिहासात आज दिनांक.. : ३१ ऑक्टोबर\n१७९५श्रेष्ठ इंग्रज कवी जॉन कीट्स यांचा लंडन येथे जन्म.\n१८७५ भारताचे पोलादी पुरुष, उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात राज्यातील खेडा जिल्ह्य़ात जन्म झाला. वकिली चालू असताना महात्मा गांधी यांच्या संपर्कात ते आले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे ते सरदार झाले. खेडा, बाडरेली सत्याग्रह, हैदराबाद, जुनागड, काश्मीर संस्थानांचे विलीनीकरणात त्यांचा सहभाग होता.\n१९८४ भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. १९१७ मध्ये अलाहाबाद येथे पं. जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. सारे घराणेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असल्याने देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वयाच्या १२व्या वर्षी त्यांनी वानरसेना स्थापून इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. शांतिनिकेतन, पुणे, इंग्लंड, स्वित्र्झलड येथे शिक्षण. १९४२ मध्ये लढाऊ काँग्रेस कार्यकर्ते फिरोज गांधी यांच्याशी विवाहबद्ध. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताच्या उभारणीत भरीव योगदान. केंद्रीय सामाजिक न्याय आयोग, कँाग्रेस कार्यकारिणी सदस्य, युवक काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्षपद, माहिती व नभोवाणी मंत्री, पंतप्रधानपद अशी पदे त्यांनी भूषविली व त्यावर स्वत:चा ठसा उमटविला. १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण, १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव, बांगलादेश निर्मिती, भारताचा पहिला अणुस्फोट, ब्ल्यू स्टार ऑपरेशन, वीस कलमी कार्यक्रम यांमुळे त्यांची कारकीर्द वादळी ठरली.\nसफर काल-पर्वाची : कुमरान स्क्रोलचे मोल\nइस्रायलमधील मेंढपाळाला मिळालेले चमडी पट्टय़ांवर केलेल्या लिखाणाचे गुंडाळे बेथलेहेममधील एका दुकानदाराने विक्रीसाठी बाहेर ठेवले. त्या रस्त्याने जाताना हिब्रू विद्यापीठाचे प्राध्यापक सुकेनिक यांना ते दिसले. त्यांना त्या गुंडाळ्या ���्हणजेच स्क्रोल्सचे महत्त्व माहीत होते. त्यांनी त्या सात पैकी तीन गुंडाळ्या जुजबी किमतीला घेतल्या. नंतर जेरूसलेमच्या सेंट मार्क चर्चचे प्रमुख रेव्हरंड सॅम्युएल यांनी उरलेल्या चार गुंडाळ्या घेतल्या. अमेरिकेत या चार स्क्रोल्सना चांगले पैसे मिळतील असा अडाखा बांधून ते अमेरिकेत गेले. तेथल्या ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये त्यांनी त्यासाठी जाहिरात दिली. ती जाहिरात नेमकी सुकेनीक यांचा मुलगा यादीन याने वाचून तो सॅम्युएल यांना भेटला. यादीन हे पुरातन वस्तूंचे संशोधन करीत होते. त्यांनी अमेरिकेतले धनाढय़ ज्यू गोटस्मन यांच्या सहकार्याने ती चर्मपत्रे सॅम्युएलकडून दोन लाख पन्नास हजार डॉलर्सना विकत घेऊन त्या दोघांनी सर्व सात स्क्रोल्स इस्रायल सरकारच्या ताब्यात दिले. इस्रायल सरकारने त्या गुंडाळ्यांचे बरेच संशोधन केले. या चर्मपत्रांवर गुहेत राहणाऱ्या कर्मठ संन्याशांनी त्यांच्या प्रार्थना, उपासनांचा मजकूर, बायबलवरील भाष्ये आणि येशू ख्रिस्तांच्या काळातल्या घटनांचे प्रत्यक्ष वर्णन लिहिले आहे. यातील काही हस्तलिखिते पहिल्या, दुसऱ्या शतकातली आहेत. काही स्क्रोल्सवर मूळ हिब्रूतून दुसऱ्या शतकात ग्रीक भाषांतर केलेले ‘सेप्टुआजित’ हे बायबलही आहे. या चर्मपत्रांमुळे बायबलच्या अस्सलपणावर शिक्कामोर्तब झाले आहे.\nया वस्तूचे इतके मूल्य आहे हे कळल्यावर कुमरान प्रदेशातील बेदुइन लोक टेकडय़ांवरील नवनवीन गुहज्ञांमध्ये चर्मपत्रासाठी धुंडाळू लागले. एका गुहेत बायबलच्या स्तोत्र संहितेची गुंडाळी आणि २९ फूट लांबीचा टेंपल स्क्रोल मिळाला. एका गुहेत तांब्यांची गुंडाळी मिळाली. या गुंडाळ्यांवरील लिखाण आणि बायबलची संहिता तंतोतंत मिळतीजुळती आहे.\nकुतूहल : ओझे वाहून नेल्यामुळे होणारे आजार\nखेडेगावातून पाण्याचे हंडे एकावर एक ठेवून पाणी भरणाऱ्या स्त्रिया, लहान मुली आपल्या नजरेस पडतात. डोक्यावर दोन किंवा तीन हंडे आणि कमरेत एखादी कळशी घेऊन या स्त्रिया डौलदारपणे चालत असतात. गावातून एकापुढे एक चालणाऱ्या या स्त्रियांमध्ये कोण जास्त हंडे घेऊन जाते यामध्ये जणू स्पर्धाच असते. आपल्याला पाहताना हे काम कष्टाचे वाटते. त्यांना हे रोजचेच असते. या कामामुळे आपल्याला पुढे काही आजार होऊ शकतील असे त्यांना अजिबात वाटत नाही.\nमान, पाठीचा कणा, ओटीपोट या अवयवांवर त��ण येतो. या अवयवांना बोलता येत नाही त्यामुळे ते अवयव बिचारे गप्प बसतात. पण पुढे कधी तरी रागवतात, असहकार करतात किंवा संप पुकारतात तेव्हा आपल्याला रडवतात.\nपाण्याच्या आणि हंडय़ांच्या एकत्रित वजनाचा ताण पाठीवर पडल्यामुळे पाठीचे दुखणे पाठ सोडत नाही. शिवाय हंडा उचलताना कोपर आणि खांद्यावर ताण येतो. याचा दुसरा घातक परिणाम म्हणजे गर्भाशय खाली सरकते किंवा मागे पडते. मानेचे मणके झिजतात, मानेच्या शिरेवर ताण येतो, हाताला मुंग्या येतात.\nखेडय़ातील जीवनपद्धतीत पाणी लांबून डोक्यावर आणावेच लागते. त्याला काही पर्याय नाही. अशा वेळेस काही खबरदारी घेता येते. कमरेच्या डाव्या किंवा उजव्या बाजूवर नेहमी वजन ठेवत असलात. तर मधून मधून दुसऱ्या बाजूलापण कामाला लावा. त्यामुळे एकाच बाजूवर ताण येणार नाही.\nहंडा किंवा वजनदार वस्तू जमिनीवरून उचलताना कमरेत वाकून उचलण्याऐवजी गुडघा टेकून उचला. असे केल्याने पाठीत लचक भरणार नाही. पाठ, मान खांदे सरळ रेषेत राहतील अशा पद्धतीने चालावे.\nमनमोराचा पिसारा.. : तुझ्या हातात हात अलगद..\nचालता चालता थबकलो, थकलो नव्हतो तरी थांबलो. थांबलो फक्त थांबण्यासाठी. थांबून पाहण्यासाठी की थांबणं म्हणजे असतं काय थांबणं म्हणजे संपणं नाही, थांबणं म्हणजे न चालणं नाही. पाय थांबले, मन थांबत नव्हतं. त्याच वेगानं चालत होतं. अवचित भटकलेलं, इथे तिथे रेंगाळणारं. कुठूनही कुठे जाणारं.. पाय थांबले तरी मन थांबलं नाही आणि मन थांबलं नाही म्हणून चालत राहिलो. कधी खूप खूप, दूर, दूर. कधी तिथल्या तिथे घुटमळत राहिलं मागे-पुढे. पायात लुडबुडत राहिलं.\nहवं तिथे पोचूनही हरवल्यासारखं काही तरी गवसल्यावरदेखील अपुरं आणि अधुरं वाटत राहिलं..\nमन काही थांबेना, उभ्या जागी बसलो, धानस्थ वगैरे. गुडघ्यावर हात. पाठीच्या कण्यातला नैसर्गिक बाक आणि वळणांना सांभाळून तरी श्वासाच्या खुंटीवर मन स्थिरावत नव्हतं. काया स्थिर, मन चंचल, अविश्रांत भटकणारं.\nमग ठरवलं, थांबल्या थांबल्या, थबकल्या थबकल्यानं नाही काही साध्य होतं. चालावं, चालत राहावं, मन स्थिरावण्याकरता चालावं. मग वाटेत भेटलं वॉकिंग मेडिटेशन.. चंक्रमण, चालता चालता ध्यानस्थतेचा अनुभव घेता येतो. सहज, सुंदर नि साधा. नाही तरी मेडिटेशन म्हणजे आत्ममग्न संवाद. मनातल्या करुणेचा साक्षात्कार, मनातल्या प्रशांत स्थिरतेचा जागता अनुभव.\nतिथेच ही कविता भेटली.\nचालताना, चालण्याचा आनंद घेऊ\nशांतीसाठी पदभ्रमण असं काही नसतं\nचालत राहाणं हीच शांती\nसुखासाठी पदभ्रमण असं काही नसतं.\nचालत राहाणं हेच सुख\nमी माझ्यासाठी, तू तुझ्यासाठी\nतू माझ्यासाठी, मी तुझ्यासाठी\nचालता चालता होतो क्षणोक्षणी\nचालता चालता होतो पदोपदी\nफुलतात चिमुकली फुलं, नाजूक\nप्रत्येक पाऊल म्हणजे उमटलेला\nअवघी अवनी होते प्रेममय, सुखी\nजेव्हा असतो हात तुझ्या\nझरा प्रेमाचा तुझ्या माझ्यात.(संदर्भ- वॉकिंग मेडिटेशन थिच, हॅत, हान - जयको प्रकाशन)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अ���्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-home-remedies", "date_download": "2018-10-16T19:44:50Z", "digest": "sha1:2CD3IUWVSGXEMNR525P2BJB67SEXGJU7", "length": 11225, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "घरचा वैद्य | आजीचा बटवा | आजीबाईचा बटवा | Home Remedies |", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाही उपयोगाच्या आरोग्य टिप्स\nहाडांच्या समस्यांपासून दूर राहायचे असेल तर ग्रीन टी प्या\nखरंतर ग्रीन टी पिण्याचे अनेक ङ्खायदे आहेत. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, ग्रीन टी प्यायल्याने हाडांच्या अनेक ...\nलघवी करतेवेळी दाह किंवा आग होत असेल तर जवसाचा काढा द्यावा. हा काढा करण्याची कृती अशी, 12 ग्रॅम जवस व 6 ग्रॅम ज्येष्ठमध\nरोज सकाळी केळी आणि गरम पाण्याने कमी करा वजन\nआज कल लोक वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये कोण कोणत्या डाइटचा वापर करत नाही. पण केळी खाऊन जर गरम पाणी प्यायले तर वजन कमी ...\nस्मरणशक्ती वाढवण्यासाठी वनौषाधींचा प्रयोग करा\nअगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅमपर्यंत गायीच्या धरोष्ण २५० ग्रॅम दुधसोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसांपर्यंत ...\nजाणून घ्या हळदीचे पाणी पिण्याचे फायदे\nपाणी म्हणजेच जीवन, हे तुम्ही ऐकलेच असेल. चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे आवश्‍यक असतेच. परंतु, तुम्ही रोज सकाळी एक ग्लास ...\nपित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते. गरमीवर ...\nजाणून घ्या बडीशेपेचे बडे लाभ\nबडीशेपमध्ये पोटॅशियमची विपूल मात्रा असल्यामुळे रक्तप्रवाह संतुलित राहतो. भूक मंदावणं, पोट फुगणं, गॅसेस होणं आदी ...\nलिंबाचा वापर करा आणि पिवळे दात चमकदार बनवा\nतुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये ...\nअनेकदा बसल्यावर किंवा उभारलवर आपल्या अवयवांना बधीरपणा येतो. का होत असावे असे अवयव सुन्न होणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nवेबदुनिया| सोमवार,सप्टेंबर 24, 2018\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबर घटक मुबलक ...\nसंधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.\nआरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा\nआवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास आम्लपित्त कमी होते. पित्तामुळे ...\nHome Remidies : फिटकरी (तुरटी)चे खास गुण\nतुरटीचा प्रयोग खास करून पावसाळ्यात पाण्याला स्वच्छ करण्यासाठी केला जातो. तुरटीला लोक वर्षांपासून कामात घेत आहे. आणि ही ...\nकाकडी थंड असल्याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी चिरुन त्यात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ ...\nबागेतले औषध : गवती चहा\nघाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा\nमहिलांनी पाळीच्या काळात पाळावयाचे काही नियम\n१) आहारात शक्यतो भाकरी, फुलका, मुगडाळ, फळभाज्या खाणे. २) गरजेप्रमाणे मध, साखर व गुळ हे गोड पदार्थ घेणे. ३) गाईचे दुध, ...\nपावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणार्‍या माका, ब्राह्मी, नागरमोथा या सारख्या वनस्पती उकळून तयार केलेले तेल अतिशय उत्तम असते.\nकोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी कोथिंबीर डोळ्यांसाठीही अतिशय गुणकारी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/blog-on-bhaiyyu-maharaj-292540.html", "date_download": "2018-10-16T18:26:45Z", "digest": "sha1:TIBIJDILGHL7GKS72F5ZPCCKJXCERA5S", "length": 16130, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मला भेटलेले भय्यू महाराज...!!", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्य��� टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nमला भेटलेले भय्यू महाराज...\n..पण या निमित्तानं काही प्रश्नही अनुत्तरीत राहिलेत. की जगण्यातला मानसिक ताण तणाव हा महाराजांनाही चुकला नाही.\nभय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. खरं तर एवढा देशभरातल्या राजकारण्यांसोबत वावर होता. आयुष्य कसं जगायला हवं, अशी व्याख्यानं देणारा माणूस असा जावा हे काही मनाला रूचत नव्हतं.\nभय्यूजी महाराज यांच्या संपर्कात आलेला माणूस त्यांच्याबद्दल नेहमीच सकारात्मक बोलायचा. मुंबईतले अनेक पत्रकार म्हणायचे आमचा महाराज हे बिरूद घेऊन वावरणाऱ्या माणसाला आमचा नेहमीच विरोध आहे.\nपण भय्यूजी महाराज यांच्याबाबत मात्र नेमकं उलटं आहे. त्यांना भेटल्यावर त्यांच्याबाबतचा विरोध मनात राहिला नाही. माझा एक पत्रकार मित्र तर त्यांना थेट म्हणाला होता, राष्ट्रसंत ही उपाधी तुम्ही लावता ते काही पटत नाही. कारण ही उपाधी तुकडोजी महाराजांना लावली जाते. त्यावर हसून भक्त गण काहीही उपाधी लावतात असं हसत उत्तर दिलं होतं.\nमी झी न्यूजमध्ये असताना माझे मित्र माथाडी नेते बाबूराव रामिष्टे यांचा सकाळी फोन आला आणि त्यांनी सांगितलं. \"आज दुपारी घरी या, भय्यू महाराज येणार आहेत.\" मी म्हटलं अहो महाराज येणार आहेत तर मी येऊन काय करू. पण त्यांनी आग्रह करून बोलावलं. म्हणाले,आमचे मित्र म्हणून या...दुपारी रामिष्टे यांच्या वडाळ्यातील घरी पोहोचलो तर घरात पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक संघटनांचे नेते ,कार्यकर्ते, अधिकारी, सरकारी कर्मचारी यांनी गर्दी केली होती.\nरामिष्टे यांनी मला हाताला धरूनच महाराजांकडे नेले. माझी ओळख करून दिली. त्यावेळी मी महाराजांशी हात मिळवला. त्यावर त्यांनी थेट म्हटलं. दादा तुम्ही माझ्या सोबत रहा... काही क्षण विचार केला इथं तर सगळेच त्यांच्या पाया पडताना दिसत होते आणि हे तर मला माझ्यासोबत रहा म्हणताहेत. नंतर मग त्यांच्या सोबतच जेवायला बसायचा आग्रह धरला. त्या दिवसापासून आमच्यात कायमचं संवाद राहिला. कधी फोनवरून तर कधी कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाल्यावर... पण त्यांनी कधी माझ्या सामाजिक किंवा धार्मिक कार्याची बातमी करा असा आग्रह मात्र धरला नाही.\nआज हे सगळं आठवलं कारण त्यांनी अचानक एक्झिट घेतली.. एक हसरं,लाघवी व्यक्तिमत्व निघून गेलं...त्यांच्या निमित्तानं अनेक खऱ्या खोट्या कहान्या ही इतिहासाच्या पानात बंद झाल्यात...पण या निमित्तानं काही प्रश्नही अनुत्तरीत राहिलेत. की जगण्यातला मानसिक ताण तणाव हा महाराजांनाही चुकला नाही.\nजे या विषयावर मार्गदर्शन करत होते त्यांनाही यावर मात करता आली नाही. खरं तर महानगरी आयुष्यात जगत असताना सामान्य माणूस आपल्या ताणतणावातून मार्ग दाखवण्याची शक्यता महाराज,आध्यात्मिक गुरूंच्या कडे जाऊन शोधतात. त्यांना यातून एकच संदेश जातोय की, ,शेवटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हालाच स्वत:शी झगडावं लागणार आहे. त्यातूनच खरा रस्ता आणि प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/uncompleted-water-scheme-13804", "date_download": "2018-10-16T19:26:31Z", "digest": "sha1:MVWJELBQ6PLQGRDBCJ5OBS5WTZSATJAI", "length": 15557, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "uncompleted water scheme अपूर्ण योजनेमुळे पाण्यासाठी वणवण | eSakal", "raw_content": "\nअपूर्ण योजनेमुळे पाण्यासाठी वणवण\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nसातारकरांची देव देतो अन्‌ दैव नेतं अशी अवस्था; 30 टक्के लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी\nसातारा - अर्धा अब्ज रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. आजही ही योजना अपुरी असून काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी भरावे लागत आहे. देव देतो आणि दैव नेतं, अशी काहीशी अवस्था सातारकरांची झाली आहे.\nसातारकरांची देव देतो अन्‌ दैव नेतं अशी अवस्था; 30 टक्के लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी\nसातारा - अर्धा अब्ज रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. आजही ही योजना अपुरी असून काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील 30 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंख्येला जुन्या व्यवस्थेतूनच पाणी भरावे लागत आहे. देव देतो आणि दैव नेतं, अशी काहीशी अवस्था सातारकरांची झाली आहे.\nसातारा शहराची 2040 ची लोकसंख्या ���ृहित धरून या लोकांना पुरेल इतके पाणी पुरविण्याची व्यवस्था असणारी सुधारित पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाने 24 बाय 7 या योजनेकरिता 50 कोटी रुपयांचा निधी दिला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या योजनेचे जमेल तेवढे वाटोळे करत सातारकरांवर पश्‍चात्तापाची वेळ आणली. प्राधिकरणाचा जावई असलेल्या ठेकेदाराने काम सुरू करायला दोन वर्षे घालवली. त्यानंतर जमेल तसे काम करत 18 महिन्यांत पूर्ण करायच्या योजनेसाठी 5 वर्षे घालवली. शहराच्या डोंगरी भागात अद्याप लाइन टाकून नागरिकांना नव्या योजनेचे पाणी द्यायचे आहे. रामाचा गोट, प्रतापगंज पेठ, सोमवार, बुधवार, शुक्रवार पेठ, करंजे या पेठांमधील काही भागात आजही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पालिका मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या कुंभारवाड्यातील आजही लोक नळांना मोटारी लावून पाणी खेचताना दिसतात. साताऱ्यातील पाणीप्रश्‍न सुटला, असे छातीठोक सांगणाऱ्यांसाठी हे बोलके उदाहरण आहे.\nसदरबझार, गोडोली या शहराच्या पूर्व भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याचा खेळखंडोबा चालविला आहे. लोकांना पुरेसे पाणी नाही; पण रस्त्यावरून पाणी धो धो वाहत आहे. नागरिकांना अव्वाच्या सव्वा पाणी बिले भरावी लागत आहेत. दुसऱ्या बाजूस धनदांडगे थकबाकी ठेवून प्राधिकरणाला चुना लावत आहेत. प्राधिकरणाच्या या कारभारावर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. सुधारित योजनेच्या खोदाईमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट होती. लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा करून रस्त्यांसाठी विशेष अनुदाने आणली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारला आहे. प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची बऱ्यापैकी कामे झाली आहेत.\nप्रश्‍न सुटला, मग तीन टाक्‍या कशासाठी \n2040 म्हणजे पुढील 30 वर्षांचे नियोजन करून योजना आखली असताना साठवण टाक्‍या अपुऱ्या पडत असल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला आहे. आता अमृत योजनेतून करंजे, कात्रेवाडा व माची पेठेत नव्या टाक्‍यांच्या उभारणीचे नुकतेच नारळ फुटले आहेत. शहराचा 30 टक्के भाग अजूनही पुरेशा पाण्यापासून वंचित आहे. या नागरिकांना जुन्या व्यवस्थेतून पाणी घ्यावे लागत आहे. जनतेच्या खिशातून गोळा होणाऱ्या करातून पाण्यासारखा पैसा वाया गेला. एवढं करूनही सातारकरांना पुरेसे पाणी नाही ते नाहीच.\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nजायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय चार दिवसात\nऔरंगाबाद : जायकवाडी धरणात निर्माण झालेली 172 दलघमीची तूट भरून काढण्यासाठी ऊर्ध्व भागातील प्रकल्पातून 7 टीएमसी पाणी सोडण्याबाबत येत्या चार दिवसात...\nपाण्याचा वापर न करता कार होईल चकाचक\nअमरावती - प्रत्येकालाच आपली कार चकाचक असलेली हवी असते. चिखलात वा धुळीने माखलेली कार चकाचक करण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये जवळपास ५० लिटरहून अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5007089685488059576&title=World%20Television%20Premiere%20of%20'Hostel%20Days'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:41:24Z", "digest": "sha1:4YSRI22NDQKG6QIXAWM77JWKWPFUXH54", "length": 7914, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘हॉस्टेल डेज’चा टेलिव्हिजन प्रीमिअर ‘स्टार प्रवाह’वर", "raw_content": "\n‘हॉस्टेल डेज’चा टेलिव्हिजन प्रीमिअर ‘स्टार प्रवाह’वर\nमुंबई : प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी एक वाजता आणि सायंकाळी सात वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहता येणार आहे.\n‘हॉस्टेल डेज’ची आठवण करून देणारा हा सिनेमा आहे. यात १९९० चा काळ दाखवण्यात आलाय. साताऱ्यातील कोपरगाव या काल्पनिक ठिकाणी स्थित एका हॉस्टेलची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळेल. त्याकाळात हॉस्टेल ही संकल्पना नव्याने रुजू लागली होती. हे जग विद्यार्थ्यांसाठी नवे होते. शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागत असल्यामुळे कॉलेज हेच त्यांचे दुसरे घर बनले होते. शिवाय मोबाइल, इंटरनेट या गोष्टी नसल्यामुळे मित्रपरिवार घट्ट होता. मित्रमंडळींच्या सहवासातल्या काही हसऱ्या आणि काही मनाला चटका लावणाऱ्या आठवणींची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे.\n१९९० चा काळ हा रोमँटिक गाण्यांसाठी देखील ओळखला जातो. त्यामुळे ‘हॉस्टेल डेज’ सिनेमातूनही असाच सांगीतिक नजराणा मिळणार आहे. या सिनेमात एकूण आठ गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलिवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते आणि बेला शेंडे यांसारखे आघाडीचे गायक त्यासाठी एकत्र आले आहेत. ‘हॉस्टेल डेज’चे दिग्दर्शन आणि संगीत अजय नाईक यांनी केले आहे.\nTags: हॉस्टेल डेजस्टार प्रवाहमुंबईप्रार्थना बेहेरेसोनू निगमMumbaiHostel DaysPrarthana BehereMumbaiSonu NigamStar Pravahप्रेस रिलीज\nस्वप्नील जोशी निर्मितीत ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार ‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू ‘छत्रीवाली’च्या शीर्षकगीताला तरुणाईकडून प्रतिसाद अभिनेत्री सुहास जोशींचं छोट्या पडद्यावर पुनरागमन\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/533736", "date_download": "2018-10-16T19:24:37Z", "digest": "sha1:UR627HW4OZDIJTCLAAVH3D7XO72ZAWL4", "length": 10068, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बदली केलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना पेडणेत परत आणा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » बदली केले���्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना पेडणेत परत आणा\nबदली केलेल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना पेडणेत परत आणा\nपेडणे तालुक्यात प्रामाणिकपणे काम करणाऱया अधिकाऱयांची बदली कुणाचीही तक्रार नसताना बदली करण्यात आली आहे. याला पर्यटन तथा क्रीडामंत्री मनोहर आजगावकर जबाबदार असून सदर कर्तव्यदक्ष अधिकाऱयांना परत पेडणेत आणावे, अन्यथा मंत्र्यांविरोधात चळवळ उभारली जाईल, असा इशारा पेडणेकरांचा आवाज संघटनेतर्फे बुधवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.\nयावेळी पेडणे काँग्रेस गट अध्यक्ष उमेश तळवणेकर, ऍड. मुरारी परब, डॉ. साईनाथ चणेकर, हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा, उगवेचे माजी सरपंच दशरथ महाले, पार्सेचे माजी सरपंच गुरु पांडे, उत्तम कशालकर, गोपिचंद आपुले, निवृत्त उपजिल्हाधिकारी भालचंद्र महाले, प्रशांत आरोलकर, शांताराम पेडणेकर अपस्थित होते.\nबदलीला आजगावकर जबाबदार : उमेश तळवणेकर\nपेडणेतील अग्निशामक दलातील प्रशांत धारगळकर यांची कुडचडे येथे बदली तसेच वीज खात्याचे अभियंता सुभाष पार्सेकर यांची पणजी येथे बदली झाली आहे. याला मंत्री आजगावकरकरच जबाबदार आहेत. त्यांनी सुडबुद्धीचे राजकारण करू नये. जे चांगले काम करतात त्यांच्या इतरत्र बदल्या केल्या जात आहेत, असे उमेश तळवणेकर यांनी सांगून मामलेदार कार्यालयातील रिक्त जागा तसेच तलाठी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री आजगावकर यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.\nया बदली झालेल्या अधिकाऱयांवर अन्याय झाला असून याला पेडणेतील जनता गप्प बसणार नाही. पेडणेकरांचा आवाज हा आजपासून सुरु होणार आहे. अत्याचार व अन्यायाविरुद्ध आता चळवळ उभारणार आहे, असे ऍड. मुरारी परब म्हणाले.\nमामलेदार कार्यालयात अनेक समस्या : मयेकर\nशेमेचे आडवण येथे मोपा विमानतळाच्या नावावर दोन घरे मोडली. त्या कुटुंबांना आता उघडय़ावर राहावे लागत आहे. याचबरोबर मामलेदार कार्यालयात एकदाही मंत्री आजगावकर यांनी भेट दिली नसून तेथे किती तरी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत, असे नारायण मयेकर यांनी सांगितले.\nअग्निशामक दलात सेवा बजावणारे प्रशांत धारगळकर यांनी आतापर्यंत व्यवस्थित सेवा बजावली आहे. चांगली सेवा बजावत असल्याबद्दल त्यांना गेल्यावर्षी सरकारने गौरविले होते. मात्र मंत्री आजगावकर यांनी त्यांची बदली केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची ���ुडचडे येथे केलेली बदली रद्द करून त्यांना परत पेडणे येथे आणावे, अशी मागणी डॉ. साईनाथ चणेकर यांनी केली आहे.\nपेडणेकरांचा अपमान : डॅनियल डिसोझा\nगोवा मुक्तीनंतर पेडणेचा काहीच विकास झालेला नाही. जे अधिकारी चांगली सेवा देतात त्यांची मात्र बदली केली जाते. हा पेडणेकरांचा अपमान आहे, असे डॅनियल डिसोझा म्हणाले. मोपा विमानतळासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला 60 टक्के लोकांना अद्याप मिळालेला नाही. या प्रकल्पात स्थानिकांना नोकऱया द्याव्यात अशी मागणी भालचंद्र महाले यांनी केली आहे.\nमोपा विमानतळाबाबत माजी मंत्री संगीता परब, रमाकांत खलप यांनी खऱया अर्थाने पाठपुरावा केला आहे. तसेच मोपा पंचायतीमुळेच या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्याचे श्रेय अन्य कुणी घेऊ नये, असे दशरथ महाले म्हणाले.\nभाऊसाहेब बांदोडकर लोकशाही प्रणाली मानणारे एकमेव मुख्यमंत्री : रमाकांत खलप\nगोमेकॉत आता स्थानिक, परंप्रातीयांसाठी स्वतंत्र रांगा\nमडगाव चिन्मय मिशनतर्फे 23 पासून ज्ञानयज्ञ\nसत्तरी तालुका शेतकरी संस्थेची आमसभा गाजली\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-10/", "date_download": "2018-10-16T18:19:20Z", "digest": "sha1:ZW36Y2H3MUOSLI2VYQJJN4DYEZX7PAQO", "length": 10553, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जतच्या रस्त्यांसाठी 10 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकर्जतच्या रस्त्यांसाठी 10 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर\nपालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या प्रयत्नाने निधी उपलब्ध\nकर्जत – राज्य शासनाने सन 2018-19 मध्ये रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत तरतुदीतून कर्जत तालुक्‍यासाठी 10 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.तालुक्‍यातील विविध रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण अथवा मजबुतीकरणासाठी हा निधी मिळावा, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी विशेष पाठपुरावा केला होता. तालुक्‍यांतील रस्त्यांसाठी हा निधी देण्यात आल्याने आता पावसाळ्यात होणारी नागरिकांची, विद्यार्थ्यांची गैरसोय आता दूर होणार असून दळणवळणासाठी सुलभता येणार आहे.\nहे रस्ते जिल्हाप्रमुख मार्गात समाविष्ट नसल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी अडचणी येत होत्या. ना.शिंदे यांनी या मार्गांना दर्जोन्नती देण्यासंदर्भात पाठपुरावा केला आणि या मार्गांची जिल्हा प्रमुख मार्गामध्ये दर्जोन्नती केली. रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेतर तरतुदीतून मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्यांना त्यात समाविष्ट करुन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला होता. या विभागाने ही मागणी करुन तब्बल 15 कोटी एवढा निधीही मंजूर केला आहे. यापूर्वी या रस्त्यांसाठी 10 कोटी रुपये यापूर्वीच देण्यात आले होते. आता या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय ना. शिंदे यांनी केलेल्या या विशेष निधी तरतूदीसाठीच्या पाठपुराव्यामुळे आता दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव (रस्ते) सु.वि. करमरकर यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंत्यांना या कामांसाठी मान्यता देत असल्याचे पत्र दिले आहे.\nना. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत तालुक्‍यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी 10 कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.त्यानुसार- निमगाव गांगर्डा ते घुमरी (0.4 किमी), घुमरी ते बेलगाव (4.6किमी), कोकणगाव ते खळगाव (4.1 किमी), कोंभळी ते कोंडाणे (4 किमी) अशा 13.10 किमी रस्त्यांच्या कामांसाठी 2 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सुपा ते बहिरोबावाडी (1.6 किमी), गोयकरवाडा ते खंडाळा (1.5किमी) अशा एकूण 3.10 किलोमीटर रस्त्यांच्या कामांसाठी 80 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. मिरजगाव ते गोदर्डी (2.65किमी) 80 लाख, राज्य मार्ग 67 ते जामदारवाडा (0.8किमी) 40 लाख, लोणी मसदपूर ते जळकेवाडी (2.7किमी) 90 लाख, धालवडी ते तळवडी (0.85किमी) 40 लाख, राशीन ते परीटवाडी (2.7किमी) 80 लाख, दुधोडी ते बेर्डी (4.2किमी) 1 कोटी 30 लाख, धुमकाई फाटा ते करमनवाडी (2.5 किमी) 70 लाख, तालुका हद्द ते खांडवी (4.7किमी) आणि रुईगव्हाण ते कोपर्डी (2.2) अशा एकूण 6.9 किलोमीटर रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमनवाडी फाटा ते खेड फाटा (2.85) रस्त्यासाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कर्जतच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करत असलेल्या पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्यामुळे तालुक्‍यातील रस्त्यांना अच्छे दिन येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्हसवडच्या नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार\nNext articleपालकमंत्री बळ देईनात, संपर्क प्रमुखांचा प्रभाव पडेना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2018-10-16T18:54:27Z", "digest": "sha1:SPOOQUSYQMMGXF2SZWBIRPPNSS3GHYY4", "length": 6679, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पवना धरणाच्या सांडव्यावरुन 800 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपवना धरणाच्या सांडव्यावरुन 800 क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू\nपवनानगर – मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराचे पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण 100 टक्‍के भरले आहे. मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहराला वरदान ठरलेले पवना धरणाचा पाणीसाठा 100 टक्‍के झाला आहे. धरणाचे दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उचलून त्यामधुन 800 क्‍युसेसने पाणी सोडण्यात आले आहे.\nपवना धरणात मे महिन्याच्या अखेर 18 टक्‍के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. धरण परिसरात 1 जूनपासून दोन हजार 265 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या वेळी दोन हजार 362 मि.मी. एवढा पाऊस झालेला होता. आजमितीस 100 मि.मी. इतका फरक पडला असला तरी चिंता करण्यासारखे कारण नाही. पवना धरण 100 टक्‍के भरलेले आहे, अशी माहिती शाखा अधिकारी ए. एम. गदवाल यांनी दिली.\nपवना धरणामध्ये 241 दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्‍त पाणीसाठा आहे. यावर्षी पवना धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवना धरणाच्या विजनिर्मिती केंद्रात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दैंनदिन पिण्यासाठी पाण्याची मागणी असल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सांडव्यावरुन पाणी सोडण्यात आले आहे, हे पाणी सहा तासानंतर बंद करण्यात येईल, अशी माहिती गदवाल यांनी दिली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleशिरगाव येथे विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप\nNext articleनोटरींचे परवाना नुतनीकरण रखडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4870347011423482964&title=Examination%20from%20Vivekanand%20Kendra&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:28:45Z", "digest": "sha1:QWOCDHANH5FTEBXMMXWWBDNFRRSKO23D", "length": 6748, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विवेकानंद केंद्रातर्फे ‘भारतीय संस्कृती परीक्षा", "raw_content": "\nविवेकानंद केंद्रातर्फे ‘भारतीय संस्कृती परीक्षा\nपुणे : विवेकानंद केंद्र या संस्थेतर्फे युवा नेतृत्व विकासासाठी भारतीय संस्कृती परीक्षा २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, गाडगेमहाराज, भगिनी निवेदिता, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘प्रेरणादीप’ पुस्तकावर ही परीक्षा होणार आहे.\nही परीक्षा सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूल येथे रविवार, दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. या परीक्षेसाठी पदवी-पदव्युत्तर व खुला गट करण्यात आले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांना पुरस्कार दिले जाणार आहे; तसेच कन्याकुमारी युवा नेतृत्व विकसन शिबिरात सहभागाची संधी दिली जाणार आहे.\nदिवस : रविवार, १९ ऑगस्ट २०१८\nवेळ : सकाळी ९.३० वाजता\nस्थळ : पेरूगेट भावे स्कूल, सदाशिव पेठ, पुणे.\nअधिक माहिती व नोंदणीसाठी संपर्क : २०२- २४३२ ५५५३\nTags: Vivekanand KendraPunePreranadipMahatma PhuleDr. Babasaheb Ambedkarपुणेविवेकानंद केंद्रमहात्मा फुलेडॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रेरणादीपप्रेस रिलीज\n‘भिडे वाड्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करा’ ‘महाबँके’तर्फे डॉ. आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ‘बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत’ वाचनातून महामानवाला आदरांजली अर्पण ‘बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याची गरज’\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्��ेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/itemlist/user/17-superuser.html?limit=8&start=8", "date_download": "2018-10-16T19:24:42Z", "digest": "sha1:U3VMJWHHHAHWTSMMJCRTNHIEVF2UDYLI", "length": 20907, "nlines": 141, "source_domain": "chandamirror.com", "title": "Super User", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणपती बाप्पाला साखळे घालत भाजप सरकारला सतबुध्दी दे अशी प्रार्थणा करण्यात आली. यावेळी नवनिर्माण गणेश मंडळ चिंचाळा येथे सतबुद्धि यज्ञ सुध्दा करण्यात आले. भाजप सरकार मधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र शब्द बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत, निवडणूक दरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले त्याची पूर्तता अदयापही करण्यात आलेली नाही. त्याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सतबुद्धि यज्ञ करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा भाजप सरकार ला सतबुद्धि प्रदान करो, अशी प्रार्थना करत जनतेच्या हिताचे चांगले कार्य या सरकारच्या हातून घडेल अशी बुद्धी सरकारला दे अशी मागणी मनसे ने गणेशाकडे केली, नोटबंदी सारख्या चुकीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे, तर दूसरीकडे पेट्रोल,डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढीमूळे सर्वसामान्यांचा बजेट कोलमडला आहे. बेरोजगारी, शेतकर्यांप्रति उदासीन धोरण, अश्या अनेक बाबी घेऊन हे सतबुद्धि यज्ञ करण्यात आले सदर सतबुद्धि यज्ञ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर,तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहरअध्यक्ष मनदीप रोडे,वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर,जिल्हा उपाध्यक्ष महिलासेना माया मेश्राम,शहर अध्यक्ष महिलासेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे,तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे,तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार,शहर उपाध्यक्ष महेश वासलवार,तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर,शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करणं नायर,शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर,चौतन्य सदाफळे,कैलास खुजे,किरण रामेडवार,सतीश वाकडे, सुनील खामनकर,अर्चना आमटे,ऋषीकेश बालमवार आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन सध्या चंद्रपूरातील राजीकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमदार साहेब या मथळयाखाली टाकलेल्या या पोस्टमध्ये आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉ. जावयाला आवरा असा उल्लेख करण्यात आला आहे. विषेश म्हणजे यात आमदार किंव्हा डॉक्टरच्या नावाला उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सारेच आप-आपला अंदाज बांधत आहे.\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nचंद्रपूर: 1947 साली देश स्वतंत्र झाला असला तरी नांदेड, हैद्राबाद सह चंद्रपूर जिल्हîतील राजुरा, कोरपना व जिवती तालुके हे निजाम साम्राज्याचे भाग होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 13 महिन्यांनी म्हणजेच 17 सप्टेंबर, 1948 रोजी हा भाग स्वतंत्र झाला. या लढ्याला बराच मोठा इतिहास साक्षीदार असुन तत्कालीन गृहमंत्री लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकारातून ’आॅपरेशन पोलो’ राबवुन राजुरा तालुक्यातील निझामाच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. या लढ्यात अनेकांना हुतात्म्य पत्कारावे लागले. हे बलीदान कायम लक्षात ठेवुन देशाच्या विकासात सर्वसामान्याने सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\n2104 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेच्या टिकीटावर निवडणूक लढवून 51 हजार मत घेत सर्व राजकीय पक्षांना धक्का देणा-या किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. किशोर जोरगेवार हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अश्या चर्चा रंगल्या आहे.\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळ��ंना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\n४८ तास पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवीला आहे. या अंदाजा नुसार गुरुवारी रात्री पासून जिल्ह्यात मुसळधार सुरु आहे. त्यामुळे ठीकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी शहरातील अणेक रस्ते सुद्धा बंद झाले आहे. त्यामूळे याचा मोठा त्रास विदयार्थ्यांनाही सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता उदया सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nपाँलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे. परंतु शिष्यवृत्तीचे कारण समोर करून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांच्या टी.सी व मार्कशीट देण्यास महाविध्यालयाकडून टाळाटाळा करण्यात येत आहे त्यामुळे या विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची श्यक्याता आहे. हि बाब लक्षात घेता या विध्यार्थांना तात्काळ मार्कशीट व टी.सी. देण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी केली असून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास विधार्थांसह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\nकार्यक्रमात झालेल्या वादातून 35 वर्षीय़़ ईसमाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास जूनोना चौकात घडली. संतोश सिंह टाक असे या घटनेतील मृतकाचे नाव असून घटनेनंतर आरोपींनी पळ काढला आहे. रामनगर पोलिस त्यांचा शोध घेत आहे.\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\nराज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरण संरक्षणाकरिता या वर्षी १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. या संदर्भात समाजाच्या सर्व स्तरात जागरुकता निर्माण करण्याच्या तयारीची आढावा बैठक महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे न�� नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2-25-11-2014-113052500003_1.html", "date_download": "2018-10-16T19:05:00Z", "digest": "sha1:5NEDGU545BPQEHGAWUVAFE2N5EHF2VCW", "length": 17730, "nlines": 151, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल (25.11.2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nवृषभ : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. > मिथुन : शांत राहाण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा नाहीतर इतरांवर चूक प्रभाव पडणे शक्य आहे. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. > कर्क : योजनांमध्ये परिवर्तन करणे आपणास इतर कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. कार्ययोजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा.\nसिंह : घरातील वातावरण आनंददायी राहील. आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा.\nकर्क : आर्थिक करारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. ज्या व्यक्तीकडे फुकट घालवण्यासाठी वेळ आहे त्याचे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपला सल्ला त्याला द्या.\nकन्या : पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयंमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल.\nतूळ : जर आपणास आपली नाती जुने झाल्याचे वाटत असेल तर आपल्या नात्यांमध्ये नवे उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचन द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.\nवृश्‍चिक : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. आपण जीवनात पाहिजे असलेल्या वस्तुंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा.\nधनू : सुख-शांतीचे वातावरण राहील. मनोविनोदनामध्ये वेळ खर्च होईल. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल.\nमकर : व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.\nकुंभ : उत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nमीन : काही नवीन संधी मिळतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल.\nयावर अधिक वाचा :\n\"आजचा दिवस छान जाईल. मै��्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान प��र्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/vehicle-test-driver-13356", "date_download": "2018-10-16T18:52:32Z", "digest": "sha1:7WYX6B5DCSRVFPII4NEMDFNRBQAJCQ4B", "length": 16109, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "vehicle test by driver चालकाला एकट्यालाच द्यावी लागेल वाहन चाचणी | eSakal", "raw_content": "\nचालकाला एकट्यालाच द्यावी लागेल वाहन चाचणी\nशुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016\nऔरंगाबाद - वाहन चालविण्याचा परवाना काढत असाल तर आता ‘चिटिंग’ चालणार नाही. वाहन चाचणी ट्रॅकवर तुमच्या वाहनात, चाचणी देताना तुमच्या शेजारी आता वाहन निरीक्षक बसून तुम्ही खरेच वाहन चालवू शकता का याची चाचपणी करणार आहे. अगदी सफाईदारपणे वाहन चालविणाऱ्यालाच परवाना देण्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे.\nऔरंगाबाद - वाहन चालविण्याचा परवाना काढत असाल तर आता ‘चिटिंग’ चालणार नाही. वाहन चाचणी ट्रॅकवर तुमच्या वाहनात, चाचणी देताना तुमच्या शेजारी आता वाहन निरीक्षक बसून तुम्ही खरेच वाहन चा���वू शकता का याची चाचपणी करणार आहे. अगदी सफाईदारपणे वाहन चालविणाऱ्यालाच परवाना देण्याची भूमिका परिवहन विभागाने घेतली आहे.\nपरिवहन कार्यालयात आता अर्धवट प्रशिक्षण घेऊन येणाऱ्यांना वाहन परवाना सहजपणे काढणे कठीण केले गेले आहे. अर्थात तुम्ही सराईतपणे वाहन चालवत असाल तर अडचण येणार नाही. शहरामध्ये तब्बल ९० मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहेत. जवळपास बहुतांश स्कूलमध्ये एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर स्कूलच्या वतीने वाहन परवान्याच्या कागदपत्रांची पूर्तता केली जाते. आतापर्यंत वाहन परवाना काढण्यासाठीची चाचणी देताना, ड्रायव्हिंग स्कूलचा चालक शेजारी बसून परवाना काढण्यासाठी चाचणी देणाऱ्या चालकाला वाहन चालवण्याची मदत करत होता. ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनाला चालकाच्या शेजारी बसणाऱ्यालाही ऑपरेट करता यावेत अशा पद्धतीने क्‍लच आणि ब्रेकची व्यवस्था असल्याने वाहन शिकणाऱ्याच्या हातात स्टेअरिंग असले तरीही क्‍लच आणि ब्रेक हे शिकवणाऱ्याच्या म्हणजे शेजारी बसणाऱ्याच्या हातात असल्याने वाहन चाचणी ट्रॅकवर वाहन चालविताना चाचणी देणाऱ्याला पूर्ण मदत करत असल्याने सहजपणे वाहन चालविण्याचा बनाव करून सहजपणे परवाना मिळत होता. त्यामुळे वाहन न चालवता येणाऱ्या अनेकांकडे परिवहन विभागाचा वाहन चालविण्याचा परवाना आहे. ही पद्धत मोडीत काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नखाते यांनी वाहन चाचणीची पूर्वीची पद्धत मोडीत काढली. आता वाहन चाचणी देणाऱ्याच्या बाजूला मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा व्यक्ती बसणार नाही. तर त्याऐवजी परिवहन निरीक्षक स्वत: बसूनच संबंधित वाहन चालविणारा व्यक्ती चाचणी कशा पद्धतीने देतो याची शहानिशा करणार आहे.\nपरिवहन कार्यालयात पूर्वी दररोज साधारण शंभर ते सव्वाशे व्यक्ती वाहन परवाना काढण्यासाठी चाचणी देत होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून वाहन चाचणीची पद्धत बदलल्याने वाहन परवाना काढणाऱ्यांची गर्दीच संपली आहे. आता दररोज सत्तर ते ऐंशी जण परवान्यासाठी चाचणी देत आहेत, त्यातही पंधरा ते वीस जण नापास होत आहेत. नापास झालेल्यांना पुन्हा नव्याने सराव करून चाचणीसाठी येण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. परिपूर्ण आणि सफाईदारपणे वाहन चालविता येत असे�� तरच परवाना देण्याचे धोरण परिवहन विभागाने घेतल्याने येत्या काळात स्मार्ट चालक तयार होतील अशी अपेक्षा आहे.\nअपघातामध्ये जगभरात भारतात सर्वाधिक अपघात होतात. रस्त्यावर वाहन चालकाच्या चुकीने अपघात झाला तर ती परिवहन विभागाची जबाबदारी असल्याचे आम्ही समजतो. म्हणूनच वाहन चालकाने परिपूर्ण प्रशिक्षण घेतल्याशिवाय, त्याला परवाना देऊ नये ही भूमिका आहे. यासाठी ड्रायव्हिंग स्कूलचालकांची बैठक घेऊन त्यांना गांभीर्य लक्षात आणून दिले जाणार आहे. परवाना देण्याचे नियम कठोर असतील तर अधिक सक्षम चालक तयार होतील आणि अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल.\n- श्रीकृष्ण नकाते (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी)\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nडेप्टी सीईओ रफिक तडवींची बचतगट चालकाला मारहाण\nजळगाव ः जिल्हा परिषदेत काही महिन्यांपूर्वी थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अरेरावी करीत ऍट्रॉसिटीची धमकी देणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य...\nवाघोलीत कचरा प्रश्नावर आज बैठक संपन्न\nवाघोली - कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून एक प्रकल्प भाडेतत्वावर घेण्यात येणार असून तो जागा मिळाल्यानंतर आठवडेभरात कार्यान्वित होईल. दरम्यान दोन...\n#NavDurga प्रतिकूल परिस्थितीत साधला ‘नेम’\nजेमतेम परिस्थिती असलेल्या आईवडिलांची खाणावळ. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत ते कामात. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते, याची माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू श��ता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/44732", "date_download": "2018-10-16T19:21:48Z", "digest": "sha1:YQNC6NS26RORBV5E7AMV7DAPTUBC7G45", "length": 31549, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा)\nभ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा)\nही आगळीवेगळी कथा आहे आफ्रिकेतल्या नायजेरिया देशातली. जेंव्हा श्रीयुत अगराबी तिथले अर्थमंत्री झाले तेंव्हाची. तसे ह्या नवीन अर्थमंत्री नियुक्तीचे फारसे कौतुक कुणाला नव्हते. राजकीय समीक्षकांच्या मते तर ही \"रोज मरे त्याला कोण रडे\" यातली गोष्ट होती. आणि तेही काही पूर्णपणे खोटे नव्हते -- वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे गेल्या १७ वर्षात नायजेरियाचे अर्थमंत्री तब्बल १७ वेळा बदलले गेले होते\n\"जर तुम्ही भ्रष्टाचारापासून चार हात दूर असाल तरच माझ्या तावडीतून वाचाल\" अशी गर्जना अगराबींनी शपथविधीच्या कार्यक्रमातच केली. भाषणाचा शेवट त्यांनी नायजेरियाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे गंभीर आश्वासन देऊन केला. पण ह्या आश्वासनांना कुणी फारसा भाव दिला नाही. वृत्तपत्र संपादकांच्यामते तर आधीच्या १७ अर्थमंत्रांनी अशीच आश्वासने दिली असल्याने त्यात छापण्यासारखेसुद्धा विशेष काही नव्हते.\nअगराबींनी मात्र बोलल्याप्रमाणे करण्याचा सपाटाच लावला. काही दिवसातच खाद्यमंत्रालयातील एका अधिकाऱ्याला खोटी कागदपत्रे बनवल्याबद्दल त्यांनी तुरुंगात पाठवले. पुढचा फटका आयात-निर्यात खात्यातील एका उच्च अधिकाऱ्याला बसला आणि हद्दपार होण्याची कठोर शिक्षा त्याच्या वाट्याला आली. त्यानंतर महिनाभरातच अगराबींनी सर्वांनाच एक जबरदस्त धक्का देऊन त्यांची दखल घेण्यास भाग पाडले -- पोलीस खात्यातील सर्वोच्च अधिकाऱ्यालाच त्यांनी लाच घेताना रंगेहात पकडवून दिले त्या अधिकाऱ्याला नंतर न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे १८ महिन्याच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.\nआता मात्र नायजेरियाचे नागरिक ह्या नव्या अर्थमंत्र्याकडे आशेने पाहू लागले. काहींनी तर त्यांना \"भ्रष्टाचार संपवणारा अवतार\" अशी उपाधी दिली. भ्रष्टाचारी मंत्री आणि अधिकारी आता अस्वस्थ होऊ लागले. अगराबीनी मात्र आपले काम अथक चालूच ठेवले. ��टकेवर अटकेचे सत्र चालू राहिलं. पुढे पुढे तर अगराबींच्या करडया नजरेखाली नायजेरियाचे सर्वेसर्वा \"जनरल ओतोबी\" सुद्धा असल्याच्या अफवा पसरु लागल्या. श्रीयुत अगराबींनी आता सर्व परराष्ट्र कंपन्यांबरोबरचे आर्थिक करार जातीने पाहायला सुरुवात केली. करोडो रुपयांचे व्यवहार त्यांच्या स्वाक्षरीविना अडू लागले. अर्थातच त्यांच्या विरोधकांनी या सर्वच व्यवहारांची कसून तपासणी केली पण त्यात ते आक्षेपार्ह असे काहीच शोधू शकले नाहीत. जनमानसात अगराबींची प्रतिमा \"एक स्वच्छ नेता\" अशी रुजू लागली. या लोकमताच्या बळावर अगराबी सलग दुसऱ्यांदा अर्थमंत्री म्हणून निवडून आले आणि मग मात्र राजकीय समीक्षकसुद्धा त्यांच्याकडे कौतुकाने बघू लागले.\nत्यानंतर काही दिवसातच प्रत्यक्ष \"जनरल ओतोबी\" यांनी अगराबींना अचानक भेटीसाठी आपल्या घरी बोलावले. श्रीयुत अगराबी बरोबर ठरलेल्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले. जनरल ओतोबींनी त्यांचे साजेसे स्वागत करून आपल्या फक्त खासगी चर्चेसाठी असणाऱ्या वैयक्तिक कक्षात नेले.\n\"श्रीयुत अगराबी, \" जनरल ओतोबींनी आपल्या भारदस्त आवाजात बोलायला सुरुवात केली. \"मी आत्ताच तुम्ही सादर केलेला आर्थिक अहवाल वाचून पूर्ण केला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे परराष्ट्रीय कंपनींच्या योजनांमध्ये अजूनही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. खरंतर हे वाचून मला धक्का वगैरे बसला नाही. पण मी हे जाणायला उत्सुक आहे की हे पैसे नेमके कुणाच्या खिशात जात आहेत.\"\nश्रीयुत अगराबी ताठ मानेने जनरल ओतोबींकडे पहात होते. त्यांच्यावरची आपली तीक्ष्ण नजर न काढता ते म्हणाले, \"मला शंका आहे की हे पैसे स्विस बँकेमध्ये काही खात्यामध्ये गुप्तरित्या जमा होत आहेत. ती खाती नेमकी कोणाची आहेत याची मात्र मला अजून खात्रीलायक माहिती मिळवता आली नाहीये. कदाचित माझे मर्यादीत अधिकार माझा अडथळा बनत आहेत.\"\n\"तर मग मी तुम्हाला लागतील ते अधिकार द्यायला तयार आहे. पण ही माहिती मिळवणे आवश्यक आहे. तुम्ही काम सुरु ठेवा, कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका अगदी माझ्या मंत्री मंडळातील मंत्री सुद्धा याला अपवाद नाहीत. कोणतीही दया-माया दाखवू नका. कोणाचाही हुद्दा, अधिकार, राजकीय नाते-संबंध याचे दडपण न ठेवता तुमचे तपासकार्य चालू राहूदे.\"\nया जनरल ओतोबींच्या आश्वासनाने अगराबी प्रसन्नपणे हसले व म्हणाले, \"अशा ��्रकारचे काम पार पाडण्यासाठी मला तुमच्या स्वाक्षरीचे सर्वाधिकार पत्र लागेल. तसेच …\"\nअगराबींना त्यांचे वाक्य पूर्ण न करु देता जनरल ओतोबी म्हणाले, \"ते अधिकारपत्र आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तुमच्या टेबलावर असेल.\"\n\"हे सर्वाधिकार मला परदेश दौऱ्यात सुद्धा लागतील जेणेकरुन मला स्वीस बँकेतल्या खात्यांची माहिती मिळवणे सोपे जाईल.\", अगराबींनी आपले अर्धे राहिलेले वाक्य पूर्ण केले.\n\"मंजुर आहे.\" जनरल ओतोबी हसतमुखाने म्हणाले. आणि चर्चा संपली असे समजून दोघेही उठले.\n\"आभारी आहे\" असे म्हणत अगराबी दरवाज्याच्या दिशेने निघाले तेवढयात जनरल ओतोबींनी खिशातून एक छोटे पिस्तुल बाहेर काढले.\nअगराबींनी चमकून जनरल ओतोबींकडे आणि त्यांनी बाहेर काढलेल्या पिस्तुलाकडे पहिले.\n\"हे जवळ ठेवा. मला खात्री आहे तुम्हाला बरेच शत्रू तयार झाले असतील. आणि नसतील तर आता होतील.\" पिस्तुल पुढे करत जनरल ओतोबी म्हणाले.\n\"धन्यवाद\" असे पुटपुटत अगराबींनी ते पिस्तुल आपल्या खिशात ठेवले आणि ते बाहेर पडले.\nत्यानंतर अगराबींनी आपले काम अजून वेगाने सुरु केले. रात्र-रात्र ते कागदपत्रे वाचत असायचे, संगणकावरचे रेकॉर्डस तपासायचे. पण दिवसा याबद्दल कोणाशीही एक चकार शब्द बोलायचे नाहीत. जवळपास तीन महिन्यानंतर अगराबी आपले कार्य तडीस न्यायला सिद्ध झाले. आपल्या गुप्त परदेश दौऱ्यासाठी त्यांनी ऑगस्ट महिना निवडला. हा नायजेरियन नागरीकांसाठी सुट्टीचा महिना असल्याने बहुतांशी लोक प्रवासाला जायचे आणि त्यामुळे अगराबींची अनुपस्थिती फारशी कुणाला जाणवणार नाही हा त्यामागचा मूळ उद्देश. त्यांनी आपल्या सेक्रेटरीला आपल्यासाठी व आपल्या कुठुंबियांसाठी अमेरिकेचे विमान-तिकिट काढायला सांगितले. त्याचा खर्च आपल्या वैयक्तीक खात्यातून करायचे सांगायला मात्र ते विसरले नाहीत\nअमेरिकेतील ओर्लांडो या ठिकाणी पोचल्यादिवशीच अगराबींनी बायकोला आपण काही दिवस न्यूयॉर्कला कामानिमित्त जाणार असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सांगितल्याप्रमाणे बायका-मुलांना ओर्लान्डो डीजने-पार्क मध्ये सोडून अगराबी न्युयोर्कला विमानाने निघाले. न्युयोर्क विमानतळावरच त्यांनी स्वित्झर्लंडचे रिटर्न तिकीट रोख पैसे भरून खरेदी केले आणि काही तासातच अगराबींचा स्वित्झर्लंडकडे प्रवास सुरु झाला. स्वित्झर्लंडमध्ये पोचल्यावर त्यांनी एका छोट्याशा हॉटेलमध्ये रूम बुक केली व जेवण करून तब्बल आठ तासाची निवांत झोप घेतली. सकाळी उठल्यावर नाश्ता करता-करता त्यांनी नायजेरियात गेल्या तीन महिन्यात काळजीपूर्वक बनवलेली बँकेंची लिस्ट डोळ्याखालून घातली व त्यातल्या पहिल्या बँकेच्या चेअरमनला फोन लावला. दुपारी बारा वाजताची भेटीची वेळ दोघांना सोयीची असल्याने त्या वेळी भेटायचे ठरवून त्यांनी फोन बंद केला.\nएक साधी सुटकेस सोबत घेऊन अगराबी वेळेच्या काही मिनिटे आधी बँकेत पोचले. एक अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेरच उभा होता. नायजेरियाच्या अर्थमंत्र्याच्या साध्या वेषाचे आश्चर्य चेहऱ्यावर न दाखवता तो अधिकारी त्यांना तडक चेअरमनच्या ऑफिसकडे घेऊन गेला.\nदारावर टकटक करताच आतून \"आत या\" असा आवाज आला आणि दोघेही ऑफिसमध्ये गेले. अगराबींना पाहताच चेअरमन खुर्चीवरुन उठले आणि हस्तांदोलनासाठी पुढे आले. प्राथमिक ओळखीनंतर तिघे ऑफिसमध्ये चर्चेसाठी असणाऱ्या कक्षात गेले.\nचहापानाचा सोपस्कार उरकल्यानंतर अगराबींनी वेळ न दवडता थेट मुद्याला हात घातला, \"माझ्या राष्ट्राध्यक्षांच्या खास आज्ञेवरून मी इथे आलो आहे. आपल्या बँकेत ज्या नायजेरियन नागरिकांची खाती आहेत त्यांची माहिती मला हवी आहे.\"\nबँक चेअरमन हे ऐकल्यावर गडबडीने म्हणाले, \"मला तशी माहिती देण्याचे अधिकार नसून …\"\nत्यांचे बोलणे अर्ध्यावर तोडून एका हाताने त्यांना थांबवत अगराबी म्हणाले, \"मला एकदा माझे म्हणणे पूर्णपणे मांडू द्यावे अशी माझी विनंती आहे. मला राष्ट्राध्यक्षांनी या बाबतचे सर्वाधिकार दिले आहेत.\" आणि त्यांनी आपल्याजवळचे अधिकारपत्र सादर केले.\nचेअरमननी ते अधिकारपत्र पूर्णपणे वाचले आणि मग घसा साफ करत ते बोलले, \"मला मान्य आहे की आपण इथे आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या विनंतीवरुन पूर्ण अधिकारासहित आला आहात पण मला कृपया क्षमा करावे. आमच्या बँकेच्या नियमानुसार मी कोणत्याही खातेदारांची माहिती देऊ शकत नाही. आणि या नियमाला कोणताच अपवाद नाही. आपण आमच्या बँकेला भेट दिल्याबद्दल मी आभारी आहे पण मी आपली या कामामध्ये काहीच मदत करू शकत नसल्याने दिलगीर आहे.\" एवढे बोलून चर्चा संपली या उद्देशाने चेअरमन आणि त्यांच्याबरोबरचा अधिकारी दोघेही उठले.\nपण अगराबी आपल्या खुर्चीवरुन न उठता म्हणाले, \"मी आपल्याला सांगू इच्छितो की आप�� सहकार्य केलेत तर माझ्या देशाच्या संपूर्ण परराष्ट्र व्यवहारांसाठी आम्ही आपल्या बँकेची मध्यस्त म्हणून निवड करू इच्छितो.\"\n\"आम्ही अशा प्रकारच्या व्यवहारांसाठी नेहमीच आपले ऋणी राहू. पण तरीही यामुळे आमच्या नियमामध्ये फरक पडू शकणार नाही व आम्ही कोणत्याही खातेदारांची माहिती देऊ शकणार नाही हे आपण कृपया लक्षात घ्यावे.\" या चेअरमनच्या वाक्याने विचलित न होता अगराबी ठामपणे म्हणाले, \"तर मग मला आमच्या परराष्ट्र खात्याला आपल्या असहकार्याबद्दलची तक्रार करावी लागेल. तसेच ह्या बद्दल तुमच्या देशाच्या अर्थखात्याकडे आणि प्रसारमाध्यमांकडे तशी तक्रार दाखल करावी लागेल. ह्या सर्व संभाव्य अडचणी टाळायच्या असतील तर आपण कृपया माझी विनंती मान्य करून खातेदारांची माहिती द्यावी. मी आपल्याला खात्री देतो की आपण अशी माहिती दिल्याची कुठेही वाच्यता होणार नाही.\"\n\"आपण खुशाल अशी तक्रार दाखल करू शकता. पण मी बँकेच्या नियमांनी बांधील आहे. तसेच स्वित्झर्लंडच्या कायद्यानुसार आमच्या अर्थखात्यालासुद्धा बँकेच्या नियमामध्ये फेरफार करता येऊ शकत नाही.\" चेअरमन तेवढयाच ठामपणे उतरले.\n\"जर असे असेल तर आजपासून नायजेरियाचे आपल्या देशाशी होणारे सर्व व्यवहार मला थांबवावे लागतील. तसेच स्वीस नागरिकांना आणि कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या नायजेरियातील सर्व सुविधा काढून घ्याव्या लागतील. मी तुम्हाला खात्री देतो की यातले काहीही करताना मी जरासुद्धा कचरणार नाही.\"\n\"आपण आपल्या अधिकारातील कोणतीही गोष्ट करू शकता. पण मी आपली याबाबत कोणतीच मदत करू शकणार नाही. तेंव्हा आपण ही चर्चा इथेच थांबवलेली योग्य. पुन्हा एकदा आपण आमच्या बँकेमध्ये … \" चेअरमनना त्यांचे वाक्य पूर्ण करू न देता अगराबींनी खिशातून पिस्तुल बाहेर काढले व त्यांच्यावर रोखून ते बोलले, \"आपण मला दुसरा कोणताच मार्ग शिल्लक ठेवला नाहीये त्यामुळे नाईलाजाने मला याचा उपयोग आपल्यावर करावा लागेल. मी आपल्याला शेवटचे विचारतो आहे -- आपण मला माझ्या देशातल्या खातेदारांची माहिती देणार आहात की नाही\nआता मात्र चेअरमनच्या चेहऱ्यावर भीती दिसू लागली. सोबतच्या अधिकाऱ्याच्यासुद्धा कपाळावर हे पाहून घामाचे थेंब जमा झाले. पण त्यातूनही चेअरमननी मानेने नकार दिला. अगराबींनी पिस्तुलाच्या मागचा खटका सरकवला जेणेकरून आता कोणत्याही क्षणी ��े पिस्तुलातून गोळी झाडू शकतील. \"मी आता अगदी शेवटचे विचारतो आहे. होणाऱ्या परिणामाला पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात हे ध्यानात ठेवा. आपण माहिती देणार आहात की नाही\nचेअरमन आणि सोबतचा अधिकारी -- दोघांनीही आता कोणत्याही क्षणी पिस्तुलातून गोळी निघेल आणि आपला बळी जाईल या भीतीने डोळे गच्च मिटून घेतले. काही क्षण गेल्यानंतर अजून कसा आवाज आला नाही म्हणून दोघांनी डोळे उघडून पहिले तर अगराबींच्या चेहऱ्यावर हास्य होते आणि ते तसेच कायम ठेवत ते म्हणाले, \"कमाल मी खरंच आपल्या आणि आपल्या बँकेच्या गुप्ततेवर खुश आहे. कृपया मला आपण आपल्या बँकेत खाते कसे उघडायचे याची माहिती द्याल का मी खरंच आपल्या आणि आपल्या बँकेच्या गुप्ततेवर खुश आहे. कृपया मला आपण आपल्या बँकेत खाते कसे उघडायचे याची माहिती द्याल का\" एवढे बोलून त्यांनी आपल्या बरोबर आणलेली साधी दिसणारी सुटकेस उघडली आणि त्यात काठोकाठ भरलेल्या नोटा पाहून बँकेचे चेअरमन आणि सोबतचा अधिकारी दोघेही क्षणापुर्वीची भीती विसरुन अगराबींच्या हास्यात सामील झाले\n[मूळ संकेतस्थळ: कट्टा ऑनलाईन]\nव्वा. मस्तच.... पण खरच अशी\nव्वा. मस्तच.... पण खरच अशी गुप्तता बाळगल्या जाते का तसे असेल तर काही नावे बाहेर आली ती खरी की खोटी \nआधीही वाचली आहे. पण कट्टा\nपण कट्टा ऑनलाइन वर नक्कीच नाही.\nकथानक हेच पण शब्द वेगळे.\nबहुतेक संजोपराव यानी मनोगतावर लिहिलेली असावी.\nमातीचे पाय असं काहिसं शीर्षक असलेली.\nमला वाटतं मूळ कथा जेफ्री\nमला वाटतं मूळ कथा जेफ्री आर्चरची आहे. मनोगतवर याच कथेचं रुपांतरही आले होते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2010/08/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:33:21Z", "digest": "sha1:JN3DN4XZGYEYAXSHIZUEIUFGIDBJ3SFW", "length": 16874, "nlines": 150, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..", "raw_content": "\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामानंद सागर यांचे \"श्रीकृष्ण\" याच्यात कोण भारी याच्यावर चर्चा, आणि माझ्यासारख्या पिटुकल्यांना स्पेशल इफेक्ट युक्त छान छान गोष्टी. हे श्रीकृष्ण तसे चांगलेच होते, पण मध्ये मध्ये रामानंद सागर येवून नुसतेच बोलायचे, कधी कधी अर्धा तास बोलायचे, लय बोर व्हायचे मग.\nयाची आठवण का यावी मधेच.. तर झाले असे कि मागे काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी वाहिनीवर परत हि धून ऐकली आणि म्हटले पाहू तरी आता कसे वाटते श्रीकृष्ण बघून. अवतार आणि मेट्रिक्स सारखे सिनेमे बघायची सवय झालेल्या डोळ्यांना त्या लो बजेट स्पेशल इफेक्ट ची मजा काय कळणार आता तरीही कुठल्या तरी गोष्टीनी खिळवून ठेवले. अर्धा तास अगदी ब्रेक सकट तो भाग पाहिला. तो भाग होता कालयवन वधाचा. अगदी वरवर गोष्टच सांगायची म्हटली तर..\nजरासंध कृष्णाच्या हात धुवून मागे लागलेला. तशात तो कालयवन नावाच्या दुष्ट राजाची मदत घेतो. हा कालयवन महापराक्रमी, साक्षात कृष्णाला पण सळो कि पळो करून सोडतो. कृष्ण पण हुशार माणूस, तो त्याला मागे मागे पळवत एका गुहेत घेवून जातो. या गुहेत झोपलाय मुचुकुंद. चिरनिद्रेत गेलेला महान योद्धा. कधी काळी सत् युगात राक्षसांबरोबर झालेल्या युद्धात त्याने देवांना मदत केलेली आहे, आणि मग देव खुश झाल्यावर वर मागितला, कि \"मी फार दमलोय, हि युद्ध, हा संसार, खूप दमलोय. देवा मला झोपायचय, खूप खूप झोपायचय\" देव म्हणतो \"हात्तीच्या एवढंच ना, मग झोप की..\" पण मुचुकुंद साधीदुधी नाही तर चिरनिद्रा मागतो. अशी झोप की युगानयुगे नुसते झोपावे. सोमवारी सकाळी ऑफिसला जाताना उठूच नये असे वाटते ना.. ती तशीच भावना झाली असेल त्याची. तर मुचुकुंद मागतो, की \"मला कोणी या झोपेतून जागे करेल, त्याच्यावर माझी नजर पडताक्षणी तो भस्मसात व्हावा\" देव म्हणतात \"ठीके, नाहीतरी बरंच आहे, नशीब इंद्रपद नाही मागितले..\"\nतर आपला कृष्ण हुशार, तो जातो नेमका त्याच गुहेत. अंगावरचा शेला टाकतो त्या मुचुकुंदावर, आणि स्वतः लपून बसतो.\nजेव्हा कालयवन त्याला शोधत तिथे पोहोचतो तेव्हा त्याचा समज होतो की कृष्णच मस्त घोरत पडलाय. लै चीडचीड होते त्याची. मग दे दणादण घालतो लाथा मुचुकुन्दाच्या पेकाटात. मग काय, हा राजा उठतो, आणि बघतो कोण घालतंय लाथा बिनकामाचा. आणि बघितल्या बघितल्या कालयवन भस्म.\nआता हे रामानंद सागर यांचे श्रीकृष्ण म्हंटल्यावर तुम्ही कल्पना करू शकता किती कॉमेडी पद्धतीने दाखवले असेल ते.. कालयवन तर अग���ी अलीफ लैला मधला राक्षस मरतो त्या स्टाईल ने जळतो. मी लैच हसलो बघून.\nइथपर्यंत सगळे ठीक.. पण त्यानंतर श्रीकृष्ण आणि मुचुकुन्दाचा संवाद चालू होतो.. अर्रे काय बोरपणा आहे राव, हि अशीच प्रतिक्रिया झाली असती एक १०-१२ वर्षापूर्वी. पण आता उलट झाले, कारण हा संवाद अगदीच नेहमीचा नव्हता, तुम्ही म्हणाल नेहमीचाच असणार, मुचुकुन्दाने परत देवाला मदत केली, आता देव त्याला परत वर देणार, आणखी काय होणार\nहा राजा, ज्याने आधीही देवांना मदत केली होती, आणि \"वर\"कमाई केली होती, त्याला परत चान्स मला वाटले आता युगानयुगे झोपून ताजातवाना झालाय गडी, आता मस्तपैकी त्रैलोक्याचे सम्राट पद मागेल. आणि मग अप्सरांचा डांस बघत मजाच मजा.\nनाहीना राव, तो नाही मागत अस्से काही. म्हणे देवाला, मला तुझ्यात विलीन करून घे.. एकरूप होऊदे.. मोक्ष दे. घ्या B आणि करा दिवाळी. अर्रे साऱ्या संसाराची सुखे वाट पाहताना हा मोक्ष वगैरे काय मागतोय\nदेव पण समजावतो त्याला, म्हणतो \"ये मौका बार बार नहि आता प्यारे\". पण मुचुकंद ठाम. म्हणतो..\"देवा आत्ता या क्षणाला तुझ्यासमोर मला माझे सगळे जन्म आठवतायेत, मि पुण्य केले, सद्गुणी राहिलो, देवांना युद्धात मदत केली. का, तर पुन्हा राजा बनून सर्व सुखाचा उपभोग घेण्यासाठी. पुण्य करून खरेतर परत मि माझ्यासाठी जन्माचा फेरा मागत होतो. परत परत त्याच बंधनात अडकत होतो. पण आता नाही. मला तुझ्यात विलीन करू घे आणि मुक्त कर\"\nदेवपण म्हणे \"मी तुझी परीक्षा पाहत होतो, माझ्या विलोभनाला तू शरण जातो कि काय ते बघत होतो.\"\nम्हंजे वर देताना पण परीक्षा चांगल्या कामाचा मोबदला पण एक परीक्षा\nदेव म्हणे \"माझा खरा भक्त माझ्याशी एकरूपताच तेवढी मागतो.\"\nहे बरये.. माझी प्रतिक्रिया.\nम्हंजे जन्मोजन्मी मस्त सुखं भोगल्यावर मग सुखाचा पण कंटाळा आला म्हणून मोक्ष\nम्हंजे मोक्ष मिळवण्यासाठी सुखं उपभोगून घ्या आधी, (ओशोचा संदेश तर नव्हे\nचांगले काम केल्यावर त्याचा मोबदला म्हणून देवाकडे अपेक्षा करणे हेपण एक दुष्टचक्र\nहा मोक्ष म्हंजे नक्की काय फंडा आहे राव\nलैच कठीण आहे समजणे.. पण चला १०-१२ वर्षापूर्वी हे कठीण कि सोपे ते पण समजत नव्हते, म्हंजे थोडी प्रगती आहे.\nमी हा एपिसोड मिळवण्याचा प्रयत्न करतोय, किंवा हा मुचुकुंद-श्रीकृष्ण संवाद कुठेतरी मिळाला तर लई बेस.\nखूप खूप छान लिहिला आहे. प्रत्यक पुराणकाली घडलेली घटनाच सुंदर वृ���्तांत केलेला आहे. वाचायला मजा आली.\nAnd about the PhDs, consider this - दिवसा एवढा प्रचंड सूर्य तळपतोय म्हणून काजव्याने आपली चमकवणे सोडून द्यावे का\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव...\nएका पॅच ची गोष्ट..\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/504354", "date_download": "2018-10-16T18:56:16Z", "digest": "sha1:6B3DT3JF2XR3PI6TOOUT725YKBRRQBZZ", "length": 9438, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शहरात घरफोडय़ा करणारी टोळी जेरबंद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात घरफोडय़ा करणारी टोळी जेरबंद\nशहरात घरफोडय़ा करणारी टोळी जेरबंद\nसातारा शहरातील व शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार घरफोडय़ा करणारी टोळीच सातारा शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच टोळीतील चोरटय़ांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याचे कबुल केले असून घरफोडीतील 4 लाख 63 हजार 730 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. पाच चोरटय़ांपैकी तीन चोरटे हे कोल्हापूरातील आहेत. घरफोडीतील चोरीचा माल या चोरटय़ांनी कोल्हापूर येथे विकल्याचे पोलिसांना सांगितल्याची माहिती सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी दिली.\nसातारा शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. त्यावेळी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण सारंगकर, डिटेक्शन ब्रॅन्चचे प्रभारी अधिकारी समाधान चवरे उपस्थित होते. डॉ. धरणे म्हणाले, सातारा शहर पोलीस ठाणे आणि शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री व दिवसा घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. त्याच अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सारंगकर यांनी तसे आदेश डिटेक्शन ब्रॅन्चला दिले गेले.\nसातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील काही गुन्हेगार हे रात्री व दिवसा घरफोडी करत असल्याची माहिती पोलीस जवान प्रवीण फडतरे यांना खास खबऱयामार्फत मिळाली होती. त्यानुसार लगेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी रेकॉर्डवरील ���ंकेत दिनेश राजे (रा.भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तब्बल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात घरफोडय़ा केल्याची कबुली दिली. त्याला या घरफोडय़ामध्ये सहकार्य करणारे संजय एकनाथ माने (रा. भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी, सातारा), संतोष नारायण मंझाले (रा. जोशीनगर, कोल्हापूर), महेश मारुतराव झोपडेकर (रा. महादेवगल्ली कोल्हापूर), राजुगोंडा बाबूराव पाटील (रा. कळंबा, कोल्हापूर) यांना अटक केली आहे. त्यांनी घरफोडीत चोरी केलेला ऐवज कोल्हापूरात विकल्याचे सांगितले.\nचोरीतील 4 लाख 63 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यामध्ये 135 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक सोन्याची साखळी, एक मंगळसुत्र, दोन पाटल्या, सहा बांगडय़ा अणि एक सोन्याची लड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या मोहिमेत आमचे सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सारंगकर, डीबीचे समाधान चवरे, सहाय्यक फौजदार एल. बी. शेख, पोलीस नाईक प्रवीण फडतरे, संतोष महामुनी, पोलीस शिपाई सोमनाथ शिंदे, प्रदीप मोहिते, अविनाश चव्हाण, पकंज ढाणे, शिवाजी भिसे, महिला पोलीस शिपाई सुवर्णा बोराटे यांनी चांगली कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.\nसातारा शहरच्या डीबीने घरफोडय़ाची टोळी पडकल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.\nपालिकेने रंगवलेल्या भिंती झाल्या काळय़ा\nकोयनेत पुन्हा 3.2 रिश्टरचा भूकंप\nदीक्षांत संचलन समारंभ उत्साहात\nवारीमध्ये संकल्प सिध्दीला मोठे महत्त्व\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/fight-different-vidarbha-says-adv-wamanrao-chatap-125015", "date_download": "2018-10-16T18:57:31Z", "digest": "sha1:HWEVDZJ7DO4XM5OESX6LZYO25N53GLSC", "length": 17324, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fight for a different Vidarbha says Adv Wamanrao Chatap वेगळया विदर्भाकरिता मरेपर्यंत लढा - अ‍ॅड. वामनराव चटप | eSakal", "raw_content": "\nवेगळया विदर्भाकरिता मरेपर्यंत लढा - अ‍ॅड. वामनराव चटप\nबुधवार, 20 जून 2018\nकर्जबाजारी झालेले महाराष्ट्र सरकार विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यात असक्षम राहणार आहे. विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या परिपुर्ण असून संयुक्त महाराष्ट्रामुळे विदर्भावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप यांनी दिली. आज (ता.20) येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nखामगाव: कर्जबाजारी झालेले महाराष्ट्र सरकार विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यात असक्षम राहणार आहे. विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या परिपुर्ण असून संयुक्त महाराष्ट्रामुळे विदर्भावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप यांनी दिली. आज (ता.20) येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nयावेळी, पश्चिम विदर्भ महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, तेजराम मुंढे, दामोदर शर्मा, अ‍ॅड. सुरेश वानखडे, कैलास फाटे, रमेश चव्हाण, डिगंबर चिंचोले, राजु नाकोडे, सोपान जगताप आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना चटप म्हणाले की, 4 जुलै रोजी नागपूर बंदची हाक दिली असून अधिवेशनाच्या दिवशी शंभर टक्के नागपूर बंद राहील. सरकारचे नागपूर अधिवेशन म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारण्या सारखे आहे. एक म्हणजे विदर्भ आंदोलन दुबळे करणे व दुसरे म्हणजे शिवसेनेला धडा शिकवणे.\nनवीन नियमानुसार आमदारांना निवासासाठी दोन रुम उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. मात्र नागपूरात एक रुम उपलब्ध असून अधिकाअधिक आमदारांना टेंटमध्ये राहावे लागेल. त्यामुळे नागपूरात अधिवेशन आयोजन हा केवळ शासनाचा डाव आहे. यासोबतच अनुशेषावर बो��तांना त्यांनी आकडेवारी सांगून शासनावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, अ‍ॅड. मधुकरराव कमेतकर यांच्या अहवालाचा उल्लेख करीत 15 हजार कोटी इतर कामांकरिता व 60 हजार कोटी सिंचन अनुशेष असा एकुण 75 हजार कोटींचा अनुशेष विदर्भाचा महाराष्ट्र सरकारकडे बाकी आहे. 5 लाख 3 हजार 800 कोटीचे महाराष्ट्र सरकारवर कर्ज असताना हा अनुशेष केव्हा व कुठे भरुन काढतील हा प्रश्न आहे.\nइंडस्ट्रीयल कोरीडॉल हा मुंबई, नाशिक, पुणे, अहमदनगर व औरंगाबाद पाच शहरांपुरता मर्यादीत असल्याने आमच्या विदर्भातील इंजिनिअर व उत्कृष्ट कामगारांना स्थलांतरीत व्हावे लागते. विदर्भ वेगळा मिळाल्यास आम्हाला आमच्या परिवारासोबत राहता येईल. विदर्भ हा खाद्यांन्नासह इतर बाबीत परिपुर्ण आहे. 57 टक्के वनसंपत्ती विदर्भात आहे. यासोबतच विद्युत निर्मिती सर्वात जास्त विदर्भातून होत असताना प्रदुषणची हानी आम्ही सहन करायची एक तृतिअंश विद्युत मात्र महाराष्ट्राला द्यायची. यामुळे विदर्भावर अन्याय होत आहे. वेगळा विदर्भ झाल्यानंत विद्युत महाराष्ट्राला देवून वर्षाला 38 हजार 500 कोटी रुपये उत्पन्न होणार आहे.\nविदर्भ हा आर्थिक दृष्ट्या सक्षम असून दोन वर्षाच्या आर्थिक बजेट नुसार 10 कोटी रुपये फायद्यात राहणार आहे. त्यामुळे जे लोक वेगळ्या विदर्भाला विरोध करतात व विदर्भाचे आर्थिक उत्पन्न कमी असल्याचे सांगतात त्यांना अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवार यांनी सादर केलेल्या विदर्भ राज्याच्या अर्थसंकल्प पाहण्याची गरज आहे. यासोबतच विदर्भात 57 वर्षात 35 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2 हजारहून अधिक कुपोषित बालक व गरोदर महिला मरण पावल्या आहेत. विदर्भातच पाच जिल्ह्यांमध्ये 37 तालुक्यात नक्षलवादी व पोलिस कर्मचारी व काही नागरिक असे एकुण 984 जण मृत्युमुखी पडले आहेत. विदर्भावर हा अन्याय केवळ संयुक्त महाराष्ट्र असल्यानेच सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता युवकही विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. ४ जून रोजी आयोजित आंदोलनात विदर्भवाद्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी यावेळी केले.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo ���्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/venkatesh-prasad-new-chairman-selecting-committee-bcci-12445", "date_download": "2018-10-16T18:50:00Z", "digest": "sha1:JZIGLHAT5LIPN3RB2DL2CVOMNDMVR4MM", "length": 10577, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Venkatesh Prasad is the new Chairman of selecting committee in BCCI व्यंकटेश प्रसाद निवड समितीचे अध्यक्ष | eSakal", "raw_content": "\nव्यंकटेश प्रसाद निवड समितीचे अध्यक्ष\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nअजय शिर्के यांची बिनविरोध निवड\nबीसीसीआयच्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजय शिर्के यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.\nमुंबई - भारताची माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याची भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्याजागी प्रसादची निवड झाली आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज (बुधवार) झालेल्या वर्षिक सभेत नव्या निवड समितीची घोषणा केली. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीची मुदत संपल्यानंतर ही नवी समिती निवडण्यात आली आहे. दक्षिण विभागाचे प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आलेल्या प्रसादला समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे. या समितीत उत्तर विभागाकडून सरणदीप सिंग, पश्चिम विभागाकडून अबी कुरवेला, पूर्व विभागाकडून सुब्रतो बॅनर्जी आणि मध्य विभागाकडून राजेश चौहान यांना निवडण्यात आले आहे.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/jammu-kashmir-encounter-between-terrorists-and-police/", "date_download": "2018-10-16T19:42:27Z", "digest": "sha1:7CSTRQC6C3SUAJEW3UOP76T4LO6PEVMR", "length": 6449, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जम्मू-काश्मीर : सुरक्षादलाची आतंकवाद्यांशी चकमक | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nजम्मू-काश्मी��� : सुरक्षादलाची आतंकवाद्यांशी चकमक\nचकमकीत १ जवान शहीद तर २ जवान जखमी\nजम्मू-काश्मीर – जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील बटमालूमध्ये आतंकवाद्यासोबत झालेल्या चकमकीत पोलिस विभागातील १ एसओजी जवान शहीद तर सीआरपीएफचे २ जवान जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी ही चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी एसपी वैद्य यांनी ही माहिती दिली आहे.\nएसपी वैद्य यांनी ट्विट केले आहे की, रविवारी पहाटे ही चकमक सुरू झाली. त्यामध्ये १ जवान शहीद तर २ जवान जखमी झाले. अजूनही ही चकमक सुरूच आहे. बटमालूमध्ये आणखी काही आतंकवादी लपून बसले असण्याची शक्यता आहे. जवानांनी या संपूर्ण परिसरास वेढा घातला असून शोधमोहिम सुरू केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#अन्वयार्थ: गैरप्रकारांना चाप लागणार\nNext articleजेरार्ड पिके होतोय आंतरराष्ट्रीय फुटबॉल मधून निवृत्त\nजेडीयू राष्ट्रीय उपाध्यक्षपदी प्रशांत किशोर यांची निवड\n#व्हिडीओ : कर्ज मंजुरीसाठी बँक मॅनेजरकडून शरीरसुखाची मागणी, महिलेने दिला चोप\nबसपा नेत्याच्या मुलाने पिस्तूल दाखवत तरुणीला धमकविले : व्हिडीओ व्हायरल\nमोदी जनतेला अन्न द्यायला विसरले – राहुल गांधी\nभारतात मशिद उभारण्यासाठी हाफिज सईदकडून अर्थसहाय्य\nमुंबईत एअर इंडियाचा विमानातून एअर होस्टेस पडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/jalgaon/jalgaon-procession-occasion-dr-babasaheb-ambedkar-jayanti/", "date_download": "2018-10-16T20:05:54Z", "digest": "sha1:LRTC67QH34HO5PQN5DV5PBSHIMJQGRCL", "length": 32525, "nlines": 476, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jalgaon - Procession For The Occasion Of Dr Babasaheb Ambedkar Jayanti | जळगाव- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' ��णाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपल��इन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nजळगाव- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक\nजळगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nजळगावात टेंट हाऊसला भीषण आग\nजळगावमध्ये आदिवासी कोळी समाजाचा आक्रोश मोर्चा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nफेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून साकारला गणपती\nJalgaon | जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या ��तपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ\nआषाढी एकादशीसाठी संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nगिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात केळी फेको आंदोलन\nजळगाव: वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात आले. पोलीस दलाशी कार्यकर्त्यांचा वाद झाला.\nविहिरीत पोहण्यासाठी गेले म्हणून दोघा मुलांना नग्न करुन मारहाण\nपहूर (जि. जळगाव) - विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं तरुणांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे गेल्या रविवारी घडला. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांविरुद्ध बुधवारी रात्री अटक करण्यात आली आहे.\nराज्यातील प्रत्येक गाव पाणीदार करण्यावर भर - आमिर खान\nजळगाव, मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले.\nआमिर खानवॉटर कप स्पर्धा\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांविरोधात दाखल केली तक्रार\nजळगाव- मुक्ताईनगर पोलिसात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अंजली दमानिया विरुद्ध फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष नेवे पोलीस निरीक्षक अशोकराव कडलग यांनी या वेळी फिर्याद स्वीकारली. त्यानंतर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. (व्हीडिओ -मतीन शेख)\nजळगाव- डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक\nजळगावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nजळगाव येथे श्रीराम नवमी सोहळा उत्साहात साजरा\nजळगाव - जळगाव येथे श्रीराम नवमी सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.\nजळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध\nजळगाव - मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग तिसऱ्या दिवशी बंद सुरू आहे. गुरुवारी मानवी साखळीद्वारे गाळेधारकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nकोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nकोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ...\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nकोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे. श्री जोतिबाची आज पाच पाकळ्या��तील पूजा बांधण्यात आली.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/ipl-2018/teams/", "date_download": "2018-10-16T20:04:10Z", "digest": "sha1:5IBSCPN7FQUVTPUJXIAR6IMPWLFFVQFC", "length": 21447, "nlines": 386, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2018 Teams | IPL 2018 Players List | IPL 2018 Teams Latest News & Articles | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट द��पिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल��याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे.\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जात�� दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/happy-fun/", "date_download": "2018-10-16T20:04:03Z", "digest": "sha1:MYNOLCOIGOPGMTZIBEN3JHDHSRHAYRNF", "length": 34337, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Happy Fun | आनंदी आनंद | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची ह���्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nसध्या आनंद या भावनेचे संशोधन केले जात आहे, कारण भौतिक प्रगती झाली तरी माणसे अधिक आनंदी होताना दिसत नाहीत. जगभरात औदासीन्य हा आजार वाढतो आहे\nप्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलेलं असतं. ते ध्येय, तो टप्पा गाठला की आपल्याला आनंद होतो. त्या टप्प्यावर आपण पोहोचू शकलो नाही तर आपल्याला दु:ख होतं. पण या दोन्ही टप्प्यातल्या प्रवासाचा आनंद आपण घेतच नाही. आपलं मन क्षणस्थ ठेवायला आपण शिकतो, ते सजगतेच्या अभ्यासातून.\nमग सारा प्रवासच आनंददायी होऊन जातो \nसध्या आनंद या भावनेचे संशोधन केले जात आहे, कारण भौतिक प्रगती झाली तरी माणसे अधिक आनंदी होताना दिसत नाहीत. जगभरात औदासीन्य हा आजार वाढतो आहे, आत्महत्या अधिक होत आहेत, व्यसनाधिनता वाढत आहे. उपभोगाची हाव माणसाला आनंदी करीत नाही. खरा आनंद कसा मिळू शकेल याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी युनोच्या पुढाकाराने जागतिक आनंद दिन साजरा केला जाऊ लागला आहे.\nमाइंडफुलनेसच्या सरावाने माणूस अधिक आनंदी राहू शकतो असे दिसत आहे. माइंडफुलनेस म्हणजे पाली भाषेत सती किंवा संस्कृतमध्ये स्मृती होय. या तंत्राचा शोध सिद्धार्थ गौतमाने दु:खमुक्तीच्या प्रयत्नातून लावला. त्यामुळे त्याच्या अभ्यासाने दु:ख कमी होऊन आनंद वाढू शकतो हे स्वाभाविक आहे. अमेरिकन टीव्हीवरील लोकप्रिय अ‍ॅँकर- जर्नालिस्ट डेन हॅरीस यांनी माइंडफुलनेसचा अभ्यास केला आणि त्यांच्या अनुभवावर आधारित पुस्तक लिहिले त्याचे नाव त्यांनी ‘टेन पर्सेंट हॅपियर’ असेच ठेवले आहे. सध्या पॉझिटिव्ह सायाकोलॉजीमध्ये ‘निरोगी आनंद’ यावर खूप संशोधन होत आहे. त्यासाठी अनेक माणसांचा, त्यांच्या भावनांचा अभ्यास केला जात आहे. त्यांच्या सवयी, त्यांचा दृष्टिकोन तपासला जात आहे.\nसर्वजण हा सच्चा आनंद अनुभवू शकतो, पण त्यासाठी आपल्याला खालील सवयी आत्मसात कराव्या लागतील. कारण जे सच्चा आनंद अनुभवतात त्यांना या सवयी असतात असे\nआजचे संशोधन सांगते. आनंद ही प्रतिक्रि या म्हणून निर्माण होणारी भावना नसून आनंदी राहता येणे हे कौशल्य आहे. खालील सवयी आत्मसात केल्या तर कुणीही या आनंदाचा अनुभव घेऊ शकते. या सवयी आत्मसात करण्यासाठी सजगता उपयोगी ठरते.\n१ आनंदी व्यक्ती गंतव्य स्थानापेक्षा प्रवासाचाही आनंद घेऊ शकतात. आपण एखादे ध्येय ठरवतो आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. ते ध्येय प्राप्त झाले तर आनंदी होतो नाहीतर दु:खी होतो. एक ध्येय प्राप्त झाले की पुढील ध्येय दिसू लागते. पण त्यामुळे आपण त्यावेळच्या आनंदाला पारखे होतो. आनंदी माणसे मात्र त्या ध्येयप्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद घेऊ शकतात. सजगतेने आपण आपले मन क्षणस्थ ठेवायला शिकत असतो, त्यामुळे प्रवासातील प्रत्येक क्षण आनंद देणारा होतो.\n२ आनंदी माणसांना स्वत:च्या सिग्नेचर स्टेÑंथ कळलेल्या असतात. आपली सिग्��ेचर, सही जशी आद्वितीय असते तशाच आपल्यातील कौशल्यांचे आणि गुणांचे कॉम्बिनेशन अद्वितीय असते. जगातील दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीत तसे कॉम्बिनेशन नसते. प्रत्येक व्यक्ती अद्वितीय, तिच्यासारखी तीच असते. आनंदी व्यक्तींना त्यांचे अद्वितीयत्व समजलेले असते. त्यामुळे ते दुसºया व्यक्तीशी स्वत:ची तुलना करून दु:खी होत नाहीत. सजगतेच्या अभ्यासाने माणसाचे आत्मभान वाढते. त्यामुळे त्याच्या क्षमता आणि मर्यादा समजू लागतात, सिग्नेचर स्ट्रेंथ समजते.\n३ या सिग्नेचर स्ट्रेंथचा उपयोग करून आपल्या आयुष्यात काय काय करता येऊ शकते, म्हणजेच हे आयुष्य कशासाठी आहे, या आयुष्याचे प्रयोजन काय आहे याचे आकलन आनंदी माणसांना झालेले असते. असे आकलन झाले की अडचणी दु:ख निर्माण करू शकत नाही. त्यांच्याकडे आव्हान, चॅलेंज म्हणून पाहिले जाते.\n४ त्यांना स्वत:च्या शक्ती आणि मर्यादा यांची जाण असल्याने इतरांच्या नकारात्मक कॉमेंट्सनी, निंदेने ते दु:खी होत नाहीत आणि स्तुतीने शेफारून जात नाहीत.\n५ ते सजगतेने वर्तमानाचा आनंद घेतात. एखाद्या कृतीत माणूस एकतान होतो त्यावेळी तो आनंद अनुभवत असतो. याला ‘फ्लो स्टेट’ म्हणतात. त्यावेळी मनात अन्य कोणतेही विचार असत नाहीत. मन विचारात भरकटलेले असते, त्यावेळी ते आनंदी नसते.\n६ ते एकटे राहण्याचा आनंद घेऊ शकतात, पण ते एकलकोंडे नसतात. अनेक सहकारी आणि मित्र ते मिळवतात. असहाय्यतेची भावना त्यांना नसते.. होपलेसनेस आणि हेल्पलेसनेस हे आनंदाचे शत्रू आहेत हे त्यांनी ओळखलेले असते.\n७ अशा लोकांनादेखील अपयश येते, आजार होतात, फसवणूक होते, या व्यक्तीही चुका करतात, त्यांचे अंदाज चुकीचे ठरतात. पण त्यामुळे ते खचून जात नाहीत. आयुष्याचा अर्थ गवसलेला असल्याने त्या दिशेने ते पुन्हा सक्रि य होतात.\n८ आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो, ती मनाची स्थिती आहे. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्याची निवड करता येते हे त्यांना पटलेले असते आणि तशी निवड ते करीत असतात. त्यासाठी आवश्यक साक्षीभाव त्यांनी वाढवलेला असतो. असा साक्षीभाव वाढवणे हाच माइंडफुलनेसचा उद्देश आहे.\n९ या व्यक्ती केवळ स्वत:च्या आनंदाचा विचार करीत नाहीत. प्रेम आणि करु णा यांनी प्रेरित होऊन त्या इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात. हे प्रयत्नच त्यांच्या आयुष्याला अर्थ देतात. आपल्या सिग्नेचर स्ट्रेंथ वापरून हे जग अधिक चांगले करण्याचे त्यांचे प्रयत्न त्यांना खºया आनंदाचा अनुभव देत असतात. सजगतेच्या नियमित अभ्यासाने अहंकार, द्वेष, मत्सर कमी होतो असे रिची डॅनियल यांनी केलेल्या मेंदूच्या संशोधनात दिसते.\n१० कोणत्याही परिस्थितीत स्वत: आनंदी राहणे सजगतेने शक्य आहे. पण दुसºयाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची क्षमता आणि कौशल्य हे अद्भुत परमानंदाला जन्म देते. माइंडफुलनेसच्या अभ्यासात करुणाध्यान करायचे असते. असे ध्यान दुसºयाचे दु:ख दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देते. आधुनिक संशोधनात दिसून येणारे हे सत्य बालकवींनी ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेत सांगितले होते.\nत्यांना मोद कसा मिळतो,\nसोडून स्वार्थ तो जातो.\nद्वेष संपला, मत्सर गेला,\nआता उरला जिकडे तिकडे चोहीकडे\nमाइंडफुलनेसचा नियमित सराव केला तर आपण सर्वजण या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nशिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : ज��तिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/ganapati-108090100022_1.html", "date_download": "2018-10-16T18:42:37Z", "digest": "sha1:EVMYXMNDY5CXPDIUJFOF57ZK4ANAKTY4", "length": 19781, "nlines": 173, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "pujan, ganesh chaturthi, parad ganesh, para ganesh, ganesh statueपारा, पारद, गणपती, गणेश पूजन, गणेश चतुर्थी, गणपतीचं महत्वं, अशी करावी गणपतीची पूजा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥ त्वमेव केवलं धर्तासि॥ त्वमेव केवलं हर्तासि॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥\nत्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १॥\nऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि॥ २॥\nअव त्वं माम्॥ अव वक्तारम्॥ अव श्रोतारम्॥ अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्॥ अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥ अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥ अवाधरात्तात्॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥ ३॥\nत्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः॥ त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥ त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥\nसर्वं जगदिदं त्वत्तो जायते॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति॥ सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥ त्वं चत्वारि वाक्पदानि\nत्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः॥ त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम्॥ त्वं शक्तित्रयात्मकः॥ त्वां योगिनोध्यायंति नित्यम्॥\nत्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं र���द्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥\nगणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्॥ अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥ एतत्तव मनुस्वरूपम्॥ गकारः पूर्वरूपम्॥ अकारो मध्यमरूपम्॥ अनुस्वारश्चांत्यरूपम्॥ बिन्दुरुत्तररूपम्॥ नादः संधानम्॥\nसंहिता संधिः॥ सैषा गणेशविद्या॥ गणक ऋषिः॥ निचृद्गागायत्रीच्छंदः॥\nगणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥\nएकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि॥ तन्नो दंतिः प्रचोदयात्॥ ८॥\nएकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥\nरक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥ रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्॥ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्॥आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्॥\nएवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः॥ ९॥\n नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्नानाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥\nएतदथर्वशीर्षं योऽधीते॥ स ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥ स सर्वत: सुखमेधते स पंचमहापापात्प्रमुच्यते॥ सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥ सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥\nसर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥ इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं ॥ यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ \nअनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति॥ चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात् \nयो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति॥ यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति॥ यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति॥\nयः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥\nअष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥ महापापात् प्रमुच्यते॥ स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति॥ य एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥\nॐ सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥\n॥ इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्॥\nगणपतीला प्रसन���न करण्यासाठी बुधवारी हे करा\nका दाखवतात मोदकाचा नैवेद्य\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nसहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते\nदुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4675525662415007977&title=Visit%20to%20Dr.%20Babasaheb%20Ambedkar%20College&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:28:15Z", "digest": "sha1:H7REXN7EJHFK5SA25MTWA53UIJ3RG7KU", "length": 9356, "nlines": 120, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट", "raw_content": "\nपुणे विद्यापीठातील सदस्यांची डॉ. आंबेडकर कॉलेजला भेट\nऔंध : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नवनियुक्त अभ्यास मंडळ सदस्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला आठ ऑगस्ट रोजी भेट दिली.\nया प्रसंगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे डॉ. तानाजी गीते (राजगुरुनगर), श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजचे डॉ. अरविंद शेलार (कर्वेनगर), जिजामाता महाविद्यालय भेंडा कॉलेजचे डॉ. संभाजी काळे (नेवासा), पंचवटी कॉलेजच्या डॉ. आशा पाटील (नाशिक) अण्णासाहेब मगर कॉलेजच्या डॉ. मेघना भोसले (हडपसर), सर परशुराम महाविद्यालयाचे डॉ. डी. बी. पवार (पुणे), एस. एम. जोशी कॉलेजच्या डॉ. वैशाली पाटील (हडपसर.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे (औंध, पुणे) या सदस्यांनी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.\nया वेळी विद्यार्थ्यांसोबत अर्थशास्त्र विषयातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात अर्थशास्त्र विषयाच्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, अर्थशास्त्र विषयातील नोकरीच्या संधी, अर्थशास्त्राच्या व्यवसायभिमुख अभ्यासक्रम यांबाबत चर्चा करण्यात आली.\nयानंतर प्राचार्य डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘पुणे विद्यापीठातील अभ्यास मंडळावरील सदस्यांनी एकत्रीतपणे महाविद्यालयात भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची ही पहिलीच वेळ आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या सूचनेनुसार अभ्यास मंडळावरील सदस्य व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम तयार करतील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रायव्हेट आणि कार्पोरेट सेक्टरमध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील.’\nया कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सदस्यांचे महाविद्यालयातर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आयक्यूएसी कमिटीच्या चेअरमन डॉ. सविता पाटील यांनी केले. आभार डॉ. तानाजी हातेकर यांनी आभार मानले केले. या कार्यक्रमासाठी प्रा. नलिनी पाचरणे, डॉ. शशी कराळे, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.\nTags: औंधरयत शिक्षण संस्थाडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयपुणेडॉ. मंजुश्री बोबडेRayat Shikshan SansthaDr. Babasaheb Ambedkar CollegeAundhPuneDr. Manjushri Bobdeप्रेस रिलीज\nकर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती साजरी डॉ. आंबेडकर महाविद्यालयात खंडेलवाल यांचे व्याख्यान डॉ. आंबेडकर महाविद्यालयात साक्षरता दिन ‘विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक दृष्टीने विचार करायला पाहिजे’ डॉ. आंबेडकर महाविद्यालयातर्फे चित्ररथ रॅली\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T18:25:33Z", "digest": "sha1:IWO3ASX43LI3PQ647Q5N7RDELLFALKAP", "length": 16138, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वादग्रस्त नियुक्ती | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदेशात कोणतेही सरकार आले, की ते त्याच्या त्याच्या विचाराच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदावर बसविते. भाजपही त्याला अ��वाद नाही. भाजपने उजव्या विचारांच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदावर बसविले आहे. महत्त्वाच्या घटनात्मक पदांवरही उजव्या विचारसरणीची माणसे नियुक्त केली आहेत. सरकारला कोणाची नियुक्ती कोणत्या जागेवर करायची, याचा अधिकार आहे. त्याबाबत प्रवाद असण्याचेही काहीच कारण नाही; परंतु असे करताना संबंधित संस्थेला त्या व्यक्तीने दिशा देण्याची आवश्‍यकता असते. व्यक्तीचे संबंधित क्षेत्राचे ज्ञान, त्याचा अनुभव लक्षात घेऊन त्याची नियुक्ती करणे अपेक्षित असते. तसे केले नाही, तर संबंधित व्यक्तीच्या नियुक्तीचा ना त्या संस्थेला फायदा होत ना सरकारला. फक्त कार्यकर्त्यांची, समर्थकांची नियुक्ती केल्याचे समाधान मिळविता येते. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आता रिझर्व्ह बॅंकेच्या निदेशकपदी गुरूमूर्ती यांची निवड केली आहे. गुरूमूर्ती यांच्या निवडीने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असला, तरी त्यांनी पूर्वी व्यक्त केलेली मते विचारात घेतली, तर त्यांची निवड ही फारशी धक्कादायक आहे, असे म्हणता येणार नाही. डॉ. रघुराम राजन यांच्या काळात बॅंकांच्या धोरणात बदल झाला. ते भारतातील बॅंकांना जागतिक बॅंकांशी स्पर्धा करण्यासाठी तयार करीत होते; परंतु त्यालाच गुरूमूर्ती यांनी आक्षेप घेतला होता. जागतिक नाणेनिधीमध्ये काम केलेले डॉ. राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेला जागतिक विचारधारेशी जोडू नये, असे असे गुरूमूर्ती यांचे म्हणणे होते. रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ता डॉ. राजन यांच्यामुळे धोक्‍यात आली, अशी टीका गुरूमूर्ती करीत होते, त्याच गुरूमूर्ती यांच्या नियुक्तीमुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ता धोक्‍यात आली आहे, अशी टीका आता व्हायला लागली आहे. गुरूमूर्ती हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत स्वदेशी जागरणमंचचे सहसंयोजक होते. अर्थक्रांतीचे अनिल बोकील यांनी आपण मोदी यांना कसे भेटलो, त्यांना नोटाबंदीच्या निर्णयाची कशी माहिती दिली, असे वारंवार सांगितले होते. प्रत्यक्षात गुरूमूर्ती यांच्या सल्ल्यानुसारच मोदी सरकारने नोटाबंदी केली, असा दावा केला जातो. नोटाबंदीच्या चांगल्या परिणामांपेक्षा त्याच्या दुष्परिणामांचीच जास्त चर्चा झाली. नोटाबंदीमुळे गृहबांधणी क्षेत्र अडचणीत आले. लघुउद्योग बंद पडले. 15 लाख लोकांना रोजगाराला मुकावे लागले. आता नोटाबंदीच्या संकटातून देश बाहेर आला असला, तरी अर्थविकासलाची गती मंदावली होती, हे कुणीच नाकारू शकत नाही. मोठ्या चलनाच्या नोटा बंद करण्याचे एकवेळ समर्थन करता येऊ शकते; परंतु त्याचवेळी त्योपक्षा दुसऱ्या मोठ्या चलनाच्या नोटा बाजारात आणल्याने काळया पैशाला आळा घालण्याच्या सरकारच्या उद्देशाला हरताळ फासला गेला. नोटाबंदीला डॉ. राजन यांचा विरोध होता. मुद्रा योजनेची कल्पनाही मोदी यांना गुरूमूर्ती यांनीच दिली होती, असे सांगितले जाते. मुद्रा योजनेच्या यशस्वीतेबाबत ही प्रवाद आहेत. गुरूमूर्ती हे जरी रिझर्व्ह बॅंकेच्या अन्य वीस निदेशकांपैकी एक असले, तरी त्यांच्या विचारांचा प्रभाव बॅंकेवर पडण्याची शक्‍यता व्यक्त केली जाते. चाटर्ड अकौंटट असलेल्या पियूष गोयल यांच्याकडे सध्या अर्थखात्याची सूत्रे आहेत, तर आता आणखी एक चार्टर्ड अकौंटट असलेल्या गुरूमूर्ती यांच्यावर रिझर्व्ह बॅंकेच्या निदेशकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरूमूर्ती यांच्या नियुक्तीवर कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी जशी टीका केली आहे, तशीच ती जागतिक माध्यमांतूनही करण्यात आली आहे. त्यांच्यामुळे रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्ता धोक्‍यात येईल, अशी भीती अर्थक्षेत्रातील विविध दैनिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंक स्वायत्त असून तिचे निर्णयाचे अधिकार कायम असल्याचे जाहीर केले होते. गुरूमूर्ती यांच्या नियुक्तीवर टीका-टीप्पणी होत असली, तरी सत्ताधारी भाजपने मात्र त्यांच्या नियुक्तीचे समर्थन केले आहे. सार्वजनिक अथवा सरकारी क्षेत्रातील कोणत्याही पदावर गुरूमूर्ती यांनी काम केलेले नाही. अशा कोणत्याही संस्थेचे त्यांनी लेखापरीक्षणही केलेले नाही. पतधोरण ठरविण्याच्या समितीत गुरूमूर्ती यांचा समावेश नसल्याने त्यांचा पतधोरणावर किती परिणाम होईल, हे अजून सांगता येणार नाही; परंतु संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचे विचार ते प्रभावीपणे मांडू शकतात. तसेच त्यांना मताचा अधिकारही आहे. गुरूमूर्ती यांचा बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध केला होता. डॉ. राजन यांनी बॅंकांच्या खासगीकरणाचा डाव आखला होता, असा आरोप हेच गुरूमूर्ती करीत होते. डॉ. राजन, अरविंद पानगढिया, सुब्रम्हण्यम अशा अधिकाऱ्यांना मोदी सरकारला सांभाळता आले नाही, हा संदेश मात्र जगभर गेला. रिझर्व्ह बॅंकेला देशाच्या हिताचा विचार केला पाहिजे, त्यात दुमत नाही. गुरूमूर्ती यांच्या या म्हणण्याचे एकवेळ समर्थन करता येईल; परंतु जागतिक आर्थिक धोरणापासून आता कोणतीही अर्थव्यवस्था दूर राहू शकत नाही, त्याचे भानही ठेवावे लागते. रिझर्व्ह बॅंक पतधोरण ठरवितानाही जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे भाव, अमेरिका-जपानसारख्या राष्ट्रांच्या बॅंकांची पतधोरणे विचारात घ्यावी लागतात. त्यांचा भारताच्या पतधोरणावर परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत आता जागतिक नाणेनिधीच्या सल्ल्यानुसार रिझर्व्ह बॅंक कारभार करते, असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. गुरूमूर्ती यांची नियुक्ती करताना रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, अर्थमंत्री अरुण जेटली, आर्थिक सल्लागारांना अंधारात का ठेवले, हा प्रश्‍नही अनुत्तरीत आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article…केवळ लीड रोलच करणार – प्रियांका\nNext articleसाताऱ्यात एसटीच्या 1048 फेऱ्या रद्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T19:21:49Z", "digest": "sha1:SMGOE3XMNMA2NJIDJ4JTAIPTGJ57FMUM", "length": 5221, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हेस्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख रोमन गृहदेवता \"व्हेस्टा\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हेस्टा (निःसंदिग्धीकरण).\nरोमन मिथकशास्त्रानुसार व्हेस्टा ही कुमारिका देवता गृहदेवता मानली जाते. ही व ग्रीक देवता हेस्तिया एकसारख्याच आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-10-16T18:30:07Z", "digest": "sha1:QGQZUO7KCKEO26KM25GHR72HGGGODUA7", "length": 33807, "nlines": 508, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अथेन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३८.९६ चौ. किमी (१५.०४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)\n- घनता १६,८३० /चौ. किमी (४३,६०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nअथेन्स (ग्रीक: Αθήνα) ही दक्षिण युरोपाच्या ग्रीस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ३,४०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहरांपैकी एक आहे. इ.स. पूर्व पाचव्या व चौथ्या शतकांदरम्यान शास्त्रीय कला, शिक्षण, तत्त्वज्ञान इत्यादींचे माहेरघर असलेल्या अथेन्स येथेच आधुनिक लोकशाहीची रुजवात झाले असे मानले जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल इत्यादी सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ व गणितज्ञ ह्याच काळात अथेन्समध्ये कार्यरत होते.[१][२] उज्वल इतिहासाच्या खुणा अथेन्समध्ये आजही जागोजागी आढळतात. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले अ‍ॅक्रोपोलिस तसेच पार्थेनॉन ह्या अथेन्समधील सर्वाधिक प्रसिद्ध वास्तू आहेत.\nआधुनिक काळातील ग्रीसची राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक राजधानी असलेले अथेन्स हे एक जागतिक शहर आहे. २०११ साली अथेन्सची लोकसंख्या सुमारे ६.५५ लाख[३] तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.८३ लाख इतकी आहे. एका सर्व्हेक्षणानुसार २००८ साली अथेन्स जगातील ३२व्या क्रमांकाचे श्रीमंत[४] व २५व्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर होते.[५]\n१२ हे सुद्धा पहा\nअथेन्सचे नाव अथेना नावाच्या देवीवरून पडले असे मानले जाते. ह्यामागील सर्वमान्य दंतकथा अशी की अथेना व पोसायडन ह्या दोघांनी ह्या शहराला आपले नाव देण्यात यावे अशी विनंती केली व त्यांच्यात ह्यासाठी स्पर्धा सुरू झाली. पोसायडनने आपल्या त्रिशूलाने जमिनीवर आघात करून एक खाऱ्या पाण्याचा झरा निर्माण केला तर अथेनाने शांती व समृद्धीचे प्रतिक असलेले ऑलिव्हचे झाड निर्माण केले. अथेन्सच्या नागरिकांनी ऑलिव्हचे झाड स्वीकारले व शहराला अथेनाचे नाव दिले गेले.\nअथेन्समधील सर्वात पाहिल्या मानवी वास्तव्याच्या खुणा इ.स. पूर्व ११व्या ते सातच्या सहस्रकादरम्यानच्या काळात सापडल्या आहेत.[६] तसेच अथेन्समध्ये गेली किम��न ७,००० वर्षे सलग मानवी वस्ती राहिली आहे असे मानले जाते. इ.स. पूर्व १४०० दरम्यान अथेन्स हे कांस्य युगातील प्रागैतिहासिक ग्रीक संस्कृतीमधील महत्त्वाचे स्थान होते. अ‍ॅक्रोपोलिस हे त्या काळी एक किल्ला म्हणून वापरले जात असे. इ.स. पूर्व ९०० च्या आसपास लोह युगादरम्यान अथेन्स हे एक मोठे व्यापार केंद्र व एक सुबत्त शहर होते. ग्रीसमधील अथेन्सचे मध्यवर्ती तसेच समुद्राजवळील स्थान तसेच अ‍ॅक्रोपोलिसवरील ताबा ही अथेन्सच्या महत्त्वाची प्रमुख कारणे मानली जातात.\nइ.स. पूर्व पाचव्या शतकात अथेन्समध्ये लोकशाहीची स्थापना व येथील सुवर्णकाळाची सुरुवात झाली. ह्या काळात प्राचीन ग्रीसमधील अथेन्स हे सर्वात मोठे सत्ताकेंद्र बनले तसेच पश्चिमात्य संस्कृती व समाजाची पाळेमुळे रोवली गेली. तत्ववेत्ता सॉक्रेटिस, शास्त्रज्ञ हिपोक्रेटस, इतिहासकार हिरोडोटस तसेच लेखक त्रिकुट एशिलस, सॉफोक्लीस व युरिपिडस ह्या प्रसिद्ध व्यक्ती ह्याच काळात अथेन्समध्ये वास्तव्यास होत्या. ह्या काळात अथेन्समध्ये वास्तूशास्त्राचे नवे पर्व आरंभ झाले ज्यादरम्यान अ‍ॅक्रोपोलिस, पार्थेनॉन व इतर अनेक इमारती बांधण्यात आल्या. ह्या काळातील सत्तास्पर्धेचे रूपांतर पेलोपोनेशियन युद्धात झाल्या ज्यामध्ये स्पार्टा साम्राज्याने अथेन्सला पराभूत केले.\nइ.स. पूर्व ३३८मध्ये मॅसेडोनच्या दुसऱ्या फिलिपने इतर ग्रीक शहर-सत्तांचा पराभव केला व अथेन्सचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. अलेक्झांडर द ग्रेटच्या कारकीर्दीत अथेन्स सुबत्त परंतु परतंत्र शहर होते. इ.स. पूर्व ८०च्या सुमारास अथेन्स रोमन साम्राज्याच्या ताब्यात आले व येथील अनेक वास्तू उध्वस्त केल्या गेल्या. रोमनांच्या ५०० वर्षांच्या सत्तेदरम्यान अथेन्स एक महत्त्वाचे शैक्षणिक व तत्त्वज्ञान केंद्र होते. अथेन्समधील ख्रिश्चन धर्म ह्याच काळात वाढीस लागला. इ.स. ५२९मध्ये अथेन्सवर बायझेंटाईन साम्राज्याने कब्जा मिळवला व येथपासून अथेन्सचे महत्त्व कमी होउ लागले. येथील अनेक मौल्यवान वस्तू कॉन्स्टेन्टिनोपलला हलवण्यात आल्या. अकराव्या व बाराव्या शतकामध्ये अथेन्सचे महत्त्व पुन्हा वाढले व व्हेनिसमधून अनेक लोक येथे दाखल झाले. ह्या काळात अथेन्सच्या वेगवान प्रगतीचे अनेक पुरावे आढळतात. १२०४ ते १४२८ सालांदरम्यान बोर्गान्य, कातालोनिया व फ��लोरेन्स ह्या तीन लॅटिन साम्राज्यांनी साली अथेन्सवर सत्ता गाजवली.\nअखेर इ.स. १४५८ साली ओस्मानी साम्राज्याने अथेन्सवर कब्जा केला. दुसरा मेहमेद अथेन्समध्ये शिरत असताना येथील येथील वास्तूशास्त्राने मोहित झाला व त्याने अथेन्समध्ये लुटालुट व जाळपोळ करण्यावर बंदी आणली. ओस्मानांनी पार्थेनॉनचा वापर मशीद म्हणून करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ३७५ वर्षांच्या राजवटीत अथेन्सचे अतोनात नुकसान झाले व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी झाली. १८३३ साली अखेरीस ग्रीक स्वातंत्र्यलढ्याला यश मिळाले व ओस्मानांनी अथेन्स सोडले. नव्या ग्रीस देशाची अथेन्स राजधानी नियुक्त केली गेली. ह्या काळापर्यंत अथेन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या व शहर जवळजवळ संपूर्णपणे निर्मनुष्य व बकाल झाले होते. ग्रीसची राजधानी बनल्यानंतर मात्र अथेन्सचा वेगाने विकास झाला व येथील लोकसंख्या पुन्हा वाढीस लागली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अथेन्समध्ये अनेक उत्कृष्ट इमारती बांधण्यात आल्या. इ.स. १८९६ साली अथेन्समध्ये नव्या युगातील पहिली ऑलिंपिक स्पर्धा भरवली गेली.\nदुसऱ्या महायुद्धानंतर अथेन्समधील लोकसंख्येचा स्फोट झाला व पायाभुत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. १९९०च्या दशकात अनेक नवे प्रकल्प सुरू करण्यात आले तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी पावले उचलली गेली. इ.स. २००४ साली अथेन्सने पुन्हा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले.\nअथेन्स शहर ग्रीसच्या आग्नेय भागातील अ‍ॅटिका खोऱ्यात एजियन समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे.\nअथेन्सचे हवामान दमट स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात.\nअथेन्स साठी हवामान तपशील\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nसरासरी वर्षाव मिमी (इंच)\n३९ वर्ग किमी क्षेत्रफळाची व ६,५५,७८० लोकसंख्येची अथेन्स महापालिका ७ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. हे जिल्हे केवळ सरकारी उपयोगाकरिता वापरले जातात. अथेन्स महानगर क्षेत्रात ३५ महापालिकांचा समावेश होतो.\nअथेन्सचे वास्तूशास्त्र कोणत्या एका विशिष्ट शैलीचे नसुन येथे ग्रीको-रोमन, पारंपारिक व नव्या रचनेच्या वास्तू आढळतात. अथेन्स अकॅडमी, ग्रीस संसद भवन, अथेन्स विद्यापीठ, झेपियोन इत्यादी येथील ऐतिहासिक इमारती पारंपारिक शैलीच्या आहेत. विसाव्या शतकात वेगाने वाढ होत असताना अथेन्समध्ये आधुनिक रचनेच्या इमारती बांधल्या गेल्या.\nअथेन्समध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहेत. ३०० बसमार्ग, २ मेट्रो रेल्वेचे मार्ग, ट्राम व उपनगरी रेल्वे इत्यादींमुळे येथील नागरी वाहतूक सुलभ आहे.\nहेलेनिक रेल्वे संस्थेचे अथेन्स हे सर्वात मोठे केंद्र आहे. येथून ग्रीसमधील व युरोपातील अनेक मोठ्या शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. अथेन्स आंतराष्ट्रीय विमानतळ हा येथील सर्वात मोठा विमानतळ आहे. एजियन एअरलाइन्स ह्या ग्रीसमधील प्रमुख विमानकंपनीचे मुख्यालय येथेच आहे.\nअथेन्सला क्रीडा इतिहासात मानाचे स्थान आहे. आधुनिक युगातील सर्वात पहिली ऑलिंपिक स्पर्धा अथेन्समध्ये इ.स. १८९६ साली भरवली गेली. २००४ साली अथेन्सने दुसऱ्यांदा ऑलिंपिकचे आयोजन केले. ह्यासाठी १९८२ साली बांधल्या गेलेल्या ऑलिंपिक मैदानाची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. तसेच ग्रीसमधील ह्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये युएफा चँपियन्स लीगच्या १९९४ व २००७ सालचे अंतिम सामने खेळवले गेले.\nफुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ आहे. ओलिंपिकॉस एफ.सी., पानाथिनाइकॉस एफ.सी. व ए.इ.के. अथेन्स एफ.सी. हे येथील तीन सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लब आहेत.\nअथेन्सचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : [[अनोळखी भाषा संकेत]] भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nविकिव्हॉयेज वरील अथेन्स पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअ‍ॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्हिल्नियस · वर्झावा\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\n2016: रियो दि जानेरो\n[१] पहिल्या महायुद्धामुळे रद्द; [२] दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nउन्हाळी ऑलिंपिक यजमान शहरे\nस्वच्छता आवश्यक असणारी सर्व पाने\nसंदर्भांचे इंग्रजी-मराठी भाषांतर हव���\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mt5indicator.com/mr/", "date_download": "2018-10-16T19:40:03Z", "digest": "sha1:3RTBDHDKPHP23XQIM6TVVXTY66HDJT6L", "length": 8721, "nlines": 103, "source_domain": "mt5indicator.com", "title": "MT5 सूचक | मोफत MetaTrader 5 निर्देशक डाउनलोड", "raw_content": "\nलांबी निवड पर्याय Cronex_Impulse_MACD सूचक इनपुट घटके उपलब्ध: इनपुट ENUM_TIMEFRAMES कालावधी लागण्याची शक्यता आहे = PERIOD_H4; // दर्शक चार्ट कालावधीत (कालावधी लागण्याची शक्यता आहे) The indicator requires Cronex_Impulse_MACD.mq5 indicator...\nलांबी निवड पर्याय CyberCycle सूचक इनपुट घटके उपलब्ध: इनपुट ENUM_TIMEFRAMES कालावधी लागण्याची शक्यता आहे = PERIOD_H4; // दर्शक चार्ट कालावधीत (कालावधी लागण्याची शक्यता आहे) The indicator requires CyberCycle.mq5 indicator...\nColorSchaffMomentumTrendCycle निर्देशक दीपवृक्षावर एक क्रम म्हणून लागू. दीपवृक्षावर ColorSchaffMomentumTrendCycle अल्गोरिदम प्रक्रिया संबंधित किंमत timeseries एक परिणाम म्हणून दिसून. In many...\nआज ताज्या डाउनलोड (2018 प्रकाशन)\nआपण सध्या इन झाला नाहीत.\n» आपला संकेतशब्द हरवला\nMT4 चलन डॅशबोर्ड डाउनलोड करा\nMT5Indicator.com MetaTrader साठी निर्देशक हजारो लायब्ररी आहे 5 MQL5 विकसित. याची पर्वा न बाजार (परदेशी चलन, सिक्युरिटीज किंवा वस्तू बाजार), निर्देशक सोपे समज एक उपलब्ध स्वरूपात कोट प्रतिनिधित्व मदत.\nआमच्याशी संपर्क साधा: संपर्क[येथे]mt5indicator.com\nMT4 चलन डॅशबोर्ड डाउनलोड करा\nमुलभूत भाषा सेट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-marathwada-news-162-grampanchyat-election-preparation-86178", "date_download": "2018-10-16T19:37:46Z", "digest": "sha1:44MKCEGFXG4NTNYX74ZDK5QGMYBY4VSP", "length": 14504, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "beed marathwada news 162 grampanchyat election preparation बीड जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू | eSakal", "raw_content": "\nबीड जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\nबीड - जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ या काळात मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापन झालेल्या १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारपासून (ता. ५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. ता. २६ डिसेंबरला या ग्रामपंचायतींच्या १६२ सरपंचपदांसाठी, तसेच ग्रामपंचायतींतील ���कूण १४३८ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.\nबीड - जानेवारी ते फेब्रुवारी २०१८ या काळात मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापन झालेल्या १६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारपासून (ता. ५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. ता. २६ डिसेंबरला या ग्रामपंचायतींच्या १६२ सरपंचपदांसाठी, तसेच ग्रामपंचायतींतील एकूण १४३८ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.\nग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ११ डिसेंबर आहे. ता. १२ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून ता. १४ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाणार असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर प्रचाराला सुरवात होईल.\nया ग्रामपंचायतींसाठी २६ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी २७ डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकाल घोषित केले जाणार आहेत.\nनिवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीअंतर्गत एकूण ५३० प्रभाग आहेत. याशिवाय सदस्यांच्या प्रवर्गामध्ये अनुसूचित जातीसाठी १९४ जागा, अनुसूचित जमातीसाठी ८ जागा, मागास प्रवर्गासाठी ३६७ जागा राखीव आहेत, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८६८ जागा आहेत. उमदेवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.\nनिवडणूक रणधुमाळीने वातावरण तापले\nसध्या जिल्ह्यात थंडीचे वातावरण असले तरी निवडणूक लागलेल्या १६२ ग्रामपंचायतींमध्ये मात्र ऐन थंडीतच निवडणूक रणधुमाळीचे वातावरण तापले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. गावकीचे पुढारीपण आपल्याकडेच असावे या हट्टापोटी अनेक नवतरुणही निवडणूक रिंगणात सरसावले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनाकानंतरच निवडणुकीतील लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी आतापासूनच गाव-कट्ट्यावरील चर्चांनी रंग भरायला सुरवात झाली असून निवडणूक खर्चाबाबतही आकडेमोड केली जात आहे.\nनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या\nकेजमध्ये विवाहितेवर सामूहिक बलात्कार\nकेज (बीड) - एका विवाहितेवर (वय 27) तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना सोमवारी (ता. 15) रात्री केज तालुक्‍यातील माळेगाव येथे घडली. या...\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-health-tips", "date_download": "2018-10-16T18:37:09Z", "digest": "sha1:5RGW6M3XUJEDA4ARUBK5V7UDRT7JBOCX", "length": 11461, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आरोग्य | स्वास्थ | हेल्थ | योगासने | आयुर्वेदिक | Health Care | Yog | Ayurved", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास कॉम्प्युटरवर काम करू नये. मध्ये ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला काही दिवसातच बरे वाटते.\nदमा रोगात कांदा आहे गुणकारी \nउच्च रक्तदाबच्या रोग्याला कच्च्या कांद्याचे सेवन अवश्य केले पाहिजे, कारण याने रक्तदाब कमी होतो. कांद्याच्या रसाला ...\nपिंपल्सवर घरगुती उपाय म्हणजे टोमॅटो\nटोमॉटो आपल्या चेहऱ्यावरील मुरूम घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. 200 ग्रॅम टोमॅटो व ओल्या हळदीचा रस नियमित तीन महिने ...\nया 6 ड्रिंक्सच्या मदतीने नवरात्रीमध्ये एनर्जी लेव्हल राहील उत्तम\nनवरात्रीत उपास करत असाल किंवा नऊ दिवस देवीची आराधना म्हणून गरबा खेळत असाल तर आपल्याला शरीराला नक्कीच अधिक एनर्जीची गरज ...\nमेनोपॉज दरम्यान महिलांनी हेल्दी राहण्यासाठी काय करावं\nमेनोपॉजदरम्यान महिलांना हेल्दी राहण्यासाठी रोज कमीत कमी 1200 मिलीग्रॅम कॅल्शियम, 8 मिलीग्रॅम आयरन आणि 21 ग्रॅम फायबरची ...\nथायरॉईडची लक्षणे आणि उपाय\nपुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो धावपळीची जीवनशैली आत्मसात ...\nअननस हे चवीला आंबटगोड आणि कडक असणारे फळ खूप आरोग्यदायी असते. हाडांच्या मजबुतीसाठी आणि वजन कमी करण्यासाठी अननस\nमहिलांमध्ये हार्टअटॅकचे 5 प्रमुख लक्षण...\n1 थकवा- पुरेशी झोप घेतल्यावरही थकवा जाणवत असेल, कोणत्याही कामात मन रमत नसेल, जीव घाबरत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे.\nUnwanted Hair: टूथपेस्टच्या मदतीने मिळवा मुक्ती\nअवांछित केस हटविण्यासाठी एका बाऊलमध्ये एम चमचा टूथपेस्ट, 2 चमचे बेसन, आणि 5 चमचे दूध मिसळून घ्या. ज्या भागाचे केस ...\nकाय आहे स्पून टेस्ट, आरोग्य बद्दल काय माहिती देतं जाणून घ्या\nही टेस्ट सकाळी रिकाम्या पोटी करा. स्पून टेस्ट आधी पाणी ही पिऊ नये.vvvv\nहानिकारक आहे कढईत उरलेलं तेल पुन्हा वापरणे, आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक\nजाणून घ्या कश्या प्रकारे तळकट तेल पुन्हा वापरणे आरोग्यासाठी किती धोकादायक आहे ते:\nलिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी\nझोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची सुरुवात ही या पेयांनी होते. पण आता ...\nमराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’हा सिनेमा चाळिशीनंतर महिलांची चयापचय क्रिया मंदवते. त्यामुळे या ...\nअनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही साधे आणि सहज असे उपाय आहेत, ...\nस्मार्टफोन, वॉट्सएप किंवा फेसबुक नाही, प��टॅशियमच्या कमतरतेमुळे येत नाही झोप\nआजची जनरेशनला रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय आहे. पण यामुळे त्यांना दिवसभर, थकवा, सुस्ती आणि कमजोरी वाटत असते. ...\nसर्दी- खोकला बरं न होण्याचे कारण\nखूप दिवस निघून गेले तरी सर्दी- खोकल्यात आराम नसल्याचे काही कारण असतात. जाणून घ्या ते कारणं:\nदुधी भोपळ्याचा रस प्यायचा की नाही\nदुधी भोपळ्याचा रस प्यायचा असल्यास रस ताजे असावे. दुधी भोपळ्याचा रस इतर कोणत्याही रसासोबत मिसळून पिऊ नये. रस ...\nडोळ्याच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल\nज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो, त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कॉम्प्युटर, ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/531234", "date_download": "2018-10-16T18:55:38Z", "digest": "sha1:QSETZHZZPI6SRAFRZKMVXE657BICQCWC", "length": 7524, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मरे, जोकोव्हिक यांची मानांकनात घसरण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » मरे, जोकोव्हिक यांची मानांकनात घसरण\nमरे, जोकोव्हिक यांची मानांकनात घसरण\nसोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एटीपी पुरूष टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत ब्रिटनचा अँडी मरे आणि सर्बियाचा जोकोव्हिक यांना पहिल्या 10 टेनिसपटूमध्ये स्थान मिळविता आले नाही. 30 वर्षीय मरे या मानांकन यादीत 16 व्या तर सर्बियाचा जोकोव्हिक 12 व्या स्थानावर आहे.\nब्रिटनच्या मरेला दुखापतीमुळे गेल्या जुलैपासून टेनिसपासून अलिप्त राहावे लागले आहे. या दुखापतीमुळे मरेचे मानांकनातील स्थान तिसऱया स्थानावरून 16 व्या स्थानावर घसरले आहे. 2014 च्या ऑक्टोबर नंतर मरेला या मानांकन यादीत पहिल्या 10 खेळाडूंत स्थान मिळविता आले नाही.\nसर्बियाच्या जोकोव्हिकलाही दुखापतीने चांगलेच दमविले आहे. विंबल्डन स्पर्धेनंतर त्याला एकाही स्पर्धेत सहभागी होता आले नाही. 2017 च्या टेनिस हंगामाअखेर जोकोव्हिकला एटीपी मानांकन यादीत 12 व्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे. मानांकनातील त्याचे स्थान पाच अंकांनी घसरले आहे. या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या राफेल नादालने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.\nएटीपी ताज्या मानांकन यादीत स्पेनचा नादाल 10645 गुणांसह पहिल्या, स्वित्झर्लंडचा फेडरर 9005 गुणांसह दुसऱया, जर्मनीचा अलेक्सझांडेर व्हेरेव्ह 4410 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिम 3815 गुणांसह चौथ्या, क्रोएशियाचा सिलीक 3805 गुणांसह पाचव्या, बल्गेरियाचा डिमिंट्रोव्ह 3650 गुणांसह सहाव्या, स्वित्झर्लंडचा वावरिंका 3150 गुणांसह सातव्या, बेल्जियमचा गोफीन 2975 गुणांसह आठव्या, अमेरिकेचा सॉक 2765 गुणांसह नवव्या, स्पेनचा कॅरेनो 2615 गुणांसह दहाव्या, अर्जेंटिनाचा डेल पोट्रो 2595 गुणांसह 11 व्या, सर्बियाचा जोकोव्हिक 2585 गुणांसह 12 व्या, अमेरिकेचा क्वेरी 2535 गुणांसह 13 व्या, दक्षिण आफ्रिकेचा अँडरसन 2480 गुणांसह 14 व्या, फ्रान्सचा त्सोंगा 2320 गुणांसह 15 व्या, ब्रिटनचा मरे 2290 गुणांसह 16 व्या, अमेरिकेचा इस्नेर 2265 गुणांसह 17 व्या, फ्रान्सचा पौली 2235 गुणांसह 18 व्या, झेकचा बर्डीच 2095 गुणांसह 19 व्या आणि स्पेनचा बॉटिस्टा 2015 गुणांसह 20 व्या स्थानावर आहेत.\nकलिंगा लान्सर्स उपांत्य फेरीत\nरोमांचक लढतीत कोलकाता नाईटची विजयी ‘राईड’\nप्रिमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीला जेतेपद\nफ्रान्सच्या विजयात पोग्बाचा निर्णायक गोल\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-football/russia-vs-egypt-russia-win-match-125050", "date_download": "2018-10-16T18:52:34Z", "digest": "sha1:KQ2DBL3GFHV66P25YEBYZHGMF3RY3HEO", "length": 14121, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "russia vs egypt russia win the match रशिया बाद फेरीच्या उंबरठ्यावर उत्तरार्धातील तुफानी खेळाने इजिप्तवर विजय | eSakal", "raw_content": "\nरशिया बाद फेरीच्या उंबरठ्यावर उत्तरार्धातील तुफानी खेळाने इजिप्तवर विजय\nगुरुवार, 21 जून 2018\nविश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होईपर्यंत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या रशिया संघाने स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र आपला दबदबा राखायला सुरवात केली आहे. \"अ' गटातील सलग दुसरा विजय मिळविताना त्यांनी आपला बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे.\nसेंट पीटसबर्ग - विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू होईपर्यंत अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या रशिया संघाने स्पर्धा सुरू झाल्यावर मात्र आपला दबदबा राखायला सुरवात केली आहे. \"अ' गटातील सलग दुसरा विजय मिळविताना त्यांनी आपला बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे.\nयजमानांनी गुरुवारी रात्री झालेल्या सामन्यात इजिप्तचा 3-1 असा पराभव केला. पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत गेल्यानंतर उत्तरार्धात रशियाच्या आक्रमणाला चाहत्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे वेगळीच धार चढली. पंधरा मिनिटांच्या अंतराने त्यांनी तीन गोल करून आपला विजय निश्‍चित केला. इजिप्त संघ आज भलेही त्यांचा आधारस्तंभ मो सलाह याला घेऊन खेळले. पण, त्याला प्रभाव पाडता आला नाही. रशियाच्या बचावपटूंच्या कोंडाळ्यातच अडकून पडलेल्या सलाहला \"वार'च्या निर्णयानंतर मिळालेल्या पेनल्टी किकवर गोल करण्याची संधी मिळाली.\nसामन्यातील पूर्वार्ध चांगलाच संघर्षपूर्ण झाला. एकमेकांची ताकद ओळखणे हा यामागचा कदाचित उद्देश असू शकतो. पण, याचा फायदा उत्तरार्धात रशियाने घेतला. उत्तरार्धात खेळ सुरू होऊन दोन मिनिटांचा खेळ होत नाही तो रशियाला ब्रेक थ्रू मिळाला. रशियाच्या ऍलेक्‍झांडर गोलोविनचा क्रास इजिप्तचा गोलरक्षक शेनावी याने पंच केला. रिबाउंड झालेल्या चेंडूला रोमन झुबिनने हेडरने दिशा दिली. चेंडू वेगाने बाहेर चालला होता. मात्र, त्याच वेळेस पुढे आलेल्या अहमद फाथीच्या पायाचा लागून चेंडूची दिशा बदलली आणि थेट जाळीचा वेध घेतला. यंदाच्या स्पर्धेतील हा पाचवा स्वयंगोल ठरला.\nरशिया पहिल्या गोलसाठी सुदैवी ठरले, तर दुसरा गोल त्यांच्या गुणवत्तेची साक्ष देणारा होता. या वेळी ऍलेक्‍झांडर सेमडोव याने मारियो फर्नांडिसकडे दिला. त्याने कोलवर पास देत डेनिस चेरिशेवला पास दिला आणि त्याने चेंडूला अचूक जाळीची दिशा देत स्पर्धेतील आपला तिसरा गोल केला. दोनच मिनिटांनी आर्टेम झुबाने इजिप्तच्या बचावपटूंना चकवून तिसरा गोल केला. स्पर्धेपूर्वी चर्चेत राहिलेला मो सालह या सामन्यात खेळला; पण तो इजिप्तचा तारणहार बनू शकला नाही. रशियन खेळाडूंनी त्याला \"मार्क' करून त्याची कोंडी केली. एकच संधी सलाहला मिळाली. त्या वेळी त्याला अडथळा आणताना रशियाची चूक झाली आणि मिळालेल्या पेनल्टीवर सालाहने गोल केला.\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nइंदापूर तालुक्यातील वाघाळे तलावात पाणी सोडण्याची मागणी...\nवालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी या तीन गावातील पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याच्या प्रश्‍न गंभीर झाला. पाटबंधारे विभागाने...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/employee-strikes-affected-surgery-136666", "date_download": "2018-10-16T19:19:37Z", "digest": "sha1:3BFLYXZL3O3HVXWGRWEJH2FVENGVRBBL", "length": 11975, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Employee strikes affected surgery कर्मचारी संपाचा शस्त्रक्रियांना फटका | eSakal", "raw_content": "\nकर्मचारी संपाचा शस्त्रक्रियांना फटका\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nमुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा बऱ्यापैकी कोलमडली. कामा आणि जीटी रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया पार पडली ना��ी. आपत्कालीन शस्त्रक्रिया न आल्याने एकही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, असा दावा दोन्ही रुग्णालयांकडून केला गेला आहे.\nमुंबई - सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा बऱ्यापैकी कोलमडली. कामा आणि जीटी रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया पार पडली नाही. आपत्कालीन शस्त्रक्रिया न आल्याने एकही शस्त्रक्रिया करण्यात आली नाही, असा दावा दोन्ही रुग्णालयांकडून केला गेला आहे.\nसंपामुळे बाह्यरुग्ण विभाग तसेच रुग्णालयीन प्रशासकीय कामकाज सांभाळताना शिकाऊ परिचारिका तसेच एमबीबीएस विद्यार्थ्यांचा कस लागला होता. जेजे रुग्णालयाने दुसऱ्या दिवशीही कामकाज सांभाळण्याचे आव्हान व्यवस्थित सांभाळल्याचे चित्र होते. जीटी रुग्णालयात काल कंत्राटी कामगारांना बोलावून साफसफाई पार पडली. बुधवारी मात्र त्यांना सुटी देण्यात आली. आज साफसफाईची गरज नसून रुग्णालयीन परिसर स्वच्छ असल्याचा दावा जीटीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास मैंदड यांनी केला. जीटीत आज केवळ 17 रुग्णच दाखल झाले, तर 575 रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार मिळाले.\nजेजेत बाह्यरुग्ण विभागात तब्बल 2 हजार 917 रुग्णांना उपचार दिले गेले, तर 12 शस्त्रक्रियाही पार पडल्या, तर चार गर्भवती महिलांची प्रसूती व्यवस्थित पार पडली. सेंट जॉर्ज रुग्णालयातही सहा शस्त्रक्रिया आज पार पडल्या, तर 667 रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात उपचार मिळाले.\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23402", "date_download": "2018-10-16T19:11:38Z", "digest": "sha1:QDSD5UIT5VU6YPT45SRHYITX7DY5JUCX", "length": 4326, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "निश्चलीकरण ; अनुभव; पहिली प्रतिक्रिया : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /निश्चलीकरण ; अनुभव; पहिली प्रतिक्रिया\nनिश्चलीकरण ; अनुभव; पहिली प्रतिक्रिया\n८ नोव्हेंबर माझ्या नजरेतून\nनाव वाचून घाबरू नका :), हा धागा डीमोनीटायझेशन विषयी आहे, पण डीमोनिटायझेशन बद्दल नाही.\nनिश्चलीकरणाचे फायदे, तोटे याची खच्चून चर्चा येत्या काही दिवसात मिडिया मध्ये होईलच.\nखुद्द मायबोलीवर बऱ्याच धाग्यांवर निश्चलीकरणाच्या विविध पैलूंची विस्तृत चर्चा झाली आहे\nपण इकडे आपण आपला स्वत: चा काय अनुभव होता हे लिहूया.\n-\tआपल्याला बातमी कशी कळली\n-\tआपली पहिली प्रतिक्रिया.\n-\tया दिवसात लक्षात राहण्यासारखा एखादा चांगला/ वाईट/ फजितीचा प्रसंग.\n-\tतुमचे या पूर्ण प्रोसेस वरचे भाष्य\nनिश्चलीकरण ; अनुभव; पहिली प्रतिक्रिया\nRead more about ८ नोव्हेंबर माझ्या नजरेतून\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6795?page=1", "date_download": "2018-10-16T18:48:15Z", "digest": "sha1:6IT5R6IC5J3DQD6OSJRXIXAFGQGEVDNZ", "length": 8635, "nlines": 155, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नंदिनी : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नंदिनी\nअंगात आल्यासारखा जय नुसता या रूममधून त्या रूममधे नाचत होता. त्याची घरभर चाललेली धावपळ बघत इशा शांत बसून होती. त्याच्या एकंदर गडबडीमधे तो नक्की काय म्हणत होता तेही तिला समजत नव्हतं. नुसतं \"आता अचानक कसं काय\" आणि \"देवा परमेश्वरा\" एवढंच तिला ऐकू येत होतं.\nशेवटी पाचेक मिनिटांनी तो तिच्याजवळ आला.\nसुमतीबाई शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. आतल्या खोलीतून सुधीरराव बडबडतच होते. त्यांचा आवाजदेखील सुमतीबाईना आत्ता नकोसा झाला होता. तिरीमिरीत त्यांनी बाजूचा रिमोट उचलला आणि टीव्ही लावला. टीव्हीवरती कुठलातरी साऊथचा मारधाडीचा सिनेमा चालू होता. त्याचा आवाज त्यांनी इतका वाढवत नेला की अख्ख्या फ्लॅटमधे तो धडाम धडाम आवाज दणदणायला लागला. बेडरूमममधून येणारा सुधीररावांचा आवाज ऐकू येईना झाला तरी त्या तशाच तिथे बसून राहिल्या.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nनाते समुद्राशी- भाग १.\nकाठावरचा समुद्र वेगळा आणि समुद्रामधला समुद्र वेगळा. समुद्राचा आणि माझा संबंध फार जुना. त्यातही ज्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून आहे अशा कुटुंबातली मी. माझे वडील जहाजबांधणी क्षेत्रामधले. त्यामुळे समुद्राचे विविध रंगरूप आणि नखरे बघायला-अनुभवायला मिळालेले. पप्पाकडचे काही किस्से तर अक्षरश: अफलतून आहेत. अशाच काही माझ्या आणि पप्पांच्या अनुभवाबद्दल हे माझे लेख.\nRead more about नाते समुद्राशी- भाग १.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nदरवाजा उघडून आत आले. संध्याकाळचे सात साडेसात वाजले असतील. एक कुबटसा वास मला जाणवला. खरं तर मला आता या वासाची पूर्ण सवय झाली होती. दिवसभर घर बंद. त्यात आल्यावरही दरवाजा खिडक्या सगळे बंद. उद्या सकाळी थोडा वेळ खिडक्या उघड्या ठवायला हव्या. परत एकदा मनाशी विचार केला.\nतिथेच असलेल्या खुर्चीवर बॅग ठेवली. आणि कोपर्यात ठेवलेल्या सोनुकडे पाहिलं. सोनु मला बघून खुश होता. तिथल्या तिथे फ़िरायला लागला की समजायचं की स्वारी खुशीत आहे. सोनु, माझा गोल्ड फ़िश आणि या घरातला एकमेव जिवंत प्राणी, माझ्याशिवाय.\nनंदिनी यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-most-vegetables-prices-pune-are-stable-12545", "date_download": "2018-10-16T19:54:40Z", "digest": "sha1:H5T6TRJRXBRZ2IPXYAFJGXF3KOW547IH", "length": 24560, "nlines": 175, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Most of the vegetables prices in Pune are stable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर\nपुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर\nसोमवार, 1 ऑक्टोबर 2018\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. पितृपंधरवडा सुरू असूनदेखील भाजीपाल्याला उठाव नसल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते, तर पालेभाज्याच्या दरात वाढ झाली हाेती.\nआवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ७ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून सुमारे २२ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून २ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती.\nपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ३०) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली हाेती. पितृपंधरवडा सुरू असूनदेखील भाजीपाल्याला उठाव नसल्याने बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर हाेते, तर पालेभाज्याच्या दरात वाढ झाली हाेती.\nआवकेमध्ये परराज्यातून कर्नाटक आणि गुजरात येथून सुमारे ७ ट्रक कोबी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून सुमारे २२ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून २ टेंपो आले, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेंपो शेवगा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी आवक झाली हाेती.\nतर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार ५०० पोती, टाेमॅटोे सुमारे ६ हजार क्रेट, फ्लॉवर १० तर काेबी सुमारे १५ टेंपो, गवार ८ टेंपो, भेंडी १२ टेंपो, ढोबळी मिरची १० टेंपो, हिरवी मिरची ८ टेंपो, मटार आणि भुईमूग शेंग प्रत्येकी २०० गोणी, पावटा ६ टेंपो, भुईमूग २०० पोती, गाजर ८ टेंपाे, श्���ावणी घेवडा ३ टेंपाे, तांबडा भाेपळा १५ टेंपाे, कांदा सुमारे ७५ ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली हाेती.\nफळभाज्यांचे दहा किलोचे भाव\nकांदा : ७०-११०, बटाटा : १४०-१८०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ५५०-६००, बंगलाेर ५००-५५०, भेंडी : १५०-२५० गवार : सुरती- १५०-३००, टोमॅटो : ५०-७०, दोडका : १००-१६० हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी १५०-१६०, पांढरी : १००-१२०, पापडी : १६०-१८०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ३०-६०, वांगी : १००-२०० डिंगरी : १६०-१८०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : १५०-२००, तोंडली : कळी २००-२५०, जाड : १००-११०, शेवगा : ३५०-४००, गाजर : १००-१२०, वालवर : २२०-२४०, बीट : ६०-८०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २५०-३००, भुईमूग : २५०-३५०, पावटा : २००-३५०, मटार : ६५०-७००, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : २२०-२४०, मका कणीस : ६०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.\nपालेभाज्यांमध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली हाेती.\nपालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)\nकोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ६००-१०००, शेपू : ५००-८००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ५००-६००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-३००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१०००, राजगिरा : ५००-६००, चुका : ५००-६००, चवळई : ५००-८००, पालक : ५००-७००.\nफळबाजारात रविवारी (ता. ३०) मोसंबी सुमारे १०० टन, संत्री ५० टन, डाळिंब सुमारे ३०० टन, पपई २० टेंपोे, लिंबे ४ हजार गोणी, चिकू ५०० बॉक्स आणि गाेणी, पेरू ३०० क्रेट, कलिंगड २० टेंपो, खरबूज ३ टेंपो, विविध जातींची बोरे सुमारे १५० गोणी, सीताफळ १० टन आवक झाली हाेती.\nलिंबे (प्रतिगोणी) : ३००-८००, मोसंबी : (३ डझन) : ९०-२२०, (४ डझन ) : २०-८०, संत्रा : (३ डझन) ८०-१८०, (४ डझन) : ३०-८०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : २०-८०, गणेश १०-२५, आरक्ता १०-४०. कलिंगड : १०-२५, खरबूज : १०-४०, पपई : ५-२०, चिक्कू : ५००-८००, पेरू (२० किलो) : ३५०-६००, सीताफळ : २०-१६०, सफरचंद - सिमला (२० ते २५ किलो) १५००-२३००, किन्नोर : (२५ किलो) २३००-३०००, काश्मीर डेलीशिअस : (१५ ते १६ किलो) ९००-१४००, बोरे : चेकनट (१ किलो) ५५-६०, उमराण (१० किलो) ८०-१००, चमेली (१० किलो) १८०-२००, चण्यामण्या ५५०-६००.\nपावसाची उघडीप आणि उष्णता वाढीमुळे फुलांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी बाजारातील आवकदेखील वाढली अाहे, तर पितृपंधरवडा सुरू असल्याने व���विध फुलांची मागणी घटली आहे.\nफुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे\nझेंडू : ५-१०, गुलछडी : १०-२०, बिजली : ५-१५ कापरी : ५-१०, शेवंती १०-३०, ऑस्टर : २-४, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : २-५, गुलछडी काडी : ५-२०, डच गुलाब (२० नग) : १०-३०, लिलिबंडल : ३-६, जर्बेरा : ५-१५, कार्नेशियन : २०-५०, चमेली : २००-३००, जुई : ३००-४००\nगणेशाेत्सव संपल्याने विविध मासळी आणि अंड्याच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी मासळीच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, तर अंड्याच्या दरात शेकड्याला १५ ते ३० आणि चिकनच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे, तर मटणाचे दर स्थिर आहेत.\nगणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी १० टन, खाडीची ५०० किलो, नदीची १ टन आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची मिळून सुमारे १२ टन आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.\nखोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)\nपापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे : १४००-१५०० , मध्यम : ८००-८५० लहान : ५५०-६००, भिला : ५००-५५०, हलवा : ४००-४८०, सुरमई : ४००-४८०, मोठे ६००, रावस-लहान : ५५०, मोठे ६५० घोळ : ४८०, करली : २४०, भिंग : १८०-२४०, पाला : ७००-८०० वाम : पिवळी लहान २४० मोठी ४००-४८०, काळी : २००, ओले बोंबील : लहान ५०-६०, मोठे १००-१२०.\nकोळंबी ः लहान : २४०, मोठी : ३६०-४०० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान १६०-१८०, मोठे २००-२४०, मांदेली : १००-१२० राणीमासा : १६०-१८० खेकडे : १६०-२००, चिंबोऱ्या : ४००-४४०.\nसौंदाळे : २००, खापी : १६०, नगली : लहान २०० मोठी ४००, तांबोशी : ३६०, पालू : २००, लेपा : लहान १२०, मोठे २००, शेवटे : लहान १२०-१४० मोठे २४० बांगडा : लहान १२०-१४० मोठा १६०-२०० ,पेडवी : ३०, बेळुंजी : १००, तिसऱ्या :१६० खुबे : १२०, तारली : १००-१२०.\nरहू : १४०, कतला : १६०, मरळ : लहान २८०, मोठी ३६०, शिवडा : १४० चिलापी : ५०-६०, मागुर : ८०, खवली : १८०, आम्ळी : ८० खेकडे : १६०, वाम : ४००.\nमटण : बोकडाचे : ४६०, बोल्हाईचे : ४६०, खिमा : ४६० कलेजी : ५००.\nचिकन : १५०, लेगपीस : १८०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : २६०.\nअंडी : गावरान : शेकडा : ६४०, डझन : ९० प्रतिनग : ७.५. इंग्लिश : शेकडा : ३७९ डझन : ६० प्रतिनग : ५.\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee कर्नाटक आंध्र प्रदेश बंगळूर मध्य प्रदेश madhya pradesh गवा बळी bali भुईमूग groundnut कांदा तळेगाव फळबाजार fruit market डाळ डाळिंब पेरू सीताफळ सफरचंद apple झेंडू गुलाब rose मटण मासळी चिकन समुद्र व्यापार ��ापलेट सुरमई\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/author/darshna/", "date_download": "2018-10-16T18:19:12Z", "digest": "sha1:RS3VJGPJN7BA7WHBLOXWJP2HAQ7OY5KT", "length": 6004, "nlines": 131, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "दर्शना डागा | MyMedicalMantra", "raw_content": "\nआरोग्यदायिनी : ‘त्या’ महिलांना आशेचा किरण देणारी ‘टेस्ट ट्युब बेबी’\nमौखिक आजारांकडे दुर्लक्ष करू नका\n‘या’ कारणांमुळे वाढताहेत सिझेरियन प्रसूती\nपुणे- कवटी प्रत्यारोपणाने वाचले ‘ती’चे प्राण\n#WorldMentalHealthDay – अति व्यायाम मानसिक आरोग्यासाठी धोकादायक\nब्रेस्ट कॅन्सरमुळे आईला गमावल्यानंतर, ‘ती’नं छेडला कॅन्सरविरुद्ध लढा\nतापमान बदललं, पुणेकर पडले आजारी\nभीतीपोटी तरुणाच्या हार्ट वॉल्ववर अशी केली शस्त्रक्रिया\nसेलेब्रल पाल्सी रुग्णांना ऑर्थोपेडिक, फिजीयोथेरेपीची गरज\nगांधी जयंती – 94 वर्षांपूर्वी ससून रूग्णालयात काय झालं\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nतुम्ही योग्य पद्धतीनं पाणी पिताय ना\nआयुर्वेदानुसार असं असावं रात्रीचं जेवण\nरक्त शुद्ध ठेवणाऱ्या नैसर्गिक वनस्पती\n‘राष्ट्रीय आयुष मिशन’ जिल्ह्यास्तरावर राबवण्यात हालचालींना वेग\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\n“होमिओपॅथीसह भारतीय उपचार पद्धतींसाठीही नॅशनल कमिशन हवं”\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538195", "date_download": "2018-10-16T18:57:10Z", "digest": "sha1:ZGWKP5EKRAREOANNGETRCMEDSR4ZGQXE", "length": 12896, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तमाशाच्या वादातून धुळगावात निर्घृण खून - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तमाशाच्या वादातून धुळगावात निर्घृण खून\nतमाशाच्या वादातून धुळगावात निर्घृण खून\nधूळगाव येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेत तमाशा सुरू असताना आम्ही दंगा करतो म्हणून पंच कमिटीला का सांगितले या किरकोळ कारणावरून गावातीलच अशोक तानाजी भोसले (वय 37) याचा सात जणांनी धारदार शास्त्रांनी वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याच हल्ल्यात मयत अशोकचा भाऊ प्रकाशही हल्लेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या खुनाच्या घटनेचे तीव्र पडसाद गावात उमटले संतप्त लोकांनी घटनास्थळी असलेल्या मोटारसायकलींची तोडफोड केली. तर शनिवारी आरोपींना पकडण्याची मागणी करीत धूळगाव बंद ठेवण्यात आले. गावामध्ये तणाव असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकाऱयांनी तळ ठोकला आहे.\nधूळगाव येथे शुक्रवारी यल्लम्मा देवीची यात्रा होती. याच दिवशी बोनीचा कार्यक्रम होता यात्रेनिमित्त रात्री तमाशाचा कार्यक्रम होता. तमाशा पाहण्यासाठी गावातील तमाशा शौकिनांची गर्दी झाली होती. तमाशामध्ये गणगौळण सुरू असताना दंगा सुरू झाला. हा दंगा चौगुले वस्तीवरील मुलांनी सुरू केला होता. दंगा सुरू असताना अशोक तानाजी भोसले व त्यांचे बंधू प्रकाश भोसले यांनी 12.45 मिनिटानी यात्रेतील पंचकमिटीला चौगुले वस्तीवरील तरूण मुले तेथून निघून गेली.\nरात्री 1.00 वाजता संदीप चौगुले, विशाल बिरा चौगुले, सागर चौगुले, कोंडीराम कनप, सागर बाबासाहेब चौगुले, विजय चौगुले, आरेवाडी येथील बिरू कोळेकर हे सर्वजण हातामध्ये कोयता, कुकरी, चाकू व काठय़ा घेऊन आले. अशोकच्या डोक्यात पाठीवर सपासप वार केले. प्रकाशवरही वार केले. या सातजणांच्या हल्यात अशोक ठार झाला. तर प्रकाश गंभीर जखमी झाला. ही घटना पोलीस स्टेशनला समजल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी अशोक भोसले यांचा खून झाल्याची बातमी गावात पसरल्यानंतर संतप्त लोकांनी यल्लम्मा मंदिराजवळ लावलेल्या दुचाकी गाडय़ांची तोडफोड केली. यात्रेकरूंचे स्वागत करण्यात लावलेले डिजिटल बोर्ड जमावांनी फाडले. या घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले आणि रात्रीपासून शनिवारी दिवसभर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. गाव कडकडीत बंद असताना एक दूध डेअरी चालू होती. गावातील संतप्त लोकांनी डेअरीची तोडफोड केली.\nधुळगावच्या यल्लम्मा यात्रेसाठी नारळ, उदबत्ती, मेवा, मिठाईवाले बाहेरगावावरून येतात. खून झाल्यानंतर ��ा किरकोळ व्यापाऱयांनी त्वरित गाव सोडून आपल्या गावी धाव घेतली. धुळगावमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यासह पाच पोलीस अधिकारी शंभरहून पोलिसांचा फौज फाटा दोन जलद कृतीदलाचे पोलीस गावात तळ ठोकून आहेत.\nअशोक भोसले यांचे वडील तानाजी संभाजी भोसले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत असे म्हटले आहे की, मयत अशोक हा पुणे येथे पिंपळी सौदागर येथे राहतो. तिथे आपल्या मुलाचा खासगी व्यवसाय आहे. गावातील यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त मुलगा पत्नी मुलासह आला होता. आपला दुसरा मुलगा प्रकाश याच्यासह आम्ही तिघेजण तमाशा बघायला गेलो. तिथे चौगुले वस्तीवरील तरूणांनी दंगा सुरू केला होता. ही मुले कायमच दंगा करतात असे अशोकने व प्रकाशने यात्रा पंच कोंडीराम कनप, सागर बाबासाहेब चौगुले, वजिय चौगुले, व बिरू कोळेकर यानी अशोकचा खून केला. प्रकाशला जखमी केले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी भेट देऊन आरोपींना ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. अशोक भोसले यांच्या खूनप्रकरणी सात जणांवर कवठेमहांकाळ पोलिसांत 387, 302, 324, 143, 148, 149, 4 व 25 या कलामन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड करीत आहे.\nअशोक भोसले खून प्रकरणातील सातही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच पथके शोध घेण्यासाठी रवाना केली आहेत. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडील दोन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील दोन आणि गुंडाविरोध पथकाकडील एक अशी ही पाच पथके आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागनाथ वाकुडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मयत अशोकच्या मांडीवरच आरोपींनी तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याने रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात झाला असे शवविच्छेदानंतर स्पष्ट झाल्याचे वाकुडे यांनी सांगितले.\nअनेक असाध्य रोगावर इलाज करता येणाऱया संशोधनाची गरज\nशिक्षण हा देशाच्या विकासातील प्राणवायू\nजिल्हा परिषदेवर ‘घरं’ चालवू नका\nउत्तूर-बहिरेवाडी दरम्यान कार अपघातात चौकुळ येथील एकजण ठार\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच ���ार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539581", "date_download": "2018-10-16T19:22:57Z", "digest": "sha1:EL24QHXBA76YYRGD4HQY72PDUGTDFCNA", "length": 7405, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "फोंडा उपजिल्हा इस्पितळात मलनिस्सारण प्रकल्पाला गळती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा उपजिल्हा इस्पितळात मलनिस्सारण प्रकल्पाला गळती\nफोंडा उपजिल्हा इस्पितळात मलनिस्सारण प्रकल्पाला गळती\nफोंडा : फोंडा उपजिल्हा इस्पितळात मुख्यद्वाराजवळ तुंबलेला मलनिस्सारण चेंबर\nफोंडा येथील उपजिल्हा इस्पितळातच्या प्रवेशद्वरात गटारगंगा वाहू लागली आहे. प्रवेशद्वारावर वाहणारे पाणी हे मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबरमधून झिरपत असल्याने स्पष्ट झाले आहे. प्रवेशद्वरातूनच थेट ओपीडीपर्यत रूग्णांच्या ये जा असल्यामुळे संपुर्ण इस्पितळात दुर्गधीमय घाणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रूग्णांना नाकातोंडाना रूमाल बांधून इस्पितळ परीसरात वावरावे लागत आहे. या इस्पितळाला कुणीच वाली नसून असे प्रकार दर तीन चार महिन्यांनी नित्याचेच झाल्याची माहिती येथे आढावा घेतल्यानंतर कळाले.\nउपजिल्हा इस्पितळाच्या मुंख्यद्वारावर असलेला मलनिस्सारण प्रकल्पाचा चेंबर तुबला असून त्यातून दुर्गधीजनक मल मुख्यद्वाराच्या गेटसमोरून वाहत असल्याचा अनागोंदी प्रकार घडत आहे. यावर कुणाचेच लक्ष नसून हा प्रकार गेले आठ दिवस सुरू आहे. त्यामुळे या दुर्गधीमुळे इस्पितळात येणाऱया रूग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अशा प्रकारामुळे रोगराई पसरण्याची भीतीही रूग्णानी व्यक्त केली.\nआमदाराच���या भेटीनंतरही परिस्थिती जैसे थे\nरूग्णाच्या वाढत्या तक्रारीला अनुसरून आरोग्य सेवेचा आढावा घेण्याचे काम फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यानी काहि महिन्यापुर्वी केले हेते. या भेटी दरम्यान मलनिस्सारण प्रकल्प कुचकामी ठरत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. बैठकीत आरोप प्रत्यारोपाचे जबाबदारी झटकण्याचे पवित्रा संबंधित खात्याच्या अधिकाऱयानी घेतला होता. यावर उपाय म्हणून रवी नाईक यांनी सुरळीत कारभारासाठी बांधकाम खाते व साधन सुविधा महामंडळ, आरोग्य खात्याच्या संगनमताने रखडलेली कामे पुर्णत्वास नेण्याचे ठरविण्यात आले होते. परंतू या बैठकीनंतर हालचाली थंडावल्याने कोणतीच प्रगती होऊ शकलेली नाही.\nकेपे मतदारसंघात 83.90 टक्के, तर कुडचडेत 81 टक्के मतदान\nइतर ट्रकांनाही योजनेत सामावून घ्यावे\nरेमी स्टुडियोतील 2 लाख 95 हजार रोख पळविले\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642508.html", "date_download": "2018-10-16T18:21:22Z", "digest": "sha1:M3THGKMPNDWAATKHLPPRR7YBP4XC6HF2", "length": 1986, "nlines": 37, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - ॥ उसने हसून काय मिळविले ? ॥", "raw_content": "\n॥ उसने हसून काय मिळविले \n॥ उसने हसून काय मिळविले \nउसने हसून काय मिळविले \nतिला वाटलो निर्लज्ज मी\nप्रेमात आकंठ बुडालो असूनही\nतिच्या अश्रूंमध्ये मी उद्याचा पाऊस पाहिला\nरुमाल दिला कि नाही ते आठवत नाही मला\nपण तिचा रडवेला चेहरा मात्र हसून पाहिला\nतिच्या दुःखावर नव्हे, नाही तिच्या भावनांवर\nमाझा खांदा ��िच्या लायक आहे कि नाही\nतो मी तपासून पाहिला\nअंतःकरणात आलेल्या चैतन्यमयी उकळीचे\nहसण्याचे कारण असे काही झोंबले\nउभा होतो तिथेच तिने मित्राचे खांदे पकडले\nमी आणि माझ्या प्रेमाचे हसरे कोंब\nदोघांचेही पुरते वांदे झाले\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/sattechya-padchayet/", "date_download": "2018-10-16T19:28:28Z", "digest": "sha1:Z32QQO76XTGWKDSEG4AXT3AKL3N62HJJ", "length": 13994, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सत्तेच्या पडछायेत.. | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n१९९१ च्या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस नरसिंह राव प्रचारासाठी नागपूरला आले होते.\nनरसिंह रावांसोबत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना साधारणत: मंत्र्यांमध्ये दिसून न येणाऱ्या अनेक गुणांचा अनुभव येत गेला.\nआणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंह रावांना आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.\nमंत्रिमंडळातील नरसिंह रावांचे स्थान पाहता त्यांना सीमा सुरक्षा दलाचे विमान वापरण्याची परवानगी होती.\nविद्वान व अभ्यासू नेते\nनरसिंह राव कायद्याच्या पदवीसाठी (एलएल. बी.) नागपूरला आले. इथे येताच त्यांना नागपूर आणि पुण्यातील फरक ध्यानात आला.\nनरसिंह रावांच्या जीवनाचे पैलू समजावून सांगणे वा ते अवगत करून घेणे फार अवघड आहे\nसत्तेच्या पडछायेत.. : नागपूरच्या विकासाचे प्रणेते\nकाही दिवसांनंतर मात्र खाजगी सचिवांनी माझ्याकडून गेलेल्या फाइल्स न वाचता सरळ मंत्र्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली.\nआणीबाणीनंतर जनता पक्षाचे सरकार असताना यशवंतराव विरोधी पक्षनेते होते.\nइंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली. विरोधकांसाठी हा मोठा धक्काच होता.\nअर्थमंत्री ते परराष्ट्र मंत्री\nप्रशासकीयदृष्टय़ा भारत सरकारमधील हे एक अतिशय महत्त्वाचे खाते आहे.\nयशवंतराव आणि वेणूताई हे दोघे ‘एक दुजे के लिए’च बनले असावेत.\n१४ नोव्हेंबर १९६६ रोजी यशवंतरावांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली.\n‘लालबहादूर शास्त्रीजींची प्रकृती अचानक बिघडली,’ असा निरोप मिळताच यशवंतराव घाईने शास्त्रीजींच्या खोलीत गेले..\n‘तीन मूर्ती’हून (पंतप्रधानांचे निवास���्थान) यशवंतराव बंगल्यावर आले.\nतो दिवस होता २७ मे १९६४. वेळ दुपारची. सूर्य आग ओकत होता.\nमहाराष्ट्राने असा सर्वगुणसंपन्न नेता देशाला दिला याचा आजही अभिमान वाटतो.\nसीमेवरील अधिकारी आणि जवानांशी चर्चा करताना यशवंतरावांना बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या होत्या.\nमोरारजी देसाई यांच्या निवासस्थानी रात्री विश्रांतीसाठी आलेल्या यशवंतरावांना बिजू पटनाईक यांचा फोन आला.\nस्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रत्येक रेल्वेगाडीचा एक वा कमीत कमी अर्धा तरी डबा लष्करासाठी आरक्षित असे.\nसंघर्ष अन् कृतार्थतेचे क्षण\nजयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नि:स्वार्थी नेत्याकडूनही त्यांना त्यांच्या कार्याची पावती मिळाली होती.\n१९६० चे नागपूर अधिवेशन ही यशवंतरावांच्या दृष्टीने निराळीच पर्वणी होती.\nअखेर ‘संयुक्त महाराष्ट्र’ झाला\nमहाराष्ट्रातील जनतेच्या प्रखर विरोधाचा परिणाम दिल्लीवर होत होता.\nसंयुक्त महाराष्ट्राचे सुप्त स्वप्न\nपश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसचा पराभव झालेला असला तरीही विधानसभेचे कामकाज खेळीमेळीत चालत होते.\nयशवंतरावांची काम करण्याची आणखी एक विशिष्ट पद्धत होती.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agitation-farmers-crop-loan-aurangabad-maharashtra-12076", "date_download": "2018-10-16T19:35:29Z", "digest": "sha1:66ROGDELZ2GL3ZGGEQTHI4DZHXNZXI7Z", "length": 17291, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agitation of farmers for crop loan, aurangabad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीककर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे औरंगाबादला आंदोलन\nपीककर्जाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे औरंगाबादला आंदोलन\nगुरुवार, 13 सप्टेंबर 2018\nऔरंगाबाद : खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे, या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर बुधवारी (ता.१२) शेकडो शेतकऱ्यांनी त्वरित पीककर्ज वाटप करावे, या मागणीसाठी घेराव आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. याप्रकरणी लवकरच बॅंक संचालक मंडळाची बैठक बोलविण्याचे लेखी आश्‍वासन बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nऔरंगाबाद : खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळावे, या मागणीवरून शेतकरी आक्रमक झाले. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसमोर बुधवारी (ता.१२) शेकडो शेतकऱ्यांनी त्वरित पीककर्ज वाटप करावे, या मागणीसाठी घेराव आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. याप्रकरणी लवकरच बॅंक संचालक मंडळाची बैठक बोलविण्याचे लेखी आश्‍वासन बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nकेवळ औरंगाबादेमध्येच नाही; तर संपूर्ण मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज मिळण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज मिळावे, यासाठी संतोष पाटील जाधव (वजनापूरकर) यांच्या नेतृत्वात ६ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा बॅंक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यावर निर्णय न झाल्याने संतोष जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी बुधवारी जिल्हा सहकारी बॅंकेच्या मुख्य कार्यालयावर धडक देऊन घेराव आंदोलन सुरू केले.\nया वेळी बॅंकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मागण्यासंदर्भात लेखी आश्‍वासन दिले जात नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर चर्चेअंती श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसदर्भात लवकरच संचालक मंडळाची बैठक घेण्याचे लेखी आश्‍वासन दिले.\nया बैठकीत अटी शिथिल करण्याकरिता किंवा मार्ग काढण्याकरिता प्रयत्न करण्याचे, शिवाय केलेल्या दुरुस्तीप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत खरीप हंगामाचे कर्जवाटप केले जाईल, अशीही खात्री श्री. पाटील यांनी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nया आहेत प्रमुख मागण्या\nनवीन सभासदांना कर्जवाटप करताना संस्थेची बॅंक पातळीवरील कर्जवसुलीची अट रद्द करा.\nचालू बाकीदार कर्जदारांना नियमित तीन वर्षांची वसुलीची अट रद्द करा.\nअंतिम विनाअट धारण क्षेत्राप्रमाणे कर्जवाटप करावे.\nकर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनाही धारण क्षेत्राप्रमाणे कर्जवाटप करावे.\nधारण क्षेत्राप्रमाणे हेक्‍टरी १ लाख रुपयांप्रमाणे कर्जवाटप करावे.\nदुष्काळी स्थिती पाहता ठिबक सिंचनासाठी विशेष बाब म्हणून १ लाख रुपयांचे कर्ज द्यावे.\nविविध कार्यकारी सेवा संस्थेच्या गटसचिवांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत घ्यावे.\nविविध कार्यकारी सेवा संस्थेच्या गटसचिवांच्या थकीत व चालू वेतनासाठी संस्थेस बिनव्याजी कर्ज द्यावे.\nखरीप पीककर्ज औरंगाबाद आंदोलन प्रशासन ठिबक सिंचन\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘यो���्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-maratha-reservation-long-march-senapati-kapshi-kolhapur-135158", "date_download": "2018-10-16T19:38:01Z", "digest": "sha1:PXKLMJMZLAIKLREX6QPQPRR6V6WKBJFI", "length": 12868, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Maratha reservation Long march Senapati Kapshi to Kolhapur #MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठीचा लाँगमार्च कर्नाटक हद्दीवर रोखला | eSakal", "raw_content": "\n#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठीचा लाँगमार्च कर्नाटक हद्दीवर रोखला\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nसेनापती कापशी - कोल्हापूर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी येथून लाँगमार्च काढण्यात आला आहे. सकाळी या लाँगमार्चला प्रारंभ झाला. साडे दहाच्या दरम्यान हा लाँगमार्च कर्नाट��� हद्दीजवळ पोहोचला तेव्हा कर्नाटक पोलिसांनी हा मार्च आडवला.\nसेनापती कापशी - कोल्हापूर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींब्यासाठी सेनापती कापशी येथून लाँगमार्च काढण्यात आला आहे. सकाळी या लाँगमार्चला प्रारंभ झाला. पण साडे दहाच्या दरम्यान हा लाँगमार्च कर्नाटक हद्दीजवळ पोहोचल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी हा मार्च अडवला.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, सेनापती कापशी येथून कोल्हापूरातील दसरा चाैकपर्यंत मराठा आरक्षण आंदोलनास पाठींबा देण्यासाठी लाँगमार्च काढण्यात आला आहे. निपाणी - मुरगुड मार्गावरून हा लाँगमार्च आज कागल येथे पोहोचणार होता. तेथे या लाँगमार्चचा मुक्काम होता. त्यानंतर उद्या हा लाँगमार्च कोल्हापूर येथील दसरा चाैकात पोहोचणार आहे. पण आज कर्नाटक बंदची हाक देण्यात आल्याने सीमाभागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा मार्च साडेदहाच्या दरम्यान लिंगनूर येथे पोहोचलो. तेथून तो कर्नाटक हद्दीत जाणार होता. पण कर्नाटक पोलिसांनी बंदचे कारण पुढे करत हा मार्च आडवला आहे. यामुळे कार्यकर्ते व पोलिसात बाचाबाची झाली. मार्चला परवानगी मिळवण्यासाठी सीमेवरच लोकांनी ठिय्या मांडला आहे. कर्नाटक पोलिसांच्या तुकड्या येथे थांबून आहेत.\nकर्नाटक पोलिसांशी हुज्जत सुरु असल्याने महाराष्ट्र पोलिस यावर तोडगा काढण्यासाठी पुढे सरसावले आहेत. पोलिस उप अधीक्षक सुरज गुरव यांनी कर्नाटक पोलिसांशी चर्चा सुरू केली आहे. कर्नाटक पोलिसांनी कर्नाटक हद्दीत मोर्चा पायी न नेता कार्यकत्यांनी गाडीतून जावे असा तोडगा सांगितला आहे. पण अद्याप कार्यकर्ते हे आपल्या मागणीवर अडून बसले आहेत.\nबांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल\nपुणे - बांधकाम विकसन करारातील अटी व शर्थीचा भंग आणि आर्थिक फसवणूकप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल...\nसाताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून\nसातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून,...\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/melela-hatticha-jivant-hava-chaturya-katha/", "date_download": "2018-10-16T19:10:17Z", "digest": "sha1:UFPMUNKORQJHPUKOL7T35EJ7L56EHEAN", "length": 13134, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मेलेला हत्तीच जिवंत हवा | Melela Hatticha Jivant Hava", "raw_content": "\nमेलेला हत्तीच जिवंत हवा\nचन्नापट्टम येथे शेट्टी नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. त्याने आपल्या मुलाच्या लग्नातील वरातीसाठी, पापामिया नावाच्या एका माणसाचा हत्ती भाड्याने घरी आणला, परंतू प्रत्यक्ष नवरा-नवरीची वरात निघण्यपुर्वीच तो हत्ती अकस्मात मेला शेट्टी हा पापामियाला हत्तीची किंमत किंवा नवा हत्ती विकत द्यायला तयार होता, पण पापामिया म्हणू लागला, ‘मला माझा मेलेला हत्तीच जिवंत करुन हवा.’ अखेर ते प्रकरण न्यायमुर्ती तेनाली रमण यांच्याकडे गेले, त्यांनी दोघांचेही म्हणणे ऎकून घेतले आणि ‘उद्या निर्यण देतो’ असे म्हणून शेट्टी व पापामिया यांना घरी जायला सांगितले.\nत्याच दिवशी रात्री रमण यांनी शेट्टीला आपल्या घरी बोलावून घेतले व त्याला सांगितले, ‘हे पाहा शेट्टी उद्या न्यायालयात तू आपणहून येऊ नकोस. पापामिया तुला बोलवायला तुझ्या घरी येईल, तेव्हाच ये. तत्पूर्वी सकाळी तू आपल्या घराचा पुढला दरवाजा आतून कडी न लावता, नुसताच पूर्ण बंद करुन घे, आणि त्याच्या आतल्या बाजूला त्याला लागून एकावर एक अशी पाच-सहा मडक्यांची उभी दूड रचून ठेव. न्यायालयात पापामिया आ��ा, की मी तुला बोलावण्यासाठी तुझ्या घरी पाठवीन. तो तुझ्याकडे आला, आणि तुला आणि हाका मारु लागला, तरी तू त्याला ‘ओ’ देऊ नकोस. मग तो पुढला दरवाजा ठोठावू लागेल. त्याने तसे केले की, आतल्या बाजूची मडक्यांची दूड त्या दरवाज्याच्य धक्क्याने कोसळून ती मडकी फ़ुटुन जातील. तसे झाले की, फ़ुटलेली मडकीच आपल्याला मूळच्या चांगल्या स्थितीत मिळावी, यासाठी तू न्यायालयात येऊन पापामिया विरुध्द दावा नोंदव. पुढं काय करायचं ते मी पाहून घेईन,’\nआणि योजले, तसेच झाले. पापामिया हा शेट्टीला बोलवायला त्याच्या घरी गेला; त्याला हाका मारुनही तो ‘ओ’ देईना म्हणून त्याने पुढला दरवाजा ठोठावला आणि दरवाजाच्या आतल्या बाजूस टेकवून ठेवलेली मडक्यांची दुडच्या दूड फ़ोडून बसला. साहजिकच शेट्टी त्याच्यासंगे न्यायालयात आला, पण त्याने त्याच्याविरुध्द आपला दावा नोंदवला ’ मी घेईन तर घेईन, तीच फ़ुटलेली मडकी मुळात होती तशी घेईन ’ मी घेईन तर घेईन, तीच फ़ुटलेली मडकी मुळात होती तशी घेईन ’ असे तो पापामियाला म्हणू लागला.\nपापामिया व शेट्टी या दोघांचे म्हणणे पुन्हा एकदा ऎकूअन घेऊन न्यायमुर्ती रमण शेट्टीला मुद्दाम म्हणाले, ‘शेट्टी अरे काय हा तुझा पोरकटपणा अरे काय हा तुझा पोरकटपणा मडकी ती काय, आणि ती या पापामियानं फ़ोडल्याबद्दल याच्याविरुध्द दावा मडकी ती काय, आणि ती या पापामियानं फ़ोडल्याबद्दल याच्याविरुध्द दावा’शेट्टी -न्यायमुर्ती, माझी मडकी साधी नव्हती हो ’शेट्टी -न्यायमुर्ती, माझी मडकी साधी नव्हती हो खापरपणजोबांकडून पणजोबांकडेम त्यांच्याकडून आजोंबाकडे, त्यांच्याकडून वडिलांकडे आणि मग माझ्याकडे अशी परंपरेनं ती माझ्याकडे आली होती, आणि तशी ती माझी दिव्य मडकी या पापामियानं फ़ोडली. तेव्हा ती मला मूळच्या स्थितीतच हवी आहेत.\nपापामिया – पण मी ती मडकी मुद्दाम कुठे फ़ोडली दरवाजा ठोठावताच त्याच्या धक्क्यानं आतल्या बाजूला असलेली ती दूड कोसळली आणि ती मडकी फ़ुटली दरवाजा ठोठावताच त्याच्या धक्क्यानं आतल्या बाजूला असलेली ती दूड कोसळली आणि ती मडकी फ़ुटली शेट्टी -मग मी तरी तुझा हत्ती मुद्दाम कुठे मारला शेट्टी -मग मी तरी तुझा हत्ती मुद्दाम कुठे मारला घरी आणताच तो आपणहून कोसळला आणि गतप्राण झाला.न्यायमुर्ती रमण – पापामिया घरी आणताच तो आपणहून कोसळला आणि गतप्राण झाला.न्यायमुर्ती रमण – पापामिया तू याची मडकी होती तशी याला करुन देऊ शकतोस का \nपापामिया – ते कसं शक्य आहे \nन्यायमुर्ती रमण – मग तुला ज्याप्रमाणे त्याची फ़ुटकी मडकी जशी होती तशी करुन देता येणे शक्य नाही, त्याचप्रमाने त्यालाही तुझा मेलेला हत्ती होता तसा जिवंत करुन देता येणे शक्य नाही. तेव्हा ‘तू त्याची फ़ुटलेली मडकी होती तशी करुन अथवा त्याला नवीन घेऊन देऊ नये, आणि या शेट्टीनेही तुझा मेलेला हत्ती जिवंत करुन, अथवा नवा हत्ती विकत घेऊन तुला देऊ नये.’ असा मी निर्णय देतो.\nशेट्टी हा नवा हत्ती अथवा त्याची किमंत देत असता, आपण मुर्खपणा केला व भलता हट्ट धरला, म्हणून आपण आपले असे नुकसान करुन घेतले, या विचारानं पापामिया खजील झाला व खालच्या मानेने घरी गेला.\nया वर्गातील आणखी काही लेख\nअरे गाढवा हे तर..\nमेलेला हत्तीच जिवंत हवा\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, तेनाली रमण, लग्न, व्यापारी, श्रीमंत, हत्ती on मार्च 19, 2011 by संपादक.\n← जीवनाची गोडी सिंहगड किल्ला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2015/04/State-Bank-Of-India-Recruitment.html", "date_download": "2018-10-16T19:21:50Z", "digest": "sha1:OTW5RV75SMRYZAKJQLQOP5BLFJOH7JVE", "length": 39601, "nlines": 306, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "SBI भारतीय स्टेट बँकेतर्गत विशेष अधिकारी पदांची भरती - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nSBI भारतीय स्टेट बँकेतर्गत विशेष अधिकारी पदांची भरती\nभारतीय स्टेट बँकेतर्गत विशेष अधिकारी पदांची भरती\nभारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवर विविध विभागात विशेष अधिकारी पदांच्या एकूण 96 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 एप्रिल 2015\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सनदी लेखापाल पदभरती\nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी ���िकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्य...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुल...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाश���क आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्य...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुल...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nहेवी व्हेईकल फॅक्टरी मध्ये विविध पदाच्या 333 जागा\nसोलापूर महानगरपालिकेत चालक पदाच्या 400 जागांसाठी थ...\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सातारा येथे विवि...\nटाटा मूलभूत संशोधन केंद���र, मुंबई येथे विविध पदाच्य...\nएलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये विविध पदाच्य...\nसोलापूर महानगरपालिकेत अवेक्षक (स्थापत्य) पदाच्या अ...\nराष्ट्रीय कोशिका विज्ञान केंन्द्र पुणे येथे विविध ...\nराष्ट्रीय इन्शुरन्स अकॅडमी पुणे येथे विविध पदाच्या...\nMPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कर सहायक पदांच्...\nविवीध शासकीय कार्यालयांतर्गत पदभरती\nमहाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत वाहन च...\nजालना जिल्हा परिषदेंतर्गत विवीध पदांच्या 73 जागा\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई येथे ...\nमहाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या मुंबई कार्यालयात व...\nबार्टी, पुणे येथे विवीध पदांची भरती\nमाझगांव डॉक लिमिटेड, मुंबई येथे उप महाव्यवस्थापक प...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहायक प्राध्यापक पदा...\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड-अलिबाग येथे वि...\nमिरा भाईंदर महानगरपालिका येथे लघुटंकलेखकांची पदे\nसोलापुर विद्यापीठांतर्गत विवीध पदे\nजिल्हा परिषद, बीड येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) प...\nकॅन्टोन्मेंट मंडळ देवळाली नाशिक अंतर्गत विवीध पदां...\nऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी नागपूर अंतर्गत ट्रेडसमन ...\nडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत वि...\nभारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदाच...\nइंडियन एअर फोर्स अंतर्गत विविध पदांच्या एकूण 171 ज...\nSBI भारतीय स्टेट बँकेतर्गत विशेष अधिकारी पदांची भर...\nकोल्हापूर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयात लिप...\nBSF सीमा सुरक्षा दलामध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदाच्य...\nन्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये...\nओएनजीसी, मुंबई येथे विविध पदाच्या 205 जागा\nलोकसभा सचिवालय येथे सिक्युरिटी असिस्टंट पदाच्या जा...\nएकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण समितींतर्गत विवीध ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विवीध पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालीकेंतर्गत अभियंता पदभरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण से���क पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरे��नमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nम��ाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2015/11/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:52:28Z", "digest": "sha1:USLBXPACOQAJRN5DC6L3XDZG534J75MC", "length": 16018, "nlines": 110, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: दो लफ्जों की है ये कहानी", "raw_content": "\nदो लफ्जों की है ये कहानी\nलहानपणी हे गाणे कधीतरी रंगोली मध्ये पहिल्यांदा पाहिले. विचित्र आकाराच्या होडीचा नावाडी उभ्याउभ्या गाणे म्हणतोय, झीनत त्याचा अर्थ सांगतीये आणि अमिताभ तिला \"गाके सुनाओ\" असं म्हणतो आणि ती जास्त आळोखेपिळोखे न घेता डायरेक्ट गायला चालू करते हे मला कैच्या कै वाटल्यामुळे मी कधी या सुमधुर गाण्याचा परिपूर्ण आस्वाद घेतलाच नाही. पण आता दिवसातून ४ वेळा हे गाणे तरी पाहतोय, ऐकतोय. याचे कारण म्हणजे व्हेनिस याची देही याची डोळा पाहिले आणि ने राहवून या शहराचे पहिले स्वप्न दाखवणार्या या गाण्याची आठवण आली.\nपोलंडमधून इकडे ऑस्ट्रियामध्ये काप्फेनबेर्ग ला आल्यापासून इटली चे वेध लागले होते. इतिहासाच्या पानापानातून पाहिलेल्या रोमन साम्राज्याची, रेनेसांस च्या धुरंधरांची कर्मभूमी, जगप्रवास���चा पुस्तकातून मानाने डोलणारा पिसाचा मनोरा आणि कितीतरी सिनेमांमधून चित्रित झालेले व्हेनिस. इटली म्हणजे वर्तमानात जगणारा इतिहास आहे. याची प्रचीती घ्यायची सुवर्णसंधी आली या महिन्यात.\nमागल्या कंपनीत सोबत असलेल्या वज्रदेहीचा (आव्वाज आहेका याच्या नावासमोर कुणाचा) मेसेज नोव्हेंबर च्या सुरवातीला व्हॉट्सअॅप वर धडकला. वज्रा फ्लोरेंस ला आला होता आणि चक्क मला रोम च्या ट्रीपसाठी बोलवत होता. आपण लगेच तयार. फ्लोरेंस, रोम मध्ये गायडेड टूर[१] घेतली. अच्युत गोडबोलेंच्या \"अर्थात\" मध्ये वाचलेल्या मेडीची कुटुंबाचे फ्लोरेंस, दोन हजार वर्षापूर्वीच्या वास्तू गल्ली बोळात वागवणारे रोम आणि हा अजून पडला का नाही असा प्रश्न येवून कितीही वेळ निरखावे असा मनोरा असलेले पिसा बघितले. ३ दिवस इतिहास जगला. वज्रा.. आमंत्रण आतिथ्याबद्दल खूप खूप आभार.\nफ्लोरेंस वरून व्हेनिस ला जायला तीन ऑप्शन होते. पहिला ट्रेनचा (महाग), दुसरा बसचा (स्वस्त पण वेळखाऊ) तिसरा ब्लाब्लाकार (स्वस्त). नशिबाने ब्लाब्लाकार[२] वर क्लोदिओ नामक व्यक्ती व्हेनिस ला निघाला होता. त्याला संपर्क केला आणि दुसर्या दिवशी तो आणि आणखी एक सहप्रवासी - सारा यांच्याबरोबर फ्लोरेंस ते व्हेनिस असा ३ तासांचा प्रवास झाला. क्लोदिओ फारच इंटरेस्टिंग माणूस निघाला. सारा आणि त्याच्याशी खूप गप्पा मारता आल्या. गाडी पण ढिंकच्याक ऑडी एसयुवी होती.\nव्हेनिस च्या सांता लुचिया (St. Lucia) ट्रेन स्टेशन मधून निघतानाच आपण कुठल्यातरी वेगळ्या जगात आलोय याची खात्री पटते. पूर्ण शहरभर कालवे आहेत.. बस काय कार पण नाहीयेत इथे. छोट्या बोटी वापरतात लोक. त्याला गोंडोला म्हणतात. वॉटरबसेस पण आहेत. त्याला वेपोरेत्तो म्हणतात. पीएमटी सारखी गर्दी असते वेपरेत्तो ला. इथल्या लोकांना त्याचे आजीबात कौतुक नाही. ऍम्ब्युलन्स पण होडीच आणि पोलीस पण होडीच वापरतात. व्हेनिस इतर शहरांपेक्षा जरा महागच आहे. 'जनरेटर' नावच्या युथ होस्टेल वर एक रात्र राहिलो मी इथे. सर्वात स्वस्त पण चांगले होते. १४ युरो. HostelWorld.Com [३] वरून आधीच शोधून ठेवले होते. ते होस्टेल शोधताना काढलेला हा विडीओ. पिवळ्या रंगाचे वेपरेत्तो चे स्टॉप दिसतायेत मागे.\nइथे फिरायचे असेल तर वेपोरेत्तो शिवाय पर्याय नाही त्यामुळे त्याच्या पास काढला आणि मनासोक्त फिरलो तिथल्या ग्रँड कॅनल मधून. मुरानो बेटावर पण गेलो होतो. तिथल्या प्रसिध्द काच कारागिरांचे कसब प्रत्यक्ष पाहायचे होते. पण नाही झाले. नेक्स्ट टाईम व्हेनिस.. नेक्स्ट टाईम.\nव्हेनिसमधले महाल, पूल, चर्च, चौक कालौघात जसे नि:श्चल थांबले आहेत. मोटाराईज्ड बोटींची काय ती भर पडली असेल नाहीतर आजच्या आणि पाचशे वर्षापूर्वीच्या व्हेनिस मध्ये काहीच फरक नसेल. उलट त्यावेळी ते अधिक वैभवशाली होते. यूट्यूबवर रिक स्टीव्सचे हे विडीओ व्हेनिसचे सौंदर्य अचूक टिपतात.\nतिथेले हे पाण्यातले जग पाहून साहजिकच प्रश्न पडतो की या पाण्याचा कुबट वास का येत नाही आणि व्हेनेशियंस इथे शतकानुशतके कसे राहातायेत एके काळचे जगातले सर्वात श्रीमंत शहर उदयास का आले आणि टिकले कसे एके काळचे जगातले सर्वात श्रीमंत शहर उदयास का आले आणि टिकले कसे या संदर्भातला हा एक नितांतसुंदर विडीओ आहे. नक्की पहा.\n[१] युरोपच्या बऱ्याचशा शहरांमध्ये काही हौशी मंडळी फ्रीवॉकिंगटूर्स चालवतात. हे गाईड २-३ तासात शहराच्या मध्यवर्ती भागातून चालवून शहराची माहिती सांगतात. त्यांचे काम पर्यटकांनी दिलेल्या टिप्स वर चालते. मी या टूर्स आवर्जून करतो. आतापर्यंत खूप छान अनुभव आला आहे या टूर्सचा. कधीही शहराला भेट देण्यापूर्वी त्या शहरातल्या फ्रीवॉकिंगटूर्स बद्दल माहिती करून घ्या. ऊ.दा. प्राग साठी गुगल मध्ये \"FreeWalkingTours Prague\" टाकले असता बरेच ऑप्शन मिळतील. त्यात Sandeman's Europe नावाची संस्थाच आहे. त्यांच्या प्राग, अॅमस्टरडम च्या फ्रीवॉकिंगटूर्स बेष्ट आहेत. ते नसले तरी कोणीतरी दुसरे असतातच.\n[२] युरोपमध्ये ब्लाब्लाकार ने जाणे लई परवडते बर्याचदा. ब्लाब्लाकार भारतात पण आहे. याची कन्सेप्ट खूप मस्त आहे. समजा मला पुण्याहून मुंबईला जायचय. आणि मी कारने एकटाच चाललोय. पेट्रोल आणि टोल चे धरून मला २००० रुपयांच्या वर खर्च आहे. मी blablacar.com वर माझी हि नियोजित ट्रीप पोस्ट केली तर पुण्याहून मुंबईला त्याच वेळी जाण्यास इच्छुक असलेल्या लोकांना त्याची माहिती मिळते. त्यातले २-३ मला संपर्क करतील. आणि मी ठरवलेल्याप्रमाणे मला प्रवासाचे पैसे मिळतील आणि या लोकांची कंपनीपण मिळेल.\nयात तुम्हाला तुम्ही प्रवास केलेल्या लोकांना रेटिंग पण देता येते. मी फ्लोरेंस वरून व्हेनिस ला ज्या क्लौदिओ बरोबर गेलो त्याची रेटिंग खूप चांगली होती.\n[३] होस्टेलवर्ल्ड ही आणखी एक साईट खूप उपयुक्त आहे. शहराचे नाव आणि नियोजित दिवस टाकले असता संपूर्ण हॉटेल्स आणि होस्टेल्स ची लिस्ट मिळते. त्यातून शहरामधले स्थान आणि किंमत यानुसार फिल्टर्स लावता येतात. ब्लाब्लाकार सारखेच होस्टेल्स चे युसर रेटिंग असतात. त्यातून दर्जाविषयी खात्रीलायक माहिती मिळते.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nदो लफ्जों की है ये कहानी\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/vinod-khannas-funeral-259309.html", "date_download": "2018-10-16T18:23:01Z", "digest": "sha1:S56IDMRG26PNRSDUS6GCRKCNWFBFVWM3", "length": 11967, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन, 'दयावान'ला निरोप देण्यास लोटलं बाॅलिवडू", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीम��ला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन, 'दयावान'ला निरोप देण्यास लोटलं बाॅलिवडू\n27 एप्रिल : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावरभावपूर्ण वातावरणात मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nविनोद खन्ना यांचं दीर्घ आजाराने आज निधन झालंय. गेले अनेक दिवस ते कर्करोगाने आजारी होते. सकाळी 11:20 वाजता त्यांनी मुंबईच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. बाॅलिवडूचा शहेनशहा अमिताभ बच्चन, रणधीर कपूर, ऋषी कपूर, सुभाष घई, रणदीप हुड्डा, अभिषेक बच्चन, दीया मिर्झा, रणजीत, उदीत नारायण आदी कलाकार सहभागी झाले होते. तसंच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्���िनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTOS सनी लिओनीनं मुलीचा तिसरा वाढदिवस असा केला साजरा\nसस्पेन्स संपला, फरहान अख्तर या मराठी हाॅट मुलीच्या प्रेमात\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/kolkata-howrah-bridge-celebrates-75th-anniversary-1629541/", "date_download": "2018-10-16T18:58:33Z", "digest": "sha1:3I4V2CRJ4TE4WAJIOEHGA26PA7OONNDR", "length": 25286, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kolkata Howrah Bridge celebrates 75th anniversary | सेतू बांधा रे! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nत्या सेतूचे महत्त्व भक्कमपणात नव्हे\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nपंचाहत्तरीची उमर गाठलेल्या त्या सेतूचे महत्त्व भक्कमपणात नव्हे, तर प्रबोधन काळ आणि आधुनिक काळ यांना जोडणाऱ्या योगदानात मोजावे लागेल.\nपूर्वेकडच्या आनंदनगरीतील, कोलकात्यातील हावडा सेतूला गतसप्ताहात ७५ वर्षे पूर्ण झाली. भारतासारख्या प्राचीन इतिहासाचे दृश्य अलंकार अंगाखांद्यावर मिरवीत असलेल्या देशात एखाद्या पुलाचा ७५वा वर्धापन दिन ही काही फार मोठी बाब नाही. हा पूल एवढी वर्षे टणकपणे टिकला ही कौतुकास्पद बाब. पण ते कौतुक एकटय़ा हावडा सेतूचेच करावे असेही नाही. असे अनेक पूल आपल्याकडे आजही वाहतुकीचे ओझे वाहात ताठ उभे आहेत. त्यातल्या काहींनी तर शंभरीही ओलांडली आहे. ब्रिटिशकालीन स्थापत्याचे ते उत्तम नमुने. हावडा सेतू हाही त्यातलाच एक. तेव्हा त्याच्या पंचाहत्तरीचे सोहळे घातले गेले असतील तर घालू देत. आता वयवर्ष वाढते त्यात काही कोणाच्या फार मोठय़ा कर्तृत्वाचा भाग असतो असे नाही. तरीही आपण वय वाढले याचा सार्वजनिक आनंद साजरा करतोच. तेव्हा त्या आनंदनगरीने हावडा सेतूच्या वर्धापन दिनानिमित्ताने झगमगाट केला असेल तर त्यात काय विशेष ते आपल्या सोहळाप्रियतेला साजेसे असेच झाले असे म्हणता येईल. पण ते तसे नाही. हावडा सेतूची पंचाहत्तरी ही केवळ एखाद्या पुलाची पंचाहत्तरी नाही. कारण तो केवळ हुगळीनामक एका नदीवर बांधलेला, कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा पूल नाही. हावडा सेतू हा कोलकात्याच्या शहरवास्तूचा शिरपेच आहे. ती कोलकात्याची सांस्कृतिक धरोहर आहेच. पण त्याहून तो प्रबोधन काळ आणि आधुनिक काळ यांना जोडणारा एक भक्कम सेतू आहे. असे सेतू आज कमकुवत होत चालले असताना, ते पाडून नव्या दऱ्या निर्माण केल्या जात असताना, हावडा सेतूचे हे महत्त्व समजून घेणे आवश्यक ठरते.\nएरवी हावडा सेतूची अनेक वैशिष्टय़े सांगता येतील. बिग बेन टॉवर हे जसे लंडनचे, ‘भारताचे प्रवेशद्वार’ हे जसे मुंबईचे, तसेच हावडा सेतू हे कोलकात्याचे प्रतीक. त्याचा आकार, त्याचे स्वरूप हे सगळेच अनोखे. सेतू हे अभियांत्रिकी कौशल्यकौतुक तसे भारताला नवे नाही. रामसेतू हा तर आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक काव्य आणि इतिहासाचा भाग. प्राचीन काळीही येथे लाकडी साकवांपासून दगडी कमानीच्या पुलांपर्यंत अनेक पूल बांधले गेले आहेत. परंतु हावडा सेतू हा त्या सगळ्यांहून वेगळा होता. याचे एक कारण म्हणजे तो संपूर्णत: पोलादात बांधण्यात आलेला आहे. त्याच्या बांधकामासाठी २६ हजार ५०० टन पोलाद वापरण्यात आले होते. त्या काळी अशी सगळी सामग्री ब्रिटनहून जहाजांतून मागविण्यात येई. ते ब्रिटिशांचे धोरणच होते. परंतु या पुलाच्या बांधकामाच्या वेळी ब्रिटिश राज्यकर्त्यांचा जरा नाइलाजच झाला. तो काळ महायुद्धाचा. त्यामुळे ब्रिटनला युद्धसामग्रीसाठी पोलादाची गरज होतीच. शिवाय जहाजातून ते भारतात पाठवायचे तर त्यात धोका होता. त्यामुळे या पुलासाठी ब्रिटनहून आले अवघे तीन हजार टन पोलाद. बाकीचे सगळे पुरविले टाटा स्टीलने. या भारतीय पोलादातून हे भौमितिक आकाराचे, एकही नटबोल्ट नसलेले आश्चर्य उभे राहिले. त्याला उभे राहिले असे म्हणणेही अयोग्य ठरेल. कारण हा आडवालांब पूल बिनखांबी आहे. त्या दृष्टीने तरंगताच तो. पण त्याचा पाया शोधू गेलो तर आपणांस तो सापडेल भारताच्या प्रबोधन काळामध्ये. इंग्रजी शिक्षणपद्धतीला नावे ठेवण्यातून हल्ली आपणांस मोठे राष्ट्रवादी समाधान मिळत असते. मेकॉलेने हिंदुस्थानला कसे सांस्कृतिक गुलाम बनविले याचे पाठही हल्ली व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठांतून सातत्याने दिले जात असतात. परंतु इंग्रजी विद्यापीठांतून मिळालेल्या आधुनिक विज्ञाननिष्ठ शिक्षणाने येथे जी प्रबोधनाची परंपरा निर्माण झाली, त्यातूनच या देशात शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, उद्योजक, कुशल कामगार यांची फळी उभी राहिली. हावडा सेतूचे बांधकाम ब्रिटिश कंत्राटदारांनी केले हे खरे. परंतु त्यासाठीचे पोलाद जसे टाटांच्या कारखान्यातील भारतीय तंत्रज्ञांनी घडविले होते, तसेच पुलाच्या बांधकामातही भारतीय तंत्रज्ञांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग होता, ही बाब विसरता येणार नाही. १९४३ मध्ये या पुलावरून वाहतूक सुरू झाली. याबाबतही हा सेतू अन्य पुलांहून वेगळा ठरतो. उद्घाटनाचा शासकीय सोहळा, मंत्र्यांची भाषणे, ते फीत कापणे, ते निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने होणारे रुसवेफुगवे आणि बहिष्काराची नाटके यापैकी काहीही न होता हा सेतू वाहतुकीसाठी खुला झाला. हे झाले जगावेगळेच. पण त्याचे कारण जपानच्या भीतीमध्ये होते. उगाच उद्घाटनाच्या जाहिराती द्यायच्या, रंगारंग कार्यक्रम ठेवायचा आणि ते समजल्यानंतर जपानने त्यावर बॉम्बगोळे टाकायचे असे व्हायला नको म्हणून उद्घाटनाचा कार्यक्रमच ठेवण्यात आला नव्हता. तो तसाच सुरू झाला. आता त्यावरून कोलकात्याची ट्राम गाडी सुरू झाली. मोटारी धावू लागल्या. पादचाऱ्यांनाही त्यावरून प्रवासाची परवानगी होती. या सगळ्या वाहतुकीने केवळ हावडा जिल्हा आणि कोलकाता शहर यांनाच जोडले नाही. भारतामध्ये सुरू झालेल्या आधुनिक कालखंडाच्या प्रारंभाला हा पूल आहे हे विसरता येणार नाही.\nहावडा सेतूचे बांधकाम विसाव्या शतकातील ३०च्या दशकात सुरू झाले आणि ते पूर्ण झाले १९४३ मध्ये. हाच काळ आपल्याकडील आधुनिकतेच्या प्रारंभाचा आहे. याचा अर्थ तत्पूर्वी येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग नव्हते असे नव्हे. येथे कापडगिरण्या होत्या. रेल्वे होती. टाटांचा पोलाद कारखाना उभा राहिलेला होता. तेव्हा उद्योग होते. परंतु नुसते उद्योग असून चालत नसते. त्यासाठी आधुनिक मानसिकता आणि संस्कृती असावी लागते. ती अजून रुजायची होती. प्रबोधन काळाने तिची मुहूर्तमेढ रोवली होती. त्याची फळे साधारणत: द्वितीय महायुद्धाच्या काळात दिसू लागली असे म्हणता येते. हावडा सेतू नेमका त्या वळणावर उभा राहिला होता. कोलकात्यातील भद्र संस्कृतीला पुढे डावे वळण लागले. त्याला या पुलावरून झालेल्या वाहतुकीने किती बळ मिळाले याचा अभ्यास एकदा व्हायला हवा. आज हावडा सेतू कोलकात्याच्याच नव्हे, त�� संपूर्ण पश्चिम बंगालच्या सांस्कृतिक कलाव्यवहारातही ठाण मांडून आहे. दुर्गापूजेपासून चित्रपटांपर्यंत पसरलेला आहे तो. परंतु त्याचबरोबर तो पश्चिम बंगालच्या औद्योगिक संस्कृतीचेही वहन करतो आहे. कोलकात्याला हावडा जिल्हा त्यापूर्वीही जोडला गेला होताच. परंतु हावडा सेतूने ती जोडणी अधिक बळकट केली आणि त्यातून व्यापार आणि उद्योग यांचा जो विकास झाला त्याची नेमकी आकडेवारी काढता नाही येणार. परंतु पुढे ग्रामीण नक्षलबारीतील उठावाला शहरी कोलकात्याने दिलेली साथ पाहिली तर त्या विकासाच्या प्रक्रियेतून तेथे कोणती सांस्कृतिक-राजकीय खळबळ जन्माला आली होती हे लक्षात येते आणि हावडा सेतू हा भद्र कोलकाता आणि ग्रामीण कास्तकार-कामगारांचा बंगाल यांच्यातील एक सेतूही होता हेही त्यातून ध्यानात येते. बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’ काय किंवा मणिरत्नम यांचा ‘युवा’ काय, त्यातील संघर्षांच्या काही प्रसंगांना पाश्र्वभूमी म्हणून येणारा हा हावडा सेतू एका वेगळ्याच अर्थाने त्या संघर्षांच्या मुळाशी आहे, ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे.\nसांस्कृतिक वा वैचारिक बाबी या कुठे हवेतून उगवत नसतात. भवतालच्या भौतिकातून त्या येत असतात. हावडा सेतू या भौतिक रचनेकडे या दृष्टिकोनातून पाहिले, म्हणजे त्याच्या महत्त्वाचा पत्ता लागतो. आणि म्हणूनच हा सेतू पंचाहत्तरीचा झाला ही बाब कौतुकास्पद वाटते आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, तो ब्रिटिशांनी उभारलेला असूनही त्याचा बंगाली भद्रजनांना आनंदच आहे हे अधिक सुखावह वाटते. अशा वास्तू या आपणांस आपल्याच इतिहासाशी, संस्कृतीशी, मुळांशी जोडणाऱ्या असतात हे भान त्या आनंदात आहे ही त्यातील सुखदायक गोष्ट आहे. असे ‘सेतू बांधा रे’ हे म्हणणे तर दूरच, परंतु निदान आहेत ते पाडू नका रे, असे कळकळीने सांगण्याची वेळ आलेल्या काळात हे असे सुख दुर्मीळच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-paddy-crop-become-trouble-due-lack-rain-pune-maharashtra-12887", "date_download": "2018-10-16T19:22:17Z", "digest": "sha1:WQY5NBVB23ITI456CUGWXSIMH573WQBB", "length": 16201, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, paddy crop become in trouble due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यात भात पिक संकटात\nपुणे जिल्ह्यात भात पिक संकटात\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nयंदा मी तीन एकरांवर भात लागवड केली होती. पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे भात पिकाची वाढ खुंटली आहे. उत्पादनात ३०-४० टक्के घट येण्याची शक्यता आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.\n-रोहिदास लखीमले, शेतकरी, भोयरे, ता. मावळ.\nपुणे ः पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यातील भात पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. या कालावधीतच पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील भात पिकाची वाढ खुंटली आहे. परिणामी भात उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्टर आहे. त्यापैकी ६२ हजार १५० हेक्टर म्हणजेच सरासरी ८५ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीच्��ा क्षेत्रात आठ हजार ३८५ हेक्टरने वाढ झाली. अनेक भात उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खते, बियाण्यांची खरेदी केली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती वगळता उर्वरित भागात कुठेही पाऊस पडला नाही.\nदुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पावसाचा चांगलाच खंड पडला. त्यामुळे भात लागवड वेळेवर होऊ शकली नाही. जूनच्या चौथ्या आठवड्यात पावसाने काही प्रमाणात पडण्यास सुरवात केली. त्यामुळे भात उत्पादकांना दिलासा मिळाला आणि लागवडीस सुरवात झाली होती. जुलैमध्ये या लागवडीला चांगलाच वेग आल्याचे चित्र होते.\nआॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांत पावसाचा जोर कमी झाला. अनेक ठिकाणी भात पिके वाढीच्या, तर काही ठिकाणी पीक निसवण्याच्या अवस्थेत असून अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परंतु शेवटच्या टप्‍प्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे काही ठिकाणी भात पिक पिवळे पडू लागले आहे.\nसध्या पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांकडील भात पीक बऱ्यापैकी असले तरी या पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पाऊस न झाल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भात पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.\nपाऊस उशिरा झाल्याने उशिराने सुमारे साडे पाच एकरांवर भात रोपांची पुनर्लागवड केली. भात पीकवाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, पावसाने उघडीप दिली असून एका पावसाची गरज आहे. पाऊस न झाल्यास भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे डोणे येथील शेतकरी भात उत्पादक शेतकरी संतोष कारके यांनी सांगितले.\nपाऊस पुणे भात पीक पीककर्ज बारामती खेड आंबेगाव\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्��ी सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/sanjay-raut-denies-shiv-sena-and-bjp-alliance/", "date_download": "2018-10-16T20:06:05Z", "digest": "sha1:TSMLX75N3CW3AFNJODWDEAHLVTMI5ABF", "length": 29303, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sanjay Raut Denies For Shiv Sena And Bjp Alliance | भाजपानं आम्हाला गोंजारू द्या किंवा मुका घेऊ द्या, युती होणं अशक्य-संजय राऊत | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्���मंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nभाजपानं आम्हाला गोंजारू द्या किंवा मुका घेऊ द्या, युती होणं अशक्य-संजय राऊत\nभाजपासोबत युती होणार नसल्याचा शिवसेनेकडून पुनरूच्चार\nडोंबिवली - भाजपा कितीही आवाहन करू देत, आम्हाला गोंजारू देत किंवा मुका घेऊ देत, तरी युती होणार नसल्याचा पुनरूच्चार करून सध्या महाराष्ट्राला निवडणुका परवडणाऱ्या नसल्याने शिवसेनेने सरकारचा टेकू काढलेला नाही, असा युक्तिवाद शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. डोंबिवली पत्रकार संघाच्या अनौपचारिक गप्पांवेळी ते बोलत होते.\nतेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न\nजातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे. देशात अराजक निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. आजवर महाराष्ट्र कधी जातीच्या मुद्द्यावर फाटला नव्हता. पण भीमा-कोरेगावच्या प्रकरणामुळे फाटलेला महाराष्ट्र अद्याप शिवला गेलेला नाही. त्यामुळेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणा-या शक्तींना चिरडून टाकले पाहिजे, असे आवाहन करत राऊत यांनी भाजपाला टार्गेटदेखील केले.\n'डोंबिवलीपेक्षा वाराणसीची अवस्था वाईट'\nदरम्यान, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपले गाव, शहर आणि मतदारसंघाच्या विकासापुरते पाहू नये. त्यांचा मतदारसंघ म्हणजे देश नाही. पंतप्रधानाच्या वाराणसी मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा अत्यंत वाईट आहे. म्हणून तर तेथे प्रचंड खर्च करून कामे सुरू आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.\nगेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे वक्तव्य केले होते. ते विचारता खासदार राऊत यांनी वस्तुस्थिती मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघावरच निशाणा साधला. गडकरी यांनी जरी डोंबिवलीविषयी विधान केले असले तरी नागपूरची अवस्था काय होती युती सरकारच्या काळात गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाल्यानंतरच नागपूरचा विकास होत गेला. आताही मुख्यमंत्र्यांचे जास्त लक्ष नागपूरवर आहे. सध्याचे मुख्यमंत्री काय किंवा विलासराव देशमुख काय, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामे खेचून नेली. त्याला पंतप्रधानही अपवाद नाहीत. ते वाराणसी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्या मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा वाईट आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण वाराणशी म्हणजे देश नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. राजीव गांधी यांनीही त्यांच्या काळात त्यांचा मतदारसंघ अमेठीवर जास्त लक्ष दिले. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे केवळ त्याचा मतदारसंघ, गाव आणि शहराचे नसतात. ते देशाचे, राज्याचे असतात, असा चिमटा काढला.\n‘बेटी बचाव हा इशारा’\nदिल्लीतल निर्भया बलात्कार प्रकरणाच्या वेळी भाजपाची जी भूमिका होती. ती आत्ता उत्तर प्रदेश आणि काश्मीर बलात्कार प्रकरणावेळी बदलेली दिसते. ‘बेटी बचाव’ हा कार्यक्रम राहिलेला नसून तो धोक्याचा इशारा (वॉर्निंग) झालेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSanjay RautShiv SenaDevendra FadnavisNarendra Modiसंजय राऊतशिवसेनादेवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदी\nनव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार\nकोल्हापूर : रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ करा, शिवसेनेची मूक निदर्शने\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nप्लॅस्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही - रामदास कदम\nशिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी साधला संवाद\nऐन सणासुदीत शहरात कचराकोंडी\nस्टेशनकडे जाणारा कामगारांचा रस्ता बंद\nशिवसेनेची पर्यावरणवादी कार्यकर्तीविरुद्ध तक्रार\nथीम पार्क भ्रष्टाचारावरून शिवसेना-भाजपात कलगीतुरा\nजिल्ह्याच्या जलवाहतुकीचा भार ठामपाच्या खांद्यावर\nमदरशामध्ये विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=201", "date_download": "2018-10-16T19:45:02Z", "digest": "sha1:IOBOMPX36ETQGCMNWOMCT3CSDT5WYYOY", "length": 3827, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Chandichya Tordya |चांदीच्या तोरड्या", "raw_content": "\nChandichya Tordya |चांदीच्या तोरड्या\nChandichya Tordya |चांदीच्या तोरड्या\n'चांदीच्या तोरड्या' हा श्रीनिवास ऊर्फ रंगा दाते यांचा पहिलावाहिला कथासंग्रह. यात बारा ग्रामीण कथांचा समावेश आहे. श्री. दाते हे प्रगतिशील शेतकरी, शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनच संबंधितांना माहिती आहेत. त्यांचा जन्मच मुळी शेतकरी कुटुंबात झाला. उच्च शिक्षणही शेतकी याच विषयाचे झाले आणि आजवरचे आयुष्यही फक्त शेती आणि शेतीशी संबद्ध अशा व्यवसायात गेले आहे. आयुष्य आता साठीच्या ��ळणाशी आले आणि दात्यांना खर्‍या अर्थाने आत्मसाक्षात्कारच घडला. काळ्या आईची उपासना करणार्‍या दात्यांचे हात वेगळ्या प्रकारच्या सर्जनासाठी स्फुरू लागले. आंतरिक ऊर्मी बळावली आणि तिचा शब्दबद्ध आविष्कार कागदांवर उमटला. ही एक कथा होती. खुद्द दातेही या साक्षात्काराने स्तिमित झाले. त्यानंतर पुढल्या काळात लिहिल्या गेलेल्या कथांचा हा संग्रह.\nश्री. दाते हे काही सराईत लेखक नाहीत; पण उत्तम कथालेखकाची प्रसादचिन्हे या त्यांचा पहिल्याच कथासंग्रहात जागजागी ठळकपणाने दिसून येत आहेत. अस्सल अनगड मोती हे कधीच गोलाकार असत नाहीत, त्याप्रमाणे या संग्रहातील कथा वरवर पाहता ओबडधोबड भासल्या, तरी त्यांतील जीवनानुभव हे अधिक जीवंत व रसरशीत वाटतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=454", "date_download": "2018-10-16T19:47:31Z", "digest": "sha1:Y6FNN2EUAQGCQKIFKSBO2FJ4TF2U6U5H", "length": 2192, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Maharashtratil Samajsudharak |महाराष्ट्रातील समाजसुधारक", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nMaharashtratil Samajsudharak |महाराष्ट्रातील समाजसुधारक\nMaharashtratil Samajsudharak |महाराष्ट्रातील समाजसुधारक\nसमाज सुधारणेच्या प्रक्रियेत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले. एक आदर्श, पुरोगामी व नवसमाजनिर्मितीची स्वप्ने पाहिली अशा समाजसुधारकांची माहिती प्रस्तुत पुस्तकात आहे. महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा व समाज परिवर्तनाचा अभ्यास करणार्‍यांना तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arth-lekh-news/benefits-of-the-subvention-scheme-provides-to-the-home-buyers-1659576/", "date_download": "2018-10-16T19:35:07Z", "digest": "sha1:R2DORLDAWBZCABC2XKVVJKHHSK6AS33V", "length": 23493, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "benefits of the subvention scheme provides to the home buyers | गुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे? | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nगुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे\nगुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे\nभाडय़ाने राहणाऱ्या आणि कर्ज घेऊन घर विकत घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोयीचे ठरते.\nगेली ४-५ वर्षे ही स्थावर मालमत्ता क्षेत्��ासाठी आजपर्यंतची सर्वात वाईट वर्षे मानली जात आहेत. भरपूर ठिकाणी निरनिराळ्या सुखसोयींनी सज्ज मोठमोठे प्रकल्प गिऱ्हाइकाची वाट पाहत उभे आहेत. कशी तरी या घरांची विक्री व्हावी म्हणून बिल्डर वेगवेगळ्या योजना काढून ग्राहकांना भुलवू पाहत आहेत. स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फुकट, मॉडय़ुलर किचन फुकट, फ्लोर राइझ नाही, १ लाखात घर बुक करा- बाकी पझेशननंतर, इत्यादी प्रकारच्या जाहिराती वर्तमानपत्रांमध्ये भरभरून दाखविल्या जात आहेत. त्यातलीच एक योजना म्हणजे – होम लोन सबव्हेन्शन\nहोम लोन सबव्हेन्शन म्हणजे गृह कर्ज साहाय्य. अशा स्कीममध्ये कर्ज घेऊन घर घेणाऱ्याचे काही ईएमआय बिल्डर भरतो. सर्वसाधारणपणे गृह कर्ज १५-२० वर्षांसाठी घेण्यात येते. त्यामुळे घेतलेले घर दुप्पट ते तिप्पट किमतीला पडते. परंतु होम लोन सबव्हेन्शनच्या साहाय्याने फ्लॅटधारकावर असणारा कर्जाचा बोजा थोडा कमी होतो. जर प्रोजेक्ट वेळेवर तयार झाले तर या स्कीममध्ये बिल्डरचा प्रोजेक्ट विकला जातो आणि घर घेणाऱ्याचाही फायदा होऊ शकतो. शिवाय भाडय़ाने राहणाऱ्या आणि कर्ज घेऊन घर विकत घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोयीचे ठरते.\nपरंतु या स्कीममध्ये नुकसानसुद्धा होऊ शकते. माझ्या एका परिचितांनी अशाच एका योजनेला भुलून कर्ज घेऊन घर बुक केले आणि आज डोक्याला हात लावून बसले आहेत. झाले काय तर सुमारे तीन वर्षांपूर्वी एका बिल्डरने एक स्कीम काढली – फक्त १० टक्के रक्कम कराराच्या वेळी, १० टक्के घराचा ताबा घेताना द्या आणि त्यानंतर ईएमआय भरायला सुरुवात करा. ८० टक्के रक्कम ही वित्त संस्थेकडून घर खरेदी करणाऱ्याच्या नावाने कर्ज घेऊन, ‘त्यावर जे काही व्याज (प्री-ईएमआय) असेल ते पझेशनपर्यंत आम्ही भरू’ असे वायदे त्या बिल्डरने केले. आपल्या खिशातून १० टक्के रक्कम जातेय एवढेच म्हणून त्या परिचितांनी घर घेतले बिल्डरने काही महिने हप्ते भरलेसुद्धा. परंतु कालांतराने बिल्डरने गृह कर्जाच्या खात्यात हप्ते भरणे बंद केले आणि मग कर्ज दिलेल्या वित्त संस्थेने कर्जदाराकडून वसुली करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या परिचितांनी जेव्हा प्रोजेक्टची परिस्थिती बघितली (अर्थातच बांधकाम बंद झालं होतं.) तेव्हा आपण कसे या घोटाळ्याच्या विळख्यात फसलो आहोत याची जाणीव त्यांना झाली.\nया स्कीममध्ये गफलत अशी :\nनियमित गृह कर्जामध्ये कर्��� वाटप हे प्रोजेक्टच्या कामगिरीनुसार होते. म्हणजे जेवढे काम त्यानुसार पैसे बिल्डरला देण्यात येतात आणि तेसुद्धा योग्य कागदपत्र आणि साइट बघितल्यानंतर. परंतु वरील स्कीममध्ये मात्र कर्ज वाटप प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात करण्यात आले. जेव्हा फ्लॅटधारकाने तक्रार केली तेव्हा वित्त संस्थेने त्यांना सांगितले की बिल्डरबरोबर केलेल्या करारामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की, कर्जाचे वाटप हे प्रोजेक्टच्या कामगिरीनुसार नसून बिल्डर सांगेल त्याप्रमाणे करण्यात येईल आणि फ्लॅटधारकाची या गोष्टीला नेहमीच संमती असेल. (हे म्हणजे ‘ब्लॅन्क चेक’ दिल्यासारखं झालं, पण स्वस्तात घर घ्यायच्या नादात बहुतेक करार नीट वाचायचा राहून गेला) त्यामुळे कर्जदाराच्या नावाखाली बिल्डरने झालेल्या खर्चापेक्षा जास्त रक्कम उचलली आणि कर्जदार मात्र उगीचच त्याचा बोजा वाहतोय.\nकरारानुसार पझेशनच्या तारखेपर्यंत हप्ते बिल्डर भरणार असे ठरले होते. परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे वित्त संस्थेने फ्लॅटधारकाकडून वसुली सुरू केली. चौकशी केल्यावर कळले की जर पझेशन वेळेवर दिले नाही तर वित्त संस्था स्कीम बंद करून नियमित ईएमआय कर्जदाराकढून वसूल करणार असे आहे. आता फ्लॅटधारकासमोर मोठा प्रश्न – हातात काही नसताना ईएमआय भरू की सिबिल स्कोर खराब होऊ देऊ\nकोणतीही बँक किंवा वित्त संस्था गृह कर्ज द्यायच्या आधी प्रकल्पाची/जागेची पूर्ण माहिती मिळवते (टायटल सर्च). जागेची मालकी व्यवस्थितरीत्या तपासल्यानंतरच कर्ज दिले जाते. परंतु वरील बिल्डरने तर ही जबाबदारीसुद्धा फ्लॅटधारकावर टाकली. जेव्हा प्रोजेक्टवर दुसऱ्याच कुणीतरी ताबा मिळविला हे फ्लॅटधारकाच्या माहितीत आले आणि त्यांनी वित्त संस्थेला पाचारण केले तेव्हा त्यांना हे सांगून झिडकारले गेले की कर्ज देताना जमिनीची मालकी कोणाची आहे हे बघण्याची जबाबदारी फ्लॅटधारकाची आहे. आता परिस्थिती अशी आहे की १० टक्के किंमत मोजून फ्लॅटधारकाच्या हातात काही नसून फक्त डोक्यावर कर्जाचा बोजा शिल्लक आहे.\nवरील घटनेमुळे होम लोन सबव्हेन्शनमध्ये काय गोंधळ होऊ शकतो हे तुमच्या लक्षात आलेच असेल.\nत्यामुळे यापुढे घर घेताना खालील काळजी घ्या :\n* करार पूर्णपणे वाचून त्यातील बिल्डर व तुमच्या जबाबदाऱ्या नीट समजून घ्या. प्रोजे��्ट वेळेवर झाले नाही तर काय होईल हा अंदाज पहिला बांधा.\n* आपल्या गृहकर्जावर आपले नियंत्रण ठेवा. प्रोजेक्टची प्रगती जर नसेल तर बँकेला नोटीस देऊन कर्ज वाटप बंद करा.\n* प्रोजेक्टचे टायटल सर्च कर्ज देणाऱ्या संस्थेने केले आहे याची खात्री करून घ्या.\n– योजनांची नीट चौकशी करा. प्रलोभनांना बळी पडू नका.\n* बांधकाम चालू असलेल्या प्रोजेक्टच्या प्रगतीवर नीट लक्ष ठेवा.\n* बांधकाम पूर्ण झालेले आणि ओसी मिळालेले प्रोजेक्ट महाग असले तरी जोखीम कमी असते, परंतु बांधकाम सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये घेतलेले घर महाग पडू शकते.\n* घर घ्यायच्या आधी आपले आर्थिक नियोजन करा. शक्यतो मिळकतीच्या ४० टक्क्य़ांपेक्षा जास्त रक्कम कर्जाच्या हफ्त्यामध्ये जाणार नाही असे बघा.\n* सहा महिन्याचे कर्जाचे हफ्ते सुरक्षित फंडामध्ये गुंतवून ठेवा, म्हणजे नोकरी सुटली तर कर्जाची परतफेड वेळेवर होईल.\n* गृह कर्ज घेताना आपला मुदत विमा काढायचा लक्षात ठेवा.\n* सबव्हेन्शन स्कीममध्ये कर्ज घेताना बिल्डरने भरलेल्या ईएमआयचा तुमच्या आयकर विवरणात कसा उल्लेख होईल आणि तुमची कर जबाबदारी ध्यानात घ्या.\n* जगात काही फुकट मिळत नसते. ‘फुकट’ हा शब्द दिसल्याबरोबर धोक्याची घंटा वाजलीच पाहिजे..\nसूचना: हे पोर्टफोलिओ प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत. कृपया कोणतीही गुंतवणूक करताना स्वत:ची जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत आणि संपूर्ण माहिती मिळवूनच गुंतवणूक करावी. तुमच्या फायदा किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.\n* या सदरामधे गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.\n* सर्व म्युच्युअल फंड हे ‘रेग्युलर ग्रोथ’ पर्यायाचे आहेत.\n* यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील. परंतु त्याचा या सदरांमधील पोर्टफोलिओच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.\n* गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाचे एग्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर नियमांचा आढावा घ्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्���ी- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/2015-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-54-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4-114110800005_1.html", "date_download": "2018-10-16T18:27:51Z", "digest": "sha1:SED6P4OUDVG3QYCXC7D5OAOAAJGMGWH6", "length": 17578, "nlines": 181, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2015 मध्ये विवाहाचे 54 शुभ मुहूर्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2015 मध्ये विवाहाचे 54 शुभ मुहूर्त\nहिंदू पंचांगानुसार सन 2015 या नवीन वर्षात विवाहाचे 54 शुभ मुहूर्त असले तरी मागील वर्षापेक्षा आठ टक्क्यांनी हे मुहूर्त कमी झाले आहेत. सर्वाधिक विवाहाचे 12 मुहूर्त फेब्रुवारी 2015 मध्ये आहेत.\n3 नोव्हेंबरला देवशयनी आषाढी एकादशीनंतर विवाहासह सर्व शुभ कार्यांना सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या विवाह इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. 2014च्या नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे 17, 19, 24, 26 व 27 या तारखांना तर डिसेंबर महिन्यात विवाहाचे 1, 7 व 8 शुभ मुहूर्त आहेत. विविध पंचांगानुसार वर्ष 2015 गोपाळ व गोरज असे एकूण 54 विवाहांचे शुभ मुहूर्त आहेत. या मुहूर्तांची संख्या गणनेनुसार कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्ष 2010 नंतर विवाह मुहूर्त कमी होत आहेत. यात 2010मध्ये 90 मुहूर्त, 2011मध्ये 61 मुहूर्त, 2012 मध्ये 71, 2013मध्ये 65 तर 2014मध्ये 57 व 2015 मध्ये 54 शुभ मुहूर्त आहेत.\nसन 2015च्या शुभ मुहूर्तांमध्ये जानेवारी महिन्यात 16, 18, 24, 25, 29,\nफेब्रुवारीमध्ये 5 ते 17,\nमार्चमध्ये 4, 8 तसेच 9 ते 12\nनोव्हेंबरमध्ये 22, 26 व 27\nडिसेंबर महिन्यात 4 व नंतर 13 व 14 या दिवसांना शुभ मुहूर्त आहेत.\n14 डिसेंबर 2014 ते 14 जानेवारी 2015पर्यंत कोणत्याही कार्याकरिता शुभ मुहूर्त नाही. विवाहाचे मुहूर्त 8 डिसेंबरपर्यंत राहणार आहेत. मात्र, 14 डिसेंबरपासून सूर्य धनु राशीत जाणार असल्यामुळे शुभ कार्य होणार नाहीत. वर्ष 2015 मध्ये जुलै ते ऑक्टोबरपर्यंत शुक्र अस्त असल्याने विवाहाचे मुहूर्त कमी आहेत. सन 2010 ते 2014 पर्यंतच्या शुभ मुहूर्तांपैकी सन 2015च्या शुभ मुहूर्तांच्या तारखा कमी असल्याने आतापासून विवाह जुळवणीसाठी लगीनघाई दिसत आहे.\nवेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता\niTunes वर देखील, डाउनलोड करण्यासाठी\nएंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी\nक्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या\nमुलींचे विवाहाचे वय 21 वर्षे करावे-मद्रास हायकोर्ट\nऑस्ट्रियाच्या चर्चमध्ये लग्न करण्याची इच्छा\nश्रीदेवी - मिथुनचे लग्न झाले होते\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत���वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=202", "date_download": "2018-10-16T19:48:15Z", "digest": "sha1:3W4UL3XZHZAB6KAEC65JBEIHWKSSYJ6H", "length": 2863, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Dhukyatil Zada| धुक्यातली झाडं", "raw_content": "\nDhukyatil Zada| धुक्यातली झाडं\nDhukyatil Zada| धुक्यातली झाडं\nलक्ष्मण हसमनीस यांच्या ह्या कथा वास्तववादी असल्या तरी हे वास्तव बालबोध नाही. वास्तवाच्या पलीकडे असणार्‍या गूढ, अनाकलनीय मानवी मनाचा त्या शोध घेतात. त्याचप्रमाणे हे वास्तव एक संवेदनशील आकलनही आहे हे लक्षात येते. माणसांच्या जीवनातील, विशेषत: स्त्रियांच्या जीवनातील सुख-दु:ख, मान-अपमान ह्या गोष्टी स्वच्छ व शांत नजरेनं लेखकानं टिपल्या आहेत; त्यामुळेच हे केवळ मानवी जीवनाचे प्रतिबिंब न राहता मूळ आकृती व त्यातून उभी राहिलेली ही कलाकृती अतिशय उन्नयीत झाली आहे. हसमनीस यांच्या ‘सांजस्मृती’ या पुस्तकाची दखल मान्यवर समीक्षकांनी, साहित्यिकांनी घेतली होती. ह्याही पुस्तकाचे वाचक स्वागत करतील. ह्या कथासंग्रहामुळे एका सकस कथासंग्रहाची भर मराठी साहित्यात पडली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=455", "date_download": "2018-10-16T19:47:08Z", "digest": "sha1:Z7IYSUYO2KI6FXFNEGABUJOKHD45ESXQ", "length": 3191, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Stree- Pursush Samanta: Police Margadarshak | स्त्री-पुरुष समानता : पोलिस मार्गदर्शक", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nएखादी महिला पोलिसांकडे जाते तेव्हा तिला प्रथम पोलिसांची भीती वाटत असते. अनेक वेळा गुन्हा घडलेला नसतो, पण तो घडण्याची भीती तिच्या मनात असते. अशा वेळी तो गुन्हा दखलपात्र आहे अथवा नाही; तसेच एखाघा व्यक्तीकडून भविष्यात काही गुन्हा घडण्याची शक्यता असेल तर कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून निर्णय घ्यावा लागतो. अनेक वेळा हा पेच पोलिसांना सामंजस्याने सोडवावा लागतो. कारण तिचे कुटुंब मोडणार नाही वा तिला इतर कोणता आधार आहे का, याचाही विचार करावा लागतो. थोडक्यात, ज्या विश्वासाने ती स्त्री पोलिसांकडे आली आहे, त्या विश्वासाला न्याय घावा लागतो. अशा वेळी पोलिसांना मार्गदर्शक ठरेल अशी काही माहिती या पुस्तकात आहे. पोलिसांना त्वरित हाताशी संदर्भ म्हणून हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-fruit-piearcing-moth-attack-mandarin-12774", "date_download": "2018-10-16T20:01:46Z", "digest": "sha1:5CWJHYRXUXBJ6EE62BIHEW5NNBIGHMQX", "length": 18715, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, fruit piearcing moth attack in mandarin | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे नियंत्रण\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे नियंत्रण\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे नियंत्रण\nडॉ. साबळे पी. ए., सुषमा सोनपुरे\nमंगळवार, 9 ऑक्टोबर 2018\nसंत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे महिन्यामध्ये बागेला पाणी थांबवून ताण दिला जातो. पानगळ करून घेतली जाते. पुढे पावसाळ्यामध्ये ताण सोडून , शिफारशीनुसार खत व्यवस्थापन केले जाते. साधारणतः सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचा आकारमान वाढते. फळांना रंग हळूहळू पक्वतेनुसार पिवळसर होण्यास सुरवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५ टक्के गळ या किडीच्या प्रादुर्भावामुळे होते.\nसंत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे महिन्यामध्ये बागेला पाणी थांबवून ताण दिला जातो. पानगळ करून घेतली जाते. पुढे पावसाळ्यामध्ये ताण सोडून , शिफारशीनुसार खत व्यवस्थापन केले जाते. साधारणतः सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यामध्ये संत्रा फळांचा आकारमान वाढते. फळांना रंग हळूहळू पक्वतेनुसार पिवळसर होण्यास सुरवात होते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या काळात फळांची सर्वाधिक गळ होताना दिसते. रस शोषक पतंगाचा वाढता प्रादुर्भाव हेच या फळ गळतीचे महत्त्वाचे कारण असते. साधारणतः सरासरी फळगळीपैकी १०-१५ टक्के गळ या किडीच्या प्रादुर्भावामुळे होते.\nसंत्रा फळात रसशोषक पतंगाचे वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. त्यातील ओथेरिस फुलोनिया आणि ओथेरिस मॅटेर्ना आणि ओथेरिस होमिना या प्रजातींची नुकसान क्षमता सर्वाधिक आहे.\nसंत्रा फळ रसशोषक पतंग शरिराने मोठ्या व मजबूत आकाराचा असतो. पतंगाचा पंखाचा विस्तार साधारणतः १ सें.मी. पर्यंत आढळतो. पतंगाच्या पुढच्या पंखाच्या जोडीचा रंग मुख्यत्वेः तपकिरी, क्रिम किंवा हिरवा आढळतो. मागील पंख जोडीचा रंग साधारणतः पिवळसर नारंगी असतो. पंखाच्या जोडीवर काळसर डाग व पट्टे आढळतात.\nया किडीची अळी वेलवेटी (चमकदार) काळ्या रंगाची असते. शरीराच्या पुढील भागावर दोन ठळक ठिपके असतात. (पांढरे ठिपके आणि ठिपक्‍याचा मध्यभाग काळा रंगाचा)\nरस शोषक पतंग कीड संत्रा पिकामध्ये रात्रीच्या वेळी (प्रामुख्याने १० ते ११ वाजता) प्रादुर्भाव करतो. पतंग सोंडीच्या साह्याने फळांमधील रस शोषून घेत असतो. पतंगाचा प्रादुर्भाव फळ पक्वतेच्या वेळी सर्वाधिक आढळतो.\nपतंगाने सोड खुपसल्याच्या ठिकाणी बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांचा शिरकाव होते. परिणामी फळ सड होऊन फळांची गळ वाढते.\nबागेतील संत्रा फळझाडांव्यतिरीक्त किडीच्या यजमान तणांचा नाश करावा. उदा. भिरा, बाऊची इ.\nप्रकाश सापळ्यांचा वापर - फळ पक्वतेच्या काळात बागेच्या चारही कोपऱ्यामध्ये व मध्यभागी प्रकाश सापळे लावावेत. त्यासाठी एक मर्क्युरी दिवे लावून, त्याखाली पसरट भांड्यामध्ये केरोसिनयुक्त पाणी ठेवावे. हे दिवे रात्री १० ते ११ या काळात प्राधान्याने सुरू ठेवावेत.\nपक्वतेच्या वेळी शक्‍य असल्यास फळे कागदाने झाकून घ्यावेत.\nफळ हिरव्या रंगामधून पिवळसर रंगामध्ये रुपांतरीत होत असताना १०-१५ दिवसाच्या अंतराने फळतोडणी होईपर्यंत निंबोळी तेल (निमऑईल) १० मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.\nसाधारणतः सायंकाळीच्या वेळी २ तासासाठी बागेच्या बांधावर गवत पेटवून धूर करावा.\nवरील प्रतिबंधात्मक फवारणी करूनही पतंगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, शिफारशीत रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा.\nडॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२\n(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, गुजरात.)\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्��ांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=203", "date_download": "2018-10-16T19:47:34Z", "digest": "sha1:WMHHE3CLIDHQ7UCOZH5VD42ZULTZKM7A", "length": 2302, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Garbhaphul |गर्भफूल", "raw_content": "\nचंद्र, तारे, शितल चांदणं नि पर्वतराजीतून थिबकणारा पाऊस... सप्तरंगांचं अपूर्व इंद्रधनुष्य, ही सारी वर्णनं कथा-कादंबर्‍यांना अधिक जिवंत करतात, फुलवतात; पण सृष्टीतील या रूपकांना कथांचं नायकत्व प्रदान करणं, या रूपकांची कथांमध्ये सहज, ओघवती पेरणी करत; त्याभोवती सारी कथा ओवणं... हे रोहिणी कुलकर्णींचं सिद्धहस्त कसबच म्हणावं लागेल. स्त्री-मनाच्या तरल संवेदना आणि सृष्टीतील नाना आलाप-विलाप, यांचं अनोखं अद्वैत त्या साधतात. आणि नितळ, निवळ, उत्फुल्ल अनुभूतीचा झरा वाचकाच्या मनात खळाळत राहतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=456", "date_download": "2018-10-16T19:46:52Z", "digest": "sha1:ICQVDZNYWS5W7LWUIAUCUH6CMPZRVWIW", "length": 2483, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Palatil Mansa| पालातील माणसं", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nPalatil Mansa| पालातील माणसं\nPalatil Mansa| पालातील माणसं\nवेशीबाहेरच्या वस्त्यांना भेटी देऊन आणि बोलणी करून काढलेली ही चित्रे म्हणजे कल्पनेला डागण्या देणारे जगण्याचे दशावतरच होत. आपल्यासारखीच असलेली ही माणसं याप्रकारे आयुष्य काढतात याची कल्पनाही पांढरपेशा वाचकांना करता येणार नाही. ही चित्रे त्यांना दु:स्वप्नासारखीच वाटणार. आपल्याच देशातले हे अवमानित नागरिक आहेत यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. कल्याणकारी राज्यव्यवस्थेला जबर आव्हान देणारे हे जगणे आणि या वस्त्या आहेत. विमल मोरे यांनी धैर्याने आणि कळवळ्याने या जगात शिरून वावरून हे जे लेखन केले आहे ते मोलाचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/479990", "date_download": "2018-10-16T19:20:20Z", "digest": "sha1:7YVM5NXOITRAGOQYTC4UMVKETHP5CAY2", "length": 15112, "nlines": 47, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीचा जाब विचारा -जयंत पाटील - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीचा जाब विचारा -जयंत पाटील\nमंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीचा जाब विचारा -जयंत पाटील\nसोयाबीन, कांदा व पाठोपाठ तुरडाळीप्रश्न सपशेल अपयशी ठरलेले राज्यातील भाजपा आघाडी शेतकऱयांची घोर फसवणूक करत असून उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱयांना कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रात कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता मुहुर्त काढत आहेत शेतीपंपाची वीजदरवाढ रद्द झालीच पाहिजे. त्यासाठी सांगली जिल्हयात येणाऱया मंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीप्रश्नी त्यांना घेराओ व जाब विचारा. अशी रोखठोक भुमिका राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी मांडली. वीजदरवाढीप्रश्नी काँग्रेस राष्ट्रवादीसह जिल्हयातील पाणीपुरवठा संस्था, इरीगेशन फेडरेशन व शेतकऱयांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.\nशेतीपंप वीजबिलादरवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख दोन पक्षांनी मोर्चाची हाक दिली होती. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून मोर्चाला दुपारी साडेबाराला प्रांरभ झाला. उघडया जीपमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विलासराव शिंदे, राष्ट्रवादीच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील हे मोर्चाच्या अग्रभागी होते. त्यापाठोपाठ माजी मंत्री जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार हाफीज धत्तुरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजीत कदम, महापौर हारूण शिकलगार, काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मनपा सभागृहनेते किशोर जामदार, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत देशमुख, पुंडलचे जि.प.सदस्य शरद लाड, जि.प.च्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, मनपा स्थायी सभापती संगीता हारगे, आनंदराव मोहिते हे मोर्चात सहभागी झाले होते.\nजिल्हा परिषद, राममंदिर कॉर्नर, काँग्रेस कमिटी, स्टेशन चौक, राजवाडा चौकामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चासमोर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात आपले सरकार असताना वीजबिलाचे दर मर्यादित ठेवून शेतकऱयांना दिलासा दिला होता. सध्या शेतीमालाला भाव मिळत नाहीत. जे तर मिळत असते तर शेतीपंपाच्या वीजदरात वाढ करण्यास काही हरकत नव्हती. पण नोटाबंदीमुळे शेतकऱयांना कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला. परकीय चलन वाचावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले म्हणून शेतकऱयांनी मोठया प्रमाणात तूर लावली. तूरीचा एक दाणाही शिल्लक ठेवणार नाही. अशा घोषणा करणाऱया मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांची फसवणूक केली आहे. गोदामात जागा नाही व बारदाणे नाहीत म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्याचा फटका शेतकऱयांना बसला.\nफडणवीस सरकारच्या काळात राज्यात दहा हजार तर केवळ 2016या वर्षामध्ये 3050 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. असे सांगून पाटील म्हणाले, वीजदरवाढ करून सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील उपसा सिचन योजना मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचा या भागावर आकस आहे. ताकारी टेंभु म्हैसाळ योजनेचेही वीजबिल वाढेल तर आश्चर्य वाटण्यासारखे नाही. शेतकऱयांना आधारभूत किंमत मिळत नाही. त्यामुळे यापुढील काळात पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या व्हायला लागतील. अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.\nवीजदरवाढीवरून केवळ पंतगराव कदम, व आम्ही नेतेमंडळीनी नव्हे तर तुम्ही लोकांनी रस्त्यावर यायला हवे. असे स्पष्ट करून जयंत पाटील म्हणाले, उद्योजकांनी वीज सवलत देता मग शेतकऱयांना रात्री अपरात्री आणि तिही खंडीत वीज का देता शिवाय दर वाढवून या सरकारला काय साध्य करायचे, मोदी सरकारची धोरणे शेतकऱयांच्या विरोधातील आहेत. पेट्रोलचे दर वाढले. शेतकरी व लोकांना आता या सरकारच्या विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल.\nविश्वजीत कदम म्हणाले, हा संघर्ष मोर्चा आहे. भाजपा सरकारच्या काळात राज्यात साडेतीन हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. सहकारी चळवळ मोडण्याचा डाव आहे. मुंबई गुजरातमधील काही उद्योगपतींच्या इशाऱयावर सरकार शेतकऱयांच्या विरोधात जुलमी निर्णय घेत आहे. सरकारातील एकाही मंत्र्याला शेतकऱयांची दुःखे माहीत नाहीत.\nआमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, शेतकऱयांना कर्जमाफी दिलीच पाहिजे. पी.आर.पाटील म्हणाले, वीजेचे नवीन उत्पादन नाही. या महिन्यातही जादा विजबिले आली आहेत. शेतीपंपाना तिप्पट वीजबिले भरावी लागतील.\nमानसिंगराव नाईक म्हणाले, शेतकऱयांना लुटायचे काम हे सरकार करत आहे. शिराळा तालुक्याला वेगळा न्याय लावून शेतकऱयांवर अन्याय सुरू आहे. शेतीपंपाच्या वीजबिलासाठी संघर्ष तीव्र करावा लागेल.\nविलासराव शिंदे म्हणाले,वीज नियामक आयोगाने पुढील तीन वर्षाचे वीजेचे दर निश्चित केले आहेत. आपणास आता आरपारची लढाई लढावी लागेल. प्रसंगी सचिवालयावर धडक मोर्चा काढावा लागेल.\nअरूण लाड म्हणाले, भाजपा सरकारने शेतकऱयांना जमेतच धरलेले नाही.शेतीपंपाच्या वीजबिलात अडीचपट वाढ केली आहे. नोटाबंदीने शेतकऱयांच्या नाशवंत मालाचे नुकसान झाले. बँकांचे साडेनऊ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. ऊर्जामंत्री शेतकऱयांना दाद देत नाहीत.\n‘जिओ’ची मोफत ऑफर आज संपणार\nहो मी पंचकुला हिंसा भडकावली ; हनीप्रीतची कबुली\nनव्या भूजल कायद्याविरोधात मराठा महासभा रस्त्यावर उतरणार\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538741", "date_download": "2018-10-16T18:55:45Z", "digest": "sha1:6JAKE3F7E4QE4S3BZP6V2SZ2E76NVZD5", "length": 11482, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » शोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना\nशोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना\nकोडली-दाभाळ येथील सेसा वेदांत खाणीवरील दुर्घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप बेपत्ता मशिन ऑपरेटर मनोज नाईक (42, रा. खांडेपार) व रिपर मनिशनचा शोध घेणे शक्य झालेले नाही. पहिले दोन दिवस एकाच यंत्राद्वारे मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. मात्र काल सोमवारपासून शोध मोहिमेला गती देण्यात आली असून एकापेक्षा जाप्त यंत्राचा वापर केला जात आहे.\nशनिवारी सायं. 5.30 वा. सुमारास रिजेक्टेड मालाचा ढिगारा खचल्याने रिपर मनिशसह ऑपरेटर मनोज नाईक हा उत्खनन पिठामध्ये गाढला गेला होता. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या उत्खनन पिठाची खोली साधारण 40 मिटर एवढी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एवढय़ा खोलवर जोऊन शोध घेणे तेवढेच जिकिरीचे व कठिण बनले आहे. शोध मोहिमेदरम्यान रविवारच्या दिवशी मातीच्या ढिगाऱयाखाली एक जीपगाडी सापडली होती. घटनेच्यावेळी साईटवर थांबून मशिन ऑपरेटर मनोज याला मार्गदर्शन करणाऱया एका कंपनी अधिकाऱयाची ती जीपगाडी आहे. प्रसंगावधान राखून त्याने बाजूला धाव घेतल्याने हा अधिकारी सुदैवाने बचावला होता.\nदबाव वाढल्याने शोध मोहिमेला गती\nमनोजचे नातेवाईक व सरकारी अधिकाऱयांकडून शोध मोहिमेला गती देण्यासाठी कंपनीवर दबाव वाढू लागला आहे. मनोजचे मित्र व नातेवाईक गेले दोन दिवस घटनास्थळावरच ठाण मांडून आहेत. मात्र शोध पथक व सरकारी यंत्रणा सोडल्यास कुणालाच आंतमध्ये सोडले जात नाही. वाढत्या दबावामुळे कंपनीने सोमवारपासून एकाहून अधिक यंत्रे शोधमोहिमेत गुंतविली आहेत. शिवाय ज्याठिकाणी मशिनसह मनोज बेपत्ता झाला होता, तोच केंद्रबिंदू धरुन शोध पथक पुढे सरकत आहे. एवढय़ा प्रयत्नानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत विशेष प्रगती दिसत नव्हती. शोधमोहिम रात्री 12 वा. पर्यंत कार्यान्वित ठेवण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱयांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.\nदरम्यान कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कंपनी अधिकारी व सरकारी अधिकाऱयांशी चर्चा केली. प्रसार माध्यमांना आंतमध्ये जाण्यास बंदी घातल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या मनोज नाईक याच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nधोक्याची कल्पना असतानाही जोखिम\nज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील जमिन खचत असल्याची कल्पना शनि���ारच्या दिवशी पहिल्या पाळीवरील काही कामगारांनी कंपनीच्या पर्यवेक्षकाला दिली होती. काही ठिकाणी जमिनीला पडलेल्या भेगा लक्षात घेऊन कामगारांनी त्याठिकाणी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पर्यवेक्षकाने त्याकडे दुर्लक्ष करीत दुसऱया पाळीवरील कामगारांना याठिकाणी कामात गुंतविल्याचा आरोप मनोज याच्या नातेवाईकांनी केला आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन व संभाव्य धोका ओळखून त्याठिकाणी काम करण्याचा धोका पत्करला नसता तर कदाचित मनोज हा या दुर्घटनेपासून वाचला असता, असे त्याच्या नातेवाईकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या हलगर्जीपणाबद्दल कंपनीचे अधिकारी व त्या पर्यवेक्षकाची चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.\nजडण घडण खाण क्षेत्रातच\nमनोज नाईक याचे वडिल कष्टी काले येथील चौगुले खाण कंपनीत कामाला होते. त्यामुळे मनोज व त्याच्या इतर तीन भावडांचा जन्म व शिक्षण काले भागातच झाले. नाल्लकोंड-खांडेपार येथे त्यांचे मूळ घर असल्याने अधूमधून ते घरी यायचे. वडिल कामावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांचे कुटुंब खांडेपार येथे कायमचे स्थायिक झाले. त्याच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर वडिल सध्या आजारी आहेत. मनोज हा गेल्या काही वर्षांपासून सेसा वेदांत कंपनीत कामाला लागला होता. त्याच्यापश्चात पत्नी,दोन मुलगे, भाऊ व दोन विवाहित बहिणी आहेत.\nविधानसभेत 9 युवा अन् ‘जाणते’ही\nमनपाच्या मिळकती हडपणाऱया दोघा महिलांची चौकशी\nअखेर मनोहरभाईनीच मांडला अर्थसंकल्प\nकामगार कपातीबाबत सरकार खाण कंपन्यांवर नाराज\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागि��ीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dnyanprakash-book-publishing-84122", "date_download": "2018-10-16T19:20:42Z", "digest": "sha1:QEDZWXTAQZYLJMVNAYVAGQOAZGDYQ6SV", "length": 15791, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dnyanprakash book publishing पुस्तकातून उलगडले ‘ज्ञानप्रकाश’चे जग | eSakal", "raw_content": "\nपुस्तकातून उलगडले ‘ज्ञानप्रकाश’चे जग\nशनिवार, 25 नोव्हेंबर 2017\nपुणे - गेल्या शतकातील मराठी वृत्तपत्रांपैकी महत्त्वाचे वृत्तपत्र असलेल्या ‘ज्ञानप्रकाश’चे स्वरूप उलगडून दाखविणारे डॉ. अनुराधा कुलकर्णी लिखित ‘ज्ञानप्रकाश १८४९-१९५० : महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘ज्ञानप्रकाश’च्या निमित्ताने भारताच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या १०१ वर्षांतील इतिहासाची एक रंजक झलक या पुस्तकामधून वाचायला मिळते.\nपुणे - गेल्या शतकातील मराठी वृत्तपत्रांपैकी महत्त्वाचे वृत्तपत्र असलेल्या ‘ज्ञानप्रकाश’चे स्वरूप उलगडून दाखविणारे डॉ. अनुराधा कुलकर्णी लिखित ‘ज्ञानप्रकाश १८४९-१९५० : महाराष्ट्राच्या जडणघडणीचा साक्षीदार’ हे पुस्तक ‘सकाळ प्रकाशना’ने नुकतेच प्रकाशित केले आहे. ‘ज्ञानप्रकाश’च्या निमित्ताने भारताच्या, विशेषत: महाराष्ट्राच्या १०१ वर्षांतील इतिहासाची एक रंजक झलक या पुस्तकामधून वाचायला मिळते.\n‘ज्ञानप्रकाश’चा जीवनकाळ (१८४९-१९५०) हा नवभारताच्या घडणीचा काळ होता. हा काळ विविध वैचारिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींनी भरलेला होता. परस्परविरोधी विचारप्रवाह आणि जुन्या-नव्याचा संघर्ष यांमुळे भारतीय समाज जणू ढवळून निघाला होता. या संक्रमणकाळाचे चित्रण ‘ज्ञानप्रकाश’मध्ये दिसते.\n‘ज्ञानप्रकाश’चा आढावा घेणाऱ्या प्रस्तुत ग्रंथात, मुद्रणकलेचा उदय, भारतातील प्रारंभिक वृत्तपत्रे, मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासाचा मागोवा सुरवातीच्या प्रकरणातून घेण्यात आलेला आहे. ‘ज्ञानप्रकाश’चे अंतरंग उलगडून दाखविताना, आजच्या पत्रकारितेवरही प्रभाव टाकणारी त्याची मूल्ये, त्यातील महत्त्वाचे अग्रलेख, त्याचे संपादक, त्याच्या वर्गणीदारांची यादी देण्यात आली आहे. तत्कालीन समाजाचे, सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींचे चित्रण ‘ज्ञानप्रकाश’मधून कसे घडते त्याच��� उदाहरणे दिलेली आहेत. आर्थिक घडामोडींचा आढावा घेताना, औद्योगिक प्रगती, नवीन कररचना, चलनापासून मिठावरील करापर्यंत कितीतरी विषय चर्चिले गेले आहेत. त्यात उद्योगधंद्यांचाही समावेश आहे. ‘ज्ञानप्रकाश’मधील जाहिरातींमधून दिसणारे समाजचित्रण रंजक आहे. ‘ज्ञानप्रकाश’ पुण्यातून प्रसिद्ध होत असल्याने तत्कालीन पुण्याशी संबंधित बातम्यांचा विशेष आढावाही आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्ग बांधणीविषयक बातम्या, १८५७च्या उठावाविषयीच्या भारतभरातील बातम्या, यंत्रमाग, तारायंत्र, रेल्वे अशा नवनव्या सुधारणांमुळे जनसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांसंबंधीच्या बातम्या, वेगवेगळ्या नाटक-सिनेमांच्या, यंत्रांच्या, प्रसाधनांच्या जाहिराती यातून वाचकाला इतिहासाची झलक मिळते.\nडॉ. कुलकर्णी यांचा हा ग्रंथ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना तसेच वृत्तपत्रांशी संबंधित असणाऱ्यांना उपयुक्त आहेच; शिवाय शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या बातम्यांची रंजक माहिती असल्यामुळे सर्वसामान्य वाचकालाही आवडेल असा आहे. इतिहासामध्ये रुची असणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही असावा अशा या ग्रंथाचे मूल्य ४५० रुपये आहे; मात्र ‘सकाळ वाचक महोत्सवा’निमित्त विशेष सवलतीत ३४० रुपयांना उपलब्ध आहे.\nसकाळ प्रकाशनाची पुस्तके प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे, ‘सकाळ’ कार्यालयात व www.sakalpublications.com वर उपलब्ध आहेत.\nअधिक माहितीसाठी संपर्क- ०२०-२४४०५६७८ किंवा ८८८८८४९०५०(सकाळी १० ते सायंकाळी ६)\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपीएमपीएल बस वेळापत्रक फलकाची दुरवस्था\nपुणे : औंध येथील परिहार चौकातील आयटीआय बस थांब्या���रील बस वेळापत्रक फलक हा अत्यंत जीर्ण झाला आहे. तसेच त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचा काही भाग गंजला...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://telijagat.com/category/telijagat-blog/", "date_download": "2018-10-16T19:02:27Z", "digest": "sha1:NGEJVOULC5ZISF47DICZGROWLSZNB2C5", "length": 3654, "nlines": 98, "source_domain": "telijagat.com", "title": "तेलीजगत ब्लॉग – Teli Samaj Online Vadhu Var Suchak", "raw_content": "\nArchives for तेलीजगत ब्लॉग\nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nCustomer Care 20/04/2018 तेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ\nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ\nमेंबरशिप फी ऑनलाईन भरण्याची सुविधा 20/04/2018\nतेलीजगत डॉट कॉम वर नोंदणी कशी करणार \nतेलीजगत डॉट कॉम पेपरलेस वधु वर सूचक संकेतस्थळ 19/04/2018\n मी आपणास काय मदत करू शकते ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-plays-a-better-third-session-to-stop-england-from-scoring/", "date_download": "2018-10-16T18:09:03Z", "digest": "sha1:3S3NY22JN5LDEZ7X2DTRERLAP4INVQD7", "length": 11095, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पहिला कसोटी क्रिकेट सामना: इंग्लंड २८५/९, भारताने तिसरे सत्र गाजवले | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपहिला कसोटी क्रिकेट सामना: इंग्लंड २८५/९, भारताने तिसरे सत्र गाजवले\nबर्मिंगहॅम: कर्णधार जो रूटची शानदार फलंदाजी आणि त्याने कीटन जेनिंग्ज व जॉनी बेअरस्टो यांच्या साथीत केलेल्या बहुमोल भागीदाऱ्यांमुळे भारताविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी आज इंग्लंडच्या फलंदाजां��े वर्चस्व राहील असा अंदाज होता. मात्र तिसऱ्या सत्रामध्ये भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. दिवसाअखेर इंग्लडचा संघ ९ गड्यांच्या मोबदल्यात २८५ एव्हढ्या धावा बनवू शकला.\nआज सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रूटने कर्णधाराला साजेशी कामगिरी करताना 156 चेंडूंत 9 चौकारांसह 80 धावांची दमदार खेळी केली. मेलनला शमीने बाद केले तेव्हा इंग्लंडची 3 बाद 112 अशी अवस्था होती. परंतु रूटने बेअरस्टोच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 104 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून इंग्लंडचा डाव सावरला. अखेर विराट कोहलीच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळे रूट धावबाद झाल्याने भारताला बहुमोल यश मिळाले.\nतत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेताना इंग्लंडने उपाहारापर्यंत एक बाद 83 अशी मजल मारताना पहिल्या डावांत धावांचा डोंगर उभारून भारतावर दडपण आणण्याचा इरादा स्पष्ट केला होता. ऍलिस्टर कूक आणि कीटन जेनिंग्ज यांनी पहिली आठ षटके सावधपणे खेळून काढली. परंतु अश्‍विनने कूकचा बळी घेत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा जो रूट 63 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 31 धावांवर खेळत होता. तर जेनिंग्ज 80 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 38 धावा करून त्याला साथ देत होता.\nअगोदरच्या चेंडूवर चौकार लगावणाऱ्या कूकला अश्‍विनचा पुढचा अचूक टप्प्यावरील चेंडू कळलाच नाही. पुढे वाकून बचावात्मक खेळण्याच्या प्रयत्नात बॅटमधून हुकलेल्या चेंडूने कूकची उजवी यष्टी वाकविली. कूकने 28 चेंडूंचा सामना करताना 2 चौकारांसह 13 धावा केल्या. कूकने कीटन जेनिंग्जच्या साथीत इंग्लंडला 8.5 षटकांत 26 धावांची सलामी दिली. उपाहारानंतर महंमद शमीने जेनिंग्जला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. जेनिंग्जने 98 चेंडूंत 4 चौकारांसह 42 धावा करताना जो रूटच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली. शमीने डेव्हिड मेलनला केवळ 8 धावांवर पायचित करून भारताला तिसरे यश झटपट मिळवून दिले. परंतु चौथा बळी मिळविण्यासाठी भारताला प्रतीक्षा करावी लागली.\nभारतातर्फे रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ४ बळी घेतले, त्यापाठोपाठ मोहम्मद शमीने २ तर इशांत शर्मा व उमेश यादव ने प्रत्येकी एक बळी घेतला.\nइंग्लंड- पहिला डाव- ८८ षटकांत ९ बाद २८५ (जो रूट ८०, ��ीटन जेनिंग्ज 42, महंमद शमी ६४-२, रविचंद्रन अश्‍विन ६०-४)\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article ‘किकी’ चॅलेंज स्वीकारून आपला जीव धोक्यात घालू नका : नोयडा पोलीस\nNext articleवाई शहरात डेंग्युच्या साथीचे थैमान\nPak vs Aus Test : पाक सर्वबाद 282; पहिल्या दिवसअखेर अाॅस्ट्रेलिया 2 बाद 20\nIND vs WI : वेस्टइंडिज प्रशिक्षक ‘स्टुअर्ट लाॅ’ दोन सामन्यासाठी निलंबित, जाणून घ्या कारण…\nडेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही.सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का\nउसेन बोल्टला करारबद्ध करून आम्हाला इतिहास लिहायचा आहे..\nसचिन ‘असा’ बोलला तेव्हा मी खूप रडलो\n#प्रो कबड्डी: आजचा ‘हा’ सामना झोन बी सर्वात आकर्षक सामना होण्याची शक्यता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/484969", "date_download": "2018-10-16T18:57:13Z", "digest": "sha1:ULJ6DXYXTX62P4I7ATM2PXCF6HAQXM5U", "length": 8245, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न\nअण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचा भारताचा प्रयत्न\nपाकिस्तानकडून पुन्हा कांगावा आंतरराष्ट्रीय न्यायालयातील अपयशातून धडा घेण्यास नकार\nकुलभूषण जाधव प्रकरणानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मानहानी झाल्यानंतर भारताविरोधात खोटे आरोप करण्यास पाकिस्तानने सुरूवात केली आहे. शांततापूर्वक मार्गाने मिळालेल्या अणुसाधनांचा वापर भारत अण्वस्त्रे निर्माण करण्यासाठी करत आहे. नागरी अणुकरार आणि एनएसजी गटाकडून मिळालेल्या साधनांचा वापर भारताकडून अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी करण्यात येत आहे. भारताच्या या कृतीने पाकिस्तानसाठी धोका निर्माण झाल्याचे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नसीफ झकारिया यांनी म्हटले.\nपाकिस्तानने याप्रकरणी अगोदरही शंका व्यक्त केली आहे. भारत शांतीपूर्वक मार्गाने या साधनांचा वापर करण्याचे आश्वासन देत अण्वस्त्रनिर्मितीसाठी त्यांचा वापर करतो. भूतकाळातही आणि आताही भारताकडून अण्वस्त्र साधनांचा चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्याच्या गंभीर मुद्याशी जोडला गेला आहे. याचा पाकिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण आणि दक्षिण आशियातील सामरिक संतुलनाला दूरगामी परिणाम होऊ शकतो असे ख��टे आरोप पाककडून करण्यात आले आहेत.\nझकारिया यांनी प्रसारमाध्यमांच्या अहवाल सादर करत भारतातील वाढत्या अण्वस्त्राच्या धोक्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कधीही गंभीरतेने पाहण्यात आले नाही. मात्र प्रत्यक्षात भारताकडील अण्वस्त्रांच्या संख्येत जगातील इतर देशांच्या तुलनेने वेगाने वाढ होत आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलचा अहवाल सादर करत भारत विदेशातून मिळत असणाऱया अण्वस्त्र साधनांचा वापर असुरक्षित असणाऱया अणुभट्टय़ांमध्ये करणार असल्याचे म्हणण्यात आले आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ काश्मीरमध्ये आपली पथके तैनात करत आहे. या पथकांची जबाबदार गैर काश्मिरी लोकांजवळ देण्यात आली आहे. काश्मीरमधील संघाची वाढती संख्या ही तेथील नागरिकांना धमकविण्यासाठी आणि त्यांना आंदोलनात सहभागी होण्याच्या निर्णयाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे असे त्यांनी बिनबुडाचे आरोप केले.\n‘फेरा’प्रकरणी मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nकाश्मिरी अधिकाऱयाचा रात्रभर झाला छळ\nप्रद्युम्नचे झाले नव्हते लैंगिक शोषण, शवचिकित्सा अहवालाचा निष्कर्ष\nदहशतवादाच्या नव्या रुपाला जन्म देऊ शकतो पाकिस्तान\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/74.html", "date_download": "2018-10-16T18:51:31Z", "digest": "sha1:JMV3REPJWUR4YIEYSWULTUBYH3L2XTNH", "length": 17278, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीद��्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 74 मतांनी विजयी! - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : लातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 74 मतांनी विजयी!", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nलातूर-बीड-उस्मानाबादेतही 'लक्ष्मीदर्शन' चमत्कार...शंभराने मागे असलेली भाजपा 74 मतांनी विजयी\nग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यातील द्वंद्वामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत मंगळवारी भाजपाने बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस 74 मतांनी विजयी झाले. या विजयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा झटका बसल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे या विजयामुळे पंकजा यांची भाजपातील पत आणखी वाढली आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते 'लक्ष्मीदर्शना'च्या जोरावरच भाजपाला हा चमत्कार साध्य झाला.या निवडणुकीत 1005 मतदारांपैकी 1004 मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते. तर भाजपाकडे तब्बल 100 मते कमी होती. मात्र, तरीही मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळेबाद ठरवण्यात आली. याशिवाय, एकाने मतदाराने नोटासाठी मतदान केले. हा निकाल पाहता यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीची बरीच मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीतील राजकीय द्वंद्वामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक असणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीच्या गोटात दाखल करून धनंजय मुंडे यांनी भाजपावर कुरघोडी केली होती. मात्र, ऐनवेळी रमेश कराड यांना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने धनंजय मुंडे यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठि��बा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत रंगली होती. अखेर या लढतीत पंकजा यांनी बाजी मारून धनंजय यांना चांगलाच झटका दिला.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य सं��्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्य��ंच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://en.wordpress.com/tag/forts-of-india/", "date_download": "2018-10-16T18:55:15Z", "digest": "sha1:FIEWN3PGDEKHVU34JJZHLSY6EV7X3XSG", "length": 14046, "nlines": 98, "source_domain": "en.wordpress.com", "title": "Forts Of India — Blogs, Pictures, and more on WordPress", "raw_content": "\nघोसाळगड किंवा वीरगड. एक अपरिचित किल्ला जिथे जास्त कुणी कधी जात नाही. हा किल्ला जरी कुणी बांधला हे माहित नसले तरीही १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव घोसाळगड वरून वीरगड करण्यात आले असे म्हटले जाते. म्हणूनच हा किल्ला घोसाळगड किंवा वीरगड या नावानी हि ओळखला जातो. हा गिरिदुर्ग रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात घोसाळे गावी वसला आहे. कदाचित घोसाळे गावामुळेच किल्ल्याच नाव घोसाळगड पडल असाव. जवळपास हा किल्ला समुद्र सपाटीपासून २६० मी. उंचीवर वसला आहे. रोहा शहरापासून १० कि. मी. अंतरावर घोसाळगड गाव आहे. घोसाळगड ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे रोहा – भालगाव – मुरुड – घोसाळे या मार्गाने तुम्ही घोसाळे गावी पोहचू शकता अथवा दुसरा म्हणजे इंदापूर – तळे – घोसाळे मार्गेही तुम्ही घोसाळेला पोहचू शकता. घोसाळे गावातूनच किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे.\nघोसाळे गावात तेथील स्थानिक लोकांना विचारून गडावर जाता येते. गावातील भवानीमाता आणि नंतर गणेश मंदिर शेजारूनच या किल्ल्यासाठी पायवाट जाते. छोट्या झुडुपातून जाणारी हि पायवाट आपणास १५ मिनिटात किल्ल्याच्या पडक्या दरवाज्या समोर आणून सोडते. दरवाज्यामध्ये प्रवेश करण्या अगोदर काही ठिकाणी आपणास दगडात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. त्या पायऱ्या चढून वर गेल्यास आपणास किल्ल्याच्या दरवाजाचे व डावीकडील बाजूच्या तटबंदी चे अवशेष पाहायला मिळतात. दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजूना बसवण्यात आलेल्या शरब पण तुम्हाला या ठिकाणी पाहता येतात. इतिहासात महत्व असणाऱ्या या शरब देखील किल्ल्याच्या इतर अवशेषांबरोबर किल्ल्यावर इतरस्त भग्नावस्तेत पडल्या आहेत. तिथेच आपणास खांब असणार पाण्याच टाक व चोर दरवाजा ही पाहता येतो.\nआपण किल्ला डाव्या बाजूला ठेऊन उजव्या बाजूला असणाऱ्या माचीवर चक्कर मारून येऊ शकतो. माचीची तटबंदी अजून हि चांगल्या स्थितीत आहे. माचीवर आपणास भगवा ध्वज हि पाहण्यास मिळतो. तेथून पुढे आपण माचीस पाठ करून पुन्हा घोसाळगडाच्या वरच्या भागात जाणाऱ्या पायऱ्याच्या मदतीने वर जावे. थोड्या पायरया चढल्यावर आपणास किल्ल्याच्या डाव्या व उजव्या बाजूस जाणाऱ्या दोन कच्च्या पायवाटा नजरेस पडतात. आपण उजव्या बाजूस असणारी दोन पाण्याची टाकी पाहून किल्ल्याच्या वरच्या बाजूस चालत राहावे. काही अंतर चालल्यावर आपणास गडाच्या एकदम कढेवर व सहजासहजी न दिसणार खांब टाक पाहण्याजोग आहे. त्याच्याच शेजारी एक भल मोठ पाण्याच टाक मातीने पूर्णपणे मुजलेल्या अवस्थेत आपणास पाहण्यास मिळत. त्याच रस्ताने सरळ जाताना आपणास रस्तात चौकोनी दगडात कोरलेले शिवलिंग पाहण्यास मिळते.\nकिल्ल्याच्या डाव्याबाजुने आपण सरळ पुढे आल्यास आपण किल्ल्याच्या मागील बाजूस पोहचतो. गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी कातीव कड्यांचा उंचवटा आहे. या गडमाथ्यावर जाणे खूप कसरीतीचे काम आहे. पण तिथे न जाता हि गड प्रदक्षिणा करता येते. तिथेच गडाच्या मागील बाजूस आपणास भग्नावस्तेत पडलेली तोफ हि दिसते. तोफ पाहून गडाच्या उजव्या बाजूने चालत राहावे. बराच चालल्यावर आपणास एक इमारत व काही जोती नजरेस पडतात. ते पाहून आपण पुढे आल्यावर आपणास भल मोठ पाण्याच टाक दिसत.\nकिल्ल्याला संपूर्ण एक चक्कर मारून आल्यावर आपल्या गड भ्रमंतीचा शेवट होतो तो किल्ल्याच्या डाव्याबाजूस असणाऱ्या खोदीव दगडी पाण्याच्या टाक्यांकडे. किल्ल्यावरील सुरुवातीला रस्त्यात लागलेली आणि आताची हि टाकी या दोन्हींमधील पाणीच पिण्यायोग्य आहे. त्याचप्रमाणे या पाण्याच्या टाक्यावर दगडात कोरलेली प्राण्यांची चित्रे देखील पाहण्याजोगी आहेत. त्यामध्ये दोन हत्ती व हरीण यांची चित्रे आहेत. अश्याप्रकारे गड भ्रमंतीस आपणास जवळपास एक तास तरी लागतो.\nकिल्ल्यावरून आपणास तळागड नजरेस पडतो. त्याचप्रमाणे घोसाळगड वरून जवळच असणारी मांदाडची खाडी हि पाहता येते. गडावर वर नमूद केल्याप्रमाणे पाण्याची टाकी व तटबंदी सोडली तर अजून काहीही अवशेष शिल्लक नाहीत. किल्ल्यावर पहिल्यांदा असणारी भवानी मातेची मूर्ती आज गावातील मंदिरात आपणास पहावयास मिळते. किल्ल्यावर राहायची व जेवणाची सोय नाही. परंतु काही ठराविक वेळेला किल्ल्यावर पिण्यायोग्य पाण्याची सोय होऊ शकते.\nहे पाहून आपण आल्या मार्गाने पुन्हा किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहचतो. परत तीच वाट पकडून आपण घोसाळे गावात पोहचतो. घोसाळे गाव���त एका ठिकाणी एक मंदिराचा खांब रस्त्याच्या बाजूला उभा केलेला दिसतो. त्यावर केल्या गेलेल्या कलाकुसरीवरून तो प्राचीन असल्याची शक्यता जाणवते. त्याचबरोबर एका मंदिरात एक प्राचीन शिलालेख हि पाहावयास मिळतो.\nजर स्वताचे वाहन असेल तर आपण योग्य नियोजनाद्वारे घोसाळगडासोबत, बिरवाडी, तळागड, अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/utha-utha-chiu-tai.html", "date_download": "2018-10-16T19:43:35Z", "digest": "sha1:OPAWDLPCQA4EV7DBZDD6NUDBG2ATZAVF", "length": 3515, "nlines": 56, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): उठा उठा चिऊताई - Utha Utha Chiu Tai", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nसोनेरी हे दूत आले\nगात गात गोड गाणे\nबाळाचें मी घेतां नांव\nभूर भूर, भूर भूर,\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-chandrapur-news-school-issue-85970", "date_download": "2018-10-16T19:37:13Z", "digest": "sha1:ZXNF472TJKDX3UO334KULE6HNOKXS4O6", "length": 13654, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news Chandrapur news school issue निलंबीत मुख्याध्यापकाच्या अलमारीत रेकार्ड सिलबंद | eSakal", "raw_content": "\nनिलंबीत मुख्याध्यापकाच्या अलमारीत रेकार्ड सिलबंद\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nचिमूर पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (बेगडे ) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जि. वाय. मुन यांच्या एककल्ली कारभाराविरोधात गावकरी एकत्रीत येऊन शाळा बहिष्काराचे हत्यार उपसल्याने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक मुन यांना निलंबीत केले.\nचिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव ( बेगडे) येथील जिल्हा परीषद उच्च प्रा���मीक शाळेतील मुख्याध्यापक जि .वाय . मुन यांच्या आर्थिक अनियमीता विरोधात तक्रारी झाल्याने त्यांना ३ नोहेम्बंरला निलंबीत करण्यात आले मात्र एक महिना लोटूनही आजतागायत प्रभारी मुख्याध्यापकाकडे संपुर्ण प्रभार सुपुर्द केला नाही व निलंबित मुख्याध्यापकाच्या अलमारीतच रेकार्ड शिलबंद असल्याने शिव्यवृत्ती , शैक्षणिक सोयी सुविधा पासुन विद्यार्थी वंचित राहण्याची भिती पालंकात व्यक्त होत आहे.\nचिमूर पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (बेगडे ) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक जि. वाय. मुन यांच्या एककल्ली कारभाराविरोधात गावकरी एकत्रीत येऊन शाळा बहिष्काराचे हत्यार उपसल्याने शिक्षण विभागाने मुख्याध्यापक मुन यांना निलंबीत केले. त्यांनी प्रभार शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक चांदेकर यांचेकडे सोपविण्याचे आदेश असतानाही पुर्णता प्रभार सुपुर्द केलेला नाही. निलंबित झाल्यापासुन चारवेळा पत्नीच्या पुढाकारत येऊन दस्ताएवज हाताळले मात्र तीन रजिस्टर व्यतिरिक्त संपुर्ण प्रभार दिले नाही. याविषयी प्रभारी मुख्याध्यापक यांनी दोनदा व शाळा व्यवस्थान समीतीने एकदा गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी माहीती दिली तरी विभागा कडून कोणतेही पाऊल उचलले नसल्याने शिक्षण विभाग साखर झोपेत असल्याची तीव्र प्रतिक्रिया पालंकात आहे.\nशालेय संपुर्ण दस्ताएवज अलमारीत शिलबंध असल्याने शालेय प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. शालेय बालक्रीडा स्पर्धा, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, निकाल, युडायस चे काम, विद्यार्थी गणवेश व इतर महत्वाची कामे थांबली आहेत. तसेच विज बिल भरले नसल्याने शाळेची विज खंडित करण्यात आलेली आहे. दोन दिवसात निलंबीत मुख्याध्यपकाने प्रभार सुपुर्द केला नाही तर शाळा व्यवस्थापन समीती तसेच संपुर्ण गावकरी शिक्षण विभागाच्या सुस्त कारभाराविरोधात आंदोलन करण्याच्या पावीत्र्यात असुन याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण विभागाची राहील अशी तीव्र प्रतीक्रीया शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी दिली.\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\n'एसएसबी'चे जवान 'आयबी'कडे वर्ग\nनवी दिल्ली : सशस्त्र सीमा ब��ाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून \"आयबी...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/rain-washim-125616", "date_download": "2018-10-16T18:49:47Z", "digest": "sha1:4HAVJZKMTNTY456WZDDSEZR6T57IOVB2", "length": 13041, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in washim वऱ्हाडात सर्वाधिक पाऊस वाशीम जिल्ह्यात | eSakal", "raw_content": "\nवऱ्हाडात सर्वाधिक पाऊस वाशीम जिल्ह्यात\nशनिवार, 23 जून 2018\nकुठे दमदार, कुठे कोरडेच\nगत तीन दिवसांपासून पाऊस पडत असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही. कुठे दमदार, तर कुठे कोरडेच असल्याचा अनुभव येत आहे. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मेडशीमध्ये गुरुवारी नागरिकांनी याचा अनुभव घेतला. अकोला शहर आणि परिसरतही हीच स्थिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटा खाली पाऊस असतो तर वर नाही. घाटावर पाऊस असतो तेव्हा घाटाखालील भाग कोरडाच असतो.\nअकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ११७.४ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक २०१.४ मि.मी. पावसाची नोंद वाशिम जिल्ह्यात झाली आहे. अकोला जिल्ह्याने सरासरी आेलांडली असून, बुलडाणा जिल्ह्यात मात्र अद्यापही दमदा��� पावसाची प्रतीक्षा आहे.\nपश्चिम विदर्भात याहीवर्षी पावसाने सुरुवातीपासूनच दीर्घ दडी मारली असून,अद्याप मान्सूनची सुरुवात झाली नाही; पण मान्सूनपूर्व पाऊस मात्र १ जून आणि २० व २१ जून रोजी काही जिल्ह्यात बऱ्यापैकी झाला. वऱ्हाडातील या पाच जिल्ह्यात २१ जूनपर्यंत सरासरी १०६. ८ मि.मी. पाऊस हवा होता. प्रत्यक्षात ११७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अकोला जिल्ह्याची स्थिती बघितल्यास आतापर्यंत सरासरी ९४.६ मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५. २ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ११४.८ मि.मी.पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ११५.२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ९९.३ मि.मी.नोंद झाली आहे.\nयवतमाळ जिल्ह्यात १२३.१ मि.मी. पाऊस आतापर्यंत अपेक्षित होता. प्रत्यक्षात १२९.७ मि.मी.तर अमरावती जिल्ह्यात सरासरी १०२.२ मि.मी.पाऊस अपेक्षित होता आजमितीस ९९.१ पावसाची नोंद झाली आहे.\nकुठे दमदार, कुठे कोरडेच\nगत तीन दिवसांपासून पाऊस पडत असला तरी हा पाऊस सार्वत्रिक नाही. कुठे दमदार, तर कुठे कोरडेच असल्याचा अनुभव येत आहे. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मेडशीमध्ये गुरुवारी नागरिकांनी याचा अनुभव घेतला. अकोला शहर आणि परिसरतही हीच स्थिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटा खाली पाऊस असतो तर वर नाही. घाटावर पाऊस असतो तेव्हा घाटाखालील भाग कोरडाच असतो.\nवऱ्हाडात पाऊस कमी असला तरी वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पावसाची सरासरी वाढली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.\n‘उजनी’चे पाणी पेट घेणार\nलातूर - राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. १६) पहिल्यांदाच होत असलेली मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची येथील बैठक ऐतिहासिक...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nपैसेवारी उत्तम दुष्काळ कसा जाहीर करणार\nनागपूर - दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात असलेल्या राज्य आणि केंद्राच्या निकषात मोठा फरक आहे. राज्याच्या निकषाच्या आधारे जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत...\nशेतकऱ्यांना ३३० कोटींचा फटका\nपुणे - शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू असताना बाजारात मात्र शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. खानदेशात आतापर्यंत मूग आणि उडदाची ७०...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणार\nमुंबई - भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादनात १.७ टक्के घट येणार अाहे. भारतात २०१८-१९ मध्ये कापूस उत्पादन ३६५ लाख गाठी (१ कापूस गाठ =...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-16T19:26:21Z", "digest": "sha1:VZXWXFJMD5EHKG5RZOXGAJTK6AUGZKAB", "length": 6938, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना एनएबीचे समन्स | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना एनएबीचे समन्स\nपेशावर – पाकिस्तानचे नियोजित पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरोने सरकारी हेलिकॉप्टरचा दुरूपयोग केल्याच्या प्रकरणात समन्स जारी केले आहे. त्यांनी खैबर पख्तुनवा प्रांतातील सरकारचे हेलिकॉप्टर व्यक्तीगत कारणासाठी वापरून सरकारी तिजोरीचे 20 लाख 17 हजार रूपयांचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्या प्रांतात सन 2013 पासून इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ पक्षाचे सरकार सत्तेवर आहे.\nइम्रान खान यांना याच प्रकरणात या आधी जुलै 18 रोजी एनएबीने समन्स जारी केले होते पण त्यावेळी निवडणुकीचे कारण देऊन त्यांनी या प्रकरणात हजेरी देण्याचे टाळले होते. त्यामुळे त्यांना आता 7 ऑगस्ट रोजी पुन्हा एनएबी समोर हजर राहावे लागणार आहे. इम्रानखान हे येत्या 11 ऑगस्ट रोजी त्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleबॅडमिंटन स्पर्धा: ईगल्स, रायझिंग रावेन्स संघांची विजयी सलामी\nNext articleज���एसटीमध्ये कपात होण्याची शक्‍यता\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\nहिंदू नाव नसलेल्या तरुणाला गरबामधून हाकलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=81&product_id=459", "date_download": "2018-10-16T19:45:39Z", "digest": "sha1:PUHY3RFMEIFO5ZYAPTRCEOHRZNXR23Q7", "length": 5807, "nlines": 69, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Lashkaratil Sevasandhi | लष्करातील सेवा-संधी", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nअनेक राष्ट्रप्रेमी युवकांना संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. सैन्यदलात अधिकारी होणे ही अभिमानाची व आदराची गोष्ट आहे. ह्यासाठी ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ संस्थेत अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यासाठी त्यांना काही मार्गदर्शन मिळावे व त्यांचा हेतू सफल व्हावा हा ह्या पुस्तकाचा उद्देश आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये संरक्षण क्षेत्रातील भूदल, नौदल, वायुदल, निमलष्करी दल ह्यांबद्दल माहिती दिलेली असून लष्करी सेवेत अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता व पात्रताप्राप्तीचे मार्ग, विविध प्रशिक्षण संस्था, निवडप्रक्रिया, एसएसबीची मुलाखत, अधिकार्‍यांच्या रँक्स व बढती, त्यांना मिळणारे फायदे ह्यांबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लष्करातील अधिकारी वर्गाबरोबरच सैनिकदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. चारही दलातील सैनिक होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, शारीरिक व तांत्रिक पात्रता, निवडप्रक्रिया, भरतीची केंद्रे, भरती प्रक्रिया, त्यांच्या रँक्स व बढती, सैनिकांना मिळणारे ङ्गायदे ह्यांबद्दल माहिती दिली आहे. शालेय स्तरापासूनच मुलांना लष्करातील अधिकारी होण्यासाठीची पूर्वतयारी करता यावी ह्यासाठी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्था, लष्करी अधिकारी व जवानांबरोबरच मुलकी कर्मचारीदेखील महत्त्वाचे आहेत. ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्रित स्वरूपात येथे उपलब्ध करून दिली आहे. रोजगाराबरोबरच देशसेवा करण्याची मनोमन इच्छा आहे अशा सर्व युवकांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक ठरेल ह्यात शंका नाही.\nमेजर डॉ. शाम खरा��\nएम. कॉम., बी. एड., जी.डी.सी. ऍण्ड ए., पीएच.डी.\n· १९९० पासून अहमदनगर महाविद्यालय, अहमदनगर येथे अध्यापक\n· २००५ ते २०११ अहमदनगर महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य\n· २०११ नंतर वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक\n· १९९७ पासून राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी\n· राष्ट्रीय छात्रसेनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘महानिदेशक-राष्ट्रीय छात्र सेना’ यांचे प्रशंसापदक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T18:41:20Z", "digest": "sha1:DBEJWRHV3LXQLSNBFVBE7G2F77QFWRYH", "length": 9744, "nlines": 243, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयूटीसी+०५:००, यूटीसी+०५:३०, यूटीसी+०५:४५, यूटीसी+०६:००\nदक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्या व हिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान व मालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.\n१९८५ साली दक्षिण आशियाई देशांनी प्रादेशिक राजकीय व वाणिज्य संबंध बळकट करण्यासाठी सार्कची स्थापना केली व २००४ साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराला मान्यता दिली.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nउत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)\nउत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन\nऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया\nपूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य\nध्रुवीय प्रदेश आर्क्टिक · अंटार्क्टिक\nपश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण\nअटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी\nआशिया खंडामधील भौगोलिक प्रदेश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मार्च २०१५ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/government-cotton-mill-issue-125303", "date_download": "2018-10-16T18:56:45Z", "digest": "sha1:TSFSOIKHFWTLPGWDQVP6CL4A4EOM6EUY", "length": 13566, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "government cotton mill issue सहकारी सूतगिरण्यांभोवती फास आवळला | eSakal", "raw_content": "\nसहकारी सूतगिरण्यांभोवती फास आवळला\nशुक्रवार, 22 जून 2018\nयवतमाळ - 'विना सहकार, नाही उद्धार' हे ब्रीदवाक्‍य घेऊन जन्माला आलेल्या सहकार चळवळीला घरघर लागली आहे. शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान घेऊन राज्यातील सहकारी सूतगिरण्या सुरू झालेल्या नाहीत. अशा सूतगिरण्या अवसायनात काढण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.\nयवतमाळ - 'विना सहकार, नाही उद्धार' हे ब्रीदवाक्‍य घेऊन जन्माला आलेल्या सहकार चळवळीला घरघर लागली आहे. शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान घेऊन राज्यातील सहकारी सूतगिरण्या सुरू झालेल्या नाहीत. अशा सूतगिरण्या अवसायनात काढण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960मधील कलम 120 मध्ये सहकारी संस्थांच्या अवसायनाची कार्यपद्धती नमूद आहे. या कलमातील तरतुदीनुसार निबंधक कलम 83 अन्वये चौकशी, कलम 84 अन्वये निरीक्षण अथवा लेखापरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अवसायनाची कार्यवाही करता येते. समाधानकारक प्रगती न केलेल्या सहकारी सूतगिरण्या अवसायनात काढण्याचा निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. ज्या सूतगिरण्यांनी शासकीय भागभांडवल अंतिम हप्ता, अल्प रकमेच्या हप्त्याची मागणी केली नाही, शासनाने यापूर्वी भागभांडवल देऊनही गिरणी उत्पादनाखाली आलेली नाही, अशा संस्थांवर अवसायनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.\nसूतगिरणीकडे असलेली जमीन विकून शासनाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. याशिवाय 15 टक्के भागभांडवल देऊन एक वर्ष झाल्यानंतरही एकूण प्रकल्प अहवालाच्या 33 टक्के काम केले नाही. 30 टक्के भागभांडवल देऊन दोन वर्षे झाल्यानंतर 66 टक्के काम केले नाही. पूर्ण भागभांडवल देण्यात येऊन चार वर्षे झाले तरी उत्पादनाला सुरुवात झालेली नाही, अशा सूतगिरण्या अवसायनात घेण्यात येणार आहेत.\nसूतगिरण्यांना शासकीय भागभांडवलाच्या कामकाजात प्रगती करण्यासाठी सहा महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. या कालावधीत प्रगती न झाल्यास त्याची गंभीर दखल घेण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे.\nज्या सहकारी सूतगिरण्यांचे लेखापरीक्षण झालेले नाही त्यांना तातडीने तीन महिन्यांत लेखापरीक्षण करून घ्यावे लागणार आहे. लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी आढळल्यास अवसायनाची कुऱ्हाड त्यांच्यावर कोसळणार आहे. त्यामुळे सहकारक्षेत्रातील नेत्यांचे धाबे दणाणले आहे.\nसहकारी सूतगिरण्या 2016 2017 (31 मार्च)\nसुरू असलेल्या - 68 67\nतोट्यातील गिरण्या - 60 63\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभि��ान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-saptrang/8-secrets-of-women-116072200014_1.html", "date_download": "2018-10-16T19:03:07Z", "digest": "sha1:CBQLDRVDNFHNYS6DMMISN7PL5ZM7HXLC", "length": 9344, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्त्रियांचे 8 'रहस्य' | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक समजदार, योग्य निर्णय घेणार्‍या का असतात जाणून घ्या स्त्रियांचे ते 8 रहस्य ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा जास्त नैतिक असतात.\nअधिक जगतात: स्त्रिया अधिक काळ जगतात. याचे मुख्य कारण आहे हृदयविकारांसाठी त्यांची प्रतिकारशक्ती. साधारणता: स्त्रियांना हृदयविकार 70 ते 80 च्या वयात होतो जेव्हाकी पुरुषांचे हृदय 50 ते 60 दरम्यानच दमू लागतं.\nअधिक सहनशक्ती : अनेक अध्ययन हे सिद्ध करून चुकले आहेत की स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत सहन करण्याची शक्ती अधिक असते. साइकॉलजिस्ट क्लिफर्ड लजारस यांच्याप्रमाणे ती स्वत:ला प्रसव वेदनांसाठी तयार करत असते.\nजीन्स धुताना घेण्यात येणारी काळजी\nदरवाजा बरंच काही सांगतो..\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात ये���ारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/488156", "date_download": "2018-10-16T19:41:03Z", "digest": "sha1:ZCHO47ADUPQZLQLM3EFCH6GLZIKVXLDX", "length": 5349, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरा\nउपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांच्या जागा भरा\nपाटण तालुक्यातील गोरगरीब रूग्णांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱया कराडच्या सौ.वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे तातडीने भरण्याची मागणी भिमशक्ती सामाजीक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.\nयाबाबत भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्याप्रमाणे, शासनाच्या माध्यमातुन कोटय़वधी रूपयांचा निधी खर्चून कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र येथील तज्ञ डॉक्टरांच्या जवळपास सर्वच जागा रिक्त असल्याने रूग्णांना खासगी रूग्णांलयात जावे लागत आहे. सिटी स्कॅन व सोनोग्राफीचे मशीन धुळखात पडले आहे. ही मशीन सुरू करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\n‘सर्वांसाठी घर’ मध्ये साडेतीन हजार लाभार्थी\nतापोळा रस्ता खचण्याची शक्यता\nअधिकार्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी आ. गोरेंची धरपड : डॉ. येळगांवकर\n‘यशोदा’ची पौर्णिमा पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत प्रथम\nसलग दुसऱया सत्र���त बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/rajanighantu/word", "date_download": "2018-10-16T18:53:20Z", "digest": "sha1:ZV4L5SZNBBG5BXGSOSDEYTVYDVAGQCMX", "length": 8047, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - rajanighantu", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित र���जनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nनरहरि पन्डित रचित राजनिघण्टु ग्रंथ म्हणजे आयुर्वेदातील एक मैलाचा दगड.\nपत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110", "date_download": "2018-10-16T18:54:05Z", "digest": "sha1:PRZNNMZDUTIKJ7W2BXR7E6FRRMXOC5CK", "length": 3138, "nlines": 95, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - चित्रकला | Maayboli", "raw_content": "\nपाचूबंदर वसई .. लेखनाचा धागा\nफोटो चाचणी वाहते पान\nMS-Paint मधील काढलेली चित्रे - \" श्री गणेशाय नमः \" लेखनाचा धागा\nएकेक पान गळावया.. लेखनाचा धागा\nउन्हें उतरलीं लेखनाचा धागा\nबिंब प्रतिबिंब लेखनाचा धागा\nऑईल ॲन्ड पेन लेखनाचा धागा\nघ्यावी भरारी का डोळयात साठवावा पाऊस\niPad वर केलेली काही रेखाटने. लेखनाचा धागा\nएक सुंदर मुलीचे स्वप्न लेखनाचा धागा\nबालपण..वॉटर कलर लेखनाचा धागा\nसेल्फ पोर्ट्रेट (पेन्सिल) लेखनाचा धागा\nभिंतीवरचा वाघ लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-green-chili-costly-picking-maharashtra-12150", "date_download": "2018-10-16T19:35:16Z", "digest": "sha1:MWCLSCAGYASFMISDDNAXQV3DHPGP4C5W", "length": 14367, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, green chili costly for picking, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमिरची झाली तोडणीलाही महाग\nमिरची झाली तोडणीलाही महाग\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nया वर्षी मी १३ एकरांत मिरची लागवड केली अाहे. माझ्या गावात ६० ते ७० एकरांत मिरची अाहे. मिरचीच्या व्यवस्थापनाचा खर्च खूप वाढलेला असून, एकरी फवारणीचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये लागतो. गेले तीन महिने या पिकासाठी हजारोंचा खर्च झाला अाहे. अाता मिरची काढायला सुरवात झाली तर अवघे पाच ते सहा रुपयांचे दर म���ळत अाहेत.\n- हेमंत देशमुख, मिरची उत्पादक, डोंगरकिन्ही, जि. वाशीम\nअकोला : या मोसमात लागवड केलेल्या हिरव्या मिरचीचा हंगाम सुरू झाला असून, सुरवातीलाच दर गडगडलेले असल्याने उत्पादकांना तोडणीचा खर्चही महाग झाल्याची स्थिती अाहे. हिरवी मिरची ठोकमध्ये अवघी ५ ते ६ रुपये किलो दराने व्यापारी मागत अाहेत. मागील २० दिवसांपासून हे दर असल्याचे शेतकरी सांगत अाहेत.\nपावसाळ्यात हिरव्या मिरचीची रोपे लावणी करून अाॅगस्ट-सप्टेंबरमध्ये यातील माल निघणे सुरू होत असतो. सध्या मिरचीची काढणी सुरू झाली अाहे. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत दर खूपच कमी मिळत अाहेत. दरांमध्ये जवळपास दुप्पट-तिप्पट तफावत अाहे.\nपावसाळ्यात हिरवी मिरची लागवड करून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न काढतात. मिरचीला असलेली मागणी पाहता दरही बऱ्यापैकी मिळत असतात. या वर्षी इतर पिकांप्रमाणेच मिरचीच्या दरातही घसरण झाली अाहे. अवघा पाच ते सहा रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना कुठल्याच परिस्थिती परवडणारा नाही. तोडणीसाठी मजुरीचा दरसुद्धा अधिक अाहे. सध्या तापमान वाढलेले असून, या परिस्थितीत पाण्याची गरज वाढली अाहे. मात्र विजेची समस्यासुद्धा शेतकऱ्यांना अधिक त्रस्त करीत अाहे. तासनतास वीजपुरवठा बंद राहत अाहे. अशाही स्थितीत शेतकरी नेमकेच सुरू झालेले हे मिरचीचे पीक वाचवण्यासाठी मेहनत घेत अाहेत. मात्र अातापर्यंत खर्च अधिक व उत्पन्न कमी अशी परिस्थिती बनलेली अाहे.\nमिरची वाशीम व्यापार उत्पन्न\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस���तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actress/see-new-look-sonalee-kulkarni/", "date_download": "2018-10-16T19:17:30Z", "digest": "sha1:WAEQ6XB2AB4FRMKPKJUOFWIYK3YTPZ27", "length": 6636, "nlines": 45, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Did you see the new look of Sonalee Kulkarni - Cinemajha", "raw_content": "\n‘हंपी’ या आगामी चित्रपटात पोस्टरगर्ल सोनाली कुलकर्णी एका भन्नाट नवीन लूकमध्ये पाहायला मिळते. तिचा हा नवा हटके लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रत्येक चित्रपटात आपल्या नवीन लूकमध्ये पाहायला मिळते. काही दिवसं पूर्वी हंपी’ चा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता मात्र यामध्ये सोनाली दिसली नव्हती पण त्यानंतर तिचा या चितपटातील खास लुक प्रदर्शित करण्यात आला आणि प्रेक्षकांना तो आवडला आहे.\nसोनाली कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हंपी’ चा पोस्टर पोस्ट केला आहे. हा पोस्टर पाहताच तिच्या चाहत्यांना- ‘ही सोनालीच आहे ना’ असा प्रश्न पडला. या पोस्टरमधला सोनालीचा लूक पाहून सगळेच अवाक झालेत. पोस्टरमध्ये सोनालीने बॉब कट हेअर स्टाईल स्टाईलमध्ये दिसत आहे. तिच्या केसांचा रंगही गोल्डन ब्राऊनिश आहे. सोनालीने लाल रंगाचा प्रिटेड टॉप आणि ब्लू जिन्स घातली आहे. या पोस्टरमध्ये सोनाली पार्टी मूडमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे. सोनालीचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या फोटोला सोनालीने – ‘चला माझ्यासोबत हंपीच्या प्रवासाला’ अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोवर चाहत्यांनी सोनालीला तुला ओळखलच नाही अशी प्रतिक्रीया देखील दिली आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये सोनालीचा चष्मा घातलेला स्मार्ट लूक पाहायला मिळत आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता ललित प्रभाकरने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘हंपी’ चे एक पोस्टर पोस्ट केले आहे. यामध्ये सोनाली फोटो काढताना दिसत आहे.\nकाही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तुला कळणार नाही’ या चित्रपटासाठी सोनालीने आपलं वजन आणि केस वाढवले होते. या सिनेमात लग्न होऊन पाच-सहा वर्ष झालेल्या दाम्पत्यांची भूमिका करायची असल्यामुळे तिने आपले वजन आणि केस दोन्ही वाढवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सोनाली आपल्याला न्यू अवतारमध्ये पाहायला मिळत आहे. तिचा हा नवा हटके लूक सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.\nसध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टी प्रचंड वेगाने वाढत चाली आहे .अनेक दिग्गज दिग्दर्शक मंडळी प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती करत असून अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-first-ipm-technic-use-maharashtra-12149", "date_download": "2018-10-16T19:37:06Z", "digest": "sha1:36OOKFB5OZ6XSEDJHXUKLKE6TMKBDYND", "length": 15380, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, state is first in IPM technic use, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘आयपीएम’ तंत्र वापरात राज्याची आघाडी\n‘आयपीएम’ तंत्र वापरात राज्याची आघाडी\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nकीड नियंत्रणासाठी ‘आयपीएम’ तंत्र वापरण्याचा आग्रह अनेक वर्षांपासून आम्ही धरत आहोत. बोंड अळी नियंत्रणासाठी ‘आयपीएम’ तंत्राच्या वापरात राज्याने आघाडी घेतली आहे. गेल्या दोन दशकात झाले नाही ते केवळ एका वर्षात शेतकऱ्यांनी करून दाखविले.\n- सच्चिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त\nपुणे : शेतीत केवळ रासायनिक किंवा फक्त सेंद्रिय पद्धतीपेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) तंत्र प्रभावी ठरते हे बोंड अळीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. यंदा ४० लाख हेक्टरवर ‘आयपीएम’ तंत्र वापराची विक्रमी आघाडी राज्याने घेतल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\n‘आयपीएम’ तंत्राचा वापर शेतकऱ्यांनी केल्यामुळे यंदा ७०० गावांच्या पुढे बोंड अळी पोचू शकली नाही. यातील १०० गावांमधून बोंड अळी पुर्णपणे नियंत्रणात आली. शेतकऱ्यांनी ‘आयपीएम’ तंत्रातून फेरोमोन सापळे, निंबोळी अर्क, पक्षी थांबे, सापळा पिके याचा वापर केल्याने हे यश मिळाल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.\nकृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह याबाबत म्हणाले, की कामगंध सापळे व प्रकाश सापळ्यांचा भरपूर वापर शेतकऱ्यांनी केला. तसेच, निबोंळी अर्क फवारणी यंदा सर्वत्र झाली. जैविक घटकांच्या वापरामुळे गेल्या २० वर्षांत झाले नाही इतकी मोठी ‘आयपीएम’तंत्रात आघाडी यंदा राज्याने घेतली आहे. त्यामुळेच बोंड अळी नियंत्रणाचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.\nदरम्यान, कृषी आयुक्तालयाने घेतलेल्या ग्लायफोसेट बंदीच्या सुनावणीविषयी छेडले असता आयुक्त म्हणाले, की सुनावणीची प्रक्रिया गुणनियंत्रण संचालकांनी पार पाडली आहे. मात्र, हा प्रश्न नाजूक असल्यामुळे आम्ही तज्ज्ञांचे देखील मत घेत आहोत. याविषयी अंतिम आदेश संचालकांकडूनच दिले जातील.\nराज्यात गेल्या हंगामात बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश गुणनियंत्रण संचालकांनी बियाणे कंपन्यांना दिलेले आहेत. या आदेशाला कायद्यातील तरतुदीनुसार आव्हान देण्याचा अधिकार कंपन्यांना आहे. ‘‘भरपाईच्या मुद्दांबाबत काही कंपन्यांनी आयुक्त कार्यालयाकडे अपिल दाखल केलेले आहे. या अपिलांवर सुनावणी घेतली जाईल,’’ असे श्री. सिंह यांनी स्पष्ट केले.\nबोंड अळी सिंह कृषी आयुक्त शेती कृषी विभाग\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप��त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5414521357978635876&title=Discussion%20Session%20Arrenged%20by%20'IMED'%20&%20'Jobiza'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T19:18:01Z", "digest": "sha1:H7PJBUYIHGEGFBU4ZZ4ECUTSWWDPPBTN", "length": 6958, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आयएमईडी’ आणि ‘जॉबीझा’तर्फे चर्चासत्र", "raw_content": "\n‘आयएमईडी’ आणि ‘जॉबीझा’तर्फे चर्चासत्र\nपुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) आणि जॉबीझा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल युगातील नोकरी क्रांती आणि कौशल्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.\n‘कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता पौड फाटा, एरंडवणे येथील ‘आयएमईडी’ येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.\nया चर्चासत्रात ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेडचे महाव्यवस्थापक जितेंद्र सोनार, ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर प्रमुख उद्धव जोशी, नॉर ब्रेमेझ टेक्नॉलॉजी सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नीरज गुप्ता प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nदिवस : शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८\nवेळ : सायंकाळी सहा वाजता\nस्थळ : आयएमईडी, भारती विद्यापीठ, मोरे विद्यालय कॅंपस, पौड फाटा, एरंडवणे.\n‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद ‘आयएमईडी’मध्ये वृक्षारोपण ‘रोटरी’च्या मोहिमेत ‘आयएमईडी’ सहभागी होणार ‘आयएमईडी’च्या सी-गुगली स्पर्धेला चांगला प्रतिसाद ‘आयएमईडी’मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://janlook.com/2015/07/", "date_download": "2018-10-16T18:21:50Z", "digest": "sha1:2VAIXFRAJE4WE2LDQEKFL63KD7XXE5UG", "length": 7340, "nlines": 208, "source_domain": "janlook.com", "title": "July 2015 – Janlook", "raw_content": "\nउच्च गुणवत्तेची वाहने आंतराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्सचे स्थान बळकट करतील – जनक मेहता\nटाटा मोटर्स कंपनीने मनुष्यबळाच्या ज्ञान व कौशल्याच्या आधारे उच्च गुणवत्तेच्या वाहन निर्मितीवर भर द्यावा. हीच उच्च गुणवत्तेची वाहने आंतराष्ट्रीय बाजारपेठेत टाटा मोटर्सचे स्थान बळकट करतील, असे मत गुणवत्ता चळवळीतील आंतराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत जनक...\nमहाविद्यालयीन विद्यार्थांसाठी नि:शुल्क ‘थ्री डी रॉक कॉन्सर्ट’\n‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असं म्हणत मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मंडळी म्हणजे झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील दोस्ताची गँग. वेगवेगळ्या कारणाने शहरात आलेले आणि इथल्या जगण्याला आपल्या पद्धतीने समजून घेत स्ट्रगलचाही आनंद घेत एकाच फ्लॅटमध्ये...\nसायन्स पार्कमध्ये डॉ.कलाम यांना श्रद्धांजली\nमाजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त केले असले तरी त्यांची राहणी मात्र साधी होती, असे प्रतिपादन कलाम यांचे इस्त्रोमधील सहकारी शास्त्रज्ञ डॉ.योगेंद्र दिक्षित यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिका व सायन्स पार्कच्या वतीने डॉ.कलाम यांना...\nटक्केवारीपेक्षा कलागुण जोपासा – डॉ.अमोल कोल्हे\n” फक्त परीक्षेतील टक्केवारी मिळविण्यासाठी स्पर्धा करण्याऐवजी विद्यार्थ्यांनी अंगभूत कलागुण जोपासाण्याकडे गांभिर्याने पाहायला हवे”. असे आवाहन शिवसेना संपर्क प्रमुख डॉ.अमोल कोल्हे यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ७०० गरजु विद्यार्थ्यांना फी माफी,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,स्वच्छता अभियान...\nआषाढी एकादशी निमीत्त हजारोंनी केली आरोग्य तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/karuna-nidhi-dies-aged-94/", "date_download": "2018-10-16T18:08:31Z", "digest": "sha1:7VYLZFQHBPR25ZEUQLN6YVQPLNLTY2RS", "length": 5750, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वयाच्या ९४व्या वर्षी करुणानिधी यांचे निधन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवयाच्या ९४व्या वर्षी करुणानिधी यांचे निधन\nचेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री पद पाच वेळा भूषवलेल्या एम करुणानिधी यांची प्राणज्योत आज सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी मावळली. प्रदीर्घ आजारापणा मुळे करुणानिधी यांना मागील काही दिवसांपासून चेन्नई येथील कावेरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ९४ वर्षीय करुणानिधींनी सुरुवातीला एम जी रामचंद्रन तर नंतर जयललिता या मातब्बर राजकारण्यांशी दोन हात करत तब्ब्ल ६ दशक तामिळनाडूच्या राजकारणावर आपला दबदबा कायम ठेवला.\nकरुणानिधींच्या मृत्यूनंतर रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत घोषणापत्रात “रुग्णालयातील डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही करुणानिधींनी उपचारांना प्रतिक्रिया न दिल्याने त्यांचे निधन झाले,” असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमराठा संवाद यात्रेचे पिंपरीत स्वागत\nNext articleनोंदणीकृत कामगारांना पाच लाख रुपये अपघात विमा द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-possibilities-marathwada-maharashtra-12441", "date_download": "2018-10-16T19:27:41Z", "digest": "sha1:AIZC5OMELDWPJCZKD3M6CTISVIPS65VG", "length": 19031, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, rain possibilities in Marathwada, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता\nकोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता\nगुरुवार, 27 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका, तर दुपारनंतर ढ�� जमा होऊन सायंकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, काेल्हापूर तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nराज्याचा उन्हाचा चटकाही वाढत असून, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांची, तर मराठवाड्यात २ ते ४ अंशांची वाढ झाली आहे.\nपुणे : राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका, तर दुपारनंतर ढग जमा होऊन सायंकाळी पाऊस पडत आहे. सोमवारी सायंकाळनंतर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली, काेल्हापूर तर मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोल्हापूरसह काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. आज (ता. २७) आणि उद्या (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.\nराज्याचा उन्हाचा चटकाही वाढत असून, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांची, तर मराठवाड्यात २ ते ४ अंशांची वाढ झाली आहे.\nबुधवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. साेलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर अधिक होता. हा पाऊस रब्बीच्या पेरणीसाठी लाभदायक ठरणार आहे.\nबुधवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.६, नगर ३४.८, जळगाव ३४.२, महाबळेश्‍वर २५.७, मालेगाव ३५.८, नाशिक ३१.३, सांगली ३४.४, सातारा ३३.९, सोलापूर ३६.३, मुंबई ३२.२, अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३१.८, डहाणू ३२.०, आैरंगाबाद ३३.८, परभणी ३३.५, नांदेड ३४.०, बीड ३४.८, अकोला ३३.७, अमरावती ३३.०, बुलडाणा २९.२, ब्रह्मपुरी ३४.२, चंद्रपूर ३५.२, गोंदिया ३३.०, नागपूर ३४.०, वर्धा ३३.९, यवतमाळ ३३.०.\nमंगळवारी (ता.२६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत - कृषी विभाग) :\nमध्य महाराष्ट्र : सुर्डी ४२, मैंदर्गी १३, वागदरी १६, माढा १५, कुर्डूवाडी ६४, रोपळे १६, मोडनिंब १४, सालसे २५, भंडीशेगाव १४, भाळवणी १४, भोसे १४, आनेवाडी १२, शेणोली २२, होळ २२, तरडगाव ४६, भुईज १०, बुधगाव ३७, मिरज ५५, सांगली ६२, कसबे डिग्रज ६५, मालगाव २७, कवलापूर २५, संख २२, जत १८, डफळापूर १६, कुंभारी १०, विटा ११, सावळज २७, धालगाव २९, देशिंग १५, कवठेमहांकाळ १२, हिंगणगाव ४५, अंकलखोप २९, हातकणंगले २२, हेर्ले ३०, रुई १२, वडगाव १२, वाठार १७, शिरोळ ३५, नांदणी १८, जयसिंगपूर ३८, शिरढोण ११, खडकेवाडा १४, आजरा १०.\nमराठवाडा : बाळानगर २७, पानचिंचोली १८, कासार बालकुंड १३, नळदुर्ग २१, डाळिंब २४, मुरूम ११, येवती २२, चांडोळा २५, कंधार १८, कुरुळा २२, भोकर १३, मातूळ १०, माळेगाव २२.\nमाॅन्सूनच्या परतीला पोषक स्थिती\nमॉन्सूनच्या प्रवाहातील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्याने राजस्थान, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मुख्यत: कोरडे हवामान आहे. आजपासून (ता. २६) वायव्य भारतात खालच्या थरांतील वाऱ्यांची दिशा बदलणार आहे. मॉन्सून वारे माघारी फिरण्यास पोषक स्थिती तयार होणार असल्याने शनिवारपासून (ता.२९) परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.\nपुणे ऊस पाऊस महाराष्ट्र सोलापूर उस्मानाबाद नांदेड वादळी पाऊस कोकण हवामान नगर जळगाव मालेगाव नाशिक सांगली मुंबई अलिबाग परभणी बीड अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ कृषी विभाग डाळिंब मॉन्सून राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश भारत\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=73&page=2", "date_download": "2018-10-16T19:45:33Z", "digest": "sha1:HFK7OUI6OH5ZOLGEOPLTXRJQLOYDWEFW", "length": 9227, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "लोकसाहित्य", "raw_content": "\nपंचमहाभूतांच्या आधारे लोकजीवनाला समृद्ध करणारा घटक म्हणजे लोकसंस्कृती. लोकसंस्कृत��� ही लोकजीवनाचा जीव..\nप्रस्तुत पुस्तकात लेखकाने लोकसाहित्याचे सामाजिक स्वरूप, इतिहासस्वरूप, रचनाप्रकारबंध आणि शाहिरी वाङ्म..\nलोकसंस्कृतीची जडण-घडण, तिचा होत गेलेला विकासक्रम, उपास्य देव-देवतांविषयीची भावना आणि आपल्या पूर्वजां..\nआज मराठीमध्ये लोकसंस्कृती आणि तिची अंगे-उपांगे यांचे जे मोजके आणि मान्यवर अभ्यासक आहेत; त्य..\nLoksanskrutiche Upasak |लोकसंस्कृतीचे उपासक\nवासुदेव, गोंधळी, भुत्ये, भराडी, शाहीर, वाघ्यामुरळी इ. लोकसंस्कृतीच्या उपासकांचा परिचय करून देणारा ..\nNorth American Indianschya Aswallokkatha |नॉर्थ अमेरिकन इंडियन्सच्या अस्वललोककथा\nलोकविलक्षण वास्तवातून जन्माला आलेल्या, अद्‌भुतरम्य वाटणार्‍या, नाट्यपूर्ण असणार्‍या अस्वल व मानवाच्य..\nPashupalak Bhatkya Jamatiche Jeevanman| पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान – एक तौलनिक अभ्यास\nप्रस्तुत पुस्तकात पशुपालक भटक्या जमातीचे जीवनमान व जीवनपद्धती, ह्या समाजाचा इतिहास, व्यवसाय, सांस्कृ..\nपठ्ठे बापुराव उत्तर पेशवाईकालीन इतिहासप्रसिद्ध सहा शाहिरीनंतरचा गणला गेलेला प्रख्यात सातवा शाहीर. त..\nRangadi Gammat Songadyachi| रांगडी गंमत सोंगाड्याची\nसोंगाड्या हे तमाशातील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे, कथेतून, देहबोलीतून, हजरजबाबीपणातून उत्स्फूर्त व च..\nSanskrutichya Paulkhuna | संस्कृतीच्या पाऊलखुणा\nमहाराष्ट्राच्या पारंपरिक समाज-जीवनाची ओळख करून देणार हे पुस्तक, ग्रामीण संस्कृतीचे योगदानही उलगडून द..\nमराठी आणि कन्नड या दोन्हींचे भाषा म्हणून अस्तित्व वेगळे असले, तरी या दोन्ही संस्कृतीमध्ये असणारे सख्..\nTamashatil Songadya| तमाशातील सोंगाड्या\nराजाश्रय आणि लोकाश्रय लाभलेल्या आणि मराठी मनांत खोलवर रुजलेल्या तमाशाकलेला लोकजीवनातून वगळता येणे ..\nप्राचीन अलास्कामध्ये विविध भाषा बोलल्या जात होत्या. आज त्या भाषा अस्तित्वाच्या संघर्षात आहेत. मूळ अ..\nवारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकविला. एकात्मतेची दिंडी निघाली. समतेची पताका ख..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/mul-garbhavsthet-astana-baghu-shakte-ka", "date_download": "2018-10-16T19:37:59Z", "digest": "sha1:752PYPL3UJL6HH5LO7NH5JCWIY4Z5JMM", "length": 8147, "nlines": 236, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुल गर्भावस्थेत (पोटात) असताना बघू शकते का ? - Tinystep", "raw_content": "\nमुल गर्भावस्थेत (पोटात) असताना बघू शकते का \nलहान मुलाची दृष्टी ही सर्वात उशिरा विकसीत होणार शरीराचा भाग आहे. म्हणून जन्���ाला आल्यावर बाळाचे डोळे बंद असतात किंवा पटकन उघडत नाहीत आणि उघडे जरी असले तरी त्याला खूप अस्पष्ट असे दिसत असते. लहान मुलांच्या दृष्टीच्या विकासाबाबत सगळ्यांना खूप उत्सुकता असते. चला तर मग आपण याबाबत काही मजेशीर गोष्टी जाणून घेऊ\nबाळ गर्भावस्थेत असताना बाळाची दृष्टी २०व्या आठवड्या पर्यंत विकसित झालेले नसतात. ३२व्या आठवड्यात आपल्या पापण्यांची उघडझाप करते. दृष्टीच्या विकासाची प्रक्रिया ही बाळाच्या जन्मानंतर देखील चालू असते.\nबाळ गर्भावस्थेत असताना बाळाला असताना त्याला फार अस्पष्ट असे दिसते. त्याला एका लाल फुग्यासारखा काहीसं दिसत असते.\nआईच्या पोटावर खूप प्रखर असा प्रकाश पडल्यावर बाळ कदाचित लाथ मारू शकते. तसेच उजेड आणि अंधारातील फरक त्याला जाणवतो\nजन्माला आल्यावर बाळाला फक्त ८ ते १० मैल लांबचे दिसते\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/Double-ani-treple-marker-tapsni-mhanje-kay", "date_download": "2018-10-16T19:38:32Z", "digest": "sha1:LM4O6QC33AFUB7ZAW2JAZOKPT6UEPNVY", "length": 12189, "nlines": 243, "source_domain": "www.tinystep.in", "title": "जाणून घेऊया डबल /ट्रिपल मार्कर तपासणी म्हणजे काय - Tinystep", "raw_content": "\nजाणून घेऊया डबल /ट्रिपल मार्कर तपासणी म्हणजे काय\nजन्माला येणारे बाळ निरोगी आणि सुदृढ असावे असे प्रत्येक आईला वाटते,हो ना तुम्ही गरोदर असतांना बाळ आणि तुमच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी अनेक त���ासण्या केल्या जातात. अत्याधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळ अगदी भ्रूणावस्थेत असतांनाच संभाव्य दोषांची तपासणी करणे आता शक्य आहे.\nअशा तपासण्यांपैकी,मार्कर तपासणी बाळातील जन्मतः दोष आणि गुणसूत्रीय आजारांचे निदान करण्यासाठी केली जाते. तुमच्या बाळातील संभाव्य दोष ,विशेषतःडाऊन्स सिंड्रोम आणि इतर गुणसूत्रीय आजारांची पडताळणी याद्वारे केली जाते. या आजारांमुळे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर परिणाम होतो यामुळेच गर्भावस्थेच्या पहिल्या आणि दुसऱ्या त्रेमासिकांमध्ये या चाचण्या आवर्जून केल्या जातात.\n१] डबल मार्कर तपासणी\nगर्भावस्थेच्या १०-१३ आठवड्यांदरम्यान डबल मार्कर तपासणी केली जाते. भ्रुणातील डाउन्स सिंड्रोम,ट्रायसोमी १८ आणि ट्रायसोमी २१ या आजारांची शक्यता पडताळण्यासाठी ही चाचणी करतात.\nरक्ताच्या तपासणीदवारे PAPP-A आणि HCG मार्कर आणि गुणसूत्रीय दोषांची निश्चिती करण्यासाठी अल्ट्रासाऊंड नुचल केले जाते. इतर जास्तीच्या तपासण्या करण्याची आवश्यकता आहे की नाही हे डॉक्टरांना समजण्यासाठी या चाचण्या महत्वाच्या असतात. बाळाच्या मानेचा मागच्या बाजूचा अर्धपारदर्शक भाग ,जो द्रव पदार्थ आणि इतर दाट घटकांनी बनतो यास [Nuchal Translucency] NT असे म्हटले जाते. हा भाग १४ आठवड्यानंतर नाहीसा होतो म्हणून हि तपासणी १४ आठवडांच्या आत करणे गरजेचे असते.\n२] ट्रिपल मार्कर तपासणी\nगर्भावस्थेच्या साधारणतः १४-२० आठवड्यांदरम्यान ट्रिपल मार्कर तपासणी केली जाते.बाळाला असू शकणाऱ्या डाउन्स सिंड्रोम,एड्वर्डस सिंड्रोम आणि मज्जासंस्थेशी संबंधित इतर दोषांची पडताळणी या चाचणीद्वारे केली जाते.\nबाळाच्या नाळेमध्ये असणाऱ्या अल्फा-फेटोप्रोटीन[ AFP] ,ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन [HCG]आणि आस्ट्रियॉल चे प्रमाण यात तपासले जाते. या सोबतच इन्हीब्लिन A चे प्रमाण तपासण्यासाठी क्वाड्रापल मार्कर तपासणी करण्याचा हि पर्याय उपलब्ध आहे.\nया तपासण्या करवून घेण्याची आवश्यकता कुणाला असते आणि यातील काही धोके\nतुमचे वय ३५ पेक्षा जास्त असेल तर होणाऱ्या बाळाला डाउन्स सिंड्रोम असण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. २० पैकीं १ स्त्रीला डाउन्स सिंरोम असणारे बाळ होण्याची शक्यता असते. अशी शक्यता खूपच जास्त आढळला तर खात्री करण्यासाठी अमीनोसिन्टेसिस नावाची चाचणी केली जाते.\nबहुदा ,���५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या स्त्रियांना या चाचणीची शिफारस केली जाते पण गरज असल्यास या पेक्षा कमी वय असणाऱ्या मातांना सुद्धा हि चाचणी करावी लागते.\nया मार्कर तपासण्या करण्याचा खर्च २५,००० किंवा यापेक्षा जास्त हि येऊ शकतो.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-ploughing-compition-12751", "date_download": "2018-10-16T19:37:45Z", "digest": "sha1:MSA2P2C5EQU65R674MUODJZYFCTOB2Q2", "length": 14680, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, ploughing compition | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 8 ऑक्टोबर 2018\nअलीकडे भारतातही ट्रॅक्टर व संबंधित यंत्राचा वापर वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती करताना विविध कौशल्यांची आवश्‍यकता नेहमीच पडते. त्यात शेतीतील मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. योग्य मशागत झाल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी चांगले माध्यम भुसभुशीत मातीच्या स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे बैलगाड्यांच्या स्पर्धा, चिखलणीच्या स्पर्धा विविध प्रांतामध्ये होताना दिसतात, तशाच स्पर्धा फ्रान्स येथे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. तेथील यंग फार्मर्स युन��यन या संस्थेमार्फत फ्रेंच राष्ट्रीय नांगरणी चॅँपियनशीप या स्पर्धेचे आयोजन केले जाते.\nअलीकडे भारतातही ट्रॅक्टर व संबंधित यंत्राचा वापर वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये शेती करताना विविध कौशल्यांची आवश्‍यकता नेहमीच पडते. त्यात शेतीतील मशागतीच्या कामांना प्राधान्य दिले जाते. योग्य मशागत झाल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी चांगले माध्यम भुसभुशीत मातीच्या स्वरूपात उपलब्ध होते. आपल्याकडे ज्याप्रमाणे बैलगाड्यांच्या स्पर्धा, चिखलणीच्या स्पर्धा विविध प्रांतामध्ये होताना दिसतात, तशाच स्पर्धा फ्रान्स येथे राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जातात. तेथील यंग फार्मर्स युनियन या संस्थेमार्फत फ्रेंच राष्ट्रीय नांगरणी चॅँपियनशीप या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमध्ये नांगरणीचा वेग, अचूकता आणि योग्य खोली यासंबंधी विविध निकष ठेवलेले असतात. या वर्षी नांगरणीच्या स्पर्धा जॅवेन, पश्‍चिम फ्रान्स येथे नुकत्याच घेण्यात आल्या. या नांगरणी स्पर्धेमध्ये मोल बोर्ड प्लाऊ या विभागामध्ये पुरस्कार\nदुसऱ्या स्थानावर नोवेल्ले ॲक्वेटेन येथील अॅलेक्झांन्ड्रे मॅझेयू (डावीकडे), पहिल्या स्थानावर ब्रिटनी येथील जीन मारी रिचर्ड (मध्यभागी) आणि तिसऱ्या स्थानावर पेज डे ला लॉयरी येथील जियोफ्रॉय कॉर्डियर.\nभारत ट्रॅक्टर tractor यंत्र machine शेती farming स्पर्धा फ्रान्स पुरस्कार\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नां��ेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/tree-plantation-pune-target-vanamahotsavgoal-completion/", "date_download": "2018-10-16T18:09:55Z", "digest": "sha1:RTNRX4OLU5XG2QPHNFCLVNQUWPQO34QL", "length": 10614, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वृक्षलागवड मोहिमेत पुणे “उणे’च | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवृक्षलागवड मोहिमेत पुणे “उणे’च\nउद्दिष्टपूर्ती झालीच नाही : सोलापूरही पिछाडीवरच\nमराठवाडा, विदर्भात मात्र लागवडीचे “टार्गेट’ पूर्ण\nपुणे – राज्य सरकारने आयोजित केलेल्या वनमहोत्सवात जुलैमध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण झाले आहे. यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला असताना, शासनाने वेळेआधीच हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात 100 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागवड झाली आहे. मात्र, पुण्यात या महोत्सवांर्गत फक्‍त 64.06 टक्के इतकीच वृक्ष लागवड झाली आहे.\nवनमहोत्सवांतर्गत यंदा 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये सर्व शासकीय विभाग, केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभाग, संरक्षण विभाग, वैयक्तिक पातळीवर तसेच खाजगी संस्था देखील यामध्ये सहभागी झाल्या. यात प्रामुख्याने वनांव्यतिरिक्‍तच्या क्षेत्रांत वृक्ष लागवड करणे आवश्‍यक होते. यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक उद्दिष्ट देण्यात आले. यात सर्वच स्तरांमधून चांगला पाठिंबा मिळाला. यामुळेच वेळेआधीच लागवडीची उद्दिष्टपूर्ती झाली, अशी माहिती सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक अनुपम चौधरी यांनी दिली. तसेच वन विभागाच्या संकेतस्थळावरदेखील यासंदर्भातील माहिती सातत्याने प्रकाशित केली जात होती. विशेषत: तरुणाईचा या कार्यात चांगला सहभाग होता. एकाच वेळी हजारोंच्या संख्येने वृक्ष लागवड करण्यासारखे उपक्रमकही यावेळी झाले. अनेकांनी आपण केलेल्या वृक्षारोपणाचे फोटो, व्हिडिओ प्रशासनाने सोशल मीडियावर “शेअर’ केले आहेत.\nया वृक्षारोपण कार्यक्रमाला मराठवाडा आणि विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक जिल्ह्यांत उद्दिष्टांपेक्षा जास्त वृक्ष लागवड झाली. यामध्ये नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र गेली दोन वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या पुणे जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत केवळ 62.06 टक्के म्हणजेच 45 लाख 57 हजार 727 इतके वृक्षारोपण झाले आहे. राज्यात सर्वात कमी लागवड सोलापूर जिल्ह्यात झाली आहे.\nवनविभागाच्या माहितीपुस्तिकेत पुणे जिल्ह्यासाठी ५५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. वन विभाग आणि सामाजिक वानिकन विभागाचे अधिकारीदेखील ५५ लाखांचे उद्दिष्ट असल्याचे सांगतात. मात्र, राज्यसरकाच्या संकेतस्थळावर हे उद्दिष्ट ७१ लाख १४ हजार २३५ इतके आहे. याबाबत वनविभागाचे सहायक उप-वनसंरक्षक मह��श भावसार म्हणाले, ‘उपक्रमाच्या सुरुवातीला ७० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले. मात्र इतक्या जागा उपलब्ध नसल्याने सर्व विभागांच्या विनंतीनुसार, हे उद्दिष्ट कमी करून ५५ लाख करण्यात आले. परंतु, सोशल मीडियावर हि माहिती ‘अपडेट’ केली नसावी.’\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleभाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधक देणार सामूहिक नेतृत्व\nNext articleअलिबागच्या किनाऱ्यावरील बेकायदा बंगल्यांना अभय का\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/3659", "date_download": "2018-10-16T19:00:53Z", "digest": "sha1:KPBUPHA5TASKV752HHV56E3SMZGESK6O", "length": 4252, "nlines": 84, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. ३ मतदान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. ३ मतदान\nनावगुंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र. ३ मतदान\nराबडी : आमचे हे बसले इंजिनात, लालू: हामरे बिहारकी जनता - senapatee\nलालू: स्वतंत्र भारताचे पुढारी आम्ही, राबडी: स्वर आले दुरुनी - arun\nराबडी: राष्ट्रगीत चालू असताना, लालू: लाल लाल खुर्च्या -slarti\nराबडी: राष्ट्रगीत बिष्ट्रगीत, लालू: का समझत हो - jo_s\nराबडी - भैसवा का दूध निकालते देखा, लालू -मेनेजमेंट का लेक्चरवा देने - aaftaab\nलालू -कशास बाळगू तमा कुणाची, राबडी- बसून बसून दमले ग बाई - sandeep_chitre\nराबडी:-एकेक अक्षर जुळवून, लालू:-किती गहन, किती क्लिश्ट हे -sanika07\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-adulteration-milk-till-68-percent-india-maharashtra-12394", "date_download": "2018-10-16T19:38:22Z", "digest": "sha1:SIAWNBJ6AUPEUWSA2URUDDUIUGJHNKDR", "length": 20465, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, adulteration in milk till 68 percent in India, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बात���्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळ\nदेशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळ\nबुधवार, 26 सप्टेंबर 2018\nदुधाच्या भेसळीकडे दुग्ध उद्योगानेदेखील सुरवातीपासून दुर्लक्ष केले. भेसळ होत असल्याचे या उद्योगातील लोक आता मान्य तरी करू लागले आहेत. राष्ट्रीय दूध भेसळ सर्वेक्षणानुसार दुधाचा हाताळणी, पॅकिंग अस्वच्छ अवस्थेत होत असून कंटेनर साफ करण्यासाठी डिटर्जंट वापरले जाते. दुधात भेसळीसाठी युरिया, स्टार्च, ग्लुकोज, फॉर्मोलिन टाकले जाते. यामुळे मानवी अवयवांचा हळूहळू नाश होतो. दुर्दैवाने दूध भेसळीमुळे निष्पाप शेतकरी व ग्राहक सजा भोगत असून भेसळखोर मोकाट आहेत.\n- मोहन सिंग अहलुवालिया, सदस्य, केंद्रीय पशू कल्याण मंडळ\nपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के भेसळ होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष सरकारी संस्थेनेच काढला आहे. या भेसळीशी दुग्ध उत्पादक शेतकरी व ग्राहकांचा काहीही दोष नसतानाही विकार आणि आर्थिक नुकसानीचे शिकार व्हावे लागत आहे, अशी टीका केंद्रीय पशू कल्याण मंडळाने केली आहे.\nसध्या राज्यभरात रोज दोन कोटी लिटर्स दुधाचे हाताळणी होते. त्यातील सव्वा कोटी लिटर्स दुधाची विक्री पिशव्यांमधून होते. दुधाच्या बाजारपेठेत कोट्यवधी लिटर्सची रोज उलाढाल होत असतानाही अन्न व औषध प्रशासन भेसळखोरांबाबत बघ्याची भूमिका घेत आहे.\nदेशाच्या अन्न सुरक्षेविषयक भारतीय अन्न सुरक्षितता व मानके प्राधिकरण (फेसाई) ही सर्वोच्च संस्था समजली जाते. ‘फेसाई’नेच दुधाची भेसळ ६८.७ टक्क्यांपर्यंत होत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर केंद्र सरकार जागे झाले. मात्र, अद्याप कोणतेही देशव्यापी पाऊल टाकण्यात आलेले नाही.\nधक्कादायक बाब म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने भारतीय दुधाच्या भेसळीबाबत गंभीर स्वरूपाची माहिती दिल्यानंतरदेखील तातडीने कोणताही उपाय केलेला नाही. ‘‘भारतीय दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीमुळे २०२५ पर्यंत ८७ टक्के नागरिक कॅन्सर व इतर घातक आजाराचे शिकार होतील’’, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे.\nभारतीय अन्न सुरक्षितता व मानके प्���ाधिकरणाला आता देशाचा अन्न सुरक्षितता कायदा अधिक कठोर हवा आहे. दूधदेखील सध्या अन्न सुरक्षितता कायद्याच्या अखत्यारित येत असले तरी सध्याचे कायदे भेसळीला आळा घालण्यास पुरेसे नाहीत’’, असे सूत्रांचे म्हणणे आहे.\nभारतीय अन्न सुरक्षितता व मानके कायद्याचा आढावा घेण्यासाठी आता स्वतः केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ‘‘अर्थमंत्र्यांच्या समितीकडून दुधाची भेसळ व कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार होता. पण, त्याविषयी अद्याप काम झाल्याचे दिसत नाही’’, असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nदुधातील भेसळीबाबत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयानेदेखील अहवालात चिंता व्यक्त केली आहे. या अहवालानुसार तर ८९.२ टक्के दुग्ध उत्पादनात एक किंवा त्यापेक्षा जादा भेसळ असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. राज्यातदेखील दुधाची भेसळ सध्या शिगेला पोचली आहे. महाराष्ट्र दूध उत्पादक संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी हा मुद्दा शासनासमोर ठेवला होता. भेसळीमुळे शेतकरी आणि ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप समितीने केला होता.\nदुग्ध विकास आणि अन्न प्रशासन विभाग सुस्त\nराज्यात दुधातील भेसळीची समस्या उग्र होण्यास दुग्ध विकास खाते आणि अन्न औषध प्रशासन खात्याचा सुस्त कारभार जबाबदार असल्याचे डेअरी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. काही डेअरी प्रकल्प चांगला व्यवसाय करतात, मात्र भेसळखोरांना पायबंद घातला जात नसल्यामुळे गव्हाबरोबर किडेही रगडण्याचा प्रकार होतो, असे डेअरी उद्योगाला वाटते. दरम्यान, ‘‘दुग्ध विकास खात्याचे भेसळखोरांवरील कारवाईचे अधिकारच काढून घेतले आहेत. त्यामुळे तुम्ही याबाबत अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) विचारा’’, असे दुग्ध विकास खात्याच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nदुधातील भेसळ हा अस्वस्थ करणारा विषय आहे. शेतकरी दिवस-रात्र कष्ट करून दुग्धोत्पादन करतात. मात्र, बाजारात दूध गेल्यानंतर भेसळ सुरू होते. यात झोपडपट्ट्यांपासून ते महानगरातील श्रीमंत व व हुशार वर्गही भेसळीत अडकलेले आहेत. बडे बकरे पैसे देऊन सुटतात. तर बहुतेक केसेसमध्ये भेसळबहाद्दरांची नावे, पत्ते खोटे आढळतात. हप्तेबाजीमुळे भेसळ अजून वाढते. सामान्य नागरिक व ग्राहक मात्र यात हकनाक भरडला जातो.\n- अरुण नरके, माजी अध्यक्ष, इंडियन डेअरी असोसिएशन\nभेसळ दूध कल्याण सरकार औषध प्रशासन भारत सर्वोच्च न्यायालय आरोग्य कॅन्सर अरुण जेटली मंत्रालय महाराष्ट्र व्यवसाय एफडीए नगर\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/pune/farmers-spontaneous-response-farmers-associations-national-farmers-council/", "date_download": "2018-10-16T20:05:09Z", "digest": "sha1:VDXMSZTP25KNCJO3LGOQL543MEHSVY6E", "length": 21081, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८", "raw_content": "\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, ल���हारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nशेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय किसान परिषदेला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nशेतकरी संघटनेच्या वतीने गेल्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय किसान परिषदेचा समारोप कार्यक्रम शनिवार वाडा येथे करण्यात आला होता.\nयावेळी एस. एम. जोशी सभागृह ते शनिवारवाडा मिरवणूक काढण्यात आली.\nया मिरवणुकीच्या सांगतेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, तीन दिवसांच्या परिषदेत एकही राजकीय पक्ष आमच्या सोबत आलेला नाही.\nआगामी काळात शेतकरी स्वतः राजकारणात प्रवेश करणार आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या हल्लाबोल आंदोलनावर सडकून टीका केली आहे.\nरघुनाथ पाटील यांनी नागपूर येथील अधिवेशनातल्या हल्लाबोल आणि गदारोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.\nनवरात्रीनिमित्त खडकवासला धरणावर गोधड्या, चादरी धुण्यासाठी लगबग\nपुण्यात कालवा फुटला; घरांमध्ये घुसले पाणी...पाहा फोटोद्वारे हाहाकार...\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nपाणीच पाणी चहूकडे : पुण्यात पावसाने उडवली दाणादाण\nखडकवासला धरण भरले : पुणेकरांची गर्दी\nतुकाराम महाराज पालखी साेहळ्याच्या रिंगणाची काही क्षणचित्रे\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडण��कीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2017/08/blog-post_169.html", "date_download": "2018-10-16T19:23:37Z", "digest": "sha1:644G6FMDN6RFOUXCQQEGU5MC7RRTGKNW", "length": 15857, "nlines": 106, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "सेनगांव येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे सात दिवसीय उपचार शिबिराचे आयाेजन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : सेनगांव येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे सात दिवसीय उपचार शिबिराचे आयाेजन", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nसेनगांव येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे सात दिवसीय उपचार शिबिराचे आयाेजन\nसेनगांव:- येथील श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिरातर्फे दि.२० ऑगस्ट रविवार ते २६ ऑगस्ट शनिवार या सात दिवशीय भव्य उपचार शिबिराचे आयाेजन केले असुन उदघाटक म्हणुन सेनगांव तहसिलच्या तहसिलदार वैशाली पाटील राहणार आहेत.\nएक्युप्रेशर नैसर्गीक चिकीत्सा पध्दत आहे आपल्या हातात आणि पायात एक्युप्रेशर पाँईंट असतात ज्यांना दाबल्यास शरीरातील राेग,आजार हळुहळु नैसर्गीक पध्दतीने विना औषध बरे हाेऊ लागतात त्याने रक्ताभिसारण आणि राेगप्रतिकारक शक्ती वाढते या शिबिरामध्ये भारतीय एक्युप्रेशर अँन्ड हेल्थ केअर संस्था हनुमानगढ (राज्यस्थान) येथील सुप्रसिध्द डाँ.सुरेंद्रसिंह यांच्याकडुन ईलाज व याेग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिबिराचे वैशिष्ट्ये ब्लड प्रेशर, कंबर दुखणे,थायराईड,साईरिका,हाडाचा त्रास,लकवा,पाेटातील विकार,शुगर,मानेचे विकार,झाेप न येणे,गँस,काेनताही जुना आजारावर या सात दिवसीय शिबिरात उपचार केले जातील. ��े शिबिर भारत मेडीकल यांच्या नविन जागेत असेल व सकाळी ०८-३० ते १२-३० व दुपारी ०४ ते ०७-३० पर्यंत असेल. तरी या शिबिरात बहुसंख्येने उपस्थित राहुण गरजु रुग्णांनी उपचाराचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.१००८ महाविर दिगंबर जैन मंदिर सेनगांव च्या विश्वस्ताकडुन करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा ��ाठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतां���्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/india-expected-receive-97-normal-monsoon-met-department/", "date_download": "2018-10-16T20:04:22Z", "digest": "sha1:L4CTVWTGHL3ODDFYSP7LZJAQQHNSIQFR", "length": 30517, "nlines": 422, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Expected To Receive 97% Normal Monsoon Met Department | यंदा ९७ टक्के पाऊस... दुष्काळाची मिटली छाया, बळीराजावर वरुणाची माया! | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या ���र्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nयंदा ९७ टक्के पाऊस... दुष्काळाची मिटली छाया, बळीराजावर वरुणाची माया\nयावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची शुभवार्ता हवामान खात्याने दिली आहे.\nनवी दिल्लीः दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, पिकाला भाव न मिळणं, यासारख्या एक-ना-अनेक संकटांचा सामना करत, परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या बळीराजाला आज हवामान खात्याने मोठा दिलासा दिला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून दुष्काळ पडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याची शुभवार्ता त्यांनी दिली आहे.\nकाही दिवसांपूर्वी भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला होता. 'स्कायमेट'ने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी ८८७ मिमी पाऊस पडेल, असं 'स्कायमेट'ने म्हटलं आहे.\nभारतातील बहुतांश शेती आणि पर्यायाने इतर उद्योगधंदे पावसाच्या गणितावर अवलंबून असतात. त्यामुळे हवामान खात्याच्या पावसाविषयीच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेलं असतं. या अंदांजावर बाजारपेठेत अनेक चढउतारही पाहायला मिळतात. साहजिकच स्कायमेटने आज जाहीर केलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.\nस्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सूनचे संभावित वितरण\n• ५% शक्यता जास्त पावसाची (हंगामी पाऊस ११०% पेक्षा जास्त आहे)\n• २०% शक्यता सामान्यपेक्षा अधिक पावसाची (हंगामी पर्जन्य १०५% ते ११०% च्या दरम्यान)\n• ५५% शक्यता सर्वसाधारण पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्यमान ९६ ते १०४% च्या दरम्यान)\n• २०% शक्यता सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची (हंगामी पर्जन्य ९०% ते ९५% च्या दरम्यान)\n• ०% शक्यता दुष्काळ होण्याची (हंगामी पाऊस ९०% पेक्षा कमी)\nजून - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १११% (जूनसाठी दीर्घकालीन सरासरी = १६४ मिमी)\n• सामान्य पावसाची ३०% शक्यता\n• सामान्यपेक्षा जास्त पावसाची ६०% शक्यता\n• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची १०% शक्यता\nजुलै - दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९७% (जुलैसाठी दीर्घकालीन सरासरी = २८९ मिमी)\n• सामान्य पावसाची ५५% शक्यता\n• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १५% शक्यता\n• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३०% शक्यता\nऑगस्ट- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९६% (ऑगस्ट साठी दीर्घकालीन सरासरी = २६१ मिमी)\n• सामान्य पावसाची ५५% शक्यता\n• सामान्यपेक्षा जास्त पावसाची १०% शक्यता\n• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची ३५% शक्यता\nसप्टेंबर- दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०१% (सप्टेंबर साठी दीर्घकालीन सरासरी = १७३ मिमी)\n• सामान्य पावसाची ६०% शक्यता\n• सामान्यपेक्षा जास्त पावसाची २०% शक्यता\n• सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची २०% शक्यता\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nकोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस, पंचगंगेच्या पातळीत वाढ, कोदे, कासारी धरणक्षेत्रात अतिवृष्टी\nसिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनाकडे पर्यटकांची पाठ, पर्यटन व्यावसायिक मात्र चिंतेत\nबुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा\nRain Live Update: मिरा भाईंदरला मुसळधार पावसाचा तडाखा, ठिकठिकाणी साचले पाणी\nमहाबळेश्वरात पावसाची संततधार, पर्यटक लुटतायत मनमुराद आनंद\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद व��ढली\nनावांचा महिमा... बघा, मोदी सरकारने चार वर्षांत किती ठिकाणांची नावं बदलली अन् का\n#MeToo : एम. जे. अकबर यांनी अनेकदा केले किस, अंतर्वस्त्रात यायचे समोर, महिला पत्रकाराचा आरोप\nअलाहाबादचं नाव यापुर्वीही 'प्रयागराज'चं होतं, 444 वर्षांपूर्वी अकबर बादशहानं बदललं\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/464449", "date_download": "2018-10-16T18:57:39Z", "digest": "sha1:RQNCFIM3NWF3LAUTEYUBHHTMJ22ZENVD", "length": 6518, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार\nस्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार\nजागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी व भगिनी मंच यांच्या संयुक्त विदयमाने स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारया महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच भगिनी मंच संचलित छत्रपती ताराराणी गारमेंट पार्कच्या वतीने सीपीआरमधील रूग्णांना फळेवाटप करण्यात आले. फळेवाटप मंचच्या अध्यक्षा\nमुक्त पत्रकारिता व सामाजिक कार्याबददल सुधा आयरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच गारमेंट पार्कमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजाविल्याबददल महिला कर्मचारी वैशाली पाटील, अश्विनी भोसले, सुजाता दळवी व रेश्मा मपोर या म†िहलांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, स्त्रियांचे समाजातील स्थान उंचावून, स्त्रियांवरील अत्याचार करणारया नपुंसक शक्तींना कायमचा पायबंध घालण्याकरिता स्त्री शक्तीने एकवटून सबलीकरणाव्दारे या सर्वांवर मात करणे गरजेचे बनले आहे. याकरिता विविध उपक्रमाव्दारे शिवसेना महिला आघाडी व भगिनी मंच सातत्याने प्रयत्नशिल असून महिलांकरिता हवकाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरिता कटिबध्द आहोत. यावेळी महिला आघाडीच्या दिशा क्षीरसागर, पुजा भोर, मेघना पेडणेकर, स्वाती क्षीरसागर, सोनाली पेडणेकर, मंगल कुलकर्णी, गीता भंडारी, शाहीन काझी यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य व छत्रपती ताराराणी गारमेंट पार्कमधील महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होता.\nराजनंदिनीच्या वाढदिनी रणरगिणींचा सन्मान\nजयसिंगपुरात महावीर जयंती उत्साहात साजरी\nमहाराष्ट्र रेडिओलॉजी संघटना अध्यक्षपदी डॉ. शैलेश कोरे\nअवयवदान जागृतीमध्ये तरूणांचा सहभाग आवश्यक\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भ���रतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_963.html", "date_download": "2018-10-16T18:45:33Z", "digest": "sha1:YEGAJKDBBIVH7LFW2OTYBACTZE35X7ED", "length": 17380, "nlines": 105, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते तीन हजार एकशे एक नव वधु वरांचा सत्कार व जावयाला दिली धोंडे जेवन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते तीन हजार एकशे एक नव वधु वरांचा सत्कार व जावयाला दिली धोंडे जेवन", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nरत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते तीन हजार एकशे एक नव वधु वरांचा सत्कार व जावयाला दिली धोंडे जेवन\nपालम :- गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातील तीन हजार एकशे एक नवदांपत्याचा संहप्तनीक आहेर देऊन सत्कार केला.व आपल्या लेकी प्रमाणे तीन हजार एकशे एक जावयांना धोंडे जेवन देऊन यथोचित स्वागत केले. गंगाखेड शुगर च्या वतीने दिनांक 9 जून रोजी गजानन मंगल कार्यालय पालम येथे नव दांपत्याच्या सत्काराचे आयोजन रासपाचे नेते तथा गंगाखेड शुगर चे चेअरमन रत्नाकरराव गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकरराव सिरस्कर (अण्णा) हे होते. व्यासपीठावर जि.प. सदस्य गणेशराव रोकडे (दादा), किशनराव भोसले, राजेश फड, राजू पटेल, लक्ष्मणराव मुंडे, राम लटके, अँड. संदीप पाटील, राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे, दत्तराव जवळेकर, सिताराम राठोड,मगर पोले, संभाजी वाकोळे, इस्माईल भाई, कृष्णा सोळंके, अण्णासाहेब किरडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना रत्नाकर गुट्टे म्हणाले की माझ्���ा जावाया प्रमाणे माझ्या मतदार संघातील जावायांना अधिक मास महिण्या निमित्त सामाजिक जिव्हाळा म्हणून धोंडे जेवण देऊन त्यांचा यथोचित्त सत्कार केला. यावेळी जि.प.सदस्य गणेशराव रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा नंतर तीन हजार एकशे एक नवदांपत्याचा रा.स.प. नेते रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते संपत्तीसाठी साडी कपडे आहेर देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. स.प. चे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप पाटील, पालम तालुकाध्यक्ष साहेबराव सुरनर, नवनाथ हत्तीअंबिरे, विनायक पौळ, भगवान सिरस्कर, ताहेरखाँ पठाण, बालाजी वाघमारे, गणेश दुधाटे व गंगाखेड शुगर चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालम, गंगाखेड, पुर्णा या तीनही तालुक्यातून नवदांपत्य व रा.स.प. चे नेते रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदुदेवा जोशी यांनी केले तर आभार पालम तालुका अध्यक्ष साहेबराव सुरनर यांनी मानले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\n���वळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_7129.html", "date_download": "2018-10-16T19:25:18Z", "digest": "sha1:JDCTUUF6WACG4P7M265UCNP53DCRKUW6", "length": 4657, "nlines": 39, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती! किस्से आणि कोट्या", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nद्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती\nप्रा. विद्याधर पुंडलिकांनी एका मुलाखतीत पुलंना विचारलं,\n‘ तुम्हाला आवडलेली तुमची सर्वात धमाल कोटी किंवा विनोद कोणता (त्या पुंडलिकाला म्हणावं, ‘त्यानं फेकलेल्या विटेवर मी उभा नाही ’, ही माझ्यावरची कोटी सोडून.)’\nतेव्हा पुलं म्हणाले, ‘ एखाद्या कवीला ‘ तुझं कुठलं यमक चांगलं जुळलं असं विचारण्यासारखा हा प्रश्न आहे . तरी पण मला विचारताआहात , म्हणून सांगतो . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेनघेताना त्याच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय , असं कुणी तरीविचारल्यावर मी चटकन म्हणालो , ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणिआमची रुद्राक्ष संस्कृती असं विचारण्यासारखा हा प्रश्न आहे . तरी पण मला विचारताआहात , म्हणून सांगतो . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेनघेताना त्याच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय , असं कुणी तरीविचारल्यावर मी चटकन म्हणालो , ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणिआमची रुद्राक्ष संस्कृती \nगंमत म्हणून आणखी एक कोटी सांगतो . ब्लड बँकेसाठी नेहमी येणा -या - जाणा - या माणसाकडून रक्त मागणा - या लीलाबाईमुळगावकरांवरुन ‘ हिच्याइतकी रक्तपिपासू बाई मी आजवर पाहिलीनाही ’ असा विनोद मी केला होता ’\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF/", "date_download": "2018-10-16T18:27:50Z", "digest": "sha1:YGXQOYFS5MFDVH4PIMCKXNTBITUBDNI7", "length": 7637, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाकिस्तानी सैनिकांना रशियाकडून प्रशिक्षण | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपाकिस्तानी सैनिकांना रशियाकडून प्रशिक्षण\nइस्लामाबाद – रशियाने पाकिस्तानातील सैनिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याचा करार केला असून त्यांनी आता पाकिस्तानी सैनिकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यास लवकरच प्रारंभ करायचे ठरवले आहे. रशिया आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त लष्करी सल्लागार समितीच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीत या विषयीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\nरशियन फेडरेशन ट्रेनिंग इन्स्टिट्युट मध्ये त्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रशिया आणि पाकिस्तान यांनी आपसातील लष्करी सहकार्य व संरक्षण विषयक अन्य सहकार्य अधिक व्यापक करण्याचे योजले असून सन 2014 पासून दोन्ही देशांमधील हे संरक्षण विषयक सहकार्य अधिक वेगवान झाले आहे. पाकिस्तानी लष्कराला दहशतवादी कारवायांचा आता मोठ्या प्रमाणात मुकाबला करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना आवश्‍यक ते सर्व सहकार्य करण्याची आमची तयारी आहे असे रशियन लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nरशियाने गेल्या तीन वर्षात पाकिस्तानला एमआय-35एम जातीची चार लढाऊ विमाने दिली आहेत तसेच त्यांना मालवाहतुकीसाठीही काही हेलिकॉप्टर्स देऊ केली आहेत. आपसातील मैत्रीचे प्रतीक म्हणून दोन्ही देशांतील लष्कराच्या संयुक्त कवायतीही अलिकडच्या काळात आयोजित केल्या जात आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदलाईलामा नावाची संस्था आता राजकीयदृष्ट्या अव्यवहार्य\nNext articleप्राधिकरण नव्या “घरकुला’च्या तयारीत\nचीनच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प निवळले \nवातावरण बदलाच्या समस्येशी लढताना त्याचा अमेरिकेला तोटा होऊ नये: ट्रम्प\nदुबईत जाऊन मुशर्रफ यांचा जबाब नोंदवणार\nसौदी शिखर परिषदेवर अमेरिका-ब्रिटनच्या बहिष्काराने किंग सलमानना टेन्शन\nमुशर्रफ यांचा जबाब दुबईत नोंदवणार\nहिंदू नाव नसलेल्या तरुणाला गरबामधून हाकलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/blind-stick-digital-sticke-om-patil-124313", "date_download": "2018-10-16T19:03:58Z", "digest": "sha1:RQBN7LCIKZJFYZISGUYTAOLJEAQ2QVOM", "length": 13052, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "blind stick digital sticke om patil अंधांची काठी झाली डिजिटल | eSakal", "raw_content": "\nअंधांची काठी झाली डिजिटल\nसोमवार, 18 जून 2018\nनांदेड - अंध व्यक्तींसाठी काठी (स्टीक) हाच त्यांचा मोठा आधार असतो. काठीच्या साह्याने अंदाज घेत ते चालतात खरे, मात्र अंदाज चुकलाच, तर अनेकदा त्यांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. याच समस्येवर तोडगा म्हणून नांदेडच्या ओम व्यंकटराव पाटील या विद्यार्थ्याने ही डिजिटल स्टीक तयार केली आहे. यासाठी त्याने कॅमेरा आणि ब्लू टूथचा वापर केला.\nनांदेड - अंध व्यक्तींसाठी काठी (स्टीक) हाच त्यांचा मोठा आधार असतो. काठीच्या साह्याने अंदाज घेत ते चालतात खरे, मात्र अंदाज चुकलाच, तर अनेकदा त्यांना अपघातांनाही सामोरे जावे लागते. याच समस्येवर तोडगा म्हणून नांदेडच्या ओम व्यंकटराव पाटील या विद्यार्थ्याने ही डिजिटल स्टीक तयार केली आहे. यासाठी त्याने कॅमेरा आणि ब्लू टूथचा वापर केला.\nपुण्याच्या \"व्हीआयटीएम' महाविद्यालयातून ओम पाटील याने बी. टेक. इलेक्‍ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी त्याने तीन महिने पुणे परिसरातील अंध मुलांच्या शाळेत जाऊन त्यांच्या समस्यांचा अभ्यास केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंध विभागास भेट देऊन त्याने डॉ. श्री. भोये, डॉ. मनोहर डोळे यांचे मा��्गदर्शन घेतले. अंधांची काठी अधिकाधिक स्मार्ट कशी होईल, यासंदर्भात वडिलांची सतत प्रेरणा मिळत होती. त्यातूनच या संशोधनाचा जन्म झाल्याचे ओम पाटील सांगतो. ही स्मार्ट स्टीक संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेमार्फत राष्ट्रीय मानवरहित रोबोटिक्‍स स्पर्धेच्या प्रदर्शनातही ठेवण्यात आली होती. त्यातही या प्रयोगाचे कौतुक झाल्याचे तो सांगतो.\n...अशी काम करते स्टीक\nया डिजिटल स्टीकमध्ये कॅमेरा बसविण्यात आला असून, त्याला ब्लू टूथची जोडणी आहे. यामुळे चार मीटर अंतरावरील अडथळ्यांचे संकेत अंध व्यक्तीस मिळतात. यात रोबोचिप प्रोसेस व कोडींगचाही वापर केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील अडथळा नजीक येताच काठी कंपनांद्वारे धोक्‍याचे संकेत देते. विशेष हे, की अंध व्यक्तीच्या दिशेने एखादे वाहन येत असेल तर, स्टीकला बसविलेला कॅमेरा स्पीकरच्या माध्यमातून संकेत देतो. शिवाय आजूबाजूच्या अडथळ्यांविषयी माहिती विचारल्यास स्टीक उत्तरही देते.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इ���टरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/carreeristic-me/", "date_download": "2018-10-16T19:37:16Z", "digest": "sha1:CVTAYILJK33L3QDGDESJED5TU7KJ5YAR", "length": 12146, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "करिअरिस्ट मी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nयूटीव्ही (आता डिस्ने यूटीव्ही) सारख्या बलाढय़ वाहिनीच्या एकूण तीन संस्थापकांपैकी एक. यूटीव्ही बिन्दास, यूटीव्ही स्टार्स, यूटीव्ही अ‍ॅक्शन, हंगामा टीव्ही यांसारख्या ब्रॉडकास्ट ब्रॅण्ड्सची कर्तीधर्ती आणि अनेक लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांची क्रिएटिव्ह\nगेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे ‘लाखा(मोला)ची\nएक तप आरोग्य सेवेचं\nमनातली खंत आणि त्यातून उगम पावणारी प्रेरणा व्यक्तीच्या हातून केवढं काम घडवू शकते, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कांचन नायकवडी. वडिलांच्या मृत्यूने त्यांना एका नव्या व्यवसायाचा शोध घ्यायला भाग पाडले.\nविद्यादान साहाय्यक मंडळाची त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्या मदतीने १० लाख रुपये जमा करून ६४ विद्यार्थ्यांचं आयुष्य मार्गी लावलं. या समाजकार्याबरोबरच ‘फायझर’ कंपनीत मार्केटिंग मॅनेजर पदावर असणाऱ्या आणि घर\nहिरा आणि खडा यांतला फरक अचूक ओळखणाऱ्या त्या रत्नपारखी, त्यांना माणसं पारखण्याचीही अचूक नजर लाभली म्हणूनच या सपोर्ट सिस्टमच्या बळावर नोकरी करता करता आज त्यांनी याच क्षेत्रात आपली ‘पॅनजेम\nआनंदाचं लेणं.. आनंदाचं देणं\nएचडीएफसी बँकेच्या डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मुंबईच्या क्लस्टर हेड रेखा व्यास यांनी आपलं करिअर निगुतीने सांभाळलंय. एकत्र कुटुंबाचा संसार सांभाळतानाच पद्मश्री सतीश व्यास यांचा सांगीतिक संसार आणि जेट एअरवेज\n���ैविध्यपूर्ण भूमिकांमुळे मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली मृणाल कुलकर्णी आता आपल्या करिअरची वेगळी इनिंग सुरू करतेय ती आहे दिग्दर्शनाची. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे मृणाल दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण\n…आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nअभियंत्या असणाऱ्या रोहिणी खारकर यांनी ‘कार सायलेन्सर’ बनवून एका वेगळ्याच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांचं संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात आहे. अनेक अडचणींना संधीचं रूप देत आपल्या व्यवसायाला आकार\nकरिअरिस्ट मी : जिम् पोरी जिम्\nन्यूट्रिशिअनमध्ये मास्टर्स केल्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स करत असतानाच अचानक फिटनेसचं क्षेत्र समोर आलं आणि लीना मोगरे यांच्या करिअरचा मार्ग खुला झाला. प्रचंड मेहनतीच्या बळावर या मराठी स्त्रीने अगदी उच्चभ्रू\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2012/02/blog-post_19.html", "date_download": "2018-10-16T18:28:20Z", "digest": "sha1:G3NALZHA5GCWJ7F76MAC3S2WEW3O6B5O", "length": 23589, "nlines": 140, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: द ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा.", "raw_content": "\nद ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा.\n'कर्नल बोगी मार्च' ही शीळ न ऐकलेला विरळाच असेल. आता नावाने कदाचित लक्षात नाही येणार, पण ऐकले तर मी कशाबद्दल बोलतोय हे लगेच समजेल. लष्कर आणि परेड यांचा अविभाज्य भाग बनलेली ही शीळ आहे याच सिनेमातली [३].\nह्या पिक्चर बद्दल लिहिणे हि मोठीच जबाबदारी आहे, मोठे समीक्षकच ���रू जाणे. पण आधीच कुठेतरी म्हटल्याप्रमाणे, \"दिवसा प्रचंड सूर्य तळपतोय म्हणून काजव्याने आपली चमकवणे सोडून द्यावे का\nया पिच्चर चे सिनेमाच्या इतिहासात एक स्वतंत्र स्थान आहे. निर्मितीमूल्य, मनोहारी छायाचित्रण, बांधून ठेवणारी कथा, विषयाची तटस्थ आणि सगळे पैलू तितक्याच ताकदीने मांडणारी हाताळणी, तर्क आणि अभिनय या सगळ्या आघाड्यांवर हा सिनेमा मापदंड ठरलाय.\nआमच्या बँगलोर [१] मध्ये मी राहायचो तिथे, इंटरनेट वाल्याने पिक्चर, सिरीज, गेम्स, सोफ्टवेअर आणि बरेच 'किडूक मिडूक' याचा खंडीभर मोठा संचय करून ठेवला होता. त्याच्यात नाही नाही ते सिनेमे मिळायचे. असेच एका आळसावलेल्या सप्ताहांतात खिडकीतून बाहेरच्या टळटळीत दुपारीकडे बघत असता मला या सिनेमाची आठवण झाली. लागलीच या संचयातून तो काढला आणि बघितला. त्याच आठवड्यात २-३ दा बघितला. याला जेवढा निरखून बघाल तेवढे नवे पैलू दिसतात. अगदी इंसेप्षण सारखे लगेच डोके भंजावून सोडणारा नाहीये, पण महिनाभर डोक्यात राहतो.\nब्रीज ऑन रिवर क्वाय, हा वरवर युद्धपट असला तरी त्यात युद्धनिती, सैनिकांचे आक्रमण, रक्तप्रपात, वीरश्री, जय, पराजय यांना फारसे महत्व नाही. उलट सिनेमाची सुरुवातच एका शरणागती पत्करलेल्या सैनिकांच्या तुकडीला दाखवून होते. त्यांच्या चेहऱ्यावरील पराभूत भाव, पावलांची विस्कटलेली लय, त्यांचे फाटके कर्दमलेले कपडे, उसवलेले बूट आणि फार मोठा प्रवास केल्यावर आलेला शीणवटा याला टिपत सिनेमा सुरु होतो. हे सैनिक आहेत सिंगापूर चा पाडाव झाल्यावर जपानपुढे शरणागत झालेले ब्रिटीश. त्यांना सिंगापूरहून जपान्यांनी थायलंड मध्ये आणलंय. जपानच्या बर्मा आक्रमणाची पूर्वतयारी म्हणून थायलंड ते यांगून रेल्वे बांधण्यासाठी त्यांना राब राब राबवतायेत. असंख्य युद्धकैदी कुपोषणाने, रोगामुळे मेलेत आणि त्यांना त्याच रेल्वे रुळांच्या अवतीभवती गाडले जातंय. या महत्वाकांक्षी आणि निर्दयी प्रकल्पाचा महत्वाचा दुवा आहे तो क्वाय नदीवर बांधायचा असलेला पूल. हे त्यातल्या त्यात नव्या दमाचे सिंगापूरचे युद्धकैदी त्या कामासाठी वापरले जाणारेत.\nइथून कथेत ४ मुख्य पात्रे आहेत.\n१. ले.कर्नल निकोल्सन - ब्रिटीश सैनिकांचे अधिकारी.\n२. कर्नल सायटो - युद्धबंदी कॅम्पचे कमांडंट.\n३. मेजर क्लिप्टन - ब्रिटीश सैन्याचे डॉक्टर.\n४. कमांडर/ सीमन शीयर्स - युद्धब���दी कॅम्प मधले एकमेव अमेरिकन.\nही सिंगापूरची तुकडी कॅम्पमध्ये आल्याआल्या कर्नल सायटो त्यांना आठवून करून देतो कि ते आता युद्धकैदी असून जपान्यांनी दिलेली कामे केली तरच जगण्याची आशा ठेवू शकतात.\nब्रिटीश अधिकाऱ्यांना त्यांच्या सैनिकांबरोबर काम करावे लागेल हे ऐकताच कर्नल निकोल्सन पुढे येतो आणि सायटो च्या हातात जिनिवा कराराची प्रत ठेवून त्याला सांगतो की या करारान्वये सैन्याधीकार्यांना अंगमेहनतीच्या कामाला लावेणे योग्य नाही. परंतु सायटो नुसताच ती प्रत फाडून फेकत नाही तर निकोल्सन च्या मुस्कटात लगावून त्याला आणि इतर अधिकाऱ्यांना दिवसभर उन्हात उभे करून ठेवतो. २ दिवस असा छळ करूनही निकोल्सन नमत नाही. इकडे ब्रिटीश सैनिक आपापल्या परीने कामात दिरंगाई करून त्या पुलाची वाट लावण्यात गुंतलेले असतात.\nपुलाची प्रगती अपेक्षेपेक्षा निम्म्याहून कमी झालीये असे पाहून सायटो कर्नल निकोल्सनला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करून पाहतो. परंतू जिनिवा कराराप्रमाणे जोपर्यंत वागणूक मिळत नाही तोपर्यंत सहकार्य करणार नाही असे निक्षून सांगून निकोल्सन अडून राहतो. शेवटी पूल जर वेळेत पूर्ण झाला नाही तर तोंड दाखवायला जागा रहाणार नाही आणि आत्महत्या करवी लागेल या विचाराने सायटो नमते घेतो आणि निकोल्सन आणि इतर ब्रिटीश अधिकार्यांच्या मागण्या मान्य करतो.\nया वाटाघाटीत यश आल्याने हुरूप आलेला निकोल्सन त्याला पूल पूर्ण करण्याचे आश्वासन देतो[२]. आणि जोमाने आपल्या सहकाऱ्यांसहित कामाला लागतो. प्रथम आपल्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कामाचा आढावा घेतो आणि सायटो ला पटवून देतो की पुलाची जागा चुकलीये. भारतात अशा कामांचा अनुभव असलेले त्याचे अधिकारी काही दिवसातच लक्षणीय प्रगती दाखवत नव्या जागी पूल उभा करायला लागतात. एकीकडे सायटो त्या पुलाच्या कामाकडे बघून समाधानी असतो तर त्याच वेळी या ब्रिटीश युद्धकैद्यांनी अशा प्रकारे जपान्यांची नाचक्की केलीये याचाही त्याला खेद असतो.\nहे पुलाचे काम पाहून सैनिकांचा डॉक्टर असलेला क्लिप्टन, कर्नल निकोल्सनवर शत्रूशी हातमिळवणी केल्याचा आरोप करतो. त्याला उत्तर म्हणून निकोल्सन सांगतो की युद्धकैद्यांना कोणत्याही कामाला नाही म्हणायची तरतूद नाही, पण आपल्या सैनिकांनी हा पूल शत्रूपेक्षा चांगला बनवावा का या क्लिप्टन च्या प्रश्नावर कर्नल निकोल्सन त्याला सांगतो की, ब्रिटीश सैनिक पराभूत असूनही स्वत:चा आत्मसम्मान राखतायेत. युद्धानंतरही जे लोक हा सेतू वापरतील ते ब्रिटीश सैनिकांचे नाव काढतील.\nअशा घडामोडी चालू असतांना अमेरिकन नौसैनिक शीयर्स तिथून पळ काढतो आणि सिलोन (श्रीलंका) मध्ये ब्रिटीश तळावर पोहोचतो. तिथे आराम करत असताना एके दिवशी ब्रिटीश त्याच्या मदतीने ह्या पुलाला उद्ध्वस्त करायची योजना आखतात. सुरुवातीला नाही म्हणणारा शीयर्स कारवाईच्या भीतेने या मोहिमेसाठी तयार होतो आणि ही कमांडोंची तुकडी मजल दरमजल करत पुलाच्या जागेपर्यंत पोहोचते.\nपूल पूर्ण झाल्यावर त्याच्यावरून जपानी अधिकारी आणि सैनिकांनी भरलेली रेल्वे जाणार असल्याचा सुगावा मित्रांना लागतो आणि ते या कमांडोंना पूल रेल्वे त्यावरून जायच्या वेळीच उडवण्याची सूचना देतात, जेणेकरून शत्रुपक्षाची जास्तीत जास्त हानी होईल. शीयर्स आणि आणखी २ ब्रिटीश कमांडो आदल्या रात्री जपानी गार्ड्स ची नजर चुकवून पुलाखाली विस्फोटक पेरतात आणि दुसऱ्या दिवसाची वाट पाहत बसतात. दुसऱ्या दिवशी दुर्दैवाने नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी होते आणि डेटोनेटर्स ला जोडलेल्या वायर्स उघड्या पडतात. निकोल्सन आणि सायटो पुलावरून पाणी करत असताना निकोल्सन ची नजर त्या उघड्या पडलेल्या वायर्स वर पडते आणि तो सायटो बरोबर कळ दाबण्यास तयार असलेल्या कमांडोकडे निघतो. इथे अतिशय उत्कट सिक्वेन्स आहे. आता निकोल्सन काय करणार\nझपाटल्याप्रमाणे मेहनत घेवून सैनिकांनी बनवलेला तो पूल क्षणात उडवून लावण्यात येतोय हे पाहिल्यावर तो वेड्याप्रमाणे प्रतिकार करतो. शीयर्स आणि दुसरा तरूण कमांडो जॉयस विरोध करत असतानाही जपानी सैनिकांना आरडओरड करून निकोल्सन तिथे बोलावतो आणि जवळच मोर्टारचा स्फोट झाल्यामुळे भानावर आल्यासारखे त्या मृत दोस्तांच्या कमांडोंना बघत डेटोनेटर वर कोसळतो. त्याच वेळी ती रेल्वे पुलावर प्रवेश करते आणि दैवयोगाने अगदी ठरल्याप्रमाणे तो पूल गाडीसह नदीत कोसळतो.\nया सर्व नाट्याचा मूक साक्षीदार- डॉक्टर क्लिप्टन, फ़क़्त \"madness madness\" करत तो विनाश पाहत उभा असताना कॅमेरा वर वर जात सिनेमा संपतो.\nसिनेमा पाहून पहिली भावना आली ती त्याच्या भव्यतेची. विकी सांगते त्याप्रमाणे शूटिंग श्रीलंकेत झालीये आणि खराखुरा कोट्यावधी रुपयांचा पूल ब���ंधून तो उडवण्यात आला.\nया सिनेमाला १९५७ सालचे ७ ऑस्कर मिळालेत.\nसिनेमा पाहून काही प्रश्न पडतात. निकोल्सन चे वागणे व्यवहार्य होते का हरलेल्या सैनिकांचा आत्मसम्मान परत मिळवून देणे आणि महत्वाचे म्हणजे त्यांना जिवंत ठेवणे यात तो नक्कीच यशस्वी झाला. पण एखाद्या गोष्टीबद्दल किती ऑबसेशन असावे याला मर्यादा नाहीच. त्याचे त्या पुलावचे हे प्रेम, देशप्रेम आणि कर्तव्याच्या पुढे कधी गेले हे त्याचे त्यालाच कळले नाही. मग अशा वेडेपणाला काय म्हणावे\nThere is a fine line between genius and insanity असे कुणीतरी म्हटलंय. मग ही रेखा ओलांडणे किंवा न ओलांडणे हे दैवाजातच नाहीका\nगाड्यांच्या मागे जसे लिहिलेले असते तसे \"नादच खुळा\"\n१. 'आपले पुणे' की 'आमचे बँगलोर' हे माझ्या मूडवर असते. एखादी PMT ची बस बघितली तरी 'आमचे बँगलोर' म्हणायला पुरेशी असते. (राज ठाकरे मागच्या आठवड्याच्या सभेत म्हणाले तसे, \"PMT ची बस च्यायला जवळून गेली तरी ग्यांग्रीन होईल\"). पण मग सकाळी (आणि रात्री) आंघोळ करताना ते बँगलोरचे केसगाळू पाणी आठवून 'आपले पुणे सर्वात बेष्ट' हे पटते.\n२. इथे आपल्या सलमानची वाँटेड मधली लाईन आठवते - \"एक बार जो मैने कमिटमेंट करदी, तो मै अपने आप कि भी नही सुनता\"\n३. ही ट्यून या सिनेमाने अमर केली असली तरी दुसऱ्या महायुद्धापासून ती प्रचलीत होती. दोस्त राष्ट्रांचे सैनिक त्यावर विचित्र बडबडगीते म्हणायचे म्हणे.. त्यातला सर्वात प्रसिद्ध आणि माझा आवडता वर्जन म्हणजे-\nकमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमान. :D\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nतुझे सब है पता..\nद ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा.\nसमूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/dangerous-for-health-115070800021_1.html", "date_download": "2018-10-16T18:20:17Z", "digest": "sha1:EIEJB2MAECCWPAII6NPEW7OY53S2Q6NX", "length": 9650, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या 4 गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया 4 गोष्टी आरोग्यासाठी धोकादायक\nतरुणांच्या आहारासंबंधी सवयी आरोग्यासाठी धोकादायक असून त्या बदलणे सोपे काम नाही. म्हणूनच सर्व सवयी एकत्र बदलण्याचा प्रयत्न करू नये. एक एक करून या सवयी बदलल्या जाऊ शकतात. स्वत:च्या हिशोबाने सर्वप्रथम सर्वात वाईट सवय निवडा आणि ती बदला.\n1. बेड टी आरोग्यासाठी बेड> >\nबेड टी घेण्याने शरीरात आम्लता आणि गॅसची तक्रार होऊ शकते. म्हणूनच बेड टी ऐवजी कोमट पाण्यात मध किंवा ‍लिंबाचा रस घोळून प्यावे. याने पचन क्रिया चांगली होते, प्रतिरोधक क्षमता वाढते आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो. याच्या एका तासानंतर चहा घेऊ शकता. ही सवय लागल्याशिवाय दुसरी सवय बदलण्याचा प्रयत्न करू नये.\nया सवयी किडनी खराब होण्यासाठी ठरतात कारणीभूत\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5223484667267925436&title=Nisha%20Jadhav%20From%20Pabal%20selected%20for%20Dairy%20Education%20in%20America&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-16T18:28:08Z", "digest": "sha1:TNMXGPKXGTDRYKKVVASNQYWV5OET5UHO", "length": 11012, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पाबळच्या कन्येची सातासमुद्रापार झेप", "raw_content": "\nपाबळच्या कन्येची सातासमुद्रापार झेप\nअमेरिकेत दुग्धव्यवसाय अभ्यासासाठी निशा जाधवची निवड\nपुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ गावच्या निशा जाधव हिची अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात निवड झाली आहे. ‘कॉलेज ऑफ फूड अ‍ॅग्रीकल्चर अँड नॅचरल सायन्सेस’ येथे दुग्धव्यवसायाचे विशेष शिक्षण घेण्यासाठी नुकतीच ती अमेरिकेला रवाना झाली. एका वेगळ्या क्षेत्राची निवड करून त्यात लक्षणीय यश मिळवलेल्या निशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nअमेरिकेतील नामांकित विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच निशाने अभ्यासक्रम संपवून अमेरिकेहून परत आल्यानंतर पाबळ गावात स्वत:चा डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. येथे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने डेअरी फार्मिंग व प्रोसेसिंगची कामे केली जातील. यातून पुणे जिल्ह्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचे तिने सांगितले. ‘शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून डेअरी उद्योग हा योग्य पर्याय असून, तो त्यांचे अनेक प्रश्न सोडवायला व जीवनमान उंचवायला मदतीचा ठरेल. देशातील दुग्धव्यवसाय सध्या कात टाकत असून, महाराष्ट्रातही मला अधिक व्यापक प्रमाणात भरीव काम करण्याची संधी या निमित्ताने मिळेल,’ असेही तिने सांगितले.\nपाबळमधील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात वाढलेली निशा ही पुण्यातील प्रोलर्न इंडिया संस्थेच्या अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. ‘प्रोलर्न इंडिया’तर्फे अमेरिकेतील शिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. यामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप आणि चार महिन्यांच्या डिप्लोमाचा समावेश आहे.\n‘निशा डेअरी व्यवस्थापन आणि उत्पादन या क्षेत्राचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला जात आहे. महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलींपुढे तिने ‘हम किसी से कम नहीं’ हा आदर्श घालून दिला आहे. आमच्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे,’ अशी भावना प्रोलर्न इंडिया संस्थेचे संचालक नितीन ठाकूर यांनी व्यक्त केली.\n���ारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निशाचे अभिनंदन केले असून, ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अभिमान वाटावी असे कर्तृत्व तिने दाखवले आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले. निशाच्या निमित्ताने डेअरी क्षेत्रात पहिली महिला उद्योजक निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला.\nभारत हा दुग्ध उत्पादनात जगातील आघाडीचा देश असून, पूरक उद्योग म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी हा व्यवसाय करतात. दुधावर प्रक्रिया करून दूध पावडर, चीज, तूप, पनीर असे विविध पदार्थ बनवण्याचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. या पदार्थांची निर्यातही होते. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे. महिलांसाठीही हे क्षेत्र नवीन संधी निर्माण करणारे असून, त्या वाटेवर चालण्याचा आदर्श निशा जाधवने घालून दिला आहे.\nTags: पुणेशिरूरपाबळदुग्धव्यवसायनिशा जाधवप्रो लर्न इंडियासुप्रिया सुळेPuneBe PositiveNisha JadhavShirurPabalDairyMilkPro learn IndiaMinnesotaBOI\nकार्यकर्त्यांसाठी बैठकीचे आयोजन ‘ओवाळू आरत्या सुरवंट्या येती’ महिला कैदी बनवणार वाहनांसाठी सुटे भाग गृहवित्त कंपन्या, खासगी बँका, पेट्रोलियम कंपन्याचे शेअर्स उत्तम सॅनिटरी नॅपकिन्सची घरच्या घरी विल्हेवाट शक्य\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/manufacturer/info&manufacturer_id=179", "date_download": "2018-10-16T19:47:40Z", "digest": "sha1:IQFBKDI7O7PB2NJABWZ6P4TFIDQQJSIT", "length": 2975, "nlines": 75, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Gangadhar Mahambare |गंगाधर महाम्बरे", "raw_content": "\nGandhijipranit Udyog- Vyavasay | गांधीजीप्रणीत उद्योग-व्यवसाय\nपाच दशकांनंतर आपल्या देशात पुन्हा स्वदेशीची चळवळ उभी राहत आहे. या चळववळीत कमी भांडवलाचे आणि अधिक नफ..\nMaharashtratil Samajsudharak |महाराष्ट्रातील समाजसुधारक\nसमाज सुधारणेच्या प्रक्रियेत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले. एक आदर्श, पुरोगामी व नवसमाजनिर्मितीची स्..\nभावगीताच्या रसिक श्रोत्यांना कवी गंगाधर महाम्बरे यांचे नाव एक गीतकार म्हणून सुपरिचित आहे. मराठी भाव..\nMedical Transcription | मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन\n‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’ हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाउद्योगाच्या नामावलीत एक महत्त्वाचा उद्..\nआज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/central-government-approval-to-coastal-road-257781.html", "date_download": "2018-10-16T19:48:07Z", "digest": "sha1:5YFKRB5RWJH6WPUSMDGSUHIKQ6BUBKD6", "length": 11969, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोस्टल रोडचा मार्ग मोकळा, केंद्राचा हिरवा कंदील", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आ���ोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकोस्टल रोडचा मार्ग मोकळा, केंद्राचा हिरवा कंदील\nकेंद्रीय पर्यावरण मंत्र्यालयाकडून ही आता कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे\n07 एप्रिल : मुंबईतल्या कोस्टल रोडच्या मार्गातील शेवटची अडचण दूर झालीय. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यालयाकडून ही आता कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच हद्दीत वेगवान असा कोस्टल रोड बांधण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.\nफेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी यशस्वी ठरलीये. महिनाभरानंतर का होईना कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे. 12 हजार कोटींचा हा प्रकल्प मुंबई महापालिकेसाठी अत्यंत महत्वाचा असून त्यामुळे पश्चिम मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल. 29.2 किमी लांबीचा हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: central governmentcoastal road mumbaiकेंद्रीय पर्यावरण मंत्र्यालयकोस्टल रोड\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी ��्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ujani-dam-rainfall-fulfill-solapur/", "date_download": "2018-10-16T19:40:23Z", "digest": "sha1:B3OWOQSMQEXYEH4NOFYDKCWADW2O7CVP", "length": 8246, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "…तर उजनी 50 टक्केही भरणार नाही | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n…तर उजनी 50 टक्केही भरणार नाही\nअद्याप 34 टक्केच पाणीसाठा; पावसाची उघडीप, विसर्गही थांबला\nइंदापूर – पुणे जिल्ह्यातील धरण साखळीतून बंद झालेला विसर्ग तसेच सोलापूर जिल्ह्यात जून ते जुलै अशा दोन महिन्यांत केवळ 109 मि.मि. पाऊस झाल्याने उजनी धरणामध्ये जुलैअखेर केवळ 34.70 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही तर उजनी यंदा 50 टक्केही भरू शकणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया आताच दिसू लागली आहे.\nउजनी धरण मागील वर्षीपेक्षा यंदा एक आठवडा आधी मृतसाठ्यातून बाहेर आले. पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारा विसर्ग थांबविण्यात आल्यामुळे उजनीची पाणीपातळी 34 टक्केवरच राहिली आहे. जून महिन्यातील काही दिवस वगळता गेल्या दोन महिन्यांत उजनी धरण क्षेत्रात एकदाही दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे धरणावरील मध्यम व लघु प्रकल्पातही पाणीसाठा झालेला नाही. उत्तर सोलापुरातील तालुक्‍यात 49.34 टक्के, दक्षिणेकडील तालुक्‍यांत 43.96 टक्के, माढा तालुक्‍यात 49.51 टक्के, करमाळा तालुक्‍यात 39.87 टक्के तर मंगळवेढा तालुक्‍यात 47.37 टक्के पाऊस झाल्याने सध्या या भागावर दुष्काळी छाया आहे. याच कारणातून पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस होवून उजनी धरण 100 टक्के भरणे गरजेचे ठरणार आहे.\nविसर्ग सोडण्याची शक्‍यता कमी\nभीमाखोऱ्यातील कळमोडी वगळता चासकमान 97.24, भामाआसखेड 81.49, वडीवळे 87.23 तर मुळामुठा वरील खडकवासला, पानशेत वगळता अन्य धरणे अद्यापही भरलेली नाहीत. यामुळे ही धरणे भरल्यानंतरच उजनी धरणाकडे जाणारा विसर्ग सुरू होवू शकेल. सध्याची पावसाची स्थिती पाहता. धरणे भरण्याबाबत शंका असल्याने उजनीत विसर्ग सोडण्याची शक्‍यताही कमीच आहे.\nताज���या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसरासरीच्या 92 टक्के पाऊसमान\nNext articleउड्डाणपुलावर पावणे तीन कोटींचा “झगमगाट’\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/industry-ranks-first-electricity-bill-injustice-facilities-12029", "date_download": "2018-10-16T18:49:19Z", "digest": "sha1:HSABUICOVCH3D3E5AVHMQIVUJLQU3UYW", "length": 14637, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "The industry ranks first on the electricity bill injustice facilities उद्योगांच्या वीजबिल सवलतीत खानदेशवर अन्याय | eSakal", "raw_content": "\nउद्योगांच्या वीजबिल सवलतीत खानदेशवर अन्याय\nसोमवार, 22 ऑगस्ट 2016\nजळगाव - वीजनिर्मिती क्षेत्राच्या जवळ असलेल्या उद्योगांना वीजबिलात युनिट मागे 1 रुपया 25 पैसे सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. विदर्भात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु उत्तर महाराष्ट्रात केवळ 25 पैसेच सवलत देण्यात येत आहे. एकनाथराव खडसे मंत्रिपदावरून जाताच शासनाने उत्तर महाराष्ट्र व खानदेशबाबत निर्णय फिरविला, असा धक्कादायक आरोप स्मॉल स्केल इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे.\nजळगाव - वीजनिर्मिती क्षेत्राच्या जवळ असलेल्या उद्योगांना वीजबिलात युनिट मागे 1 रुपया 25 पैसे सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. विदर्भात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु उत्तर महाराष्ट्रात केवळ 25 पैसेच सवलत देण्यात येत आहे. एकनाथराव खडसे मंत्रिपदावरून जाताच शासनाने उत्तर महाराष्ट्र व खानदेशबाबत निर्णय फिरविला, असा धक्कादायक आरोप स्मॉल स्केल इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे.\nअसोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत बेंडाळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की खडसे यांनी उत्तर महाराष्ट्र व खानदेशातील जनतेच्या हितासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतले. परंतु ते मंत्रिपदावरून जाताच त्यांनी घेतलेले जनहिताचे निर्णय बदलून उत्तर महाराष्ट्राला विकासापासून दूर ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. वीजनिर्मिती केंद्राच्या क्षेत्राजवळ असलेल्या उद्योगांना लाइन लॉस���स म्हणून 1 रुपया 25 पैसे प्रत्येक युनिटमागे सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार विदर्भातील वीजनिर्मिती क्षेत्राजवळील भागाला त्याप्रमाणे सवलतही देण्यात येत आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात मात्र हा निर्णय लागू करताना त्यात कपात करण्यात आली असून, उत्तर महाराष्ट्रातील वीजनिर्मिती क्षेत्राजवळील भागांना केवळ 25 पैसेच सवलत देण्यात येत आहे. शासनाने हेतुपुरस्सर हा दुजाभाव केल्याचे सांगण्यात येत आहे. माजी महसूलमंत्री खडसे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हा नियम लागू करण्याबाबत मागणी केली होती, ती मान्यही केली होती. मात्र, ते मंत्रिमंडळातून बाहेर पडताच हा निर्णय फिरवून विदर्भ आणि मराठवाड्याला सवलत देण्यात आली. हा निर्णय उत्तर महाराष्ट्रासाठी अन्याय करणारा आहे.\nकॉंग्रेसच्या राजवटीत उत्तर महाराष्ट्रावर तसेच खानदेशवर नेहमीच अन्याय केला गेला. परंतु आता भाजपच्या काळातही हा अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र देण्यात आले आहे. उद्योगांना करण्यात येणाऱ्या दुजाभावामुळे भाजप शासनाबाबत उद्योजकांत नाराजी पसरली आहे. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून हा दुजाभाव नष्ट करून विदर्भाप्रमाणे खानदेशातील उद्योजकांना सवलती द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/bavankashi/", "date_download": "2018-10-16T18:48:10Z", "digest": "sha1:IRRRT6Z4NPNUKO2RVOFZXX7IWZ2TVFQR", "length": 13704, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बावनकशी | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘डिसेंटिंग डायग्नोसिस’सारख्या पुस्तकांनी हे काळं जग अधिकच ठसठशीतपणे प्रकाशात आणलं.\nअर्थात, सांगण्यासारखं काहीच नाही, असं आजकाल कुठल्याच गावात फारसं आढळतच नाही.\nजयसिंगच्या वडिलांचा घरीच दंतमंजनाचा लघुउद्योग होता. यावरच कुटुंबाची उपजीविका अवलंबून होती.\nमुक्या प्राण्यांना आपलं मानणारे आधुनिक संत असा दिलीपबाबांचा लौकिक आहे.\nबुधवारी अशीच एक वाऱ्याची मंद झुळूक देशाच्या ईशान्येकडील एका कोपऱ्यातून थेट मुंबईत आली..\nकर लो ‘ऊर्जा’ मुठ्ठी में..\nसौरऊर्जेवर चालणारे विमान भारताने तयार केले नसले, तरीही या विमानाने भारताला दर्शन दिले आहे.\nतालवाद्यांच्या वादनात पारंगत असलेल्या या कोकणच्या कलाकाराने केवळ या एका कलेच्या बळावर जगाची सफर केली आहे.\nमहाविद्यालयीन काळात फीचर फिल्म्स, डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी तो वणवण भटकला.\nअपना बीज, अपना स्वाद\nपन्नास-साठ जणांसाठी वर्षांतून एकदा पाचशे ते सातशे रुपयांचा खर्च आनंदाने करू लागले.\nमहेश निंबाळकर हा बार्शीचा तरुण. त्यानं डीएड केलं आणि काही वर्ष नोकरीही केली\nगावातल्या जुन्यापुराण्या, पडीक देवळाचा वापर गावकरी आपली जनावरं बांधण्यासाठी करायचे\n‘आता सिंधुदुर्ग जिल्ह्यतील मुले शाळेत पावसाची गाणी गाताना आनंदाने हरखू�� जाताना दिसतात.\nनौकानयन क्षेत्रात जागतिक पातळीवर वावरत असतानाही भाटकरांची नाळ कोकणातल्या मातीशी घट्ट जुळलेली होती.\nडॉ. गजानन नारे हे मूळचे अकोटचे. योगायोग म्हणजे त्यांचा वाढदिवसही शिक्षकदिनी- ५ सप्टेंबरलाच असतो.\nकोणताही उद्योग करायचा म्हटला की स्थानिक पातळीवर कच्च्या मालाची उपलब्धता अनिवार्य ठरते.\nजीवनात सभोवताली घडणाऱ्या घटनांचे मानवी मनावर कळत-नकळत परिणाम होत असतात\nगुजरातच्या जुनागढ जिल्ह्यतील एका खेडय़ातलं एक गरीब शेतकरी कुटुंब. घरात फारसं कुणी शिकलंसवरलं नव्हतं.\nनाशिक शहरालगत सय्यदपिंप्री हे जोशी यांचे मूळ गाव. जोशी कुटुंबाची स्थिती हलाखीची होती.\nशिवाय खास गुरांच्या चाऱ्यासाठी असलेल्या ‘राखण राना’ची पिढय़ान् पिढय़ा निगुतीने देखभाल करतात.\nआमची ओळख फेसबुकवरची. म्हणजे, प्रत्यक्ष भेटलो नसलो तरी फोटोबिटो पाहून बऱ्यापैकी तोंडओळख होतीच\nवंचितांना शिक्षणप्रवाहात आणणारे ‘सदाफुले’\nगुरुजींनी सारे काही छान तालासुरात म्हटले. भाषेची नजाकतही समजावून सांगितली. पण मुलांचे चेहरे कोरेच होते\nज्या काळात ऋतुराज गोरे यांनी सौरऊर्जा प्रकल्प उभारला तेव्हा महाराष्ट्र लोडशेडिंगग्रस्त होता.\nमूळच्या गुजरातेतील अहमदाबादजवळील सिरोही गावच्या चंद्रिका चौहान या सध्या सोलापुरात असतात.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5234258642768452071&title=Felicitation%20of%20Pro.%20Vasanti%20Joshi&SectionId=5162929498940942343&SectionName=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2", "date_download": "2018-10-16T19:41:57Z", "digest": "sha1:OTQZG5DT65K6LML4DZPPOSHVRI7UCZ2X", "length": 9262, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार", "raw_content": "\nप्रा. वासंती जोशी यांचा सत्कार\n‘भारतीय विद्या भवन’, ‘इन्फोसिस फाउंडेशन’तर्फे आयोजन\nपुणे : ‘‘महिलांनी भीतीवर मात करावी, ‘कॉन्करिंग द फिअर’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी ‘कन्याकुमारी ते लेह-लडाख’ हे अंतर सायकलवरून यशस्वीरीत्या पार करणाऱ्या प्रा. वासंती जोशी यांचा ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाउंडेशन’तर्फे सत्कार करण्यात येणार आहे. १२ ऑगस्ट, रोजी संध्याकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे’, अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.\n‘पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातील प्रा. वासंती जोशी यांनी केवळ ३५ दिवसात कन्याकुमारी ते लेह-लडाख हे अंतर सायकल चालवत पूर्ण केले. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी, २८ मे रोजी त्यांनी या सायकल मोहिमेला सुरूवात केली होती आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या स्थापना दिनी पाच जुलैला या मोहिमेची सांगता झाली. त्यांनी चार हजार १२० किमी हे अंतर एकटीने सायकलवरून पार केले असले, तरी त्यांच्या या उपक्रमात त्यांची कन्या केतकी जोशी, विद्यार्थिनी गायत्री फडणीस-परांजपे व ‘गिरीकंद ट्रॅव्हल्स’च्या संचालिका शुभदा जोशी अशा तिघींची सहभाग होता. या धाडसी मोहिमेच्या यशाबद्दल भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनच्या वतीने येत्या रविवारी, या सर्वांचा सत्कार करण्यात येणार असून, या वेळी वासंती जोशी यांची मुलाखत आणि या मोहिमेचे दृक श्राव्य स्वरूपातील अनुभव कथनही सादर केले जाणार आहे. सर्व क्रीडा व सायकल प्रेमींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे’, असे आवाहन काकिर्डे यांनी केले आहे.\nप्रा. वासंती जोशी यांचा सत्कार\nस्थळ : भारतीय विद्या भवन, सेनापती बापट मार्ग\nवेळ : रविवार, १२ ऑगस्ट, सायंकाळी सहा वाजता\n(या मोहिमेविषयीची संपूर्ण माहिती आणि मोहिमेपूर्वीची वासंती जोशी यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)\nTags: पुणेभारतीय विद्या भवनवासंती जोशीकन्याकुमारी ते लेह-लडाख सायकल यात्राएसएनडीटी विद्यापीठPuneVasanti JoshiSNDTK2LKanyakumari to LehShubhada JoshiBhartiya Vidya BhavanBOI\nउलगडला कन्याकुमारी-लेह सायकलस्��ारीचा रोमांचक प्रवास ‘मुलींना घडवण्याबद्दलचा दृष्टिकोन सुधारतोय’ कन्याकुमारी ते लेह सायकलयात्रा; स्त्री-शक्तीचा प्रेरक संदेश केटूएल सायकल मोहीम पुण्यात; प्रा. वासंती जोशी यांचा सत्कार ‘भारतीय विद्या भवन’मध्ये रंगणार मंगळागौरीचे खेळ\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_694.html", "date_download": "2018-10-16T19:21:28Z", "digest": "sha1:NRP3TAD66Q46PWCXFHVSLWIUNXVUZV2N", "length": 15279, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "दानवेंना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी - अर्जुन खोतकरांचा घणाघात. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : दानवेंना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी - अर्जुन खोतकरांचा घणाघात.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nदानवेंना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी - अर्जुन खोतकरांचा घणाघात.\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज, मस्ती आणि गुर्मी आहे. माझ्या धाकामुळे त्यांचे हेलिकॉप्टर जमिनीवर आहे, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंवर केला आहे. दानवे आणि त्यांच्या कुटुंबाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे असा आरोप खोतकरांनी दानवेंवर केला. वृत्तवाहिनीवर चर्चेदरम्यान अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर घणाघाती टीका केली. रावसाहेब दानवेंचा जालन्यातील सरकारी आधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून सर्वच आधिकाऱी त्यांच्या दहशतीखाली आहेत असे वक्तव्यही खोतकर यांनी यावेळी केले. दानवे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तासनतास आपल्या कक्षाबाहेर उभं करतात, त्यांना घर गड्यासारखं वागवत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान रावसाहेब दानवे यांना डावलण्यात खुद भाजपाच्या नेत्यांच���च हात होता. दानवे शिवसेना संपवायला निघाले, तुम्ही त्यांना समज द्यायला पाहिजे,अशा स्वरुपाची मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे, अशी माहितीही खोतकरांनी यावेळी दिली.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी प���थरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुला���चे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/taddev-gopalakrishna-pathak-video-267343.html", "date_download": "2018-10-16T18:23:30Z", "digest": "sha1:WIWHU3HYED36MRJNQXGNLPFRATSPQCSF", "length": 10896, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हंडी फुटली पण गोविंदा दोरीलाच लटकला", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 व��केट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nहंडी फुटली पण गोविंदा दोरीलाच लटकला\n15 आॅगस्ट : थराचा थरथराट सुरू आहे. गोविंदा आज हंडी फोडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीये. ताडदेवमध्ये गोपाळकृष्ण पथकात हंडी फोडल्यानंतर एक गोविंदा हंडी बांधलेल्या दोरखंडाला लटकला. मग काय या गोविंदाला खाली कसं उतरवायचं याची कसरत सुरू झाली. खाली त्याच्या पथकाने घेराव केला आणि वरून त्यानं खाली उडी घेतली. खाली असलेल्या सहकाऱ्यांनी या गोविंदाला अलगद झेललं आणि हे पथक पुढचा थर लावण्यासाठी पुढं गेलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/petrol-diesel-price-hike-136407", "date_download": "2018-10-16T18:52:08Z", "digest": "sha1:DCOLP3PERJLXBHY5CRPR3BBKG7ZV4O7Z", "length": 10772, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Petrol diesel price hike पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढू लागल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर काल दोन महिन्यांत प्रथमच प्रतिलिटर ७७ रुपयांवर गेला. दिल्लीत काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९ पैसे वाढ होऊन तो ७७.०६ रुपयांवर गेला. याच वेळी डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ होऊन तो ६८.५० रुपयांवर गेला.\nनवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढू लागल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर काल दोन महिन्यांत प्रथमच प्रतिलिटर ७७ रुपयांवर गेला. दिल्लीत काल पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९ पैसे वाढ होऊन तो ७७.०६ रुपयांवर गेला. याच वेळी डिझेलच्या दरात प्रतिलिटर ६ पैसे वाढ होऊन तो ६८.५० रुपयांवर गेला.\nदेशातील सर्व महानगरे आणि राज्यांच्या राजधानींशी तुलना करता दिल्लीत पेट्रोल सर्वांत स्वस्त आहे. स्थानिक कर अथवा मूल्यवर्धित कर कमी असल्याने दिल्लीत इंधनाचा दर कमी आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव ३० जुलैपासून वाढू लागले आहेत. यामुळे मागील ९ दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९० पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर ८८ पैसे वाढ झाली आहे. याआधी ९ जूनला पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७७.०२ रुपयांवर गेला होता.\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nनवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्यपदार्थाचे दर गगनाला भिडल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात...\nखनिज तेलातील महागाई विकासातील अडथळा - नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली - खनिज तेलातील महागाई जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासात अडथळा ठरत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. भारत आणि...\nबाळ जन्मले गं सये\nबाळंतपण म्हणजे आईचा पुनर्जन्मच. अशाच एका पुनर्जन्माची एका आईने सांगितलेली कहाणी. तेहतीस वर्षे उलटली. माझे माहेर कडूस व सासर विठ्ठलवाडी-सिंहगड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/885-pappu-deshmukh-yanchya-post-varun-khalbad.html", "date_download": "2018-10-16T19:30:01Z", "digest": "sha1:BUQKTR7H7572ZQT64WFRV3ST6CFRHUU6", "length": 13348, "nlines": 116, "source_domain": "chandamirror.com", "title": "पप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ.. Featured\nप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन सध्या चंद्रपूरातील राजीकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमदार साहेब या मथळयाखाली टाकलेल्या या पोस्टमध्ये आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉ. जावयाला आवरा असा उल्लेख करण्यात आला आहे. विषेश म्हणजे यात आमदार किंव्हा डॉक्टरच्या नावाला उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सारेच आप-आपला अंदाज बांधत आहे.\nशासकीस वैदयकीय महाविद्यालय हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत राहत असते. आता येथील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांमुळे हे महाविद्यालय पून्हा चर्चेत आले आहे. येथील कामगारांच्या समस्यांसाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगर सेवक पप्पू देशमूख समोर आले आहे. त्यांच्या अणेक समस्याही पप्पू देशमूख यांनी आपल्या आंदोलनातून सोडवीण्यात यश मिळवीले आहे. मात्र आता येथील कामगारांना येथे कार्यरत डॉक्टराकडून त्रास देणे सुरु असल्याचा आरोप पप्पु देशमुख यांनी केला आहे. ही बाब त्यांनी अणेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही लक्षात आणून दिली आहे. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी आता चक्क फेसबुकची मदत घेत आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉक्टर जावयाला आवरा अन्यथा जनतेत जाऊन आम्हला हे सांगावे लागेल असा दमच भरला आहे. त्यामुळे सध्या या प��स्टची चर्चा सर्वत्र सुरु असून तर्क - विर्तकांना ओघ आला आहे.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « मुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\tभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T19:30:45Z", "digest": "sha1:3ROSDMWDQ5EBSR2JNX4I4PSUCF23CDDV", "length": 6323, "nlines": 59, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "वं.दादांचे पारमार्थिक जीवन – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nवं.दादांचे पारमार्थिक जीवन, बालपणापासूनच, नकळत घडत गेले. विविध प्रकारच्या अनेक घटना घडत होत्या. त्यामागील कारणे ज्ञात होत नव्हती. त्यात एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे, वं.दादा जीवनातील प्रसंगाना, घटनांना सामोरे जात असताना त्यांना बालपणात झालेले सुसंस्कार, विश्वास, श्रध्दा व भक्ती या���चाच उपयोग झाला ब-याच घटनांचा अगर उपदेशांचा अर्थ त्यावेळी कळत नसायचा. तथापि आज्ञा पालन करणे, या संस्कारातूनच, त्या घटनांचे अर्थ, यथावकाश कळू लागले अगर उपदेशातील ज्ञान प्राप्त होत गेले, परमार्थ कळू लागला. पुढे साधक अवस्थेत, अत्यंत गरजेचे असलेले, निश्चलता व निर्धार हे गुण, निसर्गदत्त असल्यामुळे, वं.दादांची परमार्थात प्रगती होत गेली. एवढेच नव्हे तर अध्यात्मिक जीवनात करावयाची प्रखर व दीर्घ साधना पूर्णपणे सफल होऊन, अंगिकारलेले सर्व संकल्प सिध्द होऊ शकले, साध्य झाले.\nपारमार्थिक किंवा अध्यात्मिक मार्गात स्वतःसाठी वा वैयक्तिक, असे कांही न मागता, वं.दादांनी जे कांही मागितले आणि प्राप्त केले, ते फक्त लोक-कल्याणासाठीच केले आहे. म्हणजेच परमार्थाची पायरी पार करून, अध्यात्मिक जीवनातील अंतिम उद्दीष्ट, गाठले.याचाच अर्थ “लोक-कल्याणार्थ” संपूर्ण जीवन व्यतीत केले. एवढेच नाही तर, त्याही पुढे जावून जे काही प्राप्त केले, ते सर्व गुरु चरणी अर्पण करून, श्री सद्गुरुंना ‘जगद्गुरु’स्थानी नेले.जे काही केले ते “मी” केले असा कधीही उच्चार देखील केला नाही. त्यापुढे जाऊन अध्यात्मिक ठेवा जो प्राप्त केला त्यातील लवलेशही स्वतःसाठी न ठेवता तो सर्व मानवतेसाठी सद्गुरु चरणी अर्पण केला.\nवं. दादांचे स्वतःच्या जीवनाबद्दलचे उद्गार –\n“माझे जीवन म्हणजे काय व ते कसे होते व ते कसे होते याचा बोध झाला तर भवितव्यात हे जीवन प्रत्येकाला उपयोगी पडेल ”\nहे केवळ सार्थ नव्हे तर सकल मानवांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37110/by-subject/14/23783", "date_download": "2018-10-16T19:29:19Z", "digest": "sha1:Q6WRIRQ32QDTI2YNKAA7GQIADFJVCFM7", "length": 3051, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अ‍ॅक्रिलिक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला /गुलमोहर - चित्रकला विषयवार यादी /शब्दखुणा /अ‍ॅक्रिलिक\nअजून काही अ‍ॅक्रिलिक पेंटिंग्स लेखनाचा धागा sneha1 10 Apr 5 2018 - 8:21am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/16633", "date_download": "2018-10-16T18:38:00Z", "digest": "sha1:2MAJICWYDCHCQOIRA5H5SXVWBBPGW524", "length": 4150, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सैनिकी शाळा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सैनिकी शाळा\nभोसला मिलिटरी स्कूलबद्द्ल माहिती हवी आहे.\nएका नातलगाचा पाल्य सध्या चौथ्या इयत्तेत शिकत आहे. पुढिल शिक्षणासाठी त्याला भोसला मिलिटरी स्कूल मध्ये दाखल करावे असा त्यांचा मानस आहे. शाळेची वेबसाईट त्यांनी पाहिलेली आहे. तिथले प्रवेश पाचवी पासून सुरु होतात अस लिहिलेलं आहे. तर ह्या शाळेसंबंधी माहिती हवी आहे. एकंदरितच सैनिकी शाळा, त्यांचा अभ्यासक्रम, शिक्षणपद्धती , त्यांची फी, पुढे सैन्यात प्रवेश करण्यासाठी मिळण्यार्या संधी याबाबतही माहिती हवी आहे.\nमायबोलीकरांचे याबाबतीतले अनुभव जाणून घ्यायला आवडेल.\nRead more about भोसला मिलिटरी स्कूलबद्द्ल माहिती हवी आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/ayushyavar-bolu-kahi.html", "date_download": "2018-10-16T19:05:31Z", "digest": "sha1:5YTRZC2BKDICIXJ7BIZY4HPMV4B2KIFL", "length": 5042, "nlines": 60, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आयुष्या वर बोलू काही - संदिप खरे... Ayushyavar Bolu Kahi", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआयुष्या वर बोलू काही - संदिप खरे... Ayushyavar Bolu Kahi\nजरा चुकीचे... जरा बरोबर......\nजरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....\nचला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......\nउगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..\nउगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....\nभीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......\nचला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........\nतूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..\nतूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....\nपाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........\nचला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........\nहवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..\nहवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....\nनको-नको से हळवे कातर, बोलू काही.......\nचला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........\n\"उदया-उदया\" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..\n\"उदया-उदया \"ची कीती काळजी , बघ रांगेतुन....\n\"परवा\" आहे \"उदया\"च नंतर, बोलू काही........\nचला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........\nश्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..\nश्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....\nवाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......\nचला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........\nचला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........\nचला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-songs/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-115010600015_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:46Z", "digest": "sha1:Q57UPGV4OEVYXGKKFR2G7V3IHAKT6RGF", "length": 9764, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता : नवरा | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : नवरा\nरंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा\nचिडका असला तरी नवरा असतो आपुला\nवाटतो रात्री असावा घरी\nरंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा\nसूर कटकटीचे रोज साधती नवे\nसंगीत मैफल जणू सजे\nअसाच चालतो जीवन राग भैरवीचा\nरंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा\nरोजच असतो एकच वाद\nवरण भाजीत मीठ आहे फार\nशर्टाची कॉलर आहे मळकी\nपायजम्याची नाडी गेली आत\nरंग हा प्रेमाचा तुम्हा सांगू कसा\nअसेच धागे जुळती जीवनाचे\nकधी गोड, कधी खारट\nअश्रूंची असे डोळ्यावरती झालर\nक्षण दोन क्षणांचे भांडण\nअसते साता जन्मांचे बंधन\nअसेच असावे सर्वाचे सह-जीवन\nसुख रंग उधळो सारे जीवन\nलीलू.. सनी ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करते\nस्त्रिया नेहमी पुरुषांसमोर लपवतात ह्या 4 गोष्टी\nप्रेम व्यक्त करणे झाले सोपे\nगर्लफ्रेंड पजेसिव्ह असल्यास या गोष्टी अजिबात करू नका\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर ने��मीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-stories-marathi-agrowon-types-bacterial-fertilisers-12715", "date_download": "2018-10-16T19:33:49Z", "digest": "sha1:2SM2DMI6GF7YH5BHVVN6FCAMQOP3DA2A", "length": 25924, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural stories in Marathi, agrowon, types of bacterial fertilisers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजाणून घ्या जिवाणू खतांचे प्रकार\nजाणून घ्या जिवाणू खतांचे प्रकार\nअंबादास मेहेत्रे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. एस. एच. पठाण\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nपिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये महत्त्वाची आहे. या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत जिवाणूचा वापर करणे शक्य आहे. प्रयोगशाळेमध्ये वाढ करून, योग्य अशा वाहकामध्ये मिसळून जिवाणू खते तयार केली जातात. अत्यंत कमी प्रमाणात बीज प्रक्रियेवेळी वापरली असता, १५ ते २० टक्क्यांपर्यंत रासायनिक खतांची बचत साध्य होते.\nपिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये महत्त्वाची आहे. या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी निसर्गात कार्यरत जिवाणूचा वापर करणे शक्य आहे. प्रयोगशाळेमध्ये वाढ करून, योग्य अशा वाहकामध्ये मिसळून जिवाणू खते तयार केली जातात. अत्यंत कमी प्रमाणात बीज प्रक्रियेवेळी वापरली असता, १५ ते २० टक्क्यांपर्यंत रासायनिक खतांची बचत साध्य होते.\nवातावरणात नत्र वायु स्थितीत ७८% इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. मात्र, वनस्पतींना तो घेणे शक्य होत नाही. जमिनीतील काही सूक्ष्म जिवाणू या वायुरूप नत्राचे रूपांतर पिकांना उपलब्ध स्वरुपात करून देतात. उदा. रायझोबियम, अॅझाटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलिम व निळे-हिरवे शैवाल इत्यादी. या जिवाणूंची योग्य माध्यमामध्ये प्रयोगशाळेत वाढ करण्याचे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. अशा नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळणाऱ्या व सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंची स्वतंत्रपणे वाढ केली जाते. ते वाहकात मिसळून जिवाणू खते तयार केली जातात. त्यांना जिवाणू संवर्धने बॅक्टरीयल कल्चर / बॅक्टरीअल इनाक्युलंट/ नायट्रोजन फिक्सर अशा विविध नावांनी ओळखले जाते. जिवाणू खते ही संपूर्ण सेंद्रिय व सजीव असतात. ही जिवाणू खते वापरण्याचे प्रमाणही कमी असते. पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेसाठी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम जिवाणू खते चोळल्यास नत्राची हेक्टरी २५ ते ३० टक्के बचत होते. त्याचबरोबर उत्पादनात सुद्धा १५ ते २० टक्क्याने वाढ होते.\n१) अॅझाटोबॅक्टर (असहजीवी) :\nया जिवाणूचा शोध १९०१ मध्ये सर्व प्रथम बायजेरिकिया या शास्त्रज्ञाने लावला. हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळता इतर एकदल व तृणधान्य पिकांच्या मुळाभोवती राहून असहजीवी पद्धतीने नत्र वायूचे अमोनियात रूपांतर करतात. त्यामुळे नत्र पिकांना उपलब्ध होते. उदा. ज्वारी, बाजरी, ऊस, गहू, मका, कांदा, बटाटा, कापूस, सूर्यफूल, वांगी, मिरची तसेच फुलझाडे व फळझाडांसाठी वापरावे. इत्यादी .\n२) अॅझोस्पिरिलिम (सहजिवी) : हे जिवाणू तृणधान्यांच्या व भाजीपाला पिकांच्या मुळांमध्ये व मुळांभोवती राहून सहजिवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करण्याचे कार्य करते. हे अॅझाटोबॅक्टरपेक्षा आधिक कार्यक्षम असून १.५ ते २ पट अधिक नत्र पिकांना उपलब्ध करून देतात. अॅझोस्पिरिलिम हे प्रामुख्याने ज्वारी पिकाच्या पेरणीच्या वेळी बीजप्रक्रियेसाठी वापरतात.\n३) बायजेरिकिया (असहजीवी) ः हे जिवाणू मुख्यतः आम्लधर्मी जमिनीत आढळतात. शेंगवर्गीय पिके वगळून एकदल व तृणधान्य पिकांसाठी वापरतात.\n४) रायझोबियम : हे सहजीवी जिवाणू द्विदल (शेंगवर्गीय) वर्गीय वनस्पतीच्या मुळावर गाठी करून राहतात. हे जिवाणू अन्न वनस्पतींकडून घेतात. वनस्पतींच्या मुळांवर ग्रंथी निर्माण करतात. या ग्रंथीद्वारे हवेतील मुक्त नायट्रोजनचे स्थिरीकरण करून अमोनियाच्या रूपाने पिकास उपलब्ध करतात. पिकाच्या मुळांवरील एका गाठीत लाखो जिवाणू असतात. पूर्ण वाढलेल्या गाठी लोह हिमोग्लोबिनमुळे गुलाबी दिसतात. या जिवाणूंना रोपाशिवाय स्वतंत्रपणे नत्र स्थिर करता येत नाही, म्हणून त्यांना सहजीवी जिवाणू म्हणतात. हे जिवाणू खत फक्त द्विदल / शेंगवर्गीय पिकांसाठी उपयुक्त असतात. वेगवेगळ्या पिकांसाठी ठराविक प्रकारचे रायझोबियम गटाचे जिवाणू खत वापरावे लागते.\nमहत्त्वाचे रायझोबियम जिवाणू व पिकांचे गट\nरायझोबियम जिवाणू ःपिकांचे गट\nरायझोबियम मेलीलोटी ः अल्फा अल्फा गट : लसूण घास (Lucerne), मेथी (Fenugreek)\nरायझोबियम ट्रायफोली ः बरसीम गट : बरसीम\nरायझोबियम जपोनिकमः सोयाबीन गट : सोयबीन, भुईमूग, चवळी, ज्यूट\nरायझोबियम सायसारी ः हरभरा गट : हरभरा\nरायझोबियम लेग्युमिनीसेरम ःवाटाणा गट : वाटाणा , मसूर (Lentil)\nरायझोबियम फॅजोओलाय ःघेवडा गट: सर्व प्रकारच्या घेवडा\n५) निळे-हिरवे शैवाल : हे एकपेशीय, सूक्ष्मदर्शी, तंतुमय शरीररचना असलेली गोड्या पाण्यातील स्वयंपोषी पाणवनस्पती आहे. निळ्या-हिरव्या शैवालातील हेटरोसिस्ट या पेशी नत्र स्थिरीकरण करतात. हरित द्रव्यामुळे हे हिरवे दिसते, तर फायकोबीलीनमुळे निळे दिसते. यांची वाढ भात शेतात चांगली होते.\nनिळ्या-हिरव्या शैवालाचे फायदे :\nहवेतील नत्र स्थिरीकरण करून जवळ-जवळ २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्टर एका हंगामात मिळते. रासायनिक खतांच्या नत्र मात्रेमध्ये हेक्टरी २५ ते ३० किलो बचत होते.\nजमिनीत अद्राव्य स्वरूपातील स्फुरद भात पिकास काही प्रमाणात उपलब्ध होतो.\nजमिनीत सेंद्रिय पदार्थांची भर पडते. जमिनीचा पोत सुधारतो.\n६) अझोला : ही पाणवनस्पतीच्या पेशीत नेचेवर्गीय अॅनाबेना अझोली हे निळे-हिरवे शैवाल सहजीवी पद्धतीने वाढते. ही वनस्पती प्रकाश संश्लेषण पद्धतीने अन्न तयार करते. त्याच प्रकारे शैवाल हवेतील नत्र स्थिर करून अझोलात साठवते. अझोलामुळे प्रति हेक्टरी २० ते ४० किलो नत्र मिळते. भारतात अझोलाची अझोला पिनाटा ही जात सर्वत्र आढळते.\n७) स्फुरद विरघळणारे जिवाणू (Posphate solubilizers): काही जिवाणू मातीतील घट्ट स्वरूपातील स्फुरदाचे विघटन करून त्याचे पाण्यात विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. जमिनीमध्ये बद्ध झालेल्या स्फुरदाची पिकांना उपलब्धता करून देतात. परिणामी स्फुरदयुक्त रासायनिक खतांची बचत होते. उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करतात.\nस्फुरदमुळे कर्बयुक्त पदार्थ तया करण्याची प्रक्रिया जोमाने होते. पिकांच्या मुळाची जोमदार वाढ होते. पीक फॉस्फरिक ॲसिडच्या रूपाने स्फुरद घेतात. काही जिवाणू सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, फ्यूमारिक आम्ल, फॉस्फेटच्या द्रवात रूपांतर करून पिकास उपलब्ध करून देतात. उदा. बॅसिलस, सुडोमोनास इत्यादी. स्फुरद विरघळणारे जिवाणू खते वापरल्यास सोयाबीन, भुईमूग, हरभरा व बटाटा उत्पादनात लक्षणीय वाढ होते.\nजैविक खते वापरण्याचे फायदे ः\nबियाण्याची उगवण लवकर व चांगली होते.\nपिकांची वाढ जोमदार होते.\nपिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.\nजिवाणू खते वापरल्यास पीक उत्पादनात १५ ते २० % वाढ होते.\nजिवाणू खतांच्या वापराने जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढते.\nजिवाणू खतांचा जमिनीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.\nनत्र प्रमाण योग्य ठेवून पोत सुधारतो व नंतरच्या पिकास त्याचा फायदा होतो.\nरासायनिक खताची १५ ते २५ बचत होते.\nकमी खर्चिक, प्रदूषणमुक्त व वापरण्यास अत्यंत सोपे.\nअंबादास ना. मेहेत्रे, ९५४५३२३९०६\nडॉ. एस. एच.पठाण, ८१४९८३५९७०\n(कृषी विद्या विभाग, पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)\nनिसर्ग खत fertiliser रासायनिक खत chemical fertiliser नायट्रोजन तृणधान्य cereals ऊस गहू wheat कापूस गुलाब rose सोयाबीन भुईमूग groundnut ओला मात mate भारत जैविक खते biofertiliser विभाग sections महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...\nज्वारी, हरभरा, सूर्यफूल पिकातील आंतर...रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई...\nआंतरपिकातून मिळेल चांगले उत्पादनआंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी...\nडाउनी, भुरीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष...सर्वसाधारण सर्वच द्राक्ष विभागांमध्ये येत्या...\nजाणून घ्या जिवाणू खतांचे प्रकारपिकांच्या वाढीसाठी नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये...\nआंतरपीक ठरते फायदेशीर...आंतरपीक पद्धतीमध्ये दोनही पिकांना वेगवेगळ्या...\nटोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...\nनियोजन रब्बी हंगामाचे : करडई, जिरायती...करडई जमीन ः मध्यम ते भारी (खोल) जमीन...\nउसाच्या उत्पादकता वाढीसाठी सिलिकॉन वापरपिकांच्या वाढीसाठी अन्य अन्नद्रव्यांप्रमाणे...\nकोरडवाहू क्षेत्रातील रब्बी हंगामाची...रब्बी हंगामाच्या यशस्वितेसाठी कोरडवाहू...\nद्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...\nअन्नद्रव्यांचे प्रकार, महत्व जाणून करा...पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेऊन...\nमका पिकावर नवी कीड अमेरिकन लष्करी अळीचा...अमेरिकन लष्करी अळी (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) ही...\nकपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...\nमळणी यंत्राची कार्यक्षमता महत्त्वाची...मळणी यंत्राची कार्यक्षमता ही जाळीचा आकार, जाळीचा...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ���रीप कांदा पिकाची...\nकृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...\nकृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/special-report-on-tax-farm-income-259472.html", "date_download": "2018-10-16T18:41:17Z", "digest": "sha1:CAKLOG4NYJTYLEXHVWJKHY2EOYLOTQA7", "length": 15609, "nlines": 124, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर लावा मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न कोण वाढवणार?", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकत��\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकर लावा मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न कोण वाढवणार\nमिरचीच्या खळ्यावर,ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ....मोसंबी कवडीमोल,रस्त्यावर पडून...तूरीचा बाजार उठला,खरेदी ठप्प...द्राक्षाचे भावही गडगडले..\nप्रविण मुधोळकर, प्राजक्ता पोळ, मुंबई\n29 एप्रिल : शेतकऱ्यांवर टॅक्स लावला जावा असं मत केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमनियन यांनी व्यक्त केलंय. टॅक्स देणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी हा प्रस्ताव विचारार्थ येतोय. पण मुळ प्रश्नाला कदाचित कुणी हात घालताना दिसत नाहीयत. ते म्हणजे टॅक्स लावण्यासाठी आधी शेतकऱ्यांचं उत्पन्न कोण वाढवणार\nमिरचीच्या खळ्यावर,ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ....मोसंबी कवडीमोल,रस्त्यावर पडून...तूरीचा बाजार उठला,खरेदी ठप्प...द्राक्षाचे भावही गडगडले..\nखरं तर सरकारी धोरणानं शेतकऱ्यांची किती वाट लागलीय हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहेत. पण त्यात नवीनही काही नाही. नवीन काही असेल तर शेतकऱ्यांची अशी स्थिती असताना केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमनियन यांनी चक्क शेतकऱ्यांवर टॅक्स लावण्याचं मत व्यक्त केलंय.\nश्रीमंत आणि गरीब शेतकरी अशी वर्गवारी करणं एवढं अवघड का आहे आपण शेतकरी असं म्हणतोत त्यावेळेस असा समज होतो की गरीब शेतकरी. पण राजकीय व्यवस्था याची चर्चा का होऊ देत नाही आपण शेतकरी असं म्हणतोत त्यावेळेस असा समज होतो की गरीब शेतकरी. पण राजकीय व्यवस्था याची चर्च��� का होऊ देत नाही आपण असं का म्हणू नये की श्रीमंतावर टॅक्स लावलाच पाहिजे मग ते त्यांचं उत्पन्न कुठून येतं हे न बघता\nअरविंद सुब्रमनियन यांच्या म्हणण्यात तसं खरं तर काहीच वावगं नाही. जो श्रीमंत आहे त्याच्यावर टॅक्स लावलाच पाहिजे. मग तो शेतकरी का असेना कमीत कमी टॅक्स मिळवण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्याचा विचार तरी करेल किंवा शेतीमालाला भाव देणं गरजेचं आहे हे तरी त्यांना कळेल किंवा सरकारच कसं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव पाडतं हे तरी उघड होईल.\nराज्यघटनेच्या तरतुदीनुसार शेती उत्पन्नावर टॅक्स लावता येत नाही. पण राज्यांना ती मुभा असल्याचं केंद्र सरकारच्या सल्लागारांचं म्हणनं आहे. एक गोष्ट हीही खरी आहे की, शेती उत्पन्नाच्या नावावर अनेक जण टॅक्सची चोरी करतात. शेतीचं उत्पन्न 31 हजार कोटी रूपये टॅक्समध्ये दाखवलं असेल तर त्यात फक्त 1400 कोटी रूपयांचं उत्पन्नच खरोखर शेतीतलं असल्याचं उघड झालंय म्हणजे बाकीचा सगळा भ्रष्टाचार. ते तरी थांबेल.\nनोकरीवाले पण शेतकरी असल्याचं सांगणाऱ्यांचं ना कर्जमाफ व्हावं ना त्यांना इतर कुठल्या सुविधा मिळाव्यात अशी मागणी अलिकडे किसानपुत्र आंदोलनानं केलीय. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या नावाखाली शेतीतल्या योजना लाटणारे, खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांवर डल्ला मारणारे यांचा सोक्षमोक्ष होणं गरजेचंच आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=260428:2012-11-08-19-35-37&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5", "date_download": "2018-10-16T19:47:48Z", "digest": "sha1:ZGCVBG3O3Z75OKR557F4SJV2X3FJ7JWA", "length": 16568, "nlines": 237, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पीटरसनने पिटले!", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> क्रीडा >> पीटरसनने पिटले\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nसराव सामन्यात पीटरसनचे झंझावाती शतक\nइंग्लंडची ३ बाद ४०८ अशी दमदार मजल\nअखेरच्या सराव सामन्याचा पुरेपूर फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी उठवत पहिल्याच दिवशी तीन फलंदाज गमावत ४०८ धावांचा डोंगर उभारला. केव्हिन पीटरसनने झंझावाती फलंदाजी करीत तडफदार नाबाद शतक ठोकले.पीटरसनने हरयाणाच्या गोलंदाजांची त्रेधा उडवली, तर कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, सलामीवीर निक कॉम्प्टन आणि इयान बेल यांनीही गोलंदाजीवर हात साफ करीत अर्धशतके फटकावली.\nनाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी हरयाणाच्या गोलंदाजीची पिसे काढत तो योग्य असल्याचे दाखवून दिले. कुक आणि कॉम्प्टन या सलामीच्या जोडीने गोलंदाजांचा समर्थपणे सामना करीत अवघ्या ३४ षटकांमध्ये १६६ धावांची सलामी दिली. चारदिवसीय सामना असला तरी एकदिवसीय सामन्यासारखी फलंदाजी करत कुकने तब्बल २० चौकारांच्या मदतीने ९७ धावांची खेळी साकारली. कुक आता दुसऱ्या सराव सामन्यातही शतक झळकावणार, असे वाटत असतानाच फिरकीपटू जयंत यादवने त्याचा काटा काढला. अर्धशतक झळकावून पहिल्या-वहिल्या शतकाच्या दिशेने कूच करणाऱ्या कॉम्प्टनने संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला खरा, पण अमित मिश्राने त्याला बाद करीत इंग्लंडला दुसरा धक्का दिला. कॉम्प्टन बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला केव्हिन पीटरसन हा नेट्समध्ये सराव करून आल��यासारखाच वाटत होता. कुकने त्यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर पीटरसनने जोरदार प्रहार करायला सुरुवात केली आणि ट्वेन्टी-२० सामना पाहत असल्याचा भास प्रेक्षकांना झाला. पीटरसनने तब्बल १६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने जखमी निवृत्त होऊन तंबूत परतण्यापूर्वी ९४ चेंडूंत ११० धावांची खेळी साकारली. पीटरसन बाद झाल्यावर इयान बेल (खेळत आहे ५७) आणि समित पटेल (खेळत आहे ११) यांनी संघाला चारशे धावांचा टप्पा ओलांडून देत दिवस सहजपणे खेळून काढला. भारतातर्फे तीनपैकी दोन बळी फिरकीपटू अमित मिश्राने मिळवले.\nइंग्लंड (पहिला डाव) : ९० षटकांत ३ बाद ४०८\n(केव्हिन पीटरसन जखमी निवृत्त ११०, अ‍ॅलिस्टर कुक ९७, निक कॉम्प्टन ७४, इयान बेल खेळत आहे ५७; अमित मिश्रा २/ ५०)\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच ह���ं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5296266257702247988&title='IMED'%20Participated%20in%20Rotary's%20Campaign&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:28:17Z", "digest": "sha1:UFR4T4SLPOITEBOWTGU5TMEOYNGUDSID", "length": 6314, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘रोटरी’च्या मोहिमेत ‘आयएमईडी’ सहभागी होणार", "raw_content": "\n‘रोटरी’च्या मोहिमेत ‘आयएमईडी’ सहभागी होणार\nपुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेत भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) सहभागी होणार आहे.\nरोटरी क्लबने नऊ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या अवयवदान प्रतिज्ञा मोहिमेबद्दल विद्यार्थी, प्राध्यापकांना गुरुवारी ‘आयएमईडी’ येथे माहिती दिली. अध्यक्षस्थानी ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर होते. या वेळी ‘रोटरी’चे गिरीश देशपांडे, उदय कुलकर्णी, सायली भालेराव, मानसी भालेराव हे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.\nTags: रोटरी क्लबपुणेभारती विद्यापीठडॉ. सचिन वेर्णेकरRotary Club of PunePuneIMEDBharati VidyapeethDr. Sachin VernekarInstitute of Management and Entrepreneurship Developmentइन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रपुनरशिप डेव्हलपमेंटप्रेस रिलीज\n‘रस्ता सुरक्षा’विषयी शुभेच्छापत्रांचे वाटप ‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद डॉ. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली भारती विद्यापीठाचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘आयएमईडी’मध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजर���\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ban-tourist-visit-dudhasagar-136856", "date_download": "2018-10-16T19:25:17Z", "digest": "sha1:MFFPROSD6WXBHD6D4IZDECRTOWM5RM2U", "length": 14400, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "ban on tourist visit to Dudhasagar दूधसागरला गेल्यास कारागृहात पोचाल ! | eSakal", "raw_content": "\nदूधसागरला गेल्यास कारागृहात पोचाल \nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nबेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही पर्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर घालण्यासाठी रेल्वे कलम १४७ चे अस्त्र उगारले आहे.\nबेळगाव - दूधसागरचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी जाताय यापुढे सावधान राहा. अन्यथा तुम्ही कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो. दूधसागरवर पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातल्यानंतरही पर्यटकांची दूधसागर पाहण्याची ओढ कमी झाली नसल्याने आता रेल्वे प्रशासनाने पर्यटकांवर आवर घालण्यासाठी रेल्वे कलम १४७ चे अस्त्र उगारले आहे.\nदूधसागरला येणाऱ्या पर्यटकांना रेल्वे खात्याकडून रुळावरून चालणे, रूळ ओलांडणे कायद्याचे उल्लंघन ठरवीत लक्ष्य केले आहे. यामुळे यापुढे दूधसागर पाहावयास गेल्यास पर्यटकांना न्यायालयाचेही दर्शन घ्यावे लागणार आहे. न्यायालयात गुन्हा शाबित झाल्यास दोषी पर्यटकाला कारागृहाची हवा खावी लागेल. पावसाळ्यात प्रत्येक रविवारी बेळगाव, हुबळीसह इतर ठिकाणांहून सुमारे अडीच ते तीन हजार पर्यटक भेट देत होते.\nकाही अतिउत्साही पर्यटकांमुळे दूधसागर पर्यटनाला गालबोट लागले. अनेकजण दूधसागरात वाहून गेल्याने या दुर्घटना टाळण्यासाठी वन खात्याने याठिकाणी पर्यटनाला बंदी घातली. प्रारंभीच्या काळात सक्त कारवाई करीत पर्यटकांना कॅसलरॉक येथूनच माघारी पाठविण्यात आले होते. यासाठी गोवा पोलिस आणि रेल्वे पोलिसांची मदत घेण्यात आली होती.\nदोन वर्षे उलटल्यानंतर आता पुन्हा कारवाई थंडावल्याने पर्यटकांना दूधसागरने आकर्षित केले होते. यामुळे पुन्हा रेल्वेने दूधसागरला पर्यटक जाण्याच्या संख्येत वाढ झाली होती. यामुळे गोवा पोलिस वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत पर्यटकांच्या वादावादीच्याही घटना घडल्या होत्या. त्यातच रेल्वे रुळावर वाघ आणि बिबट्या दिसल्याने रेल्वे खात्याने पर्यटकांना खबरदारीची सूचना केली होती.\nमागील महिन्यातच रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला होता. पण, तरीही पर्यटकांकडून दूधसागरला भेट दिली जात असल्याने आता पर्यटकांना बंदीसाठी रेल्वेने आपल्या कायद्याचा वापर केला आहे. दूधसागर रेल्वे स्थानकावरच याबाबतचा इशारा देणारे सूचना फलक बसविण्यात आले आहे.\nकाय आहे, कलम १४७\nभारतीय रेल्वे कायदा १९८९ मध्ये कलम १४७ चा समावेश आहे. रेल्वेच्या संपत्तीमध्ये विनापरवाना दाखल होणे, संपत्तीचा गैरवापर करणे, इशारा देऊनही तेथून न हटणे यासाठी या कलमाचा आधार घेतला जातो. दोषीला सहा महिन्याचा कारावासची शिक्षा, एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही सुनावले जाऊ शकते.\nसाताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून\nसातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून,...\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर से��िंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2017/09/blog-post_776.html", "date_download": "2018-10-16T19:10:15Z", "digest": "sha1:Z7KCAOMUCRX5QU5NQBSX5YAUSZW36VKF", "length": 14933, "nlines": 107, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nतालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न\nसोनपेठ : येथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी प्रमुख म्हणून तालुका क्रिडा अधिकारी सुमित लांडे, प्राचार्य डॉ. वसंतराव सातपुते, प्राचार्य शेख शकिला क्रिडा संचालक प्रा. गोविंद वाकणकर होते.\nयेथिल कै.रमेश वरपुडकर महाविद्यालय येथे तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी प्रमुख उपस्थितीत सुमित लांडे तालुका क्रीडा संयोजक, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते प्राचार्या शेख शकीला प्रा. गोविंद वाकणकर, विरेश कडगे, रविकुमार स्वामी, सुरेश गायकवाड, विठ्ठल राठोड, मोहन राठोड, हे उपस्थित होते.\nयावेळी प्रा. महालिंग मेहत्रे, प्रा.आरती बोबडे, प्रा.विठ्ठल मुलगीर, प्रा.जगदीश भोसले, प्रा.जिवन भोसले, प्रा.सुरेश मोरे, प्रा.संतोष वडकर, प्रा.सतिश वाघमारे, प्रा.पंडीत राठोड, प्रा.अंगद गायकवाड यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणा�� नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्���ा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/sectionlist", "date_download": "2018-10-16T18:28:26Z", "digest": "sha1:5UNAKUOZ62A2KYAYHNQVHETOCVMDHGVV", "length": 5428, "nlines": 100, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\nकृषी-पर्यावरण कलाकारी बीइंग सोशल ब्लॉग पुस्तकाचं पान पुस्तकाचं पान बिझनेस/स्टार्ट-अप करिअर बदल घडवताना कॉलेजविश्व रसास्वाद कर्टन रेझर दैवतं/उत्सव/अध्यात्म अनोखी गावं डिजिटल इंडिया दिवाळी अंक आर्थिक शिक्षण मनोरंजन प्रयोगातून शिकताना कुटुंब/नातेसंबंध फॅशन एफसी रोड ग्लोबल आरोग्य इतिहासाच्या पाऊलखुणा प्रेरणादायी उपक्रम विदेश काव्याग्रह कोकण मीडिया ललित साहित्य-संस्कृती लोकल महाराष्ट्र मंडळं My District देश एनजीओ ऑनलाइन एंटरटेन्मेंट नियतकालिके व्यक्ती आणि वल्ली व्यक्ती आणि वल्ली काव्य प्रेस रिलीज रंगवाचा साहित्यवार्ता कानोसा शाळांचा विज्ञान-तंत्रज्ञान शेती प्रगती सोशल मीडिया गीत/संगीत क्रीडा कथा यशोगाथा टेस्टी-यम्मी थिंक टँक भ्रमंती स्त्री-शक्ती तरुणाई दिनमणी नवी मुंबई पुणे पुस्तक परिचय मुंबई महाराष्ट्र लाइफस्टाइल\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.naukrimargadarshan.in/2015/03/MHCET.html", "date_download": "2018-10-16T18:11:25Z", "digest": "sha1:H2MJQM5WXJOPUCAVH6TVZIEWP7ZFUQH4", "length": 38487, "nlines": 305, "source_domain": "www.naukrimargadarshan.in", "title": "MHCET 2015 - 16 साठी अर्ज प्रक्रीया सुरू - Naukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन", "raw_content": "\nNaukri Margadarshan नोकरी मार्गदर्शन\nMHCET 2015 - 16 साठी अर्ज प्रक्रीया सुरू\nएमएच सीईटी 2015-16 साठी अर्ज प्रक्रीया सुरू\nवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय पात्रता परीक्षा एमएच-सीईटी- 2015 साठी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे.\nपरीक्षा दि. 7 में 2015\nऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2015\nकेवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी\nमित्रांनो तुम्हाला सर्वांना नोकरीची माहिती त्वरीत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पोस्ट साठी आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. तुमच्या प्रतिसादावरच आमचा उत्साह अवलंबून आहे. तुम्ही आवडलेली पोस्ट शेअर केल्यास हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. तुमच्या सहकार्याची अपेक्षा \nSarkari Naukri सरकारी नौकरी\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल���वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुल...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nम��ाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nधर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात अधीक्षक / जनसंपर्क अधिकारी- १९ , लेखापाल / निरीक्षक / शिश्तेदार / न्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात समन्वयक (78 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी भरती दि. 2 जुलै 2013 ते 5 जुल...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पोलीस उपनिरिक्षक पदां...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सनदी लेखापाल पदभरती\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागात 379 जागा\nकोल इंडिया लिमिटेड मध्ये 281 जागा\nमाझगाव डॉकमध्ये विवीध पदांची भरती\nबीड भूजल सर्वेक्षण कार्यालयात पदभरती\nशासकीय फोटो झिंको मुद्रणालय व ग्रंथगार, पुणे येथे ...\nहेवी वॉटर महामंडळात विवीध पदांच्या 174 जागा\nपुणे अप्पर कामगार आयुक्तालयात लिपिक व शिपाई पदभरती...\nप��भणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात पदभरती\nभारतीय वायु सेनेत लिपिक व तत्सम पदभरती\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मुंबई विभागासाठी विवीध...\nजिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे स्थापत्य अभियंता ...\nनांदेड जिल्ह्यात कोतवाल पदांच्या 304 जागा\nONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदाच्या...\nअमरावती जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत (एन.यु.एच.एम....\nपुणे येथील सीमा शुल्क विभागात विविध पदांची भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी पदाच्या ...\nमाझगाव डॉकमध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भर...\nराष्ट्रीय शहरी आरोग्य आभियान (NUHM) अंतर्गत पदभरती...\nवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे व...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 180 ...\nसेबी मध्ये अधिकारी पदांची भरती\nमुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत सह/उप संचालकांच...\nपर्यावरण विभाग, मंत्रालय मुंबई येथे विविध पदांची भ...\nकेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या जागा\nUPSC केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अभियंता सेवा परीक...\nUPSC केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे वैद्यकीय सेवा परी...\nCBI केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागात निरीक्षक पदांच...\nभुजल सर्वेक्षण विभागात विवीध पदांची भरती\nमहर्षी वेद विज्ञान विद्यापीठांतर्गत 5000 पदांची भर...\nमहाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध 16...\nस्टील ऑथोरिटी ऑफ इंडीया मध्ये व्यवस्थापकीय प्रशिक्...\nआण्विक ऊर्जा शिक्षण सोसायटी मध्ये शिक्षक व शिक्षके...\nसेंट्रल एएफए डेपो खडकी, पुणे येथे चतुर्थश्रेणी पदभ...\nमुंबई उच्च न्यायालयात वैयक्तिक सहाय्यक पदांची भरती...\nकेंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे विविध पदाच्या 172 जागा...\nसेंट्रल ऑर्डीनन्स डेपो पुणे येथे विविध पदाच्या जाग...\nचंद्रपुर जिल्ह्यात विवीध पदांच्या भरतीसाठी थेट मुल...\nरेल्वे विकास निगम मध्ये थेट मुलाखती द्वारे भरती\nभारतिय रिझर्व्ह बँकेत विवीध पदांची भरती\nभारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम विभागात तिकीट निरी...\nशासकीय मुद्रणालयात पहारेकरी पदांच्या जागा\nबेस्ट मध्ये सुरक्षा रक्षकाच्या 168 जागांची भरती\nबार्टी अंतर्गत समतादूत पदाच्या 295 जागा\nMHCET 2015 - 16 साठी अर्ज प्रक्रीया सुरू\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश पद...\nशासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ परिक्षा\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आ���ंदाची बातमी \nबँक ऑफ बडोदा अंतर्गत 1200 पदांची भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nधर्मदाय आयुक्त कार्यालयात ५८२ विविध पदांची महाभरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत समन्वयकाच्या 78 जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nहे संकेतस्थळ कोणत्याही शासकीय संस्थेशी संलग्न नाही. या संकेतस्थळावरील माहिती हि विवीध माध्यमातून एकत्रीत करून दिल्या जाते. अचुक माहिती देण्याचा पुरेपुर प्रयत्न आम्ही करतो. मात्र माहितीची खातरजमा संबंधीत विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन करावी हि विनंती.\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती\nपुणे महानगरपालिकेत 212 जागांसाठी भरती पुणे महानगरपालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फा...\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा\nMahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जागा Mahatribal नाशिक आदिवासी विकास विभागात शिक्षण सेवक पदांच्या 278 जा...\nबँक ऑफ महाराष्ट्र म���्ये विवीध 110 जागांसाठी भरती\nबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विवीध 110 जागांसाठी भरती बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मुख्य व्यवस्थापक, स्थापत्य अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट्स, विद्य...\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती\nDMRC दिल्ली मेट्रो रेल्वेत 1984 जागांसाठी भरती DMRC दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये 1984 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करण...\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा\nमहाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागा महाराष्ट्र कृषि विभागात कृषि सेवक पदांच्या 908 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धार...\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती\nBSF सीमा सुरक्षा दलात 1074 जागांसाठी भरती सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या विवीध ट्रेड मध्ये भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण क...\nPolice Bharti 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती\nमहाराष्ट्र राज्य पोलीस दलात महाभरती महाराष्ट्र राज्य पोलीस दलात शिपाई (Constable) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या ...\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती\nगडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांची भरती गडचिरोली नागरी सहकारी बँकेत विविध पदांच्या 58 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-...\nपोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी \nइतर शासकीय नोकरभरती Jobs For HSC Pass or Appeared पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला ...\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लघुलेखक व लघुटंकलेखक पदाच्या 98 जागांसाठ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538053", "date_download": "2018-10-16T19:06:43Z", "digest": "sha1:5RUNG75DH3HKSW5Y6KR2BXJZ366ERRXS", "length": 4849, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "लातूर-निलंगा रोडवर अपघात, 3 ठार तर 8 जखमी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » लातूर-निलंगा रोडवर अपघात, 3 ठार तर 8 जखमी\nलातूर-निलंगा रोडवर अपघात, 3 ठार तर 8 जखमी\nऑनलाईन टीम / लातूर :\nलातूर-निलंगा रोडवर शुक्रवारी रात्री एसटी आणि ट्रकचा अपघात झाला यात तिघेजण जागीच ठार झाले असून,8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.\nगेल्या 15 दिवसांत एकाच रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे.शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास लातूर-हैद्राबाद जाणारी एसटी लातूर बसस्थानकावरून निघाली औशाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा पाटीजवळ 11.50च्या सुमारास एसटी वर एमएच 20,3587 व ट्रक क्रमांक एपी 24व्ही 8838 यांची धडक झाली यामध्ये अंकिता अमित भोच यांच्यासह तिघेजण ठार झाले असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरच्या सर्वेपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.\nजवान मॅथ्यूच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करणार : भामरे\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या नव्या मुखालयाचे उद्घाटन\nयेत्या 20 वर्षापर्यंत मीच पक्ष प्रमुख, इतर कोणीही अध्यक्ष होण्याची स्वप्न पाहू नये-मायावती\nलातूरमध्ये आरक्षणासाठी शिक्षकाची आत्महत्या\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2018-10-16T19:54:45Z", "digest": "sha1:TYGJZEUTAVJHPMICKXYRY4XTAJJ4FVZQ", "length": 7114, "nlines": 76, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:वर्ग सुसूत्रीकरण प्रकल्प - Wiktionary", "raw_content": "\nसाचा:सुचालन प्रकल्प [[वर्गःवर्गीकरण प्रकाराचे नाव]] एवढे शब्द कोणत्याही लेखाच्या शेवटी लिहून जतन केले की त्या लेखाचे/शब्दाचे सहज वर्गीकरण शक्य होते हा विकिसंरचनेचा महत्वपूर्ण गूणधर्म मराठी भाषेच्या अभ्यासकांना अत्यंत उपयोगी ठरू शकतो प्रस्तावित वर्गशाखाविस्तारा बद्दल विस्तृत माहितीकरिता प्��स्तावित वर्गशाखाविस्तार पहा | ढोबळ मानाने शब्दजातीबद्दलचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपेव्हावे म्हणून मर्यादीत शब्द असलेल्या सर्वनाम , ऊभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे ऊरलेल्या शब्दजाती जसे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटते प्रस्तावित वर्गशाखाविस्तारा बद्दल विस्तृत माहितीकरिता प्रस्तावित वर्गशाखाविस्तार पहा | ढोबळ मानाने शब्दजातीबद्दलचे वर्गीकरण करणे नवागतांना सोपेव्हावे म्हणून मर्यादीत शब्द असलेल्या सर्वनाम , ऊभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय धातू व क्रियाविशेषण अव्यय ह्या शब्दजातीतील शब्द व त्यांचे वर्गीकरण अगोदर पूर्ण करावे म्हणजे ऊरलेल्या शब्दजाती जसे विशेषनाम, सामान्यनाम,भाववाचक नाम, विशेषण या शब्दजातींचे वर्गीकरण करणे कुणालाही सुकर होईल असे वाटतेअर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहेअर्थातच अधिक सखोल वर्गीकरणात मिळणारी मदतही खूपच गरजेची आहे या विषयावर सखोल चर्चा चालू ठेवावी\nवर्ग (Category) हे विविध लेखांचे विषयानुरूप वर्गीकरण करण्याकरता पाडलेले विभाग आहेत. मराठी विकिपीडियावरील सर्व वर्गांची यादी येथे दिली आहे. वर्गांचा शाखाविस्तार येथे पाहता येईल.\nमराठी विक्शनरीवरील सर्वोच्च वर्ग मूळ हा असून, त्याच्या शाखांमध्ये इतर सर्व वर्ग विभागले आहेत.\nमूळ या सर्वोच्च वर्गापासून विक्शनरीवरील लेखांचे विषयानुरूप ढोबळ विभाजन होईल असे प्राथमिक स्तरातील ५-६ उपवर्ग तयार करणे. उदा.:----. या प्राथमिक स्तरावरील वर्गांचे इतर द्वितीय स्तरावरील किंवा आणखीन स्तरीय सचनेत विभाजन करावे. हा शाखाविस्तार एकदा संमत झाला की लेखांचे योग्य त्या वर्गात वर्गीकरणा करण्यास सुरुवात करता येईल.\nप्रस्तावित वर्गशाखाविस्तार - वर्गीकरणासाठी प्रस्तावित शाखाविस्तार येथे लिहावा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २००७ रोजी १५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/maratha-arakshan-information-collection-deadline-state-backward-class-commission/", "date_download": "2018-10-16T18:59:35Z", "digest": "sha1:ZDNFHSSVBBADGWWOYB7WBWIBELDAQ5IK", "length": 8256, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा आरक्षण : माहिती संकलन मुदत संपली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा आरक्षण : माहिती संकलन मुदत संपली\nपुणे – मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने निवेदने आणि अर्ज स्वीकारणे; तसेच जनसुनावणीच्या माध्यमातून माहिती संकलित केली असून, माहिती संकलित करण्याची मुदत मंगळवारी (दि.31 जुलै) संपली. आता या माहितीचे विश्‍लेषण करून याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.\nआयोगाने मराठा आरक्षणाबाबत गेल्या दोन महिन्यांत जनसुनावणी घेतल्या; तसेच सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि वैयक्तिक अर्ज स्वीकारले. दि.31 जुलैपर्यंत माहिती संकलित करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने उच्च न्यायालयात दिली होती. त्यानुसार ही मुदत मंगळवारी संपली.\nआयोगाचे कार्यालय पुण्यात असून, संकलित करण्यात आलेल्या माहितीचे विश्‍लेषण करण्याचे कामकाज सुरू आहे. लवकरच याबाबतचा अहवाल तयार होणार आहे. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोगाचे कामकाज सुरू आहे. आयोगाकडे राज्यभरातून निवेदने आली आहेत. पुण्यातून सुमारे 26 हजार निवेदने आणि अर्ज आले आहेत. निवेदनासोबतच लेखी पुरावा, ऐतिहासिक दस्तावेज आणि वैयक्तिक अनुभव अशाप्रकारची माहिती संकलित करण्यात आली आहे. या माहितीचे विश्‍लेषण करण्याचे काम सध्या सुरू असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.\nजनसुनावणीमध्ये मराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण याबाबतचे म्हणणे ऐकण्यात आले. संस्था, संघटना आणि वैयक्तिक निवेदनांबरोबरच पुणे जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याने आरक्षण देण्याचे ठराव करून ते आयोगाकडे सादर केले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleजम्मू-काश्‍मीरला मिळणार नवीन राज्यपाल – व्होरांना मुदतवाढ नाही…\nNext articleआज जेलभरो आंदोलन\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=83&product_id=222", "date_download": "2018-10-16T19:45:58Z", "digest": "sha1:PVMYNQYXJXW2GMIJTLV6NG6Y6RCRG6FO", "length": 4406, "nlines": 66, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Aadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nAadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता\nAadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता\nआधुनिक मराठी साहित्याचा समकालीन सामाजिक स्थितिगतीशी अंत:स्थ आणि खोलवरचा संबंध आहे, यामुळेच आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता यांचे आंतरसंबंध व आंतरक्रिया सुविहितपणे निरखून-तपासूनच या साहित्याचे आस्वादन व मूल्यांकन होऊ शकते. साहित्याचा सामाजिक अनुबंध लक्षात घेतल्याने ज्या मराठी समाजात अन् संस्कृतीत हे साहित्य निर्माण होते आहे, त्यांवरही प्रकाश पडतो. स्वातंत्र्योत्तर काळाच्या खुल्या वातावरणात उद्भवलेल्या सामाजिक चळवळी\nआणि त्यांचा साहित्यनिर्मितीवर पडलेला प्रभाव यामुळे साहित्याकडे आता केवळ ‘कलात्म निर्मिती’ म्हणून न पाहता ‘एक सामाजिक -सांस्कृतिक घटना’ म्हणून पाहाणे भाग आहे.\nवरील दृष्टीनेच डॉ.मृणालिनी शहा व डॉ. विद्यगौरी टिळक यांनी ‘आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता’ या ग्रंथाचे संपादन केलेले आहे.\nदिलीप चित्रे, अरुण टिकेकर, वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोत्तापल्ले, जयदेव डोळे, हरिश्चंद्र थोरात, राजेंद्र व्होरा इत्यादी सतरा मान्यवरांचे लेख या पुस्तकात समाविष्ट आहेत. या अभ्यासकांचे हे चिंतन ‘आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता’ या विषयाच्या विचारक्षेत्राला नवे परिमाण व नवी दिशा देणारे आहेत.\nमराठीच्या तसेच सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना आणि सामाजिक चळवळीतील विचारवंतांना व कार्यकर्त्यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/dhulper/", "date_download": "2018-10-16T19:19:23Z", "digest": "sha1:KXL6N5BS7TLH34STZK64PJMRFDFL2UQS", "length": 18414, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "धूळपेर | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nगुरांच्या बाजार���पासून ते चकचकीत अशा मॉल्सपर्यंत, स्थलांतरित मजुरांपासून पंढरीच्या वारीपर्यंत, नैसर्गिक अशा अस्मानीपासून ते सत्तेपासून येणाऱ्या सुलतानीपर्यंत अशा अनेक विषयांना ‘धूळपेर’च्या निमित्ताने स्पर्श करता आला..\nकलावंताच्या मनात वसतीला असलेल्या जगाचा आणि वास्तवातल्या जगाचा कायम झगडा चाललेला असतो. लिहिताना, व्यक्त होताना हा झगडाच सुरू असतो. दोन जगांची सरमिसळ होते,\nअजातशत्रूंची वस्ती वाढत आहे..\nजिथे जिथे पक्ष-प्रतिपक्ष समोर ठाकले असतील आणि काही चर्चा होत असेल अथवा एखादा संवेदनशील विषय असेल तर तिथे सहभागीदार होणे सोडा, साधे साक्षीदार होणेही नको वाटते अनेकांना.\nधूळपेर – उगवणाऱ्या प्रत्येक पहाटेसाठी\n‘दारिद्रय़ पाचवीला पुजलेले’ आणि ‘चंद्रमौळीचे सुख’ यासारख्या किती तरी गोष्टी आपल्या शब्दसृष्टीत असतात..\n‘बरी या दुष्काळे पीडा केली’\n‘सिंहस्थ’,‘कुंभमेळा’ ही जशी पर्वणी तशीच आता दुष्काळ ही एक पर्वणी ठरू पाहतोय. दुष्काळ आणि तो निवारणाच्या पारंपरिक सरकारी उपाययोजना पाहू जाता दुष्काळ हा जणू सरकारचा अंगीकृत उद्योगच वाटावा आणि\n‘‘पांढऱ्या सोन्या’, तुलाही झळाळी येईलच की. का एवढं मनाला लावून घेतोस ’’ ऊस आपल्याला दिलासा देतोय, की जखमेवर मीठ चोळतोय, हा प्रश्न कापसाला पडला.\nआपल्या राज्यात चराई योजनेपासून दुधाच्या महापूर योजनेपर्यंत आणि कोरडवाहू अभियानापासून ते मागेल त्याला काम देणाऱ्या ‘रोहयो’च्या कायद्यापर्यंत.\nगर्दीलाच मुळात स्वत:चा चेहरा नाही, व्यक्तिमत्त्व नाही. त्यातही बाजारातील गर्दी म्हणजे कोणाला तरी विकत घेणारी, कोणाला तरी विकायला काढणारी किंवा कोणाला तरी खरेदी करणारी.\nदिवाळीला उजेड हमखास असतो आणि प्रकाशाचीच पूजा केली जाते. सगळीकडे पेटलेले दिवे. अशा वेळी अंधारात चाचपडणाऱ्या आणि उजेडासाठी आसुसलेल्या अभागी जीवांचे अस्तित्व जवळपास बेदखलच असते.\nआज सत्तेचे संदर्भ बदलेले. राजकीय पुढाऱ्यांची ओळख असलेली टोपीच एक तर कालबाह्य़ झाली आहे; पण केवळ टोपीने दडवले जाईल एवढे तोकडे साम्राज्यही आजकालचे पुढारी उभे करीत नाहीत आणि ‘मारुती\nरयत आणि (आजचे) राजे\nरयतेच्या काडीलाही धक्का लागू नये याची खबरदारी घेणाऱ्या शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातल्या सरंजामदारांना वठणीवर आणले.\nआज ‘गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शोषित’अशा सगळ्या घटकांन�� ‘सामाजिक बांधीलकी’या शब्दाशी जोडले जाते.\nसंवादाची माध्यमे वाढली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप..दिवसभर असंख्य गोष्टी आदळत राहतात एखाद्या प्रपातासारख्या. त्यातल्या किती गोष्टींना धरून ठेवतो आपण किंवा किती जखडून टाकतात आपल्याला.\nबैलांची माती.. मातीचे बैल..\nजिथे जिवंत बैल आहेत त्या खेडय़ापाडय़ात तर बैलांची पूजा होतेच, पण जिथे असे बैल मिळणार नाहीत तिथे मातीच्या बैलांची पूजा केली जाते.\nशब्दातले सामथ्र्य समाजात नवी मूल्ये रुजविते आणि नव्या व्यवस्थेची पायाभरणीही करते. ‘चले जाव’, ‘खेडय़ाकडे चला’ यांसारखे शब्द केवळ औपचारिकता राहत नाहीत तर इतिहासातली महत्त्वाची नोंद ठरतात.\nभाषा व्याकरणाची आणि अंत:करणाची\nमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलल्या जाणाऱ्या आणि पुस्तकाच्या पानापासून कोसो दूर असणाऱ्या असंख्य बोली आज अस्तित्वात आहेत.\nजमिनीला कान लावण्याची गोष्ट..\nठळक आणि मोक्याच्या जागी जे बसले आहेत त्यांना निरखणेही अवघड नाही, सहजासहजी त्यांच्यावर कटाक्ष पडतोच पण ज्यांचा आवाजच आपल्यापर्यंत पोहोचत नाही असेही खूप लोक असतात.\nव्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको असतात, प्रतिवादी नको असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो.\nआपल्याकडे गावच्या लेखनात शोषण दिसते पण शोषकांचा चेहरा दिसत नाही. दुख, शोषण यांना गोंजारणे, सजवणे यापेक्षा आपल्या परीने त्याचे कलात्म पातळीवर निर्मूलन करणे, शोषणमुक्त समाजाचे स्वप्न पाहणे, एका\nज्यांचे बालपण रम्य होते त्यांना आपले गाव आठवण्यातला आनंदही बरेच काही देऊन जातो. मात्र गावगाडय़ात समाजाच्या सर्वात तळाशी राहणाऱ्या दलितांनी ज्या अमानुष यातना सोसल्या त्यांच्या पुढच्या पिढय़ांनी गाव सोडला.\nवारीत सहभागी होणाऱ्यांत केवळ आध्यात्मिक अशा आनंदाची आस राहते असे नाही तर दुखाने गांजून गेलेलीही असंख्य माणसे असतात.\nया उजेडात थोडी आग असती तर..\nजिव्या सोमा मशे यांनी लोकप्रिय केलेली ‘वारली’ चित्रशैली आज देशविदेशात पोहोचली आणि दादाजी खोब्रागडे यांची ‘एचएमटी’ ही भाताची जात आता पाच राज्यांहून अधिक भागातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.\nउन्हातल्या पूर्वजांचे सावलीतले वारस..\n‘जे भोग आमच्या वाटय़ाला आले ते तुमच्या येऊ नयेत’ असे म्हणून धुळाक्षरे गिरविण्यासाठी घरातले लोक ��खाद्याच्या हाती लेखणी देतात, त्या लेखणीचाच पुढे कुऱ्हाडीचा दांडा होतो,\nकधी मनाजोगते उत्पादन होते, पण बाजारात पदरी निराशा येते. हंगामाच्या सुरुवातीला मांडलेले आडाखे आणि जुळवलेले गणित पार विस्कटून जाते.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/movies/tusshar-kapoor-launched-trailer-marathi-film-vakya/", "date_download": "2018-10-16T18:55:39Z", "digest": "sha1:VXKCPGQ5HK6HD6H2IUNSYAXL2TCFY526", "length": 7332, "nlines": 45, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Tusshar Kapoor launched the trailer of Marathi film Vakya - Cinemajha", "raw_content": "\nकाही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेते -अभिनेत्री मराठी सिनेमाचे प्रमोशन करताना दिसतात. इतकाच नव्हे तर अनेक बॉलिवूड स्टार स्वतः सोशल मीडियावरून मराठी चित्रपटाचे ट्रेलर शेअर करत प्रमोशन करतात. बॉलीवूड मधील अभिनेता तुषार कपूर याने हि मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये पुढाकार घेतला आहे. वाक्या या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च तुषार कपूर ने केला आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्याच्या वेळी त्याने रसिकांना सिनेमा पाहण्याचे आवाहन केले आहे.\nवाक्य हा चित्रपट वास्तववादी चित्रपट असून भटक्या-विमुक्तांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्या वेदना, त्यांचे प्रश्न समाजाने आधी समजून घेतले पाहिजेत या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. भटक्या समाजातील वंचिताना आपण आजही मुख्य प्रवाहात आणू शकलो नाही हे वास्तव लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक दिपक कदम यांनी वाक्या या चित्रपटातून केला आहे. माऊली निर्मित व आर.पी प्रोडक्शन प्रस्तुत ��ाक्या येत्या १३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट पोतराजाच्या जीवनावर आधारित कथा दाखवण्यात आली आहे. विकासापासून दूर राहिलेलय या समाजासाठी आजही फार बदल झालेला नाही. वंशपरांपरगत चालत आलेल्या रूढीपरंपरा आणि अंधश्रध्दा यांच्या दलदलीतून बाहेर पडणे त्यांना आजही शक्य झालेले नाही. या सर्व परिस्थितीला सामोरे जात यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोतराजाच्या संघर्षा या चित्रपटातून दाखवला जाणार आहे . वाक्या या चित्रपटाने अनेक महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे.\nचित्रपटातील पोतराजची भूमिका ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी साकारली आहे. तसेच या चित्रपटातील घुम्या हे पात्र अभिनेता अभिजित कुलकर्णी याने साकारले आहे. त्याचबरोबर किशोरी शहाणे, प्रेमा किरण, गणेश यादव, प्रियांका ज्ञानलक्ष्मी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यांची असून संवाद अभिजीत कुलकर्णी व प्रियांका ज्ञानलक्ष्मी यांचे आहेत. चित्रपटाची गीते बिपिन धायगुडे यांनी लिहिली असून संगीत देव आशिष यांचे आहे. राजेंद्र पडोळे व दिपक कदम चित्रपटाचे निर्माते असून कार्यकारी निर्माते विनोद कुमार बरई आहेत. १३ ऑक्टोबरला वाक्या सर्वत्र प्रदर्शित होईल.\nसध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टी प्रचंड वेगाने वाढत चाली आहे .अनेक दिग्गज दिग्दर्शक मंडळी प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती करत असून अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-10-16T19:38:03Z", "digest": "sha1:WT22GTRCJ5G7VOYYABVRUJFI3K63CWFI", "length": 49101, "nlines": 245, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महादेव गोविंद रानडे - विकिपीडिया", "raw_content": "\nहेसुद्धा पाहा : महादेव विनायक रानडे\nभारतीय विद्वान, समाज सुधारक आणि लेखक\nजानेवारी १८, इ.स. १८४२\nजानेवारी १६, इ.स. १९०१\nऑर्डर ऑफ दी इंडीयन एम्पायरचे सहकर्मी\nमहादेव गोविंद रानडे यांचा पुतळा, चर्चगेट, मुंबई\nमहादेव गोविंद रानडे (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१]]), हे माधवराव रानडे व न्यायमूर्ती रानडे या नावाने प्रसिद्ध होते. ते मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेल���चे ते अध्यक्षही होते.\n८ म.गो. रानडे यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके\n९ हे सुद्धा पहा\n१० संदर्भ आणि नोंदी\nमहादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिकमधील निफाड या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांना शालेय आयुष्यात विनायक जनार्दन कीर्तने यांची मैत्री लाभली आणि पुढे ती वाढली. लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते. मात्र त्यांची तीव्र स्मरणशक्ती, सामाजिक भान इतरांच्या लक्षात आले होते. १८५६नंतर ते आणि कीर्तने मुंबईत शिक्षणासाठी आले, एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांचे इंग्रजी-संस्कृत भाषांमधील वाचन वाढले. लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी 'मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष' या विषयावर निबंध लिहिला. पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे; बक्षिसेही मिळत. १८६२() साली ते मॅट्रिक तर १८६४ साली एम. ए. झाले. त्या वेळी अलेक्झांडर ग्रॅन्ट यांचा सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभले. या काळात माधवरावांनी विविध विषयांवर निबंधलेखन केले. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांचे आवडीचे विषय राहिले आणि त्यात त्यांनी अधिकारही प्राप्त केला होता. त्यांनी अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशा कामांमध्ये आपल्या बुद्धीची चमक दाखवली. त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम. ए. केले. इ.स. १८६६ साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली.\nम.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले. माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला. लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात 'बोलके सुधारक' म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली. विधवाविवाहाची हात�� आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.\nकाही काळ त्यांनी शिक्षक, संस्थानाचे सचिव, जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. इ.स. १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.[१]\nज्ञानप्रसारक सभा, परमहंस सभा, प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. ‘अनेक क्षेत्रांतील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला,’ असे त्यांच्याबद्दल गौरवाने म्हटले जाते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गांचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे ते नेते होते. त्यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांनी भारतातील दारिद्ऱ्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्ऱ्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले.\nभारतीय समाजात संकुचित वृत्ती; जातिभेदांचे पालन; भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता यांविषयाचे गैरसमज यांसारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल, तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरविले पाहिजे. \"ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध हे जसे वेगळे करता येत नाहीत, त्याप्रमाणे राजकारण व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही\" असे त्यांचे मत होते. हे विचार त्यांनी समाजसुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना ‘भारतीय उदारमतवादाचे उद्गाते’, असेही म्हटले जाते.\nदिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी न्यायमूर्ती रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग, डॉ. रा. गो. भांडारकर, वामन आबाजी मोडक इत्यादी मंडळींनी पुढाकार घेऊन मुंबईत ‘प्रार्थना समाजा’ची स्थापना केली. त्याआधी इ.स. १८७१ साली रानडे यांचा सार्वजनिक सभेच्या स्थापनेशी व कार्याशी संबंध आला होताच. सामाजिक प्रश्नांचे महत्त्व लक्षात घेऊन, ���माजसुधारणांसाठी रानडे यांनी पुढाकार घेऊन ‘भारतीय सामाजिक परिषदेची' स्थापना केली. या परिषदेचे ते १४ वर्षे महासचिव होते. जातिप्रथेचे उच्चाटन, आंतरजातीय विवाहांस परवानगी, विवाहाच्या वयोमर्यादेत वाढ, बहुपत्नीकत्वाच्या प्रथेस आळा, विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, तथाकथित जाति-बहिष्कृत लोकांच्या स्थितीत सुधारणा, हिंदू-मुसलमानांच्या धार्मिक मतभेदांचे निराकरण अशा या संस्थेच्या मागण्या होत्या. भारताच्या स्वातंत्र्यात पुढे मध्यवर्ती भूमिका बजावणाऱ्या ‘राष्ट्रीय काँग्रेस’ या संघटनेच्या स्थापनेतही (इ.स. १८८५) न्यायमूर्ती रानडे यांचा मोठा सहभाग होता.\nन्यायमूर्ती रानडे यांनी वक्तृत्वोत्तेजक सभा (हीच संस्था पुणे शहरात दरवर्षी, वसंत व्याख्यानमाला आयोजित करते), नेटिव्ह जनरल लायब्ररी, फीमेल हायस्कूल, मुलींच्या शिक्षणासाठी हुजूरपागा शाळा, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इत्यादी अनेक संस्था पुढाकार घेऊन स्थापन केल्या. मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशस्वी ठरले होते. त्यातूनच पुढे साहित्य संमेलन योजण्याची प्रथा सुरू झाली. न्यायमूर्ती रानडे हे स्वतः उत्तम संशोधक, विश्लेषक होते हे त्यांच्या द राइझ ऑफ मराठा पॉवर (मराठी सत्तेचा उदय) या ग्रंथावरून दिसून येते. त्यांच्या व्याख्यानांचे संग्रहही पुढील काळात प्रकाशित झाले.\nविष्णुबुवा ब्रह्मचारी, करसनदास मुलजी, भाऊ दाजी, रावसाहेब मंडलिक, विष्णुशास्त्री पंडित, सार्वजनिक काका आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने आणि सहकार्याने माधवरावांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न, संमतीवयाचा कायदा यांसारख्या अनेक समाजसुधारणांकरिता अथक प्रयत्न केले. परंतु स्वामी दयानंद सरस्वती, वासुदेव बळवंत फडके, पंचहौद मिशन, रखमाबाई खटला या व्यक्ती वा घटनांच्या संदर्भांत त्यांना टीका सहन करावी लागली. त्या काळात समाजसुधारकांना फार विरोध होई. माधवरावांच्या या समाजसुधारकी कामालाही सनातनी वर्गाकडून सतत विरोध झाला. माधवरावांनी तो विरोध सहनशीलतेने आणि समजुतीने हाताळला.\nमाधवरावांच्या समाजकारणाच्या प्रारंभी अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा विश्वास त्यांनी अनुभवला. पण पुढे क्रांतिकारकांचे, पेंढाऱ्यांचे बंड, दुष्काळ आणि तत्कालीन सरकारविरोधी घटनांत माधवरावांचा हात असल्याचा संशय सरकारला येऊ लागला. त्याचा परिणाम म्हणून त्यांची बदली १८७९ साली धुळे येथे झाली आणि त्याचबरोबर त्यांच्या टपालावर नजर ठेवण्यात येऊ लागली. म्हणून गणेशशास्त्री लेले या मित्राने त्यांना नोकरीतून निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला. माधवरांवांनी हा सल्ला मानला नाही, आणि पुढे यथावकाश सरकारचा संशय दूर झाला.\nम.गो. रानडे यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]\nन्या. म. गो. रानडे व्यक्ति कार्य आणि कर्तृत्व (१९९२-त्र्यंबक कृष्ण टोपे)\nमराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष (१९६४-म.गो. रानडे)\nपुनरुत्थानाचे अग्रदूत - म.गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र (२०१३-ह.अ. भावे)\nआमच्या आयुष्यातील काही आठवणी (१९१०-रमाबाई रानडे)\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे चरित्र (१९२४-न.र. फाटक)\nरानडे-प्रबोधन पुरुष (२००४-डॉ. अरुण टिकेकर)\nMahadev Govind Ranade (इंग्रजी १९६३-टी.व्ही. पर्वते)\nउंच माझा झोका : (रमाबाई रानडे यांच्या आठवणींवर आधारित मराठी दूरचित्रवाणी मालिका)\n↑ \"न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे\" (मराठी मजकूर). महाराष्ट्र नवनिर्माण सेना. १४ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला ��णपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिट��ड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपड�� पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर · वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध · लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा_स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nलोकमान्य टिळक · बाबासाहेब अांबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्ठल रामजी श���ंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्या टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · मोहनदास करमचंद गांधी · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी चाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १९०१ मधील मृत्यू\nइ.स. १८४२ मधील जन्म\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nप्राचलांसह अथॉरिटी कंट्रोल वापरणारी पाने\nविकिडाटा माहितीचौकट वा���रणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१८ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_456.html", "date_download": "2018-10-16T19:04:21Z", "digest": "sha1:BUPEL654WEH5APKJTUOQKAQCIAQ2UR23", "length": 16596, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान! तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nपळपुट्या एनआरआय नवऱ्यांनो सावधान तुमची संपत्ती, पासपोर्ट जप्त होणार.\nभारतीय मुलीची लग्नानंतर फसवणूक करुन परदेशात निघून जाणाऱ्या एनआरआय लखोबांना आता सरकारने चांगलाच दणका द्यायचे ठरवले आहे. कोर्टाच्या समन्सकडे दुर्लक्ष करून परदेशात निवांत जगणाऱ्या या नवरोबांचे पासपोर्ट रद्द करण्याचा व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. भारतामध्ये विशेषतः पंजाबमध्ये अनेक महिलांची या एनआरआय नवऱ्यांनी फसवणूक केली आहे. उच्चप्रतीच्या जीवनपद्धतीचे आमिष दाखवून मुलींशी लग्न करायचे आणि काही काळानंतर त्यांना भारतातच सोडून जायचे किंवा परदेशात त्यांचा छळ करायचा असे प्रकार या लोकांकडून घडले आहेत. या महिलांना दिलासा देण्यासाठी भारतातील मंत्र्यांच्या गटाने काही नवे उपाय सुचवले आहेत. त्यामध्येच पारपत्र रद्द करणे, संपत्ती जप्त करणे अशा सूचनांचा समावेश आहे. मंत्रिगटाने सुचवलेल्या उपायांमध्ये भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही प्रकरणे हाताळण्यासाठी तसेच कोर्टाच्या समन्सला दखल न घेणाऱ्या नवऱ्यांची प्रकरणे पाहाणारे वेगळे संकेतस्थळ तयार करावे अशा सूचनेचाही समावेश आहे. जर समन्सला उत्तर देण्यास नवऱ्याने नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. जे लोक महिलांना फसवून परदेशात जातात, तिकडे नाव बदलून राहातात त्यांच्या संदर्भातील प्रकरणेही या संकेतस्थळावर हाताळली जातील. एनआरआय नवऱ्याशी लग्न केल्यावर त्याची नोंदणी 48 तासांच्या आत करण्याची सूचनाही करण्यात आलेली आहे. या मंत्रिगटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, महिला बालकल्याण विकास मंत्रीमेनका गांधी, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासारखे वरिष्ठ मंत्री आहेत. राजनाथ सिंह यांनी या मंत्रिगटाचे नेतृत्त्व केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घट���ा गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट ब��क ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/vinod-khanna-journey-from-bollywood-to-politics-259269.html", "date_download": "2018-10-16T18:24:04Z", "digest": "sha1:NHL4UWFVA2NNHRWHESAFTXPUD3NKR2FH", "length": 13156, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विनोद खन्ना यांचा अभिनेता ते नेता एक प्रवास...", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घ���गुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nविनोद खन्ना यांचा अभिनेता ते नेता एक प्रवास...\nहिंदी चित्रपट सृष्टीला स्टायलिस्ट आणि हॅडसम नायक अशी ओळख असलेले विनोद खन्ना राजकारणातही तेव्हढेच यशस्वी ठरले.\n80च्या दशकातील चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांचं दीर्घ आजारान निधन झालंय. वयाच्या 70 व्या वर्षी विनोद खन्ना यांनी अखेरचा श्वास घेतला.\nहिंदी चित्रपट सृष्टीला स्टायलिस्ट आणि हॅडसम नायक अशी ओळख असलेले विनोद खन्ना राजकारणातही तेव्हढेच यशस्वी ठरले. बाॅलिवूडमधल्या 29 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर विनोद खन्ना यांनी 1997 साली राजकारणात पदार्पण केलं.\nपंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून ते चारवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. 1999 ते 2004 या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रात मंत्रीपदही भूषवले. जुलै 2002 मध्ये त्यांना सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री बनवण्यात आलं. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली. वाजपेयी सरकारच्या काळात ते भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतले एक होते.\nविनोद खन्ना यांची राजकीय कारकीर्द\n- 1997 साली भाजपमध्ये प्रवेश\n- 1997-1999 साली पंजाबमधील गुरदासपूर खासदार\n- 2004 निवडणुकीत पुन्हा लोकसभेवर\n- 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव\n- जुलै 2012 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री\n- 6 महिन्यांतच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची\n- 2014 मध्ये लोकसभेतून विजय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/amit-shah-face-protest-in-kolkata/", "date_download": "2018-10-16T19:17:54Z", "digest": "sha1:II6N6QKCKVSV3FCZX2SIQIK64YDVKDQK", "length": 6916, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोलकाता येथे अमित शहा यांना दाखवण्यात आले काळे झेंडे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोलकाता येथे अमित शहा यांना दाखवण्यात आले काळे झेंडे\nकोलकाता: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे कोलकाता येथे आगमन झाले. ते येथे एका सभेला संबोधित करण्यासाठी आले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस अंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यावर युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत विरोध दर्शवला.\nयुवक काँग्रेसचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवून थांबले नाहीत तर त्यापुढे जाऊन त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधी घोषणाही दिल्या. त्यांनी अमित शहा गाडीत बसल्यानंतर रस्ता देखील लावण्याचा प्रयन्त केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना बाजूला केले आणि रस्ता मोकळा केला.\nपश्चिम बंगालचे बीजेपी प्रेदेशाध्यक्ष कैलाश विजयवगिया आणि दिलीप घोष यांनी अमित शहा यांचे कोलकाता येथे स्वागत केले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकेरळमधील पूरग्रस्तांप्रती राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या संवेदना\nNext articleशिक्षकांचा उत्साह हा नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया\nगोव्यात ‘काँग्रेस’ला धक्का, दोन आमदार करणार भाजपात प्रवेश\nहत्या प्रकरणातील दोषी स्वयंघोषित ‘संत रामपाल’ला जन्मठेप\n��ितली चक्रीवादळ : मृतांची संख्या 27, सरकार मृतांची संख्या लपवत असल्याचा विरोधाकांचा दावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nशत्रुघ्न सिन्हांचा भाजपवर जोरदार हल्ला\nलडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिकांची घूसखोरी : आयटीबीपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36849/by-subject/14/22582", "date_download": "2018-10-16T18:54:16Z", "digest": "sha1:DX7UGPCBE3G6UQVLWJFAINCSP62YB2SO", "length": 3121, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अद्भुतिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /विनोदी लेखन /गुलमोहर - विनोदी लेखन विषयवार यादी /शब्दखुणा /अद्भुतिका\nकथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष लेखनाचा धागा अॅस्ट्रोनाट विनय 49 Jun 22 2017 - 5:45am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2012/09/blog-post.html", "date_download": "2018-10-16T18:28:18Z", "digest": "sha1:L5F7AMOCNFL65TVYYJ7KHXRNUJ7NZMH2", "length": 12544, "nlines": 118, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: म्हणे आम्ही बिझी झालो-१", "raw_content": "\nम्हणे आम्ही बिझी झालो-१\nआजकाल वेळ कुणाकडे आहे सकाळी लवकर ऑफिसला जायचे, संध्याकाळी उशिरा यायचे. या महिन्यात दिवसातले तेरा तास मी घराबाहेर असतो आणि तरीही हा महिना त्यातल्या त्यात आराम होता.\nअशा वेळी घरात बोलायला, सण समारंभ साजरे करायला काय जीव असणारे आमची पिढी वाया गेली. थोरामोठ्यांचा आदर नाही, देवधर्म नाही, नातीगोती नकोत, भावना नकोत. मित्रांना थातुरमातुर भेटायचे, आठवडी बीयर मारायची, महिन्याभरातून कुठेतरी भटकून यायचे, घरकामाला हात नाही, कुटुंबासाठी चार क्षण नाहीत.\nहड.. च्यायला वरच्या परिच्छेदातल्या गोष्टी १०० टक्के खऱ्या असतीलही पण तरीही एकांगी आहेत. म्हणे आम्हाला वेळ नाही. मी म्हणतो आमच्या कुटुंबाला आमच्यासाठी वेळ नाही.\nसाधारण १०-१२ वर्षापूर्वी भारतातल्या सुखी कुटुंबव्यवस्थेत एकता कपूर नावाच्या चेटकिणीचा प्रवेश झाला. तिच्यावरच गरळ का, तर तिने लावलेली विषवल्ली आज सर्वदिशा व्यापून उरलीये.\nजिकडे तिकडे त्या डेली सोप मालिकांनी नुसता हैदोस घातला���. माझ्या आईने त्या सुमारास \"कहाणी घर घर की\" बघायला सुरुवात केली. तेवढीच तिला करमणूक म्हणून मला आठवतंय त्याप्रमाणे मी, बाबा, अक्की पण तिच्यासोबत ते बघायचो. नंतर ती \"क्यूंकी सास भी कभी बहु थी\" बघायला लागली. त्यानंतर \"कसौटी जिंदगी की\", \"कही किसी रोज\". या मालिकांचा भुक्कडपणा ओळखून वेळीच बाकीच्यांनी अंग काढून घेतले. बहिण आपली ती \"कही तो होगा\" तेवढीच एक बघायची. पण माझी आई.. ती मात्र पूर्णपणे आहारी गेली या मालिकांच्या. तेव्हापासून आजतागायत माझ्यात आणि तिच्यात या मालीकांवरून शीतयुद्ध चालू झाले.\nवर्ष २०११. धनंजय निफाडकर[१] जसा एक चहाची भुकटी ४ वेळा वापरायचा त्याहीपेक्षा भयानक पद्धतीने कथेचा चोथा करून अगदी त्याची माती होईपर्यंत कस काढल्यावर केकता कपूरच्या बऱ्याचशा मालिका बंद पडल्यात. त्याची जागा घेतली तथाकथित छोट्या शहराच्या मालिकांनी. मला लवकरच समजले की केकता कपूर ही कुणी व्यक्ती नसून प्रवृत्ती आहे. आईने \"प्रतिज्ञा\", \"गीत हुई सबसे पराई\" आणि \"बिदाई\" बघणे चालू केले. बहिण लग्न होऊन नवीन कॅटेगरीच्या मालिका बघायला लागली. तिने ते नैतिक अक्षराचे \"ये रिश्ता क्या केहेलाता है\" बघायला सुरुवात केली. आता ती सासरी असली तरी कधी इकडे यायची तेव्हा मला दया दाखवून टीवी ची जी २०-२५ मिनिटे मिळण्याची त्याचापण हिशोब लागून जायचा.\nभारताच्या या 'बौद्धिक दिवाळखोरी' कालखंडाचे दोन ठळक भाग पडतात. केकता आणि केकतौपरांत. या पोस्ट-केकता काळात ती महामाया बरी असे म्हणायची वेळ आली. लोकांना आज जसे इंग्रज बरे असे वाटते ना तसेच. या काळात नवीन घडामोडी या झाल्या की मराठी वाहिन्यांचे पेव फुटले. \"चार दिवस सासूचे\" हे असे काहीतरी चालू आहे हे मला माहिती होते. २०११ ला बऱ्याच मराठी डेली सोप चालू झाल्या. हिंदी, गुजरात्यांपेक्षा मराठीत सहन करूया या भावनेने जेवणाच्या वेळी टीवीत घुसलेल्या आईला मी \"मराठी मालिका तरी बघ\" अशा विनवण्या करायचो. रीमोटला हात लावून चॅनेल बदलायची माझी काय बिशाद एरवी साधीसरळ असणारी माझी आई या मालिका बघताना भयानक हिंस्त्र होते. रिमोटला स्पर्श जरी केला तरी वरून फटका मारायची. वर मी कसे शाळेतून येवून घरातले पण पाहते, मला विरंगुळा नाही, नुसते माझा जीव खातात वगैरे वगैरे ऐकवणार. त्यामुळे टीवीवरून आईशी भांडणे व्यर्थ आहे हे खूप आधीच समजून माझ्यासाठी मी द्रुतगती इंटरनेट ��ावून घेतले होते.\nतर एकेदिवशी अचानक आई मराठी मालिका बघतेय हे पाहून मला सुखद धक्का बसला. पण मुर्खपणा मग तो कुठल्याही भाषेत असला तरी त्याची तीव्रता कमी होत नाही.\n[१] लक्ष्मीकांत बेर्डेंचे एक पात्र. सिनेमा आठवत नाही. पण हे ध.नि. कॅरक्टर चांगलच लक्षात आहे.\nया मालिकांचा भुक्कडपणा ओळखून वेळीच बाकीच्यांनी अंग काढून घेतले...important point aahe ha\nतूला या टाईप मालिकांचे व्यसन लागू शकते ही त्या मालिकेची थोरवी की लग्नाची ही त्या मालिकेची थोरवी की लग्नाची\nबाकी बँगलोर वाऱ्या सुरु झाल्या की सांग कसे वाटले बँगलोर ते.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nम्हणे आम्ही बिझी झालो-२\nम्हणे आम्ही बिझी झालो-१\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/ahmadnagar/kopardi-rape-murder-case-three-accused-deserve-death-penalty-nikam/", "date_download": "2018-10-16T20:05:04Z", "digest": "sha1:KDRMYSX35UOKZWYRGISJIDCQVCHCWJAO", "length": 36507, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kopardi Rape-Murder Case: Three Accused Deserve Death Penalty - Nikam | कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा योग्य - उज्ज्वल निकम | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायको��्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा योग्य - उज्ज्वल निकम\nकोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषींनी अमानुष कृत्य केलेले असल्याने त्यांना फाशीची शिक्षाच योग्य राहील, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात केला आहे. कोपर्डी खटल्यातील दोन दोषी हे प्रत्यक्ष बलात्काराच्या घटनेत सहभागी नसले, तसा पुरावा नसला तरी ते या घटनेच्या कटात सहभागी असल्याने ते मुख्य दोषीसह फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत, असाही युक्तिवाद निकम यांनी केला. दरम्यान, दोषींना २९ नोव्हेंबरला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.\nशॉर्ट सर्किटमुळे 6 दुकानांना लागली आग\nत्याने व्हिडीओमधून मांडली शेतकऱ्याची 'मन की बात'\nकोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा\nकोपरगावमध्ये धनगर आरक्षणासाठी मेंढ्यासह भव्य मोर्चा\nसर्पमित्राने सापाच्या १२ अंड्यातील पिल्लांना दिले जीवदान\nनेवासा येथे तुकारामांच्य��� गजरात रंगले वैष्णवांचे रिंगण\nचौंडीत धनगर आरक्षणावरून गोंधळ\nनगरमध्ये जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय\nअहमदनगर : शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी विळद घाट पंपिंग स्टेशन जवळ फुटली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. या जलवाहिनीतून येणा-या फवा-यामुळे नगर- मनमाड महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.\nAnna Hazare Andolan : राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ करणार सामूहिक आत्मदहन\nअहमदनगर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सातव्या दिवशीही दिल्लीत उपोषण सुरु असून सरकार अण्णांच्या मागण्यांसदर्भात गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे राळेगणसिद्धीतील ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. गावात मोठ्या प्रमाणात लाकडे आणली जात आहेत. ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार आहेत.\nराळेगणसिद्धी ग्रामस्थांचा खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव\nअहमदनगर -खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी भजन सादर केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.\nसंगमनेरमध्ये बसची दुचाकीला धडक, चालकास मारहाण\nलोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : बसस्थानकातून बस बाहेर पडत असताना वाहतूक कोंडीमुळे बसची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकी बसखाली सापडून दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. बसचा वेग कमी असल्याने सुदैवाने घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतापलेल्या दुचाकीस्वारांनी बसचालकाला मारहाण केली. ही घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाच्या बाहेर घडली.संगमनेर आगराची संगमनेर-कोपरगाव बस (क्र. एम. एच ४० एन. ८६०५) घेवून चालक चार वाजेच्या सुमारास बसस्थानकाबाहेर पडला. प्रवाशांनी भरलेली बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आली. यावेळी स्थानकाबाहेर नेहमीप्रमाणे वाहतुक कोंडी झाली होती. बस बाहेर पडताना नाशिक रस्त्याकडे जाणा-या दुचाकीला धडकल्याने दुचाकीवरील दोघे जण खाली पडले. सुदैवाने या घटनेत कुणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, संतप्त झालेल्या दुचाकीस्वारांनी बस रस्त्यातच अडवून चालकाला मारहाण सुरू केली. यानंतर बराच वेळ रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक नागरिकांनी मारहाण करणा-यांच्या तावडीतून बस चालकाला सोडविले. नेहमीप्रमा���े वाहतुक पोलीस उशिरा येत केवळ शिट्ट्या फुकत बसले. बसस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम सुरू असुन बसस्थानकाचे एक प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. बसस्थानकाबाहेर प्रवासी वाहतूक करणारी खासगी वाहने भररस्त्यात उभी करत प्रवाशांची चढ-उतर केली जाते. याकडे वाहतूक पोलीस जाणीव पुर्वक दुर्लेक्ष करीत आहेत. बसस्थानक परिसर व इतरही अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली असून याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत आहेत.\nअहमदनगर : महावितरण कंपनीविरोधात शेतक-यांचे बोंबाबोंब आंदोलन\nअहमदनगरमध्ये महावितरण कंपनीविरोधात शेतकर्‍यांनी बोंबाबोंब आंदोलन केले. वीज प्रश्नी शेवगाव तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.\nअहमदनगर : श्रीपाद छिंदमविरोधात शिवसेनेनं काळे कपडे घालून केला निषेध\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे अहमदनगरचा निलंबित महापौर श्रीपाद छिंदमचं पद रद्द करण्यासाठी महापालिकेची सभा झाली. यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी काळे कपडे घालून छिंदमचा निषेध व्यक्त केला.\nसंगमनेर- भुकेल्या बिबट्याचा भरवस्तीत कुत्र्यावर हल्ला\nसंगमनेरमधील भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भुकेल्या बिबट्याने रविंद्र शिंदे यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी होते आहे.\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nनाशिक - नवरात्रीनिमित्त सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे.\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\n#FashionTreat सणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nकोल्हापूर : नवरात्र उत्सवातील सातव्या दिवशी जोतिबा देवाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा बांधण्यात आली. विशेष म्हणजे, जोतिबा देवाचा ...\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nशारदीय नवरात्रौत्सवात अश्विन शुद्ध षष्ठीला ( सोमवार) करवीर निवासिनी श्रीअंबाबाईची वैष्णवी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली.\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nपालकमंत्री गिरीश महाजन आज नाशिक जिल्ह्यात दुष्काळी तालुक्यातील गावांची पाहणी करत आहेत.\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\n#Navratri2018 सई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव..\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nमोर्च्यात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nसुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nकोल्हापूर , शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीनिमित्त शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गज...\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nकोल्हापूर, दख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीच्या चौथा दिवशी पाच पाकळ्यांतील खडी पूजा बांधण्यात आली. (Video - आदित्य वेल्हाळ) ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि ...\nजलसंपदा मंत्र्यांनी धरला गरब्यात ठेका\nराज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क गरब्यात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.\nNavaratri 2018 : श्री जोतिबाची पाच पाकळ्यांतील पूजा\nकोल्हापूर, नवरात्रीची आज तिसरी माळ आहे. श्री जोतिबाची आज पाच पाकळ्यांतील पूजा बांधण्यात आली.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअभिनेत्री सई लोकूरने लोकमतसोबत नवरात्रीसाठी केली अशी शॉपिंग\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्���चाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/karant/", "date_download": "2018-10-16T19:43:37Z", "digest": "sha1:UO2CXLXPVVJ6AJHZJTNVAYAQUUHWHZMY", "length": 13140, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "करंट | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nनश्वरतेची आणि तात्पुरतेपणाची आध्यात्मिक अनुभूती शहरी माणसाला नवीन नसते.\nस्विच ऑफ (भाग १)\nनातीगोती, प्रेम, शारीरिक गरजांचे आणि वासनांचे दमन, वंशाची वाढ ही सगळी वरवरची कारणे आहेत.\nब्लड ऑन द डान्स फ्लोर\nमुंबईतले घर. दुपारचे शांत अंधारलेले.\nमाझ्या आजूबाजूला जगणाऱ्या बायका नोकऱ्या आणि विविध व्यवसाय करून पैसे कमावत होत्या.\nआमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे.\nसमाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी\nशहरात राहून, कष्ट करून आयुष्य जगणाऱ्या पांढरपेशा माणसाचे कुणीही नसते.\nसमाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी\nअनेक माणसे दिवाळीत सामाजिक पर्यटन करायला भामरागड, आनंदवन असे फेरे करतात\nसमाजाचे ऋण, रिक्षावाला मुन्ना आणि नोकरदार मी भाग – १\nविचारांचे आणि समाजसेवेचे हे जे वादळ युवकांमध्ये पेटले होते आणि क्रांतीची जी चटक लागली होती\nमुंबई हे असे शहर आहे- ज्याला भूतकाळ फार वेळ पचत नाही.\nमला स्वत:विषयी कणव आणि एक दुर्दैवाची भावना दाटून आली होती.\nवास्तविक पाहता ज्यांच्या मूर्ती नाहीत त्या देवांवर आणि राक्षसांवर विश्वास ठेवणारा समाज आम्ही नव्हतो.\nदोन रात्री (भाग दोन)\n१९९९ सालच्या जून महिन्यात पॅरिसच्या रस्त्यांवर माझ्या मैत्रिणीसोबत मी संपूर्ण रात्र फिरत आहे.\nमी रात्री फार उशिरापर्यंत जागू शकत नाही.\nनैराश्याची सुबक नोंदवही (भाग ३)\nमाझी स्वयंप्रतिमा मी स्वत:च्या संदर्भाने पाहायला शिकलो.\nनैराश्याची सुबक नोंदवही (भाग २)\nजो माणूस एकटा असतो त्याला स्वत:शी प्रामाणिक राहावे लागते.\nनैराश्याची सुबक नोंदवही (भाग १)\nएकटेपणा आणि नैराश्य या अतिशय अंतस्थ, शांत आणि ताकदवान अनुभूती आहेत.\nआमच्या अगदी प्र���मळ अशा मोठय़ा मावशीच्या बंगल्यावर आम्ही सगळे सुटीसाठी राहायला गेलो आहोत.\nएका दिवाळीत घरच्या कोपऱ्यात बसून अंक हातात घेऊन वाचत बसलो होतो तेव्हा ती कथा माझ्यासमोर आली.\nमी काही बोलत नाही म्हणून मला विचारले तेव्हा मी माझ्या खिन्नपणाचे आणि उदास असण्याचे कारण सांगितले.\nमराठी वृत्तपत्रांच्या पुरवण्या या वयाने पंच्याहत्तर किंवा एकशे सतरा या वयाच्या असतात.\nकाहीही न करणारी मुलगी (भाग २)\nकाही न करता शांत बसून आयुष्य काढणे सोपे नसते. त्याला खूप ताकद असावी लागते.\nकाहीच न करणारी मुलगी (भाग १)\nनिळ्या या चर्चेमुळे जरा घाबरला होता. त्याची आई आणि त्याची बहीण दोघी कट्टर फेमिनिस्ट होत्या.\nमला तुझ्याशी बोलायचे आहे. युनिव्हर्सटिीबाहेर कोपऱ्यावर ‘जिमी’ नावाचा एक जुना पब आहे.\nगेल्या वीस वर्षांत मी जागेपणी एक आयुष्य जगत आलो आणि झोपेमध्ये एक संपूर्ण वेगळे.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/539446", "date_download": "2018-10-16T19:39:11Z", "digest": "sha1:M2UYFKKD7WRRSZGHFX4RYMWLKYVJLOAI", "length": 4616, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017\nमेष: आर्थिक व्यवहारात चांगले यश, जागेच्या कामांना गती मिळेल.\nवृषभः नको त्या गोष्टीकडे मन आकर्षित होईल सावधानता बाळगा.\nमिथुन: प्रेमप्रकरणे अथवा व्यसन यात गुंतणार नाही याची काळजी घ्या.\nकर्क: खर्च व कमाई यांचा ताळमेळ राखणे कठीण होईल.\nसिंह: अनुकूल ग्रहमान, आर्थिक अडचणी कमी होतील.\nकन्या: नोकर, चाकर ठेवणार असाल तर आधी नीट चौकशी करा.\nतुळ: नोकरी व्यवसायात भरभराटीचे योग, अनेक इच्छा पूर्ण होतील.\nवृश्चिक: हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण करु शकाल.\nधनु: प्रलोभन व इतर मार्गाने धनलाभ, पण धोक्मयाची शक्मयता.\nमकर: अति आत्मविश्वास अंगलट येईल पण मंगलकार्यात चांगले यश.\nकुंभ: फार मोठे काही घडेल अशी अपेक्षा करु नका.\nमीन: प्रवास, गुंतवणूक व शिक्षण यांच्याशी संबंधित क्षेत्रात उत्तम यश.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 8 फेब्रुवारी 2018\nआजचे भविष्य शनिवार दि. 3 मार्च 2018\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_167.html", "date_download": "2018-10-16T18:57:29Z", "digest": "sha1:F7F4IPAXHMQYGSN3Z43SZCWTVWIOMSJS", "length": 16772, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "नाशिक रोड कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : नाशिक रोड कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nनाशिक रोड कारागृहात तुरुंग अधिकाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी.\nयेथील मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याला पुणे येथील घरात घुसून ठार मारण्याची धमकी मोक्का अन्वये गुन्हा दाखल असणाऱ्या कैद्यांनी दिली. वरिष्ठ व कनिष्ट अधिकारी तसेच कर्मचाऱ्य��� समोर धमकी देण्यात आल्याने कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप कुमार बाबर असे जीवे मारण्याची धमकी दिलेल्या तुरुंग अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिकरोड पोलिसांनी दिलेली महिती अशी, दि. २७ मे रोजी सागर उर्फ चन्या अशोक बेग हा विनापरवानगीने शेजारील मंडळातील सह अपराधी यांना परस्पर भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तुरुंग अधिकारी बाबर यांनी सागर बेग यास हटकले,त्याचप्रमाणे यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनाअहवाल दिला. बेग याच्या वर्तनाबाबाबत न्यायालयाला देखील कळविले. बाबर यांनी गैर वर्तनाबाबाबत कायदेशीर कारवाई केल्याने सागर उर्फ चन्या अशोक बेग प्रचंड संतप्त झाला होता. बाबर यांच्या कारवाईचा राग मनात ठेऊन सागर बेग तसेच सहअपराधी संघर्ष बाळासाहेब दिघे, गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे, निलेश बाळासाहेब परदेशी, जयप्रकाश उर्फ सोन्या अशोक बेग, अंकुश रमेश जेधे यांनी मंडळ कार्यालयाजवळ एकत्र जमून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात करून गोंधळ निर्माण करून कायदेशीर प्रक्रियेत अडसर निर्माण केला. सर्कल फाटक जोरात वाजवून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. वातावरण तणावग्रस्त बनत असल्याचे लक्षात येताच अधिकारी पी. आर. पाटील, डी. बी. पाटील यांनी कैद्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण वातावरण अधिक संवेदनशील होत असल्याने वाकीटॉकीद्वारे कारागृहाच्या नियंत्रण कशाला घटनेची माहिती दिली. वरीष्ठ तुरुंग अधिकारी संपत आढे सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी कैद्यांची समजूत घालून वातावरण शांत केले.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागे���रून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थं��ीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/one-seriously-injured-collapse-wall-124279", "date_download": "2018-10-16T18:52:53Z", "digest": "sha1:4DNPOT44S2KT4AWOLIC6L7PZY5GOX37C", "length": 11963, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "One seriously injured in the collapse of the wall भिंत कोसळून एकजण गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nभिंत कोसळून एकजण गंभीर जखमी\nरविवार, 17 जून 2018\nधारावी : मुंबईत सकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धारावी शिवशक्ती नगर, आंबेडकर चाळ येथील एका घराची भिंत आज (ता 17) दुपारी 12 च्या सुमारास अचानक कोसळली. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक वसंत नकाशे, धारावी पोलिस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जेसू मरियन सुसै नाडर (वय 68) हे पादचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, नाडर यांचा डावा हात आणि डावा पाय फ्रँकचर झाला आहे.\nधारावी : मुंबईत सकाळ पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे धारावी शिवशक्ती नगर, आंबेडकर चाळ येथील एका घराची भिंत आज (ता 17) दुपारी 12 च्या सुमारास अचानक कोसळली. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक वसंत नकाशे, धारावी पोलिस ठाण्याचे अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. या दुर्घटनेत जेसू मरियन सुसै नाडर (वय 68) हे पादचारी गंभीररीत्या जखमी झाले असून, नाडर यांचा डावा हात आणि डावा पाय फ्रँकचर झाला आहे.\nपुढील उपचारासाठी नाडर यांच्या मुलाने त्यांना अश्विनी रुग्णालय, नेवी नगर, कुलाबा येथे दाखल केले असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली. आज सकाळी जेसू नाडर हे आंबेडकर चाळ येथे आपल्या मित्राला भेटण्यासाठी पुनराज तेवर यांच्या घराजवळून जात असताना तेवर यांच्या घराची पूर्वेकडील सिंगल विटांची भिंत ही जेसू नाडर यांच्या अंगावर कोसळली. त्यात ते गंभीरपणे जखमी झाले. सदर दुर्घटनाग्रस्त घराच्या पोटमाळ्या वरील पूर्वेकडील भिंत ही सतत पडणाऱ्या पावसामुळे जड झाली होती त्यातच पोटमाळ्याचे लोखंडी अँगलस ही सडलेले होते त्यामुळेच ही दुर्घटना घडली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nचारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून ; पती अटकेत\nगोकुंदा : (किनवट : जिल्हा नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. ही घटना किनवट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\n��िफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=216", "date_download": "2018-10-16T19:46:08Z", "digest": "sha1:RHCJGP4HBTAKDR5HBAHKBAPCJ5AEDQN3", "length": 3125, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Janmajanjal|जन्मजंजाळ", "raw_content": "\nआपला जन्म का होतो, हे माणसाला कळालं असतं, तर बरं झालं असतं. मिळालेल्या जन्माचं नेमकं काय करायचं आणि तो कसा जगायचा-अनुभवायचा हे माणसाच्या हातात असतं तर आणखी बरं झालं असतं. खरं दुखणं तेच आहे-माणसाचा जन्म- जगणं माणसाच्या अखत्यारीत नाही. जगणारा प्रत्येक माणूस खरं तर याच एका व्यथेनं सर्वाधिक पीडलेला आहे. या व्यथेचाच वसा प्रत्येक माणसात असतो आणि त्या व्यथेवर थेट ताबा मिळवून तिची तंदुरुस्ती करण हेही माणसाच्या हातात नसतं त्यामुळं पीडा अधिकच. म्हणून मग माणूस आपल्या पीडेची कारणं आणि उपाय इतर माणसात शोध पाहतो. ती सापडतात की नाही या चक्रात सापडतो. सापडतात-सापडत नाहीत असा खेळ त्याच्या आयुष्यात होत राहतो. त्याचचं एक जंजाळ त्याच्या भोवती होऊन बसतं आणि मिळालेला जन्म जगायच त्याचं राहूनच जातं.\nआपण काय जगलो, या प्रश्‍नाचं उत्तर कोणत्याही माणसाला गवसत नाही; जगणं म्हणजे काय तेही मग कुठल्याच इसमाला कळत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/lgbt-and-education-1638918/", "date_download": "2018-10-16T18:50:20Z", "digest": "sha1:EZN25AX6L4FRQV7YRC2CLRMUTSUKGPNT", "length": 28500, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lgbt and education | सनद हक्कांची : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही… | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nसनद हक्कांची : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही…\nसनद हक्कांची : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही…\nशिक्षणाचा तृतीयपंथी समुदायात मोठय़ा प्रमाणात अभाव दिसतो.\nआपल्या समाजात सध्या असलेली तृतीयपंथीयांची स्थिती सुधारायची तर त्यांच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे. पहिली पायरी म्हणजे शिक्षकांची जाणीवजागृती केली पाहिजे.\nजगायचं असेल तर सर्वात आधी पोटाची भूक भागवणं गरजेचं आहे. पण मेहनत करून स्वाभिमानाने कष्ट करून खायचं असेल तर संधी उपलब्ध असल्या पाहिजेत. संधीच्या मुळाशी असते शिक्षण आणि याच शिक्षणाचा तृतीयपंथी समुदायात मोठय़ा प्रमाणात अभाव दिसतो. अनेक चर्चासत्रांमधून तृतीयपंथीयांनी शिक्षण घ्यायला हवं किंवा पुन्हा शिक्षणाकडे वळायला हवं याबाबत विचारविनिमय केला जातो. पण समाज त्यांना एकाच बाकावर शेजारी बसू देण्यासाठी तयार आहे का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण समाजानेच नाकारल्यामुळे तृतीयपंथीयांवर इतरांपुढे हात पसरण्याची आणि देहविक्रय करण्याची वेळ आलेली आहे हे कटू सत्य नाकारता येणार नाही.\nएकविसाव्या शतकात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असं ज्या समाजात ओरडून सांगावं लागतं तिथे तृतीयपंथीयांची रडकथा कोण ऐकणार हा खरा सवाल आहे. ज्या शैक्षणिक वास्तूमध्ये समानतेचे धडे द्यायला हवेत तिथेच पौगंडावस्थेत अवहेलना होत असताना अभ्यासात लक्ष कसं लागणार, हा सामान्य विचारही कुणाच्या मनाला शिवत नाही. बालवयातच देहबोली, भाषा या गोष्टींवरून मुलांमधील दरी वाढत जाते. स्वच्छतागृहामध्ये लैंगिक छळ होत असल्याने शाळेला दांडय़ा मारल्या जातात. शाळेत शारीरिक आणि मानसिक छळ होतो हे घरी सांगितलं की, घरचे, ‘तू काही बायल्या आहेस का’ असा उलट सवाल करतात. या प्रश्नाचं उत्तर त्या वयात सापडत नाही. त्यामुळे जे घडत आहे ते गपगुमान सहन करावं लागतं. परिस्थिती हाताबाहेर गेली की समजून घेण्याऐवजी छळवणूकच होते. बहुतांश तृतीयपंथीयांचं आठवी ते दहावीपर्यंतच शिक्षण झालेलं असतं. ज्यांनी पदवी किंवा त्यापुढचं शिक्षण पूर्ण केलं आहे, त्यांनी आपली खरी ओळख न सांगितल्यामुळे ते शक्य झालं आहे. उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना अनेक त्रासांतून जावं लागतं. अनेकदा घरी वडील, मोठी भावंडं यांचा प्रचंड धाक असल्यामुळे शिक्षण पूर्ण करावं लागल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.\nभारतात तृतीयपंथीयांची संख्या जवळपास पाच लाख आणि महाराष्ट्रात ४० हजारांच्या आसपास आहे. परंतु त्यांच्या शिक्षणाविषयी ठोस आकडेवारी सरकार आणि खासगी संस्था कुणाकडेच नाही. दक्षिण भारतातील राज���यांमध्ये तृतीयपंथीयांनी बारावी किंवा पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं दिसतं. महाराष्ट्रात तर केवळ दहावीपर्यंतच त्यांची मजल जाते. शाळेत झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे परत तिथे जावंस वाटत नाही. त्यामुळे शिक्षणाशी नाळ तुटते ती कायमचीच. जुन्या पिढीला शिक्षणाकडे पुन्हा वळवणं कठीण आहे. आम्हाला शिक्षण द्यायला कुणी तयार नाही आणि शिकलो तर चांगली वागणूक मिळत नाही. मग शिक्षण घेऊन काय करायचं, असा सवाल तृतीयपंथीयांकडून केला जातो.\nविविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या लोकांसाठी दूरस्थ शिक्षण हा पर्याय उपलब्ध आहे. पण तृतीयपंथीयांसाठी हा पर्यायदेखील फारसा फायदेशीर नाही. कारण कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रं लागतात. घरातून बाहेर काढलेल्या किंवा घर सोडून निघून गेलेल्या या समुदायातील व्यक्ती त्यांची पूर्तता करू शकत नाहीत. समाजात बदनामी होईल या कारणास्तव अनेकदा रेशन कार्डावरही त्यांचं नाव टाकलं जात नाही किंवा असेल तर काढून टाकलं जातं. कोणताही तृतीयपंथी घराबाहेर पडताना कागदपत्र घेऊन बाहेर पडत नाही आणि ती परत मागायला जाण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्यांनी शिक्षणासाठी प्रवेश कसा घ्यायचा त्यामुळे ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे. शिक्षणात राजकारण आणि भेदभावही मोठय़ा प्रमाणात आहे. आजघडीला शिक्षित मुलांनाच नोकऱ्या मिळत नाहीत तिथे तृतीयपंथीयांना कोण नोकऱ्या देणार, असा सवाल या समाजाकडून विचारला जातो. सरकारने तृतीयपंथीयांचं मॅपिंग करून त्यांची कुवत आणि गरजेनुसार त्यांना संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. फॅशन डिझायनिंग, कुकिंग, डान्स, कला इत्यादींमध्ये या समुदायातील लोकांना अधिक रस आहे. त्यासाठीचे प्रशिक्षणवर्ग सुरू करायला हवेत. फक्त तृतीयपंथी समुदायासाठीच नव्हे तर सर्वासाठीच पदवी शिक्षण म्हणजेच शिक्षण, ही व्याख्या बदलण्याची आवश्यकता आहे.\nज्योईता मोंडल यांच्या लिंगाबाबत स्पष्टता नसल्याने इयत्ता दहावीमध्ये त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक अडचणींवर मात करत मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण करत न्यायाधीश होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सध्या त्या उत्तर दिनाजपूर येथील इस्लामपूर न्यायालयाच्���ा ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये विद्वान न्यायधीश पदावर कार्यरत आहेत. २०१० मध्ये मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या. तृतीयपंथी असल्याने हॉटेलमध्ये प्रवेश नाकारलेल्या ज्योईता न्यायालयाजवळील एका बसस्टॉपवर झोपायच्या. त्याच न्यायलयात त्या आता न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. अशा प्रकारे उच्चपदावर काम करणे ही अतिशय आनंदाची घटना असल्याचं त्या म्हणतात. आपल्या वाटय़ाला आलेलं जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाटय़ाला येऊ नये असं त्यांना वाटतं. त्या म्हणतात, न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील दोन ते तीन टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळवून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल.\nशिक्षणाची खडतर वाट चोखाळून स्वत:ची स्वप्नं साकार करणाऱ्यांमध्ये तृतीयपंथी समाजातील पहिल्या बँक कर्मचारी मोनिका दास, पहिल्या पोलीस अधिकारी तामिळनाडूच्या के. प्रीथिका याशिनी अशी काही वेगळी उदाहरणं समाजासमोर आहेत. पण त्यांची संख्या अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. नासला निकालपत्रानंतर आणि प्राइड राइडनंतर ओळख लपवून समाजात वावरणारे अनेक तृतीयपंथी समोर आले. त्याच्याआधी ते पुरुष किंवा स्त्री म्हणूनच ते समाजात वावरत होते. कोणतीही व्यक्ती आपण तृतीयपंथी आहोत हे स्वत:हून सांगत असेल तर समाजाने ते स्वीकारणं आवश्यक आहे, हे या निकालापत्रामुळे स्पष्ट झालं. नालसा निकालपत्रानुसार केंद्र आणि राज्य सरकारांना असे आदेश देण्यात आले आहेत की, तृतीयपंथीयांना सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशापासून ते सरकारी भरतीपर्यंत सर्व ठिकाणी आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आवश्यक पावलं उचलली जावीत. तृतीयपंथी/ बहुलिंग (संरक्षण) विधेयक २०१६ मध्ये एकून नऊ प्रकरणं दिली आहेत. शिक्षणाचा हक्क नाकारणं, शिक्षण अर्धवट सोडण्यास भाग पाडणं, त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा दुराचार किंवा गैरव्यवहार करणं, अशा भेदभावांना आळा घालण्याबाबतचा उल्लेखही यात आहे. या विधेयकात तृतीयपंथीयांना त्यांच्या पालकांच्या घरी राहण्याचा हक्क मिळाला पाहिजे असं म्हटलं असून त्यांचा शिक्षण, सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य सेवेचा हक्कही सुरक्षित करण्यात आला आहे. हे विधेयक लवकरात लवकर अमलात येऊन ���्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.\nतृतीयपंथीयांना शिक्षण मिळालं पाहिजे याबाबतची जागरुकता त्यांच्या प्राथमिक शिक्षणापासून असायला हवी. या समुदायाबद्दलचा लोकांच्या मनातील द्वेष आणि भीती घालवली तरच त्यांना शिक्षणाची संधी मिळू शकेल. मुलामुलींप्रमाणे शिक्षणाचा अधिकार यांनादेखील मिळायला हवा. त्यांच्यासाठी शाळेत वेगळ्या सुविधा निर्माण करणं, त्यांना हव्या त्या कपडय़ांमध्ये प्रवेश देणं, हवं तिथं बसण्याचा अधिकार मिळणं यांसारख्या गोष्टींमुळे खूप फरक पडू शकतो. १२-१४ या वयातच मुलांच्या अभ्यासक्रमात ‘सेक्स एज्युकेशन’ या विषयाचा समावेश करायला हवा. जेणेकरून शालेय पातळीवरच भेदभावाला आळा बसेल. केवळ विद्यार्थीच नव्हे तर समाज घडवणाऱ्या शिक्षकांनाही तृतीयपंथीयांच्या प्रश्नांबाबत जाण नाही ही खेदाची बाब आहे. त्यामुळे शिक्षकांसाठी जाणीवजागृती कार्यक्रम असले पाहिजेत. बीएड, डीएडच्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करायला हवा. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी काही तृतीयपंथीयांनाही प्रशिक्षण देऊन सामावून घेतलं गेलं पाहिजे. त्यांसाठी तृतीयपंथीयांतील शिकलेल्या आणि सामाजिक प्रश्नांबाबत जागृत असलेल्या लोकांनी पुढे यायला पाहिजे.\nतृतीयपंथीयांना शिक्षणाचा अधिकार देण्यासोबतच त्यांचं शैक्षणिक हक्कांबाबत प्रबोधन करणही गरजेचं आहे. तरच समाजातून तृतीयपंथीयांचं होणारं शोषण थांबेल आणि तृतीयपंथी खऱ्या अर्थाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणत��..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=70&product_id=217", "date_download": "2018-10-16T19:45:41Z", "digest": "sha1:D4SIBNQU5EJGZJT7BVPRGMGQYIPIXTVJ", "length": 2254, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Abhalwad| आभाळवड", "raw_content": "\nविजयसिंह घाडगे यांचा हा पहिलाच प्रयत्न. पण नवखेपणाच्या कोणत्याही खुणा ह्या कथासंग्रहात सापडत नाहीत. शेतकरी, दलितबांधव यांचे कष्ट आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे व मानवी स्वभावातील हतबलतेमुळे येणारी उद्ध्वस्तता त्यांच्या कथांत सापडते. सामाजिक स्तर आणि कौटुंबिक कलहातील बारकावे टिपत त्यांनी माणूस आणि त्यांचे माणूसपण शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जाती-धर्माच्या मर्यादा क्षुद्रत्व बाजूला ठेवून निखळ मानवी मनाचा शोध घेणार्‍या ह्या कथासंग्रहाचे वाचक नक्कीच स्वागत करतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/263", "date_download": "2018-10-16T19:03:53Z", "digest": "sha1:USCS3WVRQB2756LGBUSQNPHPAHC2EU5V", "length": 9628, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 263 of 563 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकरणी सेना आक्रमक झाल्यानंतर मनसेचा युटर्न\nमहाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी राज ठाकरे यांना काळफासू असा इशारा दिला. ऑनलाईन टीम / मुंबई करणी सेनेचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाला विरोध करत असताना मनसेने करणी सेनेच्या विरोधाला विरोध करत ‘पद्मावत’ला संरक्षण देणार असल्याचे मनसेच्या कार्याध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी जाहीर केले होते .मात्र, महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी राज ठाकरे यांना काळफासू असा इशारा ...Full Article\nपुजाराची शास्त्रीछाप फलंदाजी; खाते उघडण्यासाठी घेतले 54 चेंडू\nऑनलाईन टीम / जोहान्सबर्ग दक्षिण अफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या तिसऱया कसोटी सामन्यात भारताने कशीबशी दोन बाद 45 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताचा फलंदाज चेतेश्वर पु��ारा याने शास्त्रीछाप फलंदाजी करीत 66 ...Full Article\nअमेरिकेचा पाकिस्तानवर ड्रोन हल्ला\nऑनलाईन टीम / इस्लामाबाद : पाकिस्तानात घुसून दहशतवादी ओसामा बिन लादेनला कंठस्नान घालणाऱया अमेरिकेने पुन्हा पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढविला आहे. अमेरिकेने आज पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर ड्रोनद्वारे जोरदार हल्ला केला ...Full Article\nऑनलाईन टीम / मुंबई राज्यात पुन्हा एकदा थंडीचे पुनरागमन झाले आहे. मुंबई, पुणे, सांगली शहरांमध्ये थंडी वाढत आहे. थंडीमुळे धुक्याची चादर वाढून, वाहतूकीवर परिणाम होत आहे. मुंबईत मंगळवारी ...Full Article\n‘पद्मावत’वाद : अहमदाबादमध्ये मॉलमध्ये जाळपोळ\nऑनलाईन टीम / मुंबई : ‘पद्मावत’ या चित्रपटाला होणाऱया विरोधाला आता हिंसक वळण लागले आहे. अहमदाबादमध्ये श्री करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये तोडफोड आणि गाडय़ांची जाळपोळ केली आहे.सुमारे दीडशे दुचाकी ...Full Article\nस्वबळाचे रणशिंग फुकले तर भिरभिरी यायचे कारण काय \nऑनलाईन टीम / मुंबई : राष्ट्रीय कार्यकारिणीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेने त्याचे समर्थन केले आहे. ’भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही 2019 साठी लोकसभेच्या 380 ...Full Article\nहिंमत असेल, तर शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढावा :अजित पवार\nऑनलाईन टीम / परभणी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढविण्याच्या शिवसेनेच्या निर्णयाची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खिल्ली उडविली आहे. हिंमत असेल, तर सरकारचा पाठिंबा काढा. मात्र, सत्तेची ऊब ...Full Article\nसध्या आमचे युतीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल : मुख्यमंत्री\nऑनलाईन टीम / मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेने केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी अनेक ...Full Article\nदावोसमध्ये मोदींचा ‘न्यू इंडिया’चा नारा\nऑनलाईन टीम / दावोस स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात चालू असलेल्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये सहभागी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यू इंडियाचा नारा दिला. वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भारतीय पंतप्रधान सहभागी ...Full Article\n‘पद्मावत’ संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली ‘पद्मावत’ सिनेमावर बंदी आणण्यासाठी राज्यस्थान व मध्यप्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ...Full Article\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/oak-wooden-interior-home-decor/", "date_download": "2018-10-16T19:32:07Z", "digest": "sha1:NFYYBYDLZGK63UDYYB7RGH7ZJSD2LN22", "length": 9909, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "इंटेरियरमध्ये ‘ओक’चा वापर करताना… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nइंटेरियरमध्ये ‘ओक’चा वापर करताना…\nजीवनशैलीतील बदलामागे घरातील अंतर्गत सजावटीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मग हे इंटेरियर घराचे असो किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानचे असो. अंतर्गत सजावटीच्या मदतीने घराला अधिकधिक आकर्षक लूक देण्याचा प्रयत्न केला जातो. अंतर्गत सजावटीत ओक लाकडाचा वापर अधिक होताना दिसून येत आहे.\nओक हे भक्कम लाकूड आणि कडू फळे असलेले झाड. जर आपल्याला घर सजवण्याची हौस असेल आणि नवीन लूक देण्याचा विचार करत असाल तर ओक लाकडाशिवाय दुसरा कोणताच चांगला पर्याय नाही. स्टाईल आणि क्वालिटीच्या गरजेला समतोल राखण्याचे काम ओक करते. घरातील वातावरण अधिक उत्साहवर्धक आणि शानदार करण्याचे काम ओक लाकूड करते.\nअंतर्गत सजावटीत ओकचा प्रयोग हा घराला वेगळा लूक देण्याचा प्रयत्न करतो. डिझायनर किंवा इंटेरियर देखील ओक लाकडास प्राधान्य देतात. कारण यात नैसर्गिक सौंदर्य आणि विविधता आहे. ओकसारख्या साहित्याचा वापर करून खोलीचे सौंदर्य आणखीच वाढवू शकतो. एरव्ही साधारण वाटणाऱ्या खोलीचा कायापालट ओकमुळे करणे शक्य आहे. ओक लाकडात नैसर्गिक रंगांचा समावेश आहे. यात काही हलक्या स्वरूपाचेही असतात, की ते खोलीला उजळवण्याचा प्रयत्न करतात. हे रंग हवेशीर, आराम किंवा मनोरंजनासाठी पोषक वातावरण निर्मिती करत असतात. लाकडाचा नैसर्गिक रंगदेखील खोलीला वैशिष्ट्य प्रदान करतो. ऑक्सिडाइज्ड लाकडापासून केलेली अंतर्गत सजावट ही अत्याधुनिक घरातही संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. गडद आणि करड्या रंगाचे लाकड औपचारिक वातावरणाची निर्मिती करते. अर्थात त्याचा प्रयोग प्रत्येक ठिकाणी करू नये.\nपरिणाम, ओकच्या लाकडापासून तयार केलेले फर्निचर हे डायनिंग रुमला जबरदस्त लूक देऊ शकतात. आधुनिक घरात ओक लाकडाचा वापर हा ट्रेंड नसून तो आवडी-निवडीवर अवलंबून आहे. याप्रमाणे लाकडाचा वापर लिव्हिंग रुममध्ये देखील करता येतो. त्याचा उपयोग डिझायनर तसेच वैयक्तिक पातळीवर देखील केला जातो. घराची अंतर्गत सजावटीत ओकचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. ओक लाकडाच्या नैसर्गिक तत्त्व आणि रंगामुळे खोलीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. ओक लाकडाचा वापर अनेक रंगातून करता येतो. अर्थात हलका रंग हा उपयुक्त राहू शकतो. तसेच हलका गुलाबी, निळा रंग देखील उठावदार आहेत. ज्यांना बोल्ड लूक हवा असेल ते लिव्हिंग रुममध्ये काही मर्यादेपर्यंत गडद रंगाची निवड करू शकतात. याशिवाय खोलीला संपूर्ण सौंदर्य बहाल करण्यासाठी सॅटिन, सिल्क, फॉक्स शैलीतील कुशन कव्हर, चादर किंवा गालीचा याचा वापर करण्यास विसरू नका.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nNext articleमाऊलींच्या विश्रांतवड परिसरात राडारोडा\nकिती सुरक्षित आहे तुमचे घर (भाग-२)\nकुठे करावी गुंतवणूक (भाग-२)\nप्रॉपर्टी न जन्मलेल्या बाळाची (भाग-२)\nअनिवासी भारतीयांची गुंतवणूक वाढली\nकिती सुरक्षित आहे तुमचे घर (भाग-१)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538756", "date_download": "2018-10-16T18:55:32Z", "digest": "sha1:MGBGKH5Y5OMCAL53KBQOHF6TLO7ZFJHQ", "length": 7618, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ\nदुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ\nपेडणे तालुक्यातील मोरजी, अश्वे, मांद्रे, हरमल व केरी किनारी भागात शनिवारी मध्यरात्री रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 10 पर्यंत समुद���राच्या पाण्याची पातळी वाढली होती. यामुळे शॅक रेस्टॉरंटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असतानाच पुन्हा सोमवारी दुसऱया दिवशीही होडय़ा व इतर साहित्याचे तसेच शॅकमध्ये पाणी शिरल्याने आतील वस्तूंचे तसेच लाकडी सामानाचे नुकसान झाले. एवढी हानी होऊनही शासकीय आपत्कालीन यंत्रण किनारी भागात फिरकली नाही. मात्र स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी तेंबवाडा व विठ्ठलदास वाडा किनारी भागात व्यावसायिकांची भेट घेऊन चर्चा केली. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही केरी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.\nरविवार व सोमवार असे सलग दोन दिवस ओखी वादळाने किनारी भागात थैमान घातले. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने देशी विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात गोव्यात दाखल झाले होते. परंतु ओखी वादळाने त्यांना समुद्र किनाऱयावर मौजमजा करता आली नाही. समुद्र किनाऱयावरील शॅक, रेस्टॉरंट बंद असल्याने तेथे जेवणही मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे समुद्र किनारी भाग सुना सुना दिसत होता.\nशनिवारी मध्यरात्रीनंतर समुद्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती. किनारी भागात असलेल्या शॅक व रेस्टॉरंटमध्ये पाणी शिरले होते. तसेच मासेमारी करणाऱया व्यावसायिकांच्या झोपडय़ांपर्यंत पाणी आल्याने त्यातील जाळी व लाकडी फर्निचर वाहून गेले होते. सोमवारी दुसऱया दिवशीही पाणी पातळीत वाढ होत होती. सरकारने या नुकसानग्रस्त व्यावसायिकांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.\nऐवढी घटना घडूनही राज्याची आपत्कालीन यंत्रणा या किनारी भागात फिरकली नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांनी मोरजी तेंबवाडा व विठ्ठलदासवाडा किनारी भागात तसेच माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केरी येथे भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.\nआय क्रिएट चेंज तर्फे येत्या 15 रोजी ‘बिजनेस प्लॅन’ स्पर्धा\nनिरंकाल येथून महिला बेपत्ता\n‘राफेल डील’मधील महाघोटाळा प्रत्येक भारतीयासमोर आणणार\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजय��दशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/why-are-we-silent-continuous-pakistani-aggression-12425", "date_download": "2018-10-16T18:49:13Z", "digest": "sha1:DDMCGQGE7UIQC3E5UITUCZLSJRXBQXT4", "length": 16347, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Why are we silent on continuous Pakistani aggression β केवळ हुतात्म्यांची मोजदादच करायची का? | eSakal", "raw_content": "\nβ केवळ हुतात्म्यांची मोजदादच करायची का\nमंगळवार, 20 सप्टेंबर 2016\nउरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 18 जवान हुतात्मे झाले व अन्य काही जखमी झाले. ही घटना अत्यंत दु:खद, तापदायक व तेवढीच संतापजनक आहे. याच वर्षी फेब्रुवारीपासून आजपर्यंत विविध ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 50 जवान हुतात्मा झाले तर 25 जण जखमी झाले. आता किती दिवस भारताने हुतात्म्यांमी मोजदादच करत राहावयाची आता दहशतवाद्यांविरुद्ध तसेच त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर शब्दांची नव्हे तर कठोर कारवाईची गरज आहे.\nउरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 18 जवान हुतात्मे झाले व अन्य काही जखमी झाले. ही घटना अत्यंत दु:खद, तापदायक व तेवढीच संतापजनक आहे. याच वर्षी फेब्रुवारीपासून आजपर्यंत विविध ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 50 जवान हुतात्मा झाले तर 25 जण जखमी झाले. आता किती दिवस भारताने हुतात्म्यांमी मोजदादच करत राहावयाची आता दहशतवाद्यांविरुद्ध तसेच त्यांना मदत करणाऱ्यांविरुद्ध कठोर शब्दांची नव्हे तर कठोर कारवाईची गरज आहे.\nहल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार आहे. हल्लेखोरांकडून पाकिस्तानी शस्त्रास्त्रे व सामान मिळाले. पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मिळाले. हल्ल्यासंदर्भात अधिक सखोल चौकशी सुरू आहे. हे सर्व पुरावे पाकिस्तानला सादर केले जातील व पाकिस्तान नेहमीप्रमाणेच नाकारेल. बस आता बस झाल्या या साऱ्या गोष्टी. राजकीय पटलाव��� पाकिस्तानला दोषी ठरविण्यासाठी पुरावे गोळा करणे आवश्‍यक आहे. त्याप्रमाणे पुरावे गोळा करावेतही. मात्र आता जनतेला गरज आहे ती हल्लेखोरांना तसेच त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य करणाऱ्यांवर जरब बसेल अशा दृष्य कारवाईची.\nपंतप्रधान म्हणतात \"हमले के दोषावरो को बख्शा नही जाएगा‘ म्हणजे नेमके काय हल्लेखोरांना ठार करण्यात येईल हल्लेखोरांना ठार करण्यात येईल कि त्यांना प्रोत्साहन, सहकार्य व उत्तेजन देणाऱ्या सर्वच घटकावर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांनी कशी, कधी व किती दिवसांपासून हल्ल्याची योजना आखली व पूर्ण केली. या माहितीपेक्षा आजवर आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या बदल्यात पाकिस्तानला व पाकिस्तानातील दहशतवादी सलाउद्दीन, मसुद अजहर व अन्य संबंधित दहशतवाद्यांना काय परिणाम भोगावे लागले हे ऐकण्याची उत्सुकता सर्व भारतीयांना व शहीदांच्या परिजनांना आहे. त्यासाठी सर्वांचे कान असुसले आहेत. म्यानमारमध्ये जाऊन भारतीय सैन्याने हल्लेखोरांचे तळ उध्वस्त केले. त्याला म्यानमार सरकारचेही सहकार्य लाभले होते. पाकिस्तानबाबत ते शक्‍य होईल का कि त्यांना प्रोत्साहन, सहकार्य व उत्तेजन देणाऱ्या सर्वच घटकावर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांनी कशी, कधी व किती दिवसांपासून हल्ल्याची योजना आखली व पूर्ण केली. या माहितीपेक्षा आजवर आमच्या शहीद झालेल्या जवानांच्या बदल्यात पाकिस्तानला व पाकिस्तानातील दहशतवादी सलाउद्दीन, मसुद अजहर व अन्य संबंधित दहशतवाद्यांना काय परिणाम भोगावे लागले हे ऐकण्याची उत्सुकता सर्व भारतीयांना व शहीदांच्या परिजनांना आहे. त्यासाठी सर्वांचे कान असुसले आहेत. म्यानमारमध्ये जाऊन भारतीय सैन्याने हल्लेखोरांचे तळ उध्वस्त केले. त्याला म्यानमार सरकारचेही सहकार्य लाभले होते. पाकिस्तानबाबत ते शक्‍य होईल का तसे करावे अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे. ती कारवाई मुहतोड जबाब ठरेल. मात्र चीन पाकची मैत्री लक्षात घेता भारताकडून अशी कारवाई होणे अशक्‍य दिसते. मात्र अशी कारवाई झाल्यास ती निश्‍चितच कठोर कणखर व शहीदांना व त्याच्या परिजनांना न्याय देणारी ठरेल. अभिमानास्पद ठरेल.\nगृहमंत्री, सैन्याचे अधिकारी, पंतप्रधान यांच्या बैठकीत कारवाईची योजना ठरेलही. काही योजनांची जाहीर वाच्यता करावयाची नसते हे ही बरोबरच आहे. मात्र आज सर्व जनता योजना कोणतीही करा; मात्र त्याचे पाकिस्तान व तेथील भारतविरोधी दहशतवाद्यांवर झालेले गंभीर वेदनादायक दृष्य परिणाम त्वरित दिसले पाहिजेत. ही सर्व भारतीयांची तीव्र इच्छा आहे.\nसोबतच संभाव्य हल्ले लक्षात गेता अनेक महत्त्वाची ठिकाणे व व्यक्ती यांच्यासाठी केलेल्या सुरक्षा योजनांची व उपायाची दुरदर्शनवरील जाहीर चर्चा ताबडतोब बंद कराव्या. आपण जनतेला विशेष माहिती देतो आहोत अशा अतिउत्साहापोटी आपण स्वत:च ही माहिती शत्रुपर्यंत पोहोचवतो ही साधी बाब या अतिउत्साही माध्यमांना व त्यांना माहिती देणाऱ्यांना कळत नाही का\n#NavDurga भारतीय संस्कृतीचा वारसा तंत्रज्ञानाद्वारे जगभर\nभारतीय संस्कृतीतील अनमोल वारसा जगभर नेण्यासाठी धनलक्ष्मी टिळे या तरुणीनं ब्लॉग, वेबसाइट आदींचा कल्पकतेनं उपयोग केला आहे. पुणेरी पगडी ते मंदिर...\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम पवार)\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून...\nबोलण्याच्या गोष्टी (डॉ. वैशाली देशमुख)\nअनेकदा मुलं भलत्या विषयांवर, भलत्या वेळेला किंवा भलत्या लोकांसमोर अचानक काहीतरी प्रश्न विचारतात आणि मग पालक बहुतेकदा ठरलेली उत्तरं देतात. खरं तर कधी...\nनिशांतच्या पत्नीचा लॅपटॉप जप्त\nनागपूर : ब्राह्मोस प्रकल्पाचा वैज्ञानिक निशांत अग्रवाल याच्या पत्नीचा लॅपटॉप \"एटीएस'ने जप्त केला आहे. पत्नीच्या लॅपटॉपमधून तो पाकिस्तान आणि अमेरिकेला...\nलष्कराच्या हल्ल्यात हिज्बुलचा 'स्कॉलर' दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू-काश्मिरमधील हंदवाड्यात दहशतवादी व लष्करामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. शोपियाँ येथे झालेल्या चकमकीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/black-day-to-be-observed-in-belgav-today-273309.html", "date_download": "2018-10-16T18:49:46Z", "digest": "sha1:UJ54W5WK5RIUJBVBSWE4R2F3QUOTBWHC", "length": 13080, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटक दिनानिमित्त बेळगावमध्ये मराठी बांधवांचा आज काळा दिवस", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्���्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकर्नाटक दिनानिमित्त बेळगावमध्ये मराठी बांधवांचा आज काळा दिवस\nकर्नाटक राज्य आणि प्रशासनाच्या वतीने आज विजयोत्सव साजरा केला जात असला तरी मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज सीमाभागात काळा दिन पाळण्यात येणार आहे.\nबेळगाव1 नोव्हेंबर: आज 1 नोव्हेंबर,आज कर्नाटक राज्याची स्थापना झाली पण आजच्याच दिवशी सीमाभागातील मराठी बांधव काळा दिन साजरा करतो. कर्नाटक राज्य आणि प्रशासनाच्या वतीने आज विजयोत्सव साजरा केला जात असला तरी मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज सीमाभागात काळा दिन पाळण्यात येणार आहे.\nआज सकाळी दहा वाजता बेळगाव शहरातील संभाजी उद्यानमधून मराठी भाषिक मूक सायकल फेरी काढणार असून त्यातून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. दरवर्षी सीमाभागातील मराठी भाषिक ही निषेध फेरी काढतात. गेल्यावर्षी याच कर्नाटक पोलिसांनी अमानुष अत्याचार करत लाठीमार केला होता पण आज कानडी अत्याचाराच्या विरोधात पुन्हा एकदा सीमाभागातील लोक एल्गार पुकारणार आहेत. आज बेळगाव महापालिकेचे नगरसेवक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि सीमावासीय मोठ्या संख्येने या मूक फेरीत सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सीमा प्रश्न प्रलंबित आहे. अजूनही यावर कुठलाच उपाय निघालेला नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्���ी, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-254113.html", "date_download": "2018-10-16T18:24:00Z", "digest": "sha1:7C25GXX4S3X4FP6T3NCVZQWGMVCHWR6P", "length": 12149, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nराधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या हातातलं बाहुलं,अशोक विखे पाटलांचं आरोपास्त्र\n09 मार्च : विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुंटुबातील वाद चव्हाट्यावर आलेत. राधाकृष्ण विखे हे भाजपच्या हातातलं बाहुल असल्याचा आरोप त्यांचे मोठे बंधू अशोक विखे यांनी केलाय.\nराधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे असा आरोपही त्यांनी केलाय. पुण्यात पत्रकार परिषद घेवून त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आरोपांची राळ उठललीय.\nबाळासाहेब विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या सर्व संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न राधाकृष्ण विखे पाटील करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान, स्वतः राधाकृष्ण विखेंनी मात्र, हा घरगुती वाद असल्याचं सांगत सध्यातरी जाहीरपणे प्रतिक्रिया देणं टाळलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Congressradhakrushna vike patilअशोक विखे पाटीलकाँग्रेसराधाकृष्ण विखे पाटील\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधल�� मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/indian-students-raise-questions-facebook-whatsapp-security-12458", "date_download": "2018-10-16T19:27:03Z", "digest": "sha1:AY4R2HU434ZFHW33ANYFR4EOJECF7KL7", "length": 12926, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Indian students raise questions on Facebook, WhatsApp security भारतीय विद्यार्थ्यांचे फेसबुकला आव्हान! | eSakal", "raw_content": "\nभारतीय विद्यार्थ्यांचे फेसबुकला आव्हान\nबुधवार, 21 सप्टेंबर 2016\nसिंह हा 19 वर्षांचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. तर श्रेया सेठी या ही 22 वर्षांची विद्यार्थीनी आहे. वापरकर्त्याच्या माहितीची सुरक्षा, गोपनियता अबाधित राहण्यासाठी आम्ही याचिका दाखल केल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.\nनवी दिल्ली - फेसबुक आणि व्हॉटसऍप वापरणाऱ्या लाखो युजर्सच्या माहितीच्या सुरक्षेला धोका असल्याचे म्हणत व्हॉटसऍपच्या नव्या सुरक्षाविषयक धोरणाला दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.\nकर्मण्य सिंह सारीन आणि श्रेया सेठी या दोन विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली आहे. व्हॉटसऍपने नवे सुरक्षा धोरण (प्रायव्हसी पॉलिसी) मागे घेण्याची मागणी करत या विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच न्यायालयाने सरकारला मेसेजिंग ऍपसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे आदेश देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या संदर्भात भारत सरकार आणि दूरसंचार नियामक मंडळाला त्यांची भूमिका स्पष्ट करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या याचिकेची पुढील सुनावणी या महिना अखेरीस होणार आहे.\nकाय आहे व्हॉटसऍपची नवी प्रायव्हसी पॉलिसी\nव्हॉटसऍपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार व्हॉटसऍपवरील माहिती फेसबुकला वापरता येणार आहे. या माहितीचा उपयोग संबंधित युजर्सला त्याच्या फेसबुक न्यूजफीडमध्ये जाहिराती दाखविण्यासाठी केला जाणार आहे. म्ह���जे एखादा युजर व्हॉटसऍपवर त्याच्या मित्राशी एखाद्या मोबाईल कंपनीविषयी किंवा अन्य कोणत्याही उत्पादनाविषयी चॅट करत असेल तर त्या युजर्सच्या फेसबुक न्युजफीडमध्ये संबंधित मोबाईल कंपनी किंवा उत्पादनाची जाहिरात त्याला दिसेल. दरम्यान या पॉलिसीमध्ये व्हॉटसऍपने कोणत्याही युजरचा मोबाईल क्रमांक कोणालाही दाखविला जाणार नाही, तो क्रमांक जाहिरातदारांना दिला जाणार नाही किंवा कोणत्याही व्यावसायिक कारणांसाठी अशा क्रमांकांची विक्री केली जाणार नसल्याचे व्हॉटसऍपने स्पष्ट केले आहे.\n७ महिन्यांत ७४ हजार विनातिकीट प्रवासी \nपुणे - मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सात महिन्यांत तब्बल ७४ हजार ४७० प्रवाशांना पकडले असून, त्यांच्याकडून चार कोटी पाच लाख रुपयांचा दंड वसूल...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nसरकारी वकील अॅड उदय पांडे यांचे निधन\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयातील सरकारी वकील तथा आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट क्रिकेटपटू अॅड उदय पांडे (वय 45 वर्षे, रा. बेगमपुरा, औरंगाबाद)...\nसुरेशदादा जैन चालतात मग भोळे का नको\nजळगाव : महापालिकेवर खानदेश विकास आघाडीची सत्ता असताना माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा हस्तक्षेप चालत होता. मग आता भाजपची सत्ता असताना आमदार सुरेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/80.html", "date_download": "2018-10-16T19:44:58Z", "digest": "sha1:JPYAEM2JFS4O56RABYGEFARHTXJ4PWAW", "length": 17921, "nlines": 108, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "परळीतील 80 मेगावॅटच्या खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे गुरूवारी श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकर्पण - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : परळीतील 80 मेगावॅटच्या खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे गुरूवारी श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकर्पण", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nपरळीतील 80 मेगावॅटच्या खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचे गुरूवारी श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकर्पण\nपरळी वै दि.05परळी तालुक्यातील मलनाथपुर येथे 500 कोटी रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या 80 मेगावॅट खाजगी सोलार पॉवर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा गुरूवार दि.7 जुन रोजी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते श्री.अजितदादा पवार यांच्या हस्ते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.\nपरळी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत राज्य व केंद्रातील भाजपा सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे परळीच्या विकासाला चालना मिळावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी ना.धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात खाजगी तत्वावर प्रकल्प उभे रहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.\nया प्रयत्नांमधुनच सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्स या कंपन्यांनी परळी तालुक्यात 500 कोटी रूपये खर्चुन 80 मेगा वॅट विज निर्मितीचा सोलार प्रकल्प उभा केला आहे. त्यासाठी मलनाथपुर, वाघाळा, म्हातारगांव या गावातील 400 एक्कर जमिन संपादीत करण्यात आली असुन, त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथुन 80 मेगा वॅट विज निर्मीती सुरू झाली असुन सदर वीज कंपनी तर्फे महाराष्ट्र शासनाला दिली जाणार आहे. अतिशय झपाट्याने हा प्रकल्प पुर्ण करण्यात आला असुन, त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळाला असुन यापुढेही अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.\nया प्रकल्पाची उभारणी पुर्ण झाल्यामुळे त्याचे लोकार्पण गुरूवार दि. 7 जुन रोजी सकाळी 10 वाजता मलनाथपुर ता. परळी येथे होणार्‍या कार्यक्रमात श्���ी.अजितदादा पवार यांच्या हस्ते व श्री. धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी हे मान्यवर परिसरातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत.\nतालुक्याच्या विकासाला चालना देणार्‍या या प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य तथा युवक प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे व सोलार एज पॉवर अ‍ॅण्ड एनर्जी प्रा.लि व स्टर्लिंग अ‍ॅण्ड विलियम्न या कंपन्यांच्या वतीने करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विज���च्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=55&Itemid=13&limitstart=13", "date_download": "2018-10-16T19:39:42Z", "digest": "sha1:7Q7ZU2NKUDWQGDZSB2N7CPFSG6C632H7", "length": 27318, "nlines": 270, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रविवार विशेष", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रविवार विशेष\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nजागतिक तापमानवाढ: ‘प्रलय-घंटावाद’ आणि वस्तुस्थिती\nराजीव साने, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२\nअणु-ऊर्जा ही पुनर्निर्मिणीय नाही हे खरेच; पण अणुइंधने ही निसर्गत:च विघटित होत संपत चालली आहेत. त्यातून होणारा किरणोत्सर्ग हा निसर्गत:च अणुभट्टी कामगारांच्या सुरक्षित जागांपेक्षा बाहेर जास्त असत आलेला आहे आणि प्राचीन काळात तो अधिकच जास्त होता. कोणतीही अणुभट्टी न उभारताच आपल्या पूर्वजांनी जास्त किरणोत्सर्ग भोगलेला आहे. तेव्हा किरणोत्सर्गाच्या नावाखाली अणुऊर्जा नको म्हणण्याला काहीही अर्थ नाही. भारताला तर प्रलय-घंटावाद हा नक्कीच घातक आहे...\nरविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nसमाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तींची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रूपाने सहभागी व्हावे, या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला.\nसंशोधन केंद्र आणि इमारतीसाठी चिपळूणच्या ग्रंथालयाला हवा मदतीचा हात\nखास प्रतिनिधी, रत्नागिरी, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nलवकरच शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करू पाहणाऱ्या चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला नियोजित संशोधन केंद्र आणि इमारतीसाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. विविध विषयांवरील सुमारे ६३ हजार पुस्तके, दुर्मिळ हस्तलिखिते व पोथ्यांचा मौलिक संग्रह या ग्रंथालयात आहे.\nविज्ञानदीप अखंड तेवत रहावा म्हणून..\nप्रतिनिधी, मुंबई, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nसमाजात विज्ञानविषयक जाणिवा रुजवितानाच दैनंदिन जीवनात विज्ञानाचे उपयोजन वाढविण्यासाठी गेली ४६ वर्षे कार्यरत असणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेचे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम आज निधीअभावी ताटकळत पडले आहेत. कुठलेही नियमित अनुदान मिळत नसतानाही आपल्या ७० विभागांमार्फत वर्षांनुवर्षे मराठीतून विज्ञान शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या या संस्थेच्या बळकटीकरणासाठी मदतीचे हात पुढे येण्याची नितांत गरज आहे.\nइतिहास जपण्यासाठी हवा आर्थिक दिलासा\nप्रतिनिधी, नाशिक, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nखान्देशातील इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळ बिकट आर्थिक स्थितीमुळे विविध समस्यांना सामोरे जात आहे. इतिहासविश्वाला एक वेगळी दिशा देणाऱ्या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या निधनानंतर धुळे येथे त्यांच्या अनुयायांनी इ. वि. का. राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली. संशोधनाच्या कामी आर्थिक मदत व्हावी म्हणून स्थापन केलेली बँक बंद पडल्याने दशकभरापासून मंडळाला मिळणारी मदत थांबली.\nरुग्णसेवेच्या ‘भावे प्रयोगा’ला समाजाच्या ‘टॉनिक’ची गरज\nप्रतिनिधी, पुणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nगरजू रुग्णांना शक्य ती मदत करण्याबरोबरच रुग्णसेवेचे अनेक उपक्रम ‘रुग्णोपयोगी वस्तुसंग्रह’ संस्थेतर्फे गेली ऐंशी वर्षे सेवेच्या भावनेतून राबवले जात आहेत आण��� आता सातत्याने डायलिसीस कराव्या लागणाऱ्या रुग्णांना रक्तासह इतर आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचे नवे कामही संस्थेने हाती घेतले आहे. एकीकडे या कामाची फार मोठी गरज निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे एका मोठय़ा ट्रस्टने निधी देण्याबाबत यंदा असमर्थता दर्शवली आहे.\nस्वरमंदिराच्या पूर्ततेसाठी हवे रसिकांच्या लोकवर्गणीचे दान\nखास प्रतिनिधी, ठाणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nकल्याण शहरात गेल्या आठ दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे अभिजात संगीताचे सादरीकरण, प्रशिक्षण आणि दस्तऐवजीकरण करणाऱ्या कल्याण गायन समाजाने काळानुरूप बदलत नवे रूप धारण केले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ भगीरथ मेहनत करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नवी इमारत उभी केली आहे. सर्वसामान्य रसिक आणि कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या उद्योजकांकडून मिळालेल्या देणग्यांमधून हे चार मजली भव्य सूरभुवन उभे राहिले आहे. त्यासाठी आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत.\n‘बांबूच्या घरा’ला हवी देणाऱ्या हातांची साथ\nप्रतिनिधी, अमरावती, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nकुपोषणाच्या छायेत वावरणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बालकांचा विषय आला की, त्याचा संबंध केवळ आरोग्याशी जोडला जातो, पण आदिवासींच्या जगण्याच्या साधनांवरील ताण हे त्यामागील एक कारण आहे. एका दाम्पत्याने हे ओळखले आणि आदिवासींमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे काम दोन दशकांपूर्वी सुरू केले. शेकडो आदिवासींच्या आयुष्याला त्यांनी ‘बांबूचा आधार’ दिला.\n‘घरकुल’: मानसिक अपंग मुलींचा आधार\nप्रतिनिधी, नाशिक, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nमानसिकदृष्टय़ा अपंग मुलींना खऱ्या अर्थाने हक्काचे ‘घरकुल’ उपलब्ध करून देतानाच पालकांनाही आयुष्याच्या सायंकाळी समाधान मिळवून देणाऱ्या नाशिकच्या घरकुल परिवार संस्थेच्या कार्यात निधीअभावी अवरोध आले आहेत. सध्या भाडेतत्त्वावरील जागेत कार्यरत असलेल्या संस्थेला स्वत:च्या जागेत घरकुल उभारणीसाठी आर्थिक मदतीची निकड आहे.\n‘मानव्य’साठी हवा दातृत्वाचा हात\nप्रतिनिधी, पुणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nएचआयव्हीबाधित मुलांचे संगोपन, शिक्षण आणि वैद्यकीय उपचार या क्षेत्रामध्ये गेले दीड शतक ‘मानव्य’ ही संस्था कार्यरत आहे. यासाठी मिळणारे अनुदान तोकडे असून वाढत्या खर्चाला कसे सामोरे जायचे हाच संस्थाचालकांपुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या मुलांवर उपचारांसाठी आवश्यक निधी संकलित करून त्यांनाही सुखाने जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ‘मानव्य’ला हवा आहे दातृत्वाचा हात.\nएकवार पंखावरूनी फिरो तुझा हात..\nप्रतिनिधी, ठाणे, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nसध्या त्रिकोणी कुटुंबाची संकल्पना मूळ धरू लागली आहे. या त्रिकोणी कुटुंबात चौथा कोणी आला तर त्याची अडचण भासू लागते. त्यामुळेच विभक्त कुटुंब पद्धतीत पाळणाघरांप्रमाणेच आता वृद्धाश्रम संस्कृतीही अपरिहार्य ठरली असून अनेक ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने अथवा अनिच्छेने वानप्रस्थाश्रमाची ही आधुनिक पद्धतीचे अनुसरण करू लागले आहेत.\nपर्यायी विकासनीतीची ‘विज्ञानग्राम’ची हिरवळ\nप्रतिनिधी, सोलापूर, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nकलाग्राम, वॉटर बँक, माती बँकसारखे प्रकल्प, चारा छावणी, इकोग्राम, गुरुकुलच्या योजना आणि त्याआधारे साकारलेले कृ षी, ग्रामीण, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान, वन्य जीव आणि साहसी खेळाचे पर्यटन अशा विविध अंगांनी ग्रामीण भागाच्या पर्यायी विकासनीतीची हिरवळ फुलवली आहे सोलापूर जिल्ह्य़ातील ‘विज्ञानग्राम’ या संस्थेने\nजळता मराठवाडा आणि जलप्राधिकरणाचे फिडल्\nप्रा.विजय दिवाण, रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nपावसाळा सुरू झाल्यापासून १५ ऑक्टोबपर्यंत नदीखोऱ्यांतील धरणांमध्ये साठलेले एकूण पाणी त्या खोऱ्यातील सर्व धरणांमध्ये समन्यायी प्रमाणात वाटले जावे असा कायदा आहे. पण हे सारे नियम धाब्यावर बसवले गेले. आजही मराठवाडय़ात साऱ्यांचे डोळे जायकवाडीत पाणी सोडले जाण्याबाबतच्या निर्णयाकडे लागलेले आहेत.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स वि��ामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/z180113024521/view", "date_download": "2018-10-16T19:19:37Z", "digest": "sha1:3YFIOWMXBMP27BRUSNS7X7R2DQ2FJ4T5", "length": 14638, "nlines": 137, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रबोधसुधाकर - अव्दैतप्रकरणम् ।", "raw_content": "\nभगवान् शंकराचार्य कृत ’प्रबोध सुधाकर’ हा लघु प्रकरण ग्रन्थ ज्ञान देणाराही नाही परंतु ज्ञानाचा अनुभव करणारा आहे. या ग्रन्थात जीवनोपयोगी वैराग्य ज्ञान आणि भक्तिची विस्तृत चर्चा आहे.\nतदिदं य एवमार्यो वेद ब्रह्माह्मस्मीति ॥\nस इदं सर्व च स्यात्तस्य हि देवाश्च नेशतेऽभूत्यै ॥११९॥\nजो श्रेष्ठ पुरुष हें (दिसणारें जग) सर्व ब्रह्मरुप असून मीसुध्दां ब्रह्मरुपच आहें असें जाणतो, तो स्वत: विश्वरुप बनून जातो व देवहि त्याची हानि करण्यास समर्थ होत नाहींत. ॥११९॥\nयेषां स भवत्यात्मा योऽन्यामथ देवतामुपास्ते य: ॥\nअहमन्योऽसावन्यश्चेथं यो वेद पशुवत्स: ॥१२०॥\nत्यावेळीं मी निराळी व देव निराळा असें समजतो- जाणतो तो पशूप्रमाणें अज्ञानी समजावा. ॥१२०॥\nज्ञानी त्वात्मैवेयं मतिर्ममेत्यत्न य���क्तिरपि ॥१२१॥\nअसें उपनिषदांत सांगितलें आहे. शिवाय याविषयीं इतर श्रुतिहि आहेत. आणि भगवंतानींसुध्दां गीतेंत असें सांगितलें आहे कीं, ज्ञानी तर माझा आत्माच आहे असें माझें मत आहें. (त्या सिध्दांतास पोषक अशीं) युक्ति सुध्दां आहे ॥१२१॥\nऋजु वक्रं वा काष्ठं हुताशदग्धं सदग्रितां याति ॥\nतत्किं हस्तग्राह्यं ऋजुवक्राकारसत्त्वेऽपि ॥१२२॥\nती अशी कीं, लांकूड सरळ असो कीं वांकडे असो; तें जळालें कीं अग्रिरुपच होतें. मग तें वाकडें किंवा सरळ कसेंहि असलें तरी हातांत घेतां येईल काय\nएवं य आत्मनिष्ठो ह्यात्माकारश्च जायते पुरुष: ॥\nदेहीव दृश्यतेऽसौ परं त्वसौ केवलो ह्यात्मा ॥१२३॥\nत्याचप्रमाणें जो पुरुष आत्मज्ञानसंपन्न झाला, कीं तो आत्मस्वरुपच होतो. बाहेरुन तो इतर देहधारी जीवांसारखा दिसला तरी तो केवळ आत्माच होय. ॥१२३॥\nप्रतिफलति भानुरेकोऽनेकशरावोदकेषु यथा ॥\nतव्ददसौ परमात्मा ह्येकोऽनेकेषु देहेषु ॥१२४॥\nजसा एकच सूर्य अनेक परळांतील (भांडयांतील) पाण्यांत प्रतिबिंबित होतो. त्याप्रमाणें परमात्मा हा एकच असला तरी तो अनेक देहांमध्यें (निरनिराळा) भासतो. ॥१२४॥\nदैवादेवकशरावे भग्रे किं वा विलीयते सूर्य: ॥\nप्रतिबिम्बचश्चलत्वादर्क: किं चश्चलो भवति ॥१२५॥\nतसेंच सूर्यांचे प्रतिबिंब पडलेल्या अनेक परळांपैकीं दैवयोगानें एक परळ फुटला आणि ॥पाणि सांडून गेल्यामुळें ॥ तें सूर्याचें प्रतिबिंब नाहीसें झालें म्हणून प्रत्यक्ष सूर्य नाहींसा होतो काय (किंवा त्या परळांतील पाणी हलल्यामुळें) त्यांतील प्रतिबिंब चंचल झालें म्हणून आकाशांतील सूर्य चंचल होतो काय (किंवा त्या परळांतील पाणी हलल्यामुळें) त्यांतील प्रतिबिंब चंचल झालें म्हणून आकाशांतील सूर्य चंचल होतो काय\nस्वव्यापारं कुरुते यथैकसवितु: प्रकाशेन ॥\nतव्दचराचरमिदं ह्येकात्मसत्तया चलति ॥१२६॥\nजसें, एका सूर्याच्या प्रकाशावरच सर्व लोक आपले अनेक व्यवहार करीत असतात; तसें हें चराचर (स्थावर-जंगम जग) एका परमात्म्याच्याच सत्तेनें चाललें आहे. ॥१२६॥\nयेनोदकेन कद्ली- चम्पक-जात्यादय: प्रवर्धन्ते ॥\nमूलक- पलाण्डु-लशुनास्तेनैवैते विभिन्नरसगन्धा: ॥१२७॥\nकेळी, चांफा, जाई वगैरे झाडें ज्या पाण्यानें वाढतात तेंच पाणी त्या झाडांहून रस व वास यांनीं अगदीं निराळ्या अशा मुळे, कांदे, लसून वगैरेंस घातलें तर तींहि वाढतात. ॥१२७॥\nएको हि सूत्रधार: काष्ठप्रकृतीरनेकशो युगपत्‍ ॥\nस्तम्भाग्रपट्टिकायां नर्तयतीह प्रगूढतया ॥१२८॥\nएकटाच सूत्रधार एकावेळीं लांकडाच्या अनेक कळसूत्री बाहुल्या स्वत: गुप्त राहून खांबावरील फळीवर नाचवीत असतो. ॥१२८॥\nगुड-खण्डशर्कराद्या भिन्ना: स्युर्विकृतयो यथैकेक्षो: ॥\nकेयूर -कडणाद्या यथैकहेम्रोऽभिधाश्च पृथक्‍ ॥१२९॥\nज्याप्रमाणें एकाच उसाचे गूळ, खडीसाखर वगैरे, निरनिरनिराळे विकार ॥प्रकार॥ होतात. किंवा एका सुवर्णालाच केयूर ॥बाहुभूषणें॥ कंकणे, वगैरे अनेक नांवें प्राप्त होतात. ॥१२९॥\nएवं पृथक्स्वभावं पृथगाकारं पृथग्वृत्ति ॥\nया सर्व दृष्टांतांप्रमाणें निरनिराळ्या स्वभावांचें, निरनिराळ्या आकारांचें, निरनिराळ्या ठिकाणीं असणारें असें (अनेक प्रकारचें) जग एकाच आत्म्याकडून चालतें . ॥१३०॥\nस्कंधोध्दृतसिध्दमन्नं यावन्नाश्राति मार्गगस्तावत्‍ ॥\nस्पर्शभयक्षुत्पीडे तस्मिन्भुक्ते न ते भवत: ॥१३१॥\nप्रवासी मनुष्य खांद्यावरुन नेत असलेली शिदोरी जोपर्यंत खात नाहीं तोपर्यंत त्यास भुकेची बाधा आणि विटाळाचें भय राहातें; पण ती शिदोरी खाऊन टाकल्यावर भुकेनें होणारी पीडा आणि अन्न विटाळण्याची मीति हीं दोन्हीं नष्ट होतात. ॥१३१॥\nमानुष -मतडां-महिष -श्व सूकरादिष्वनुस्यूतम्‍ ॥\nय: पश्यति जगदीशं स एव भुक्तऽव्दयानंदम्‍ ॥१३२॥\nमनुष्य, हत्ती, रेडे कुत्रे, डुकरें , इत्यदिकांमध्यें व्यापुन राहिलेल्या परमेश्वरालाच जो पहातो म्हणजे परमेश्वर सर्वातर्यामीं आहे असें जाणतो तो अव्दैतानंदाचा अनुभव घेतो. ॥१३२॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-it", "date_download": "2018-10-16T18:19:30Z", "digest": "sha1:X5ATJQE42N3YC2FBXJV65JXFJVDPGX37", "length": 11635, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयटी | आयटी क्षेत्रात | मोबाईल | टेक्नॉलॉजी | Information Technology | Mobile | IT News", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’\n'गूगल वन' सेवा भारतात सुरु\nगूगलने नवी सेवा क्लाऊड 'गूगल वन' भारतात लॉन्च केलीय. याद्वारे गूगल फोटो, जीमेल आणि गूगल ड्राईव्ह सारख्या प्रोडक्सवर १०० ...\nपुन्हा एकदा फेसबुकचा डेटा चोरी\nफेसबुकच्या २ कोटी ९० लाख युजर्सचा डेटा हॅकर्सने चोरल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकनेही या वृत्ताला दुजोरा दिला असून ...\nज��ातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद होणार\nजगभरामध्ये इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या मुख्य सर्व्हर्सच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता ...\nRedmi Note 5 Pro झाला स्वस्त, खास ऑफर्स...\nXiaomi Redmi Note 5 Pro प्रसिद्ध स्मार्ट फोन्समधून एक आहे. फोन खरेदी करणार्‍यांसाठी चांगली बातमी आहे. फ्लिपकार्ट वर ...\nगुगलकडून लवकरच गुगल+ बंद\nगुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे. याबाबत सोमवारी कंपनीनं याची घोषणा केली आहे. गुगल+ च्या ५० हजार ...\nफोनचा लॉक पॅटर्न, पिन विसरला...चिंता नको\nजर मोबाइलचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न लॉकने सुरक्षित केला असेल आणि विसरायला झाल्यास मोबाइल उघडणे कठीण बनते. बर्‍याचदा ...\nWhatsApp वर नवीन फीचर, असे वापरा\nWhatsApp ने आपल्या अँड्रॉइड बीटा व्हर्जनमध्ये 'Swipe to Reply' फीचर सामील केले आहे. हा फीचर WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा ...\nएअरटेलची जिओला टक्कर : 181 रुपयांत दुप्पट डेटा\nरिलायन्स जिओला टक्का देण्यासाठी एअरटेल या मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीने ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी ...\nमोबाइलच्या खराब नेटवर्कुळे हैराण असाल तर करा हे उपाय\nअनेकजण नेहमीच स्मार्टफोनच्या खराब सिग्नलमुळे हैराण असतात. खराब सिग्नलमुळे कॉल ड्रॉप होणे, इंटरनेटची स्पीड कमी होणे,\nफेसबुकच्या पाच कोटी यूजर्सचे अकाउंट हॅक, काय आपल्यालाही बदलावं लागेल पासवर्ड\nफेसबुकने आपल्या यूजर्सच्या सुरक्षेत चूक असलेल्या एका मोठ्या प्रकरणाची माहिती देत सांगितले की अज्ञात लोकांनी फेसबुकच्या ...\nमोबाइलवरील खासगी अ‍ॅप गायब करायचे असेल तर हे करा ...\nआपल्या मोबाइलमध्ये असे काही गोपनीय फोटो, फाइल्स असतात ज्या दुसर्‍यांना दिसल्यास गहजब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी\nगूगल सर्च होणार आणखी सोपे\nसॅन फ्रान्सिस्को- इंटरनेट दुनियातील दिग्गज सर्च इंजिन कंपनी गूगलने आपल्या फीचरमध्ये काही बदल केल्याची घोषणा केली आहे, ...\nMotorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स\nMotorola One Power ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन पावरमध्ये यूजरला स्नॅपड्रेगन 636 ...\nव्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र, इतर मॅसेज, अ‍ॅपची ...\nयूजर्स वापरतात हे अॅप्स\nप्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ना कधी पडला असेलच. मग तुम्ही ...\nआयफोन युजर्स व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही\nअनेक आयफोन युजर्स लवकरच एकदा डिलीट केलेलं व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉलच करता येणार नाही. कारण बऱ्याच आयफोनचा व्हॉट्स अॅप ...\nजिओ फोन, जिओ फोन २ ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ पाहणार\nJio Phone आणि Jio Phone 2 च्या ग्राहक आता यूट्यूब व्हिडीओ देखील पाहू शकणार आहेत. याआधी रिलायन्स जिओने, जिओ फोन, जिओ फोन\nFacebook वर या चुकांमुळे आपण होऊ शकता ब्लॉक\nदुनियेत फेसबुक सर्वात अधिक वापरण्यात येणारा सोशल मीडिया मीडियम आहे. पर्सनल मनोरंजनाव्यतिरिक्त याच्या मदतीने लोकं ...\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलची ऑफर\nजिओने टेलिकॉम क्षेत्रातील पदार्पणला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ग्राहकांसाठी कॅशबॅक आणि मोफत डेटाची ऑफर जाहीर केली\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5533198024735557381&title=New%20Website%20developed%20by%20Ibex%20for%20Medical%20Tourism&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:28:49Z", "digest": "sha1:DIL4OWLZDKW26TOSUD333AHFFR4PWOUW", "length": 7093, "nlines": 117, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी नवा उपक्रम", "raw_content": "\nमेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी नवा उपक्रम\nपुणे : भारतात मेडिकल टुरिझमला चालना देण्यासाठी व या क्षेत्रात चीन, आफ्रिका व मध्य पूर्व देशांबरोबर व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आयबेक्स न्यू कन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आयबेक्समेड वर्ल्ड डॉट कॉम (www.ibexmedworld.com) या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.\nया संकेतस्थळाचे अनावरण बुधवारी, आठ ऑगस्ट रोजी पुण्यात एका विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे. टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात संध्याकाळी साडे पाच हा कार्यक्रम होणार आहे. ट्रान्स एशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या मेडिकल टुरिझम विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप महाजन हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ग्रँड मेडिकल टुरिझम आणि मेडिव्हिजन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीकांत राजे, तसेच सध्याचे वर्ल्ड कार रॅली चॅम्पियन संजय टकले विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.\n‘मेडिकल टुरिझम क्षेत्रात भारत आघाडीवर’ ‘टाटा’चा ‘व्हीडीआयए’सोबत सामंजस्य करार वाघोलीकर, रचना यांना ​इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार पं. कोपरकर यांना ‘पं. संगमेश्वर गुरव स्मृती पुरस्कार’ प्रदान ‘युनिक जेम्स अँड ज्वेलरी इंटरनॅशनल शो’चे उद्घाटन\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world/item/887-mohar-nimity-aayoji-sharbat-vitnache-aayojan.html", "date_download": "2018-10-16T19:26:11Z", "digest": "sha1:4VXBY77ISLUP74NZVGWKNMXDKPLUQ2KL", "length": 15652, "nlines": 119, "source_domain": "chandamirror.com", "title": "मोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार Featured\nकुरबानी शांती आणि एकतेचा संदेश देणारा मोहरम चंद्रपूरात हिंदु - मुस्लिम बांधव मोठया एकोप्याने दर वर्षी मनवतात हेच या सनाचे वैशिष्ट्य असून यानिमीत्य चंद्रपूरात बाहेरुन येणा-या भक्तांच्या सेवेसाठी अणेक ठिकाणी शरबत वितरणासह विविध आयोजन करण्यात आले आहे हिंदू - मुस्लिम बांधवांनी संयूक्तरित्या केलेल्या याच आयोजनांमुळे भक्तांच्या उत्साहात भर घालण्याचे काम केले असून असे आयोजनच हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक असल्याचे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी केले.\nमोहरमचे औचित्य साधत आटो चालक मालक संघटनेच्या वतीने बस स्थानकाजवळ शरबत वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आटो चालक मालक संघटणेचे अध्यक्ष मुजीब शेख, उपाध्यक्ष मुज्जफर खान, सचिव जिब्राईल शेख, कोशाध्यक्ष रियाज शेख, इरफान शेख, विनोद अनंतवार आदि मान्यवरांची या प्रसंगी मंचावर उपस्थिती होती जोरगेवारांच्या हस्ते फित कापून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शेकडो नागरिकांनी शरबत वितरण कार्यक्रमाचा लाभ घेतला. या प्रसंगी राषेद हुसेन, इमरान रषीद खान, अशफाख खान, अब्बास भाई, राजिक खान, सईद मिर्झा, इरशाद भाई, इम्रान भाई, विनोद अनंतावार, बबलू मेश्राम, रवी करमरकर, प्रवीण पिंपळशेंडेयांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.\nमोहरम निमीत्य जिल्हा कारागृह परिसरात किशोर जोरगेवार यांच्या हस्ते शरबत वाटप\nचंद्रपूर कारागृहातील हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली दर्गावर दर्शनासाठी येणा-या भक्तांसाठी किशोर जोरगेवार यांच्या वतीने शरबत वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशोर जोरगेवार आणि अनवर शेख यांनी प्रामूखतेने उपस्थित राहून शरबत वाटप केले.\nहजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामूळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरच्या नवमी आणि दहावीला या दोन दिवसा करीता चंद्रपूरातील कारागृहात असलेला हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो यंदाही या दिवषी कारगृहातील दार खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे पोहचलेल्या हजारो भाविकांना किशोर जोरगेवार यांच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले.\nचंदा मिरर हे एक वृत्त पोर्टल आहे जे संपूर्णपणे चन्द्रपूर व विदर्भ क्षेत्राला समर्पित आहे. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि पत्रकारिता क्षेत्रात नवीन मैलाचा दगड स्थापित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विदर्भाच्या प्रत्येक कोनापासून, आमच्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. आम्ही वाचक, नेते, सरकारी संस्था आणि समाजातील इतर भागांद्वारे ओळखले गेलेलो आहोत.\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्श���े\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nMore in this category: « भाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\tए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे, »\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ई���माची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A80-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A80%E0%A5%A7%E0%A5%AA-114091500001_1.html", "date_download": "2018-10-16T18:35:28Z", "digest": "sha1:2JJCOI7XRZSHLDUYOX5SY6QVTTIDEUYD", "length": 25194, "nlines": 168, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल दि. १४ ते २0 सप्टेंबर २0१४ | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १४ ते २0 सप्टेंबर २0१४\nमेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित राहील. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल.\nवृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रातील बहुतेक अंदाज चुकतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे उचित.\nमिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील व मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सर्वत्र परिस्थिती थोडी समाधानकारक स्थितीत राहून यश मिळण्यात प्रारंभ होऊ शकेल.\nकर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती ���ेईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरीवगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.\nसिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.\nकन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्या दृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे.\nतूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येऊन मनावरील काळजीचे सावट मिटेल.\nवृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.\nधनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. विशेष करून जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.\nमकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल.\nकुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विना विलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.\nमीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारीवर्ग मनोनुकूलरीत्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश दृष्टिक्षेपात राहून यश मिळेल. अंतिम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचारपत्र हाती येईल. कौटुंबिक सदस्य मनोनुकूलरीत्या सहकार्य करतील. मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन शांतता प्रस्थापित राहील.\nमूलांक 9 : ऊर्जावान आणि शक्तिदायी\nबारा महिन्यांची प्राचीन नावे\nसाप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014)\nमासिक भविष्यफल सप्टेंबर 2014\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/miskilichay-misane/", "date_download": "2018-10-16T19:34:15Z", "digest": "sha1:IETERDTJOS6RKMOK77XMCUWWOM5J6OH6", "length": 9891, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mishkilichya Mishyane | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nपुढच्या वर्षी लक्ष्मीपूजनात फक्त डेबिट कार्ड ठेवणार म्हणे\nगुरुजींनी दक्षिणा ठेवा सांगितल्यावर सगळ्यांच्या मशीनमधून कार्ड स्वाइप केले आणि दोघांनी जोडीने नमस्कार केला.\n‘नथिंग इज पर्मनन्ट; एक्सेप्ट चेंज\nशाळेत असताना प्रदर्शनामध्ये आपले कॅलेंडर ठेवले होते. त्याला साळगावकरांनी पहिले बक्षीस दिले होते,\nयंदा संमेलनात भोजनाची स्वतंत्र पत्रिका असणार म्हणे\nडोंबिवलीत साहित्य संमेलन घेण्यामागे बिल्डर लॉबीचा खूप मोठा हात आहे असं सगळे म्हणतात.\n‘स्वच्छ चारित्र्याचा जिल्हा’ स्पर्धा होणार म्हणे\nइथे लंडनमध्ये झेब्रा पट्टय़ावर कुठे गाडी उभी राहत नाही की कुणी सिग्नल तोडून जाताना दिसत नाही\nउंचीचे गट करायला काय हरकत आहे\n‘मन की बात’ ऐकता ऐकता गेल्या आठवडय़ापासून ऑलिम्पिकमुळे आपण ‘तन की बात’मध्ये गुंग झालो.\nदूरदृष्टी असलेला माणूस खड्डय़ात पडतो\nअरे, बाळासाहेबांचा विषय निघालाय तातू, पण खरं म्हणजे आपल्याला त्यांचं मोठेपण कळलंच नाही.\nइतका ‘सैरा���’ अवघड आहे\nजगातले सगळे प्रॉब्लेमदेखील अगदी प्रेमामुळेच होतात असं वाटतं. परवा मी एका प्रवचनाला गेलो होतो.\nतू पाठवलेले देवगड हापूसचे फोटो मिळाले..\nपरवा मी एका ऑफिसवरून जात होतो. तिथे कंपनीच्या नावाखाली ‘भारत सरकारचा उपद्व्याप’ असे लिहिले होते.\nमिश्कीलीच्या मिषाने.. : हा देश सुधारायला कोर्टच उपयोगी पडणार\nपहाटे पहाटे फार छान स्वप्ने पडतात, असे परवा कुठे तरी वाचनात आल्याने मी हल्ली पहाटे लवकर उठतो.\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66999?page=1", "date_download": "2018-10-16T18:36:46Z", "digest": "sha1:NGP6J6DS3AOFNKGPGRSGVZQWJI2NQ5SG", "length": 79316, "nlines": 318, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३\nकुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ३\nकुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - २\nजाने कहाँ मेरा स्वेटर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss\nऑक्टोबरची कडक धूप जाऊन अचानक चांगलीच ठंड पडली होती. शिमल्यावरून निघालेला बिचारा छप्परतोड पाऊस तर निहालगंज येई येई पर्यंत वाटेतच दमून गेला पण त्याने बागवान चाचांना अनार आणि आमच्यासाठी सुकूनभरी ठंडी हवा जरूर पाठवली होती. मला शनिवारच्या सकाळच्या शाळेला ऊशीर होत होता आणि काही केल्या माझा हिरवा स्वेटर मला सापडत नव्हता. मी माझ्याच तंद्रीत गाणं गुणगुणत पूर्ण घरभर फिरून ऊलथापालथ चालवली होती...\nजाने कहाँ मेरा स्व���टर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss\nमाझ्या कपड्यांची अलमारी ऊचकटून झाल्यावर मी दिवाणखान्यातली अलमारी बघत होते आणि अचानक मागून अब्बूंचा आवाज आला,\nकही मारे ठंड के चुहा तो नही ले गयाsss कोने कोने देखो न जाने कहाँ सो गयाsss\nमला एवढं हसायला आलं म्हणून सांगू त्यांना दाढीतल्या दाढीत हसत धीरगंभीर आवाजात गाणं गातांना...मी आजवर अब्बूंना कधी मधी गुणगुणतांना ऐकलं होतं पण माझ्यापेक्षा डब्बल ऊंचीचे धट्टेकट्टे अब्बू हात मागे बांधून माझ्या चेहर्‍यापर्यंत झुकत गात असतांना मोठे मिष्किल वाटत होते.. ते गात गातच 'अम्मीला विचार रसोईत जाऊन' म्हणून मला खुणावत होते...\nमी आपली पुन्हा माझं पालुपद घेऊन अम्मीकडे गेले विचारायला,\nजाने कहाँ मेरा स्वेटर गया जीsss अभी अभी यहीं था किधर गया जीsss\nअम्मीचं मश की दाल पकवणं चाललं होतं... ती दुपट्ट्याला हात पुसत म्हणाली..\nयहाँ ऊसे लाऊं काहे को बिना काम रेsss जल्दी जल्दी ढुंढो के गलने लगी दाल रेsss\nतुम्हाला सांगते मला पुन्हा असा गोड धक्का बसला ना अम्मीला गातांना ऐकून... एकतर अम्मी माझ्या वेंधळेपणावर न रागावता, माझ्यावर न डाफरता डोळे मोठ्ठे करून मला दटावल्याचा जो अभिनय करीत होती तो ईतका गोड होता आणि अम्मीचा आवाज माशाल्ला.. मला आजवर कधी कळलेच नव्हते की ऊठसूठ माझ्यावर डाफरणार्‍या अम्मीकडे एवढा गोड गळा आहे.... गाता गाताच अम्मी मला दादाजानच्या खोलीत बघण्यासाठी ईशारा करीत होती..\nपलंगावर ऊशाला टेकून मंद हसत बसलेल्या दादाजानसमोर बोट नाचवत, डोळे बारीक करून, लटक्या रागाने मी विचारले...\nसच्ची सच्ची कह दो दिखाओ नहीं दात रेsss तुने तो नही है चुराया मेरा माल रेsss\nत्यावर मोठं गोड हसत त्यांनी थरथरत्या डाव्या हाताने माझे बोट पकडले आणि कंबल खालून रंगीत कागदात गुंडाळलेलं एक पुडकं माझ्या हातात दिलं... हसतांना त्यांचे डोळे टिमटिम लकाकतांना मला दिसले.. एक सुद्धा शब्दं बोलण्यासाठी आता त्यांना खूप कष्टं पडत..डोळ्यांनीच ते मला सांगत होते 'ऊघड ते पुडकं ऊघड'..\nगोंधळून जात मी ते पुडकं ऊघडलं, 'वाह नया स्वेटर' आनंदाने मी दादाजानला मीठीच मारली..\nआनंदाच्या भरात रसोईत धावत जाऊन अम्मीला मी सांगितले. 'अम्मी....अम्मी हे बघ दादाजानने मला नवा स्वेटर दिला'\nअम्मी माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवत म्हणाली 'जल्दी जल्दी बडा हो रहा है न मेरा बच्चा.. जुना स्वेटर तुला होत नव्हता न��� निलू, म्हणून दादाजानने अब्बूंना सांगून नवा स्वेटर मागवून घेतला. बघ बरं होतोय का तुला\nअम्मी अशी म्हणाली खरी पण मला माहितीये हे नवीन स्वेटर घेण्यामागचं दिमाग अम्मीचंच असणार.. कित्ती कित्ती प्रेमळ होती माझी अम्मी आणि मी तिच्याबद्दल काय काय विचार करीत असे.\n'आणि तुला सांगून ठेवते निलू, आता घरात सुद्धा बिना दुपट्ट्याचं फिरायचं नाही, बाहेरच्या लोकांची ये-जा चालू असते... माझे जुने दुपट्टे मी काढून ठेवले आहेत ते वापरायचे समजलं'\n अम्मीचा पूर्ण वर्षभराचा माझ्याशी प्रेमाने बोलण्याचा हिस्सा एका वाक्यातंच संपला आणि पुन्हा लगेच डाफरणं चालूच.\n'मी नाही तुझे दुपट्टे वापरणार एकतर ते एवढे रूंद आणि लांबच्या लांब असतात आणि एकाला रंग असेल तर तौबा तौबा... सगळे पांढरेच'\nमी माझं नवीन स्वेटर कुरवाळत धुसफुसत म्हणाले...\n'काही मोठे आणि लांब नाहीयेत ते आता... अमजद दर्जी कडून तुझ्या दुपट्ट्याच्या मापाचे कापून त्यांना सिलाई घालून आणली आहे मी... आणि तुला पांढरे नको असतील तर तू त्यांना रंगाची बांधणी करून घे'\nमला अम्मीचे पांढरे दुपट्टे वापरण्याची नसीहत बिलकूल पसंत नव्हती हे खरे पण माझे जुने पांढरे दुपट्टे मला रंगवू दे म्हणून मी अम्मीकडे कधीपासूनची भूणभूण लावली होती हे सुद्धा तेवढेच खरे होते... त्यावर अम्मीने असा तोडगा काढला होता तर. दुपट्टे रंगवायला मिळणार म्हणून मला कोण आनंद झाला. ऊद्याच्या रविवारीच कुल्फी आणि पापलेटला मला दुपट्टे रंगवण्यात मदत करण्यासाठी घरी बोलवण्याचे मी लगोलग ठरवूनच टाकले.\nनव्या स्वेटरची नवी ऊन मला दिवसभर गुदगुल्या करीत राहिली. कुल्फी आणि पापलेटही 'अगं हे किती मुलायम आणि ऊबदार आहे' म्हणत त्यावरून राहून राहून हात फिरवत होत्या. मी कुल्फी आणि पापलेटला ऊद्या सकाळी माझ्या घरी यायचं आहे ह्याची कितव्यांदा तरी आठवण करून दिली. त्या घरी येणार आणि आम्ही एकत्रं बांधणीचा घाट घालणार ह्या कल्पनेनंच मला दिवसभर बांधणीच्या पाण्यासारख्या आनंदाच्या रंगीबेरंगी ऊकळ्या फुटत होत्या.\nअकराला पापलेट आली आणि ती तिच्याबरोबर तीन खरेखरे ताजे पापलेटं सुद्धा घेऊन आली. अम्मीनं तिला आमच्या बेकरीतले बिस्किट खिलवले आणि ती तिची विचारपूस करत बसली. अम्मीच्या तावडीत एखादी मोहतरमा सापडली की अम्मी तिच्या सगळ्याच खानदानाबद्दल\nचौकश्या करीत बसे आणि पापलेट तर बिचारी ��हान मुलगीच होती. अम्मीच्या चौकश्यांच्या सरबत्तीला ती बिचारी मोठ्या तपशीलात ईमाने-ईतबारे ऊत्तर देत होती आणि तिची तीन बिस्किटं खाऊन होईपर्यंतही मला दम निघत नव्हता. त्या दोघींनी मला बेकरार करून करून रडकुंडीला आणायचे असा मनसुबा आधीच भेटून बनवला होता की अशीही शंका मला येऊन गेली. पापलेटनं दहा वेळा तरी ओठांजवळ नेलेले बिस्किट तोंड बोलण्यात मसरूफ असल्याने पुन्हा बाजूला केले, तरी बरं मी तिला पंचवीस वेळा 'संपव आणि ऊठ लवकर' असे डोळ्यांनी खुणावले असेल. शेवटी मोठ्या मुष्कीलीनं तिची तीन बिस्किटं संपली आणि अम्मीने अजून काही तिच्या हातात टिकवण्याआधी मी तिला घेऊन चबुतर्‍यावर धूम ठोकली. पण कुल्फीचा अजूनही पत्ता नव्हता. मी अम्मीला ती आल्यावर मला चबुतर्‍यावर आवाज द्यायला सांगितले.\nबांधणीची सगळी तयारी मी पापलेट येण्या आधीच करून ठेवली होती. चबुतर्‍यावरच्या वीटांच्या चुल्ह्यात घालण्यासाठी झाडाच्या वाळक्या फांद्या गोळा करून झाल्या होत्या, बोहरीच्या पानसरीच्या दुकानातून तोळाभर कपड्यांचा निळा रंग आणून ठेवला होता, पिवळ्या रंगासाठी तर मी हलदीच वापरणार होते. अम्मीकडून हलदी, चणे, मीठ आणि दोराही आणून ठेवला होता. पाण्याने भरलेली बादली चबुतर्‍यावर नेतांना मात्र माझी मोठी फजिती होऊन मी अर्धी ओलीच झाले. त्यात थंडीमुळे एवढी हुडहुडी भरली की एकदा वाटलं आत्ताच्या आत्ता चुल्हा पेटवून शेकून घ्यावं. पण मग पुन्हा वाळक्या फांद्या सापडत फिरावं लागलं असतं म्हणून ते राहिलंच.\nमला दुपट्ट्यांवर, गर्द निळ्या आकाशात लुकलुकणार्‍या चंद्र आणि तार्‍यांची एक नक्षी हवी होती आणि दुसरी हिवाळ्याच्या सकाळच्या पिवळसर कोवळ्या प्रकाशात कौलांच्या फटीतून येऊन फरशीवर सांडणार्‍या ऊन्हाच्या नाजूक ठिपक्यांची. सगळी तयारी करून झाली होती पण कुल्फीचा अजूनही पत्ताच नव्हता. मला एकदा वाटले अम्मीने तिला चौकशांमधे फसवून रसोईतच तर पकडून नाहीना ठेवले म्हणून मी दोनदा गुपचूप रसोईत डोकावून सुद्धा आले, पण कुल्फीचा काहीच पत्ता नव्हता.\nमी आणि पापलेट कुल्फीची वाट बघत खिदळत गप्पा मारत बसलो होतो तेवढ्यात मला माझ्या मागूनच अम्मीचा आवाज ऐकू आला,\n तुम्ही अजून बांधणीच्या गाठीही मारायला नाही घेतल्या आणि चुल्हाही ठंडाच. अल्ला कश्या बडबड्या पोरी आहेत ह्या. नुसता पसारा करण्यापुरताच ऊत्साह आहे ह्यांच्यात', आम्ही चबुतर्‍यावर काय गोंधळ घालत आहोत ते बघायला आलेल्या अम्मीच्या चेहर्‍यावर मोठे त्रासल्यासारखे भाव होते.\n'अरे अम्मी, आम्ही कुल्फीची वाट बघतो आहोत'\n'आता ह्या ठंडीत आणि कुल्फी कशाला हवी आहे तुम्हाला\n'अगं ती, ती ही नाही का ती... माझी मैत्रिण.. हां..तरन्नूम... तरन्नूम तिची वाट बघतो आहोत'\n'पण मग कुल्फीचं काय म्हणालीस\n ते कुल्फी, तरन्नूम मला काही माहित नाही. तुमच्याकडे एक तास आहे. मी लाहोरी मच्छी बनवायला घेतली आहे तुम्ही एक वाजेपर्यंत जेवायला नाही आलात तर मी ते जेवण नेऊन मशीदीत देऊन येईन, मग बसा ऊपाशी संध्याकाळपर्यंत' अम्मी आमच्यावर डाफरत निघून गेली.\nआधी अम्मीचा कुल्फी ऐकून गोंधळलेला चेहरा, मग कुल्फीच्या खर्‍या नावाचाच मला पडलेला विसर आणि मी कशी वेळ मारून नेली ह्यावर आम्ही दोघी पुन्हा मनसोक्तं खिदळलो.\nहसून हसून डोळ्यात आलेलें पानी टिपत मी पापलेटला डोळे मिचकावत विचारले, 'पापलेट, तुझं खरं नाव काय आहे गं\nतसं पापलेट माझा कान ओढत म्हणाली, 'विसरलीस ना माझंही नाव थांब मी तुझीच बांधणी करते आता.'\nमी कळवळून म्हणाले, 'आsss..शमा बेग... कान सोड माझा.. खूप दुखतंय.. मी मजाक करत होते'\nआम्ही पुन्हा खिदळत, पुन्हा कुल्फीच्या नावाने शंख करीत शेवटी दुपट्ट्यांना गाठी मारायला घेतल्या.\nबदरच्या पूर्ण चंद्रासाठी टम्मं फुगलेले चार चणे कपड्याच्या मधोमध ठेऊन गाठ वळत मी त्याला दोरा बांधून टाकला. मग दोरा घेऊन त्या चंद्राभोवती एक गोल काढून त्यात आमच्या तिघींच्या नावाने एकेक असे तीन चणे बांधून टाकले. मग मी आणि पापलेटने दुपट्ट्याच्या दोन्ही टोकांच्या बाजूने बसत एकेका चन्याला वर्गातल्या मुलींची नावं देत कापडात ठेऊन गाठी घालून दोर्‍याने घट्टं बांधून टाकले. प्रत्येक नावासरशी पापलेट त्या मुलीची काहीतरी मजेशीर गोष्टं सांगत राही. नफीसाला काय तर म्हणे पुढचे दोन दात सशाचे बसवले आहेत, अबीदा ह्याच वर्गात दोनदा नापास झाली म्हणून तिचा निकाह होणार आहे शाळेचं वर्ष संपले की, हीनाच्या अम्मीला आत्ता आठवं बाळ झालं अश्या एक ना अनेक बाता. मला कधीच कळायचे नाही हिला सगळ्या मुलींच्या खबरा मिळतात तरी कुठून.\nअर्धे चणे संपल्यावर आम्ही थांबलो आणि पुन्हा एकदा कुल्फीच्या नावाने बोटे मोडली. मी चुल्हा पेटवून त्यावर एका भल्या मोठ्या वाडग्यात पानी ऊकळायला ठेवले. गाठी मारलेले दुपट्ट्याचे कापड मोठे मजेशीर दिसत होते, जणू ठंडीमुळे रुसून ते जागोजागी गाल फुगवून बसले आहे. मग तश्याच गाठी आम्ही दुसर्‍या दुपट्ट्यावरही मारायला घेतल्या. एक मोठा सूर्य आणि बाकी ऊन्हाच्या ठिपक्यांना पापलेटच्या नात्यातल्या आणि मुहल्यातल्या मुलींची नाव देत ऊरलेले चणेही बांधून टाकले. पापलेटने त्या मुलींचीही अशी काही मजेशीर वर्णने केली की मी त्या मुलींना कधीही भेटले नसले तरी मला त्या आता माझ्या एकदम ओळखीच्याच असल्यागत वाटू लागले. कुल्फीच्या नाकात अल्लामियाने जसा एक जास्तीचा पुरजा बसवला आहे तसे पापलेटच्या डोळ्यातही नक्कीच काहीतरी बसवलेले असले पाहिजे म्हणून तिला ह्या सगळ्या मजेदार गोष्टी दिसतात असे मला वाटून गेले.\nमग आम्ही दोन्ही गाठी मारलेले दुपट्टे मीठाच्या ठंड्या पाण्यात भिजत घालून, ऊकळलेले कढत पानी दोन वेगवेगळ्या भांड्यात ओतून एकात निळा आणि दुसर्‍यात पिवळा रंग घालून ढवळत बसलो. रंग आणि पानी एकजान झाल्यावर ते चुल्ह्यावर चढवून त्यात निथळलेले दुपट्टे घालून वाळक्या काड्यांनी पाच मिनिटे तेही ढवळत बसलो. पापलेटची अखंड बडबड चालूच होती. आता तिची गाडी तिच्या मोठ्या बहिणीच्या मैत्रिणींची अफलातून वर्णनं करण्यावर आणि त्यांच्याबद्दल काहीबाही चावट माहिती सांगण्यावर घसरली होती. शेवटी ते दुपट्टे गरम रंगीत पाण्यातून काढून साध्या पाण्यात घुसळून आम्ही जास्तीचा रंग धुऊन टाकला आणि पिळून त्यांना दोर्‍यांवर वाळत घातले.\nबांधणीसाठी एवढी मेहनत करून आणि बातुनी पापलेटच्या ईकडच्या तिकडच्या गरमागरम पण मजेशीर माहितीवर पोट दुखेतोवर हसून खूप भूक लागली होती. तेवढ्यात अम्मीचा आवाज आलाच, 'आता तुम्ही दोघी खाली येता की मी येऊ पुन्हा वरती\nमग आम्ही थेट रसोईत जाऊन असे काही जेवलो की जणू सात दिवस ऊपाशीच आहोत. जेवतांनाही पापलेट मुद्दाम आमच्या चबुतर्‍यावरच्या गप्पांमधला एखादा मजेशीर शब्दं वापरे आणि आम्ही खीखी करत खिदळत राहू. जेवतांना अम्मी शांत आणि विचारात गढलेली वाटली, दादाजानची तबियत नासाज झाली की अम्मी आणि अब्बू दोघेही असेच शांत रहात.\nजेवण झाल्यावर तिसर्‍यांदा आम्ही कुल्फीच्या नावाने शिमगा केला आणि मग पापलेट निरोप घेऊन निघून गेली. जातांना अम्मीने तिच्या हातात एक बिस्किट आणि नानखटाईचा डब्बा दिला. पापलेट कोपर्‍यावरून दिसेनाशी झाल्य��वर मी तडक दादाजानच्या खोलीत गेले. ते कसल्यातरी ग्लानित असल्यासारखे वाटले आणि अम्मी त्यांच्या ऊशाला बसून होती. ग्लानित ते काही तरी मंदसं पुटपुटत होते पण मला ते आजिबातंच काही कळत नव्हते.\nऊन्हं ऊतरल्यावर मी सुकलेले दुपट्टे घेऊन आले आणि मी आणि अम्मी दिवाणखान्यात त्यांच्या गाठी सोडत बसलो. अम्मी अजूनही खोई खोई वाटत होती. दुपट्ट्याच्या गाठी सोडता सोडता मध्येच ती म्हणाली, 'निलू, ऊद्या तुझ्या अफरोझा फुफी येणार आहेत कानपूरवरून. दादाजान राहून राहून त्यांचं नाव घेत आहेत ग्लानिमध्ये, म्हणून तुझ्या अब्बूंनी त्यांना तार केली आहे एकदा भेटून जा म्हणून. त्या अब्बूंपेक्षाही मोठ्या आहेत की नाही आणि त्यांचे खानदानही मोठे रईस आहे तिकडे कानपूरला. आता तू मोठी झाली आहेस ना बेटा तर त्यांच्यासमोर आपण अदबीने वागायचे. मोठ्याने बोलायचे नाही, पळापळ करायची नाही समजले. त्या असे पर्यंत तुला काही हवे असेल तर तू मला रसोईत येऊन हळूच सांग. ठीक आहे\nमी नुसतीच शहाण्यासारखी मान हलवली आणि खाली बघून गाठी सोडत राहिले. माझे मन अफरोझा फुफींबद्दलच्या माझ्या आठवणींचा कप्पा धुंडाळण्यात रमून गेले होते.\nअफरोझा फुफींबद्दल माझ्याकडे फारश्या आठवणी नाहीत पण त्यातल्या त्यात सगळ्यात अलिकडची म्हणजे झीनतआपाच्या (हो तीच ईनायत चुडीवाल्याला जहान्नुममध्ये खवीसकडून हात दाबून घ्यायला पाठवणारी) शादीत शरीक होण्यासाठी त्या आल्या तेव्हाची. अफरोझा फुफी शादीला येणार म्हणजे तो एक मोठाच वाकिया असे. सगळ्यांची कोण लगबग ऊडत त्यांची सरबराई करण्यात. अकरा वाजता निहालगंज रेल अड्ड्यावर त्यांच्या गाडीच्या येण्याची घंटा झाली की ऊमद्या घोड्यांचे दोन टांगे तय्यार असतच असत. त्यांना स्टेशनवर घ्यायला फक्तं अब्बूनींच गेलं पाहिजे ईतर कोणीही नाही असाही रिवाझ होता. गाडी आली रे आली की दोघेही टांगेवाले धावत आत जाऊन अफरोझा फुफींचं सगळं सामान लगोलग बाहेर आणून एका टांग्यात भरत. मग काळ्या कुळकुळीत दगडासारख्या चेहर्‍याची फुफींची कनिझ फातिमा डाव्या गालाच्या मागे पानाचा वीडा दाबत बाहेर येऊन अब्बू स्टेशनवर आल्याची खात्री झाल्यावरच शांतपणे फुफींना घेऊन खाली ऊतरत. तिच्या खांद्याला असलेल्या शबनम मध्ये फुफीला लागणार्‍या सगळ्या गोष्टी असत. मग फुफी व अब्बू एक टांग्यात पुढे आणि फातिमा व सामान दुसर्‍य��� टांग्यात मागे असा लवाजमा हमरस्त्यावरून निघून आमच्या मुहल्ल्यात येत असे.\nमला मात्र ही फातिमा बिल्कूल आवडत नसे, तिची नजर मोठी ऐटबाज पण करडी होती. तिच्या डोळ्यात कायम एक थंडपणा असे, जणू त्यातले पाणी आटून त्याचे बर्फ झाले आहे. ती अगदी मोजकंच बोले आणि जे बोले त्यात फक्त 'अफरोझा बेगमला हे अमूक चालत नाही, ते तमूक ईथून काढून टाका किंवा तो लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज बंद करा' अशी नकारघंटाच असे. जेवण झाल्यावर कधी फुफी गप्पांमध्ये रंगलेल्या असल्या की हिने म्हणावं 'आता बेगमची आरामाची वेळ झाली आहे' म्हणजे सगळेजण तोंड कडवे झाल्यागत एकदम बोलायचे थांबलेच म्हणून समजा, अगदी फुफी सुद्धा. मला कधीच कळत नसे की फुफी त्या खत्रूड कनिझचं सगळं म्हणणं एकदम शहाण्या मुलीसारखं ऐकतात तरी का फुफींसाठी बनवलेला कमरा आधी फातिमा जाऊन न्याहाळत. मग ती 'ही खिडकी लावा, ती रजई बदला, ही खुर्ची तिकडे ठेवा' अश्या हिदायती देत राही आणि सगळ्या बिचार्‍या मुली फुफीसाठी फातिमा सांगेल ते करीत. जणू त्या फातिमाच्याच कनिझ आहेत. मग शेवटी वैतागून फुफी म्हणत, 'फातिमा, नको त्रास करून घेऊ जीवाला. चंद घंटों की तो बात है .... आठाच्या गाडीने निघणारच आहोत आपण परत.' हे ऐकून मग फातिमा 'जो हुकूम बेगम' म्हणत पिच्छा सोडी. मला तर वाटे ही फुफीचं नाव पुढे करून ही कनिझच स्वतःची पसंद-नापसंद सगळ्यांवर लादत राही. काम ईतर मुली करणार आणि त्रास हिच्या जीवाला फुफींसाठी बनवलेला कमरा आधी फातिमा जाऊन न्याहाळत. मग ती 'ही खिडकी लावा, ती रजई बदला, ही खुर्ची तिकडे ठेवा' अश्या हिदायती देत राही आणि सगळ्या बिचार्‍या मुली फुफीसाठी फातिमा सांगेल ते करीत. जणू त्या फातिमाच्याच कनिझ आहेत. मग शेवटी वैतागून फुफी म्हणत, 'फातिमा, नको त्रास करून घेऊ जीवाला. चंद घंटों की तो बात है .... आठाच्या गाडीने निघणारच आहोत आपण परत.' हे ऐकून मग फातिमा 'जो हुकूम बेगम' म्हणत पिच्छा सोडी. मला तर वाटे ही फुफीचं नाव पुढे करून ही कनिझच स्वतःची पसंद-नापसंद सगळ्यांवर लादत राही. काम ईतर मुली करणार आणि त्रास हिच्या जीवाला.. मला कळतच नसे फुफींना नेमकी कोणाची कीव येत असे. ईरफानमियांना म्हणजे फुफांना मी कधी पाहिलेले नाही, कारण ते कधीच निहालगंजमध्ये येत नसत पण फातिमाला त्यांनीच, फुफींनी जास्तं गपशप किंवा हसीमजाक करू नये आणि महत्वाचे म्हणजे मुक्काम न करता आठाच्या गाडीने माघारी यावे म्हणून फुफींवर नजर ठेवण्यासाठी नेमले होते असा माझा पक्का शक होता. शादीच्या वेळी फातिमाच्या ह्या वागण्याला वैतागून झीनतआपाच्या मैत्रिणी आपाला म्हणाल्या सुद्धा, 'कोण बेगम आहे आणि कोण कनिझ तेच कळत नाही'\nतेव्हा झीनतआपा मोठ्या फणकार्‍यात म्हणाली, 'अशीच आहे ती काळुंद्री खवीसाची बहीण फातिमा. आमची फुफी मोठी सुंदर आणि प्रेमळ, पण बाळ होत नाही म्हणून तिच्या अमीर मियांने दुसरा निकाह करून फार दु:ख दिले तिला. आता निदान तलाक तरी मिळू नये म्हणून, मियाच्या मर्जीनेच वागावं लागतंय बिचारीला. अगदीच बघवत नाही तिच्या मायूस चेहर्‍याकडे आणि त्यात ती चुडैल फातिमा कायम सावलीसारखी मागावर असते, जरा म्हणून फुरसत मिळू देत नाही फुफीला. '\nआपा म्हणाली ते सगळंच मला काही नीटसं कळालं नाही, पण जर कोणी माझा असा सतत सावलीसारखा पाठलाग केला असता तर मी पळून तरी गेले असते किंवा दिवसभर रडत तरी बसले असते. पण झीनतआपा म्हणत होती ते खरेच होते, अफरोझा फुफी होत्याच मोठ्या नाजूक आणि सुंदर. मी कुल्फीला पहिल्यांदा बघितले तेव्हाही मला फुफींचीच आठवण झाली. तलम रेशमी सलवार सूट त्यावर कशिदा काम केलेला दुपट्टा आणि त्यावर ओढलेली पश्मिनी शाल, कानात छोटे डूल, पायात मखमली कापडावर जरीकाम केलेली जुती आणि गहिर्‍या वासाचे ऊंची ईत्र, फुफींचा खानदानी पेहराव अगदी बघत रहावा असा असे. त्यांचं बोलणं आजिबात कुठल्या ऊतार-चढावाशिवायचं एकाच लयीत असे पण आवाज मात्र कुल्फी सारखाच बारीक, किणकिणल्यासारखा आणि मंजूळ होता. पण मला त्यांच्या सुंदर, आरस्पानी चेहर्‍यावर कायम एक मायुसी पसरलेली दिसत राही, जणू त्या आतून आजारी असाव्यात. त्या कधीच मनमोकळं हसत वा बोलत नसत. हमेशा काहीतरी बोझ अंगावर वागवल्यासारखे त्यांचे खांदे अम्मीसारखे ताठ न राहता कायम झुकलेले दिसत जे त्यांच्या ऊंची पेहरावापुढे मोठे विचित्र वाटे.\nपण काहीही झाले तरी फुफी निघण्याआधी अब्बू, अम्मींबरोबर बंद कमर्‍यात तासभर तरी गपशप करीत. तिथे मात्रं त्या कझाग फातिमाला शिरकाव नसे हे बघून मला फार बरं वाटे. त्यादरम्यान ती मला शोधत येई आणि पुरुषी आवाजात 'अफरोझा बेगमने तुला याद केलं आहे' म्हणून सांगे, की मी तिच्या मागोमाग चालू पडे. त्यावेळी फातिमाची नजर मला खूप जालीम वाटे, जणू ती मनातून आम्हा सगळ्यांशी नफरतंच करीत असावी. मी आत गेल्य��वर, मला पाहून फुफींना कोण आनंद होई. त्या मला मांडीवर बसवून घेत माझ्या चेहर्‍यावरून हात फिरवत म्हणत,\n'माशाल्ला.. शौकत भाईजान.. अगदी ईदच्या चाँद सारखी दिवसेंदिवस खूबसुरत होते आहे तुझी लाडो, नैन-नक्श तर एकदम तिच्या अम्मीकडूनच घेतले आहेत जणू....बहोत लंबी ऊमर नसीब हो तुम्हे मेरी बच्ची...दुनियाकी सारी खुषियां अल्लाह-ताला तुम्हारे दामन में भर दे'\nत्या मोठ्या प्रेमाने माझी विचारपूस करीत, कौतूक करीत. गालांच्या पाप्या घेत, केसांवरून हात फिरवीत, माझ्या हातांची बोटं कुरुवाळत तेव्हा त्यांचे मोठ्ठे डोळे पाण्याने भरून जात. मला मात्र मनातून फार विचित्र वाटत राही त्यावेळी - त्या लाड करतात म्हणून आनंद होई, थोडी शरमही वाटत असे पण त्यांचे वाहते डोळे बघून मग खूप ऊदासीही दाटून येई. त्यांचा प्रेमळ स्पर्श आणि गहिर्‍या ईत्राचा वास मात्र खूप हवाहवासा वाटे. त्यांना सांगावसं वाटे की त्यांनी कायम ईथंच रहावं आमच्या जवळ म्हणजे आम्ही त्यांना कायम हसत आणि खूष ठेऊ. जातांना त्या मला हमखास काहीतरी किंमती भेट देत. माझ्या दागिन्यांचा डबा आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी फुफींनीच तर दिल्या आहेत.\nफुफी आल्यानंतर ऊडणार्‍या ह्या सगळ्या गडबडीत काही तरी मोठी गोष्टं मला कायम चुकल्या चुकल्यासारखी, राहून गेल्यासारखी वाटत राही. सुरुवातीला ते नेमकं काय आहे हे मला लक्षात येत नसे, पण आता विचार करू जाता ती 'राहून गेलेली गोष्टं' काय होती हे एकदमच ऊमगून आलं......फुफी आणि दादाजान मधली खामोषी.\nमी फुफींबद्दल विचार करत बसले आणि माझ्याही नकळत दुपट्ट्यांच्या सगळ्या गाठी सोडून झाल्या सुद्धा.\n निलू, बहोत खूब. ही तर खूपच कमाल नक्षी बनली आहे गं. कलाकार है मेरा बच्चा'. .. अम्मीचं बोलणं ऐकून मी ताळ्यावर आले.\n' म्हणत मी ते दोन्ही दुपट्टे लांब अंथरून पाहिले तेव्हा त्यांच्यावर अगदी माझ्या मनातल्यासारखी नक्षी ऊतरलेली होती. चंद्राभोवतीचे तीन लख्खं चमकणारे तारे पाहून मी मनातल्या मनात स्वतःला आणि पापलेटला शंभरवेळा तरी शाबाशकी दिली असेल आणि तेवढ्याच वेळा कुल्फीला 'दगाबाज लडकी' म्हणत गाली सुद्धा. नाही तर काय आम्ही तिच्या ईच्छेसाठी किती जोखीमभरी मुहीम केली आणि तिने साधं माझ्या घरी येण्याची तसदी घेऊ नये. मला तर दोन्ही दुपट्ट्यावरच्या प्रत्येक ठिपक्याला पापलेटने दिलेली नावं सुद्धा आठवत होती. दुपट्ट्या���ची घडी घालून ते मी रात्री झोपतांना ऊशाखाली ठेऊन दिले तेव्हा मला वाटलं की शाळेत, मुहल्ल्यात एवढे सगळे लोक नेहमी माझ्या बरोबर असतील तर मला कधीही एकटं आणि मायुस वाटणार नाही.\nदुसर्‍या दिवशी मी शाळेत गेले तेव्हा कुल्फी आधीच येऊन बसली होती आणि वहीत तिची नेहमीची नक्षी काढत होती. तिला बघून मला तिने काल केलेल्या शिष्टपणाचा रागच आला. मी बाकावर बसता बसताच तिला विचारले, 'काय गं दगाबाज लडकी, एवढ्यांदा आठवण करून देऊनही काल माझ्या घरी येण्याचं विसरलीस ना\nतर ती तुटकपणे म्हणाली, 'माझी तबियत नासाज होती म्हणून झोपून होते दिवसभर'\n हे बरं आहे. आम्ही तुझ्या शब्दाखातर काहीही वेडं धाडस करावं आणि तुला काही छोटसं करण्याची वेळ आली की तू तबियतीचं नाटक करणार'.. मी तिला मुद्दाम टोमणा मारला. त्यावर ती काहीही हूं की चूं न करता नक्षी गिरवत राहिली. आधी काढून झालेल्या नक्षीवरच पुन्हा गिरवतांना मी तिला पहिल्यांदाच पहात होते. ती माझ्याशी साफ खोटं बोलत असल्याची मला खात्रीच वाटत होती. मी ही मग तिच्याशी काहीही न बोलता समोर बघत राहिले. पापलेट आल्यावर तिने कुल्फीला काल न येण्याबद्दल विचारलं तर तिलाही कुल्फीनं 'तबियत नासाज होती आणि दिवसभर झोपून होते' असंच सांगितलं. पापलेटचा त्याच्यावर चटकन विश्वास बसला, ती कुल्फीला कालच्या बांधणीबद्दल आणि आमच्या सगळ्या गपशपबद्दल सांगत राहिली. त्या गुफ्तगूत कुल्फीचा सहभाग नेहमीसारखा जोशीला बिल्कूल नव्हता आणि पापलेटला संशय येऊन वाईट वाटू नये म्हणून मीही अधेमधे मोजकंच बोलत राहिले. माझ्या आणि कुल्फीमधला अबोला पापलेटच्या ध्यानात आला होता की नाही ठाऊक नाही. आमच्या तिघींमध्येही ती सर्वात साफदिल असल्याने असल्या गोष्टी तिला चटकन लक्षात येतच नसत. मग तो पूर्ण दिवस तसाच ऊदासी आणि अबोल्यातच गेला. दादाजानचं अजूनाजून ग्लानित जाणं, अफरोझा फुफीबद्दल विचारणं, त्या दोघातली ह्याआधीची खामोषी ह्यातलं न ऊमगलेलें कोडं सोडवतांना माझं मन आधीच बेकरार होत होतं आणि त्यात आता पुन्हा कुल्फीच्या नव्याच खुफिया वागण्याची भर पडली होती.\nशाळा सुटल्यावर घरी पोहोचतच होते तेव्हा मला डॉक्टर गुप्ता आमच्या घरातून निघून स्कूटरवर बसून जातांना दिसले. दिवाणखाण्यात फातिमा पानाचा वीडा लावत बसली होती. एकवार माझ्याकडे बघून तिने मुंडी हलवत दादाजानच्या खोलीकडे जाण्याचा ईशारा केला. मी दादाजानच्या खोलीत गेले तेव्हा ते अजूनही ग्लानितच होते. ऐकूही येणार नाही अशा अतिशय क्षीण स्वरात ते 'जुssम्मssन.......अssफssरोssझा.' असं काही तरी पुटपुटत होते. अफरोझा फुफी ऊशाला बसून त्यांचा हात हातात घेऊन मुसमुसत आसवं गाळत होत्या. अम्मी आणि अब्बू फुफींच्या बाजूला शांतपणे ऊभे होते. मला पाहून अम्मीने तिच्याकडे येण्याचा ईशारा केला आणि मी अम्मीला बिलगून ऊभी राहिले. माझे सगळेच अपने तिथे असूनही त्या खोलीत मला फार ऊदास आणि एकटं वाटत होतं.\nबराच वेळ शांततेत गेल्यावर शेवटी आलेला हुंदका कसाबसा आवरून फुफी म्हणाल्या... ' कळत्या वयात हयातीभर बोलणं टाकलं अब्बूंनी आणि आता हे असं आठवण काढणं. आपण आपल्या मनाला समजवावं तरी किती आणि कसं\n'आवरा स्वतःला आपा... निलू आहे ईथे तिच्यासमोर नको'\n'मी सुद्धा निलू एवढीच होते ना रे...जेव्हा माझ्याकडून ती नादानी झाली आणि आपण जुम्मन भाईजानना हरवून बसलो. सगळीकडे दंग्यांच्या गरम हवेने सरायगंज पेटलेले होते..घराबाहेर पडायचे नाही म्हणून अब्बूंनी शंभरदा बजावले होते पण मी नादान, बेवकूफ मुलगी गेलेच माझ्या अजीज मैत्रिणीला भेटायला तिच्या घरी. मी पोहोचले सहीसलामत पण मला शोधायला म्हणून गेलेले जुम्मन भाईजान पुन्हा कधी परतलेच नाहीत. माझ्या ह्या नादानीसाठी अब्बूंनी आजवर मला माफ केले नाही. असे करतांना त्यांचं मन किती पिळवटून निघत होतं ते दिसतंच आहे आता. एका हाडामासाच्या मुलीसाठीची माया अशी दाबून ठेवणं सोपं नाहीये हे मला कळतंय. अब्बूंची औलाद त्यांच्यापासून हिराऊन घेतल्याने माझ्या दामनमध्ये एकही औलाद न टाकून अल्लाने मोठा न्यायच केला म्हणायचा..'\n'बस आपा बस... निलू तू जा पाहू आधी तुझ्या खोलीत. बेगम तुम्ही.... '\n'हो हो... निलू चल आपण तुझ्या खोलीत जाऊयात.... तुझ्या अफरोझा फुफींना थोडा आराम करू दे पाहू.. प्रवासामुळे थकल्या आहेत त्या'\nमाझ्या मनात वेगवेगळ्या विचारांच्या लहान मोठ्या पक्षांचे थवे ईकडे तिकडे सैरभैर ऊडत होते.... काहीच धड समजत नव्हते... कोणामुळे नेमके काय झाले...कोणाची नादानी होती त्याचाही नीट ऊलगडा होत नव्हता. राहून राहून दादाजानचा डोळे मिटलेला कृश चेहरा डोळ्यासमोर येत होता. मी अम्मीच्या मांडीवर डोकं टेकवून माझा हिरवा स्वेटर छातीशी धरून दरवाजाकडे बघत शांत पडून राहिले. अम्मीच्या थोपटण्याने मला कधी झोप लागली तेही कळा��े नाही. रात्री ऊशीरा कधी तरी अम्मी मला हलकेच ऊठवत होती. 'निलू, ए निलू ऊठतेस का बेटा. दादाजान याद करता आहेत तुला'\nडोळ्यांवर खूप झोप असूनही 'दादाजान याद करत आहेत' ऐकून मी ऊठलेच. डोळे अजूनही पूर्ण ऊघडत नसल्याने सगळीकडे अंधारच वाटत होता. मी अम्मीच्या हाताला धरून दादाजानच्या खोलीत आले. अफरोझा फुफी कुठे दिसत नव्हत्या...बहूतेक त्या नेहमीसारख्या आठाच्या गाडीने निघून गेल्या असाव्यात.\nमला पाहून अब्बू म्हणाले, 'ये बेटा, दादाजानने डोळे ऊघडले बघ... अशी त्यांच्या समोर ये पाहू.'\nमी दादाजान समोर जाऊन ऊभी राहिले तर त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी 'मेरी प्यारी निलू.. मेरी अफरोजा' असं पुसटसं म्हणत माझ्या चेहर्‍यावरून त्यांचा सुरकुतलेला हात फिरवला. त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगावर एकदम शहारे आले. मला त्यांचे डोळे पुन्हा त्यादिवशी सारखे लुकलुकतांना दिसले. दादाजानने नजर वळवत मोठ्या अपेक्षेने अब्बूंकडे पाहिले. तसे अब्बूंनी दादाजानला पलंगावरून ऊचलून आपल्या गोदीत घेतले. अब्बूंच्या धिप्पाड हातांमध्ये कृष झालेले दादाजान अगदीच लहान बाळासारखे दिसत होते. मला कळतंच नव्हते हे काय चालले आहे. मी गोंधळून अम्मीकडे बघितले तेव्हा अम्मी म्हणाली, 'अल्लाची मेहेरनजर आपल्या बेकरीवर रहावी म्हणून दादाजानला बेकरीत जाऊन नमाज अदा करण्याची ईच्छा आहे. अब्बू तिथेच घेऊन चालले आहेत त्यांना येतीलच लगेच माघारी.'\nअब्बू दादाजानला घेऊन गेल्यावर मी अम्मीला बिलगून बसले..मला खूप बेकरार वाटत होते. दहा-पंधरा मिनिटांनी अब्बू दादाजानना घेऊन परत आले तेव्हा त्यांचे दोन्ही डोळे घळघळा वहात होते आणि दादाजान अब्बूंच्या गोदीत लहान बाळासारखे शांतपणे पहुडले होते.\nकुल्फीच्या बिस्किटचे पापलेट - ४\nपरंतु मला कुठेतरी 'पापलेट'\nपरंतु मला कुठेतरी 'पापलेट' नाव पटल नाही. कथेत लखनौ व कानपूरचा उल्लेख असल्याने ती उत्तर प्रदेशातील एखाद्या काल्पनिक गावात घडत असावी. मात्र तिकडे पापलेट मासा मुळीच भेटत नाही, शिवाय 'कुल्फी' (गंधावरून तिनेच इतरांची नावे ठेवली ना) कधीही समुद्रकिनार्याच्या गावी आल्याचे वाटत नाही. त्यामुळे अगदी पहिल्या भागापासूनच मला 'पापलेट' नाव जरा खटकतय. >> मस्त प्रश्नं सुहास. ह्यावर नक्कीच आधीच विचार करून झाला आहे.\nसगळीच कथा ऊर्दूत लिहिली असती तर पापलेट ऐवजी 'चुमना' नाव आलं असतं. पापलेट Pomfret म��सा आणि त्याचे भाऊबंध भारतात सगळीकडे मिळतात. पापलेटला हिंदी भाषिक राज्यातही पापलेटच म्हणतात. किनार्‍यावरून देशात त्याचा व्यापारही होतो. वास माहित होण्यासाठी कुल्फीला किनार्‍याच्या जागीच जावे लागेल हे तुमचे गृहीतक काही कळाले नाही.\nपहिल्या भागात शमा(पापलेट) चे वडील माश्यांचे व्यापारी आहेत जे किनार्‍याच्या गावावरून निहालगंजमध्ये मासे घेऊन येतात हे आलंच आहे. कुल्फीच्या वेगवेगळे वास ओळखण्याच्या पिक्युलिअर अ‍ॅबिलिटीवरून किनार्‍याच्या गावातून पेठेत विकायला येणार्‍या माशांचा वास तिला ओळखता येणे नक्कीच शक्य असावे असे मला वाटते. ती वासाचा माग काढत मंदिरात जाण्याची धडपड करू शकते तर मग फिश मार्केट तर अगदीच सोपी गोष्टं झाली.\n'पापलेट' नाव कथेच्या मराठीकरणाचाच भाग आहे. त्यातल्या त्यात त्याच्या वेगळ्या ऊच्चारामुळे मासे न खाणार्‍यांनाही 'पापलेट' नावाचा मासा असतो हे सर्वसाधारणतः माहित असते. म्हणून ते नाव मी निवडले.\nमी फक्तं माझे लेखनाआधीचे विचार सांगत आहे... पटणं न पटणं तर मायबाप वाचकांच्याच हातात डोक्यात आहे.\nखाला/खालु >> मावशी/ मावशीचे\nखाला/खालु >> मावशी/ मावशीचे मियां.\nआपा >> मोठी बहीण\nफुफी/फुफा >> आत्या/ आत्यांचे मियां.\nबाकी चाचू/मामू/बहेन्/भाई हिंदीत आहे तसेच आहेत.\nमस्त भाग हा पण\nमस्त भाग हा पण\nहा ही भाग मस्त च. अगदी समोर\nहा ही भाग मस्त च. अगदी समोर घडतंय असं वाटतं\nस्वेटरवालं गाणं, बांधणी, फुफीचं वर्णन केवढ्या वेगळ्या प्रकारचं लेखन आहे हे.\nकुल्फी असं का वागत असेल ह्याची फार ऊत्सुकता लागून राहिली आहे.\nसाफदिल पापलेट > किती मस्त शब्द आहे 'साफदिल'\nकिती भाग आहेत अजून\nछान झालाय हाही भाग.\nछान झालाय हाही भाग. कुल्फीबद्दल मलाही ऑर्किड सारखेच वाटले. पापलेट बद्दल ची चर्चा इन्टरेस्टिंग आहे.\nखूपच छान.... प्रत्येक प्रसंग\nखूपच छान.... प्रत्येक प्रसंग वस्तू आणि ठिकाण तसेच प्रत्येकाच्या मानसिक स्थिती इतक्या सुंदर रीतीने मांडले आहे की सगळे प्रसंग डोळ्यासमोर दिसतात...असेच लिहित रहा हायझेनबर्ग\nएखादी टीव्ही वर सिरीज चालू असावी आणि ती पाहतोय असेच वाटत आहे\nप्रसंग आणि व्यक्तिरेखा इतक्या सुस्पष्ट उतरल्या आहेत की इमाजिन करायला वाव च नाही\nअल्लड वयातील मुलींचे तरल भावविश्व\nटण्याच्या वारी ची थोडी आठवण झाली\nमस्त ओघवता झाला आहे हा भागही.\nमस्त ओघवता झाला आहे हा भागही.\nखूपच छान.... प्रत्येक प्रसंग\nखूपच छान.... प्रत्येक प्रसंग वस्तू आणि ठिकाण तसेच प्रत्येकाच्या मानसिक स्थिती इतक्या सुंदर रीतीने मांडले आहे की सगळे प्रसंग डोळ्यासमोर दिसतात...असेच लिहित रहा हायझेनबर्ग --- +1111\nलाजवाब झालाय हाही भाग\nलाजवाब झालाय हाही भाग\nसुंदर कथा, अतिशय ओघवती शैली..\nसुंदर कथा, अतिशय ओघवती शैली..\n<< बांधणीचं वर्णन काय सुरेख केलंय तुम्ही वाह् \n 'जाने कहां मेरा जिगर गया जी' वरचं स्वेटरचं गाणं फार्फार आवडलं. बिस्किट एकदम गोडुली आहे खरंच. या वयातल्या अल्लड, सतत फिदीफिदी हसणा-या, नाच-या मुली नुसत्या घरभर वावरणं हेच किती सुख\n'जाने कहां मेरा जिगर गया जी'\n'जाने कहां मेरा जिगर गया जी' >> माझं फार आवडतं (त्याच्या विडिओसहित ऑटाफे) गाणं आहे हे. कधीही ऐकायला एकदम रिफ्रेशिंग वाटतं. त्यात योगायोगानं रफीचे पुण्यस्मरणही आले.\nकिती भाग आहेत अजून >> पुढच्या भागात संपेल कथा.\nआवर्जून प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांना धन्यवाद.\nपुढच्या भागात संपेल कथा.\nपुढच्या भागात संपेल कथा.\nअभी तो शुरू हुई, लेने लगे अस्वाद रे\nसंपवने की बात, आई कैसे जुबान रे\nमला ना बिस्किट म्हणून सिक्रेट\nमला ना बिस्किट म्हणून सिक्रेट सुपरस्टारच दिसते वाचताना.\nमामी +1 ती आणि तिची\nमामी +1 ती आणि तिची अम्मीसुद्धा\nहाही भाग सुंदर झालाय\nहाही भाग सुंदर झालाय\nपुढच्या भागात संपेल कथा.\nपुढच्या भागात संपेल कथा.\nअरेरे मी ऊत्सुकतेपोटी विचारल होत.. ह्या कथा संपाव्यात अस आजिबात वाटत नाहीये.\nपुढच्या भागात संपेल कथा.>>>\nपुढच्या भागात संपेल कथा.>>> इतक्या कुल्फी, बिस्कीट अन् पापलेट या तिकडीसोबत हळूहळू मोठं होत जावं असं वाटय होतं...\nएकदम सहमत मी अश्विनी आणि\nएकदम सहमत मी अश्विनी आणि पवनपरी......अजून मोठी करता येते का पाहा ना हायझेनबर्ग ..... कथा संपूच नये असे वाटत आहे\nअतिशय सुंदर लिहिलय. इतक्यात\nअतिशय सुंदर लिहिलय. इतक्यात नको संपायला\nरंगवलेल्या ओढणीबद्दलच्या बिस्किटच्या भावना खूप आवडल्या.\nपूर्वी दूरदर्शनवर अमोल पालेकरची ’कच्ची धूप’ मालिका असायची, त्याची आठवण होते वाचताना...\n५ वा भाग शेवटचा, हे ऐकून आता आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. थोड्यात गोडी. त्यामुळे मालिका कायम लक्षात राहील...\nझीच्या मालिका इथेच तर चुकतात\nकुल्फीच्या बिस्किटचे पापलेट हे शीर्षक वाचूनच पहिल्यांदा वाचायचा कंटाळा आला होता.नंतर ��हिला भाग वाचला तेव्हा त्याच्या प्रेमातच पडले.अतिशय सुरेखपणे उलगडत गेलेले मुलींचे भावविश्व वाचताना मजा आली.\nया भागातील स्वेटरचे गाणे मस्त आहे.ओढण्या रंगविणे हा तपशील मस्त रंगवलाय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/122?page=3", "date_download": "2018-10-16T20:02:26Z", "digest": "sha1:6GWVV6WRXNSNEUDDRC7BZDIL3M6G4I36", "length": 12238, "nlines": 215, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मनोरंजन : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन\nउरले हाती काय पहातो\nक्षण प्रेमाचे जे मोलाचे\nकाळे काळे ढग येता\nकाळी रात्र सरे जेव्हा\nनवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी\nमराठी चॅनेल जगतात आणखी एक नवीन चॅनेल येऊ घातलाय तो म्हणजे सोनी मराठी\nह्याचे 2 ते 3 प्रोमो आलेले आहेत आणि त्यावरून हे विषय छान असतील अशी अपेक्षा आहे\nRead more about नवीन मराठी चॅनेल - सोनी मराठी\nकसला अहंकार असतो माणसांना नक्की आणि त्यामुळे काय साधतं\nमी कॉलेजला असतानाची गोष्ट.\nआमच्या इमारतीत एक माणूस यायचा गळ्यात देवीचे फोटो टांगून आणि हातात थाळी घेऊन. बरोबर तो दुपारी यायचा १२ च्या सुमारास. जेंव्हा कोणाच्याही घरात पुरुष माणसे नसायची, कोणाकडे एकट्या बायका तर कुठे शाळकरी लहान मुलेच फक्त घरात. आमचे घर तळमजल्यावर, पहिलेच. १-२ वेळा बघितल्यावर हटकले त्याला. बाबा ऐकेनाच.\nतेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले \n२००१ सालातील गोष्ट. माझा नवरोबा आणि त्याचे २ मित्र कॉलेजमध्ये असताना कॉलेज जवळच्याच एका इमारतीत भाड्याने घर घेऊन राहायचे. घरात स्वयंपाक घर पद्धतशीरपणे थाटलेले आणि जेवण बनवायला आणि बाकी कामांना एक मावशीबाई यायच्या.\nRead more about तेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले \nकाहीतरी लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न केलाय, पण थोडं नवीन प्रकार करावा म्हणून मुद्दा मुद्दामच अर्धवट सोडलाय अन् काय ऑप्शन फाइनल करायचे ते वाचकांवर सोडायचे ठरवून सुचलेली ही अर्ध शतशब्द कथा ―\nRead more about अर्ध पूर्ण शतक\nकोकाटे कौन बनेगा करोडपतीमध्ये\nएकदा ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांची निवड बच्चनजींच्या \"कौन बनेगा करोडप���ी\" या कार्यक्रमामध्ये झाली. कोकाटे हॉटसीटवरती बसलेले होते. लगेच बच्चनजींनी प्रश्न टाकला,\n\"शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते\nआणि ऐकल्याबरोबर कोकाटेंच्या चेहऱ्यावरील कळी खुलली. बस्स्स्स्स, ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो तो आलाय. आता आपण लिहलेला भुरटा इतिहास वैश्विक होणार म्हणून हृदय आनंदाने भरून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पण एवढ्यात लगेच बच्चनजींनी उत्तराचे ऑपशन्स दिलेत ते पुढील प्रमाणे.\nRead more about कोकाटे कौन बनेगा करोडपतीमध्ये\nगण्यानं प्यार क्यू किया \nअश्या प्रकारचा लेख पहिल्यांदा लिहितोय, भाषा थोडीशी शिवराळ आहे तेव्हा खटकल्यास संपादक मंडळ धागा उडवू शकतात. माझी हरकत नाही.\nलै दिसापासनं गण्याचं डोकं भंजाळलं हुतं, आज बोलतो उद्या बोलतो म्हनुस्तर गण्याची आगळगावची वड्याकडची साळा संपून आता त्यो अंजनीला कालेजला जाय लागलता. गण्याचं हाप तिकीट आता फुल्ल झालतं.\nआज कायबी हू दे, आपल्या दिलाची बात बोलायचीच असं म्हणून त्यो सकाळपासनच तयारीला लागलता.\nRead more about गण्यानं प्यार क्यू किया \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/18178", "date_download": "2018-10-16T19:39:04Z", "digest": "sha1:KSSAYVQV4T67NRXA3SRRTYS2VFM5GA7T", "length": 8868, "nlines": 143, "source_domain": "www.maayboli.com", "title": "MGPPUNE : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..\nएक आटपाट (नेहमी नगर असते, इथे मात्र..) देश होता. कोणे एकेकाळी सोन्याचा धूर निघणा-या या देशाला काही वर्षापूर्वीपर्यंत मात्र तिस-या जगातील (थोडक्यात, मागासलेला) देश असे म्हटले जायचे.\nRead more about ऐका भारतीय ग्राहकांनो तुमची कहाणी..\nसर्वसामान्य गुंतवणूकदार सर्वात सुरक्षित प्रकार म्हणून मुदतठेवींमध्ये पैसे गुंतवतो. हे करताना त्या कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाही. त्यामुळे अनेकांचे पैसे बुडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे मुदत ठेवी ठेवताना त्यांचे पतमानांकन तपासणे गरजेचे आहे. ही किमान आर्थिक साक्षरता गुंतवणूकदारांनी पाळल्यास त्यांची फसवणूक निश्चितपणे टळू शकेल.\nRead more about मुदत ठेवीं���े पतमानांकन\nकृत्रिम शीतपेये - सावधान \nकृत्रिम शीतपेये पिताना अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतो. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे.\nRead more about कृत्रिम शीतपेये - सावधान \nवेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक\nRead more about वेष्टणावरील छापील किंमत --एक साळसूद फसवणूक\nध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की\nध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत\nध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे\nध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की\nसर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,\nआज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) चौथे पुष्प.\nRead more about ध्वनी अनुदिनी (Audio Blog) चौथे पुष्प - तक्रार मार्गदर्शन - भाग 2 - श्री. विवेक पत्की\nमुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय\nRead more about मुंबई ग्राहक पंचायत - अल्प परिचय\nग्राहक या शब्दाची सोपी सुटसुटीत व्याख्या \"खरेदी करणारा तो ग्राहक\" अशी करता येईल. ग्राहक म्हणून आपण वस्तूंप्रमाणेच वीज, टेलिफोन, बँक, विमा, वैद्यकीय अशा अनेक सेवाही खरेदी करत असतो. या पैकी प्रत्येक खरेदी हा एक लिखित किंवा अलिखित करार असतो.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23848", "date_download": "2018-10-16T20:01:14Z", "digest": "sha1:4KYNX5YNRRKPUFLXELHVC74Y32O4DW3Z", "length": 3178, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "नवजात बालक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /नवजात बालक\n(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)\nवयोगट ०-१ वर्षे : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात \nRead more about तंदुरुस्त की नादुरुस्त \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-10-16T18:09:05Z", "digest": "sha1:SSAQAJRRH37MZ6DJQXD2UQF7IXA7CX2Y", "length": 11543, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“पोषण आहार’ खरच पौष्टीक राहिला का? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“पोषण आहार’ खरच पौष्टीक राहिला का\nमुलांनीही आहाराकडे पाठ फिरवल्याचे पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची प्रतिक्रिया\nपुणे – जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये प्राथमिकपूर्व शिक्षण घेणाऱ्या बालकांना राज्य शासनाकडून मिळणाऱ्या “पोषण आहारा’त बदल व्हावा, अशी मागणी पालक आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडून होत आहे. त्याबाबत जिल्हा परिषदेनेही शासनाला आहार बदलाबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यानुसार बालकांना पौष्टीक आहार मिळाला तर बालके सुदृढ होतील. तसेच, कुपोषीत बालके सुधारण्यास मदत होईल.\nराज्य शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना पोषण आहार दिला जातो. त्यामध्ये सुकडी, शेवई भात, डाळ खिचडी, लापशी हे आहार दिले जातात. मात्र, वर्षोनुवर्षे दिला जाणारा “पोषण आहार’ खरच पौष्टीक राहिला आहे का, त्यातून मुलांना जीवनसत्वे मिळतात का, त्यातून मुलांना जीवनसत्वे मिळतात का असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुलांनीही या आहाराकडे पाठ फिरवल्याचे पहायला मिळते. काही ठिकाणी पोषण आहार बनवण्याच्या पध्दती वेगळ्या असतात, त्यामुळे त्या आहाराला चव नसल्यामुळे आहार तसाच राहतो. त्यामुळे अन्नाची नासडी होत आहे. जिल्ह्यात याचे सर्वेक्षण केले आणि अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे विचारणा केली असता, सुरुवातीला ज्या प्रमाणे मुले आवडीने आहार घ्यायची त्याप्रमाणे आता घेत नाहीत. त्यामुळे आहाराची नासाडी होते. मुलांच्या आवडीनुसार आणि पौष्टीक आहार मिळाला तर ते नक्कीच खातील, असे शिक्षकांकडून प्रतिक्रिया आल्या.\nदरम्यान, जिल्हा परिषदेने नुकत्याच 4 हजार 605 अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये वय, वजन, आणि उंची याबरोबर आहाराची माहिती घेण्यात आली. या तपासणीनंतर 343 बालके ही अतिकुपोषीत तर 1 हजार 523 बालके कुपोषीत आढळून आली. कुपोषित बालकांमध्ये परप्रांतीय आणि स्थलांतरीत मजुरांच्या मुलांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले. मुले कुपोषीत होवू नये, त्यांना पोषक आहार मिळावा यासाठी राज्य शासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी हंगामी साखरशाळा सुरू करण्यात आल्या. तरीही कुपोषणाची संख्या कमी झाली नाही. दरम्यान, राज्य शासनाकडून जिल्ह्यातील तीव्र कुपोषीत मुलांवर विशेष लक्ष केंद्रीत करून त्यांना सुदृढ बनवण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, बालकांना अंगणवाडीतच पौष्टीक आहार मिळाला तर शासनाला वेगळे उपक्रम घ्यावे लागणार नाही. त्यामुळे सध्याच्या पोषण आहारामध्येही बदल होणे अपेक्षीत आहे.\nमुलांना पौष्टीक आहार मिळणे गरजेचे आहे. त्यांना कोणत्या पदार्थांमधून पौष्टीक आहार मिळेल याचा विचार करून आहार दिला पाहिजे. त्यामुळे मुले आवडीने आहार घेतील आणि कुपोषणाची संख्याही कमी होईल. याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.\n– विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद\nराज्य शासनाकडून जिल्ह्यातील मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात बदल करावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. त्याबाबतचा लेखी प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. मुलांना पौष्टीक आणि वेगवेगळा आहार मिळाल्यास नक्कीच त्याचा फायदा होईल.\n– राणी शेळके, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअनधिकृत जाहिरात फलकबाज आता काळ्या यादीत\nNext articleपरळी-केळवली रस्त्याची दूरावस्था\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C/", "date_download": "2018-10-16T18:44:38Z", "digest": "sha1:5JBRMUGWHCBVFSQLJINQVC5JXWMTQCDF", "length": 9643, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महासाधुंची पालखी करणार जगद्‌गुरुंच्या पालखीचे स्वागत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमहासाधुंची पालखी करणार जगद्‌गुरुंच्या पालखीचे स्वागत\nआज भक्‍ती सोहळा ः अनेक वर्षांच्या प्रयत्नांनतर तुकाबोरायांची पालखी येणार चिंचवडगावात\nपिंपरी – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि महासाध��� मोरया गोसावी यांचे पुत्र चिंतामणी महाराजांनी सहभोजन केल्याची आख्यायिका आहे. या दोन्ही महान संताच्या पालखींचे एकत्रित दर्शन व्हावे, यासाठी गेली कित्येक वर्षे चिंचवडचे ग्रामस्थ प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना यश आले असून परतीच्या प्रवासात तुकाबोरायांची पालखी चिंचवडमध्ये एक तासांचा विसावा घेणार आहे. तुकोबारायांच्या पालखीच्या स्वागतासाठी वाड्यापासून महासाधु मोरया गोसावी यांची पालखी निघणार आहे.\nपंढरपूर ते देहू परतीच्या प्रवासावर असलेली जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ब्‌ुधवारी (दि.8) रोजी पिंपरी गावातून चिंचवड गावमार्गे देहूकडे परतीचा प्रवास करणार आहे. यावेळी पिंपरी चिंचवड लिंकरोडपासून महासाधू मोरया गोसावी यांची पालखी चिंचवड गावपर्यंत या सोहळ्यात सहभागी होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून चिंचवडगाव ग्रामस्थांची ही मागणी होती. या एकत्रित पालखीचे दर्शन भाविकांना बुधवारी सकाळी 7 ते 9:30 या वेळेत मोरया हॉस्पिटल समोरील पटांगणावर घेता येईल. चहापाणी व प्रसाद वाटपानंतर पालखी दळवीनगर मार्गे आकुर्डी खंडोबामाळकडे मार्गस्थ होईल. अशी माहिती श्री काळभैरवनाथ उत्सव समिती तसेच चिंचवडगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोमवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nतुकोबारायांनी देव आडनाव दिल्याचा भाव\nया दोन महानसंतांची अख्यायिका म्हणजे महासाधू मोरया गोसावी यांचे सुपूत्र चिंतामणी महाराज व जगद्‌गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांनी सहभोजन घेतल्याचा दाखला गाथेमध्ये उपलब्ध आहे. त्यावेळी संत तुकाराम महाराज यांनी चिंतामणी महाराज यांचा साक्षात देवाची भेट झाली असा उल्लेख केला. तेव्हापासून मोरया गोसावी यांच्या वारसांना देव ही उपाधी पुढे लावण्यात आली म्हणजे थोडक्‍यात देव हे आडनाव संत तुकाराम महाराज यांनी दिले असल्याचा भाव आहे.\nयाचाच पुढचा भाग म्हणून यंदा संत तुकाराम महाराज व महासाधु मोरया गोसावी यांच्या एकत्रित पालखीचा दर्शन सोहळा व्हावा. ही संकल्पना आली, वैशिष्ट म्हणजे यंदा जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाचे हे 333 वे वर्ष आहे. तसेच बुधवारी 8 ऑगस्ट रोजी एकादशी आहे हा चिंचवड ग्रामस्थांसाठी एक कपिलाषष्ठीचा योगच म्हणावा लागेल, या दोन महान संतांची पुन्हा एकत्र भेटीच्या सोहळ्याच�� भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिंचवड ग्रामस्थांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article‘डे’ साजरे करण्यापेक्षा सत्कर्म करा \nNext articleप्रवाशांनी भरलेल्या एसटीचा दरवाजा तुटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/yamakanigamak/", "date_download": "2018-10-16T18:48:16Z", "digest": "sha1:PBDN4UIC6GZWRZANDANJYODF6LGZSART", "length": 15046, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "यमक आणि गमक | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nआता या पांढऱ्याशुभ्र ध्यानस्थ कागदावर एक साधी रेष मारून मी दुभंगू शकतो त्याची घनघोर शांतता.\nघाईतच गाडी काढली. गाडीत नुसरत फतेहअली खान जीव तोडून गात होते. पहिला अडथळा उड्डाणपुलाचा.\nलाल पोशाखातला हिरवा माणूस\nओळी म्हणजे नुसती टाळ्याघेऊ, आकर्षक शब्दरचना नाही, तर जगण्यातून बहरलेला हा अनुभव आहे.\nशाळेच्या गणवेशातच खाकी चड्डी होती. त्यामुळं अघळपघळ खाकी चड्डी अंगाला कायम चिकटलेलीच असे.\nआताशा कुठली तरी नोटीस असल्यासारखा दरवाजाच्या कडीला पेपर लावलेला असतो.\nछोटंसं गाव. पोचम्मा देवीचं ठाण म्हणून पंचक्रोशीत अप्रूप. आम्हाला मात्र मामाचा गाव म्हणून कौतुक.\nअभ्यासक्रम संपलेले होते. परीक्षा तोंडावर आलेली. पोरा-पोरींचे हसरे चेहरे गंभीर झालेले.\nबाहेर टपून बसलेला थंडगार वारा अधाशासारखा आत घुसला.\nवडाखालच्या मारोतीजवळ चांगलंच ऊन चमकतंय. या उन्हात पदरानं डोकं झाकून बायका केव्हाच्या बसल्यात. मधेच वेशीकडच्या वाटेवर धुरळा उडतो.\nप्रदर्शित झालेला नवा चित्रपट पूर्वी छोटय़ा गावांत उशिराने लागायचा.\nचारेक वर्षांपूर्वी नव्यानं उघडणाऱ्या मॉलची सर्वत्र चर्चा होती. गावभर लागलेले होर्डिग्ज.. वर्तमानपत्रांतून मॉलच्या भव्यपणाचं कौतुक करताना ओसंडून वाहणारे रकाने..\nका गं तुझे डोळे ओले\nए क प्रशस्त वाहता रस्ता. संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या कडेला दोन मध्यवयीन स्त्रिया गप्पा मारीत उभ्या आहेत. एक पाय रस्त्यावर टेकवून बाईकवर बसलेली आहे ती बाईकवाली.\nत्या दिवशी रात्री झोपताना मोबाइल ‘सायलेंट’ करायचा विसरलो आणि नेमका सकाळी साडेचार वाजता मोबाइल वाजला. मेसेज आलेला होता. झोप मोडलेलीच होती. मे��ेज पाहू लागलो.\nत्यादिवशी या गोष्टीतल्या शाळेसमोरची पितळी घंटा पोरं बडवतात. घंटेचा घणघणाट गावभर होतो. पण खेळात रमलेल्या दिनूला ही घंटा ऐकूच येत नाही.\nघोळक्या-घोळक्यांनी लोक निघालेत. त्यांना साधायची आहे संध्याकाळची वेळ. पुरुष, बायका, म्हातारे, तरुण, लेकरं असे जथ्थे आतुर झालेले.\nराष्ट्रीय नाटय़ विद्यालयानं आयोजित केलेला भारतीय रंग महोत्सव या वर्षी प्रथमच आमच्याकडे झाला. अप्रतिम नाटकं बघायला मिळाली.\nसकाळची वेळ. वाडय़ाचं पुढचं आणि मागचं दार घट्ट लावून घेतलंय. वाडय़ातल्या खोल्यांतून, माडीवर शोध सुरू आहे.\nआजकाल गावोगाव, विशेषकरून शहरांमधून मॉर्निग वॉकची चळवळ जोरात आहे. या भल्या पहाटे चालण्यामागे उत्स्फूर्ततेपेक्षा डॉक्टरांनी बंधनकारक करण्याचा वाटा मोठा असतो.\nडांबरी रस्ते तापू लागलेत. राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे चुकवताना ड्रायव्हरचं कौशल्य पणाला लागलंय. टोलवाले इमानेइतबारे पैसे घेऊन पावती देतायत.\nशिक्षकी पेशात आपल्या विद्यार्थ्यांची संख्या हमखास वाढत जाते. वर्ष संपलं की माजी विद्यार्थ्यांच्या संख्येत आपोआप वाढ होते. वर्षांच्या सुरुवातीला नवे विद्यार्थी दाखल होतात.\nगळा दाबल्याने गाणे अडते का\nस्वत:मधील लेखकाचं मरण घोषित करणाऱ्या मित्रा, आपला नियमित पत्रव्यवहार होता.. आपण कुठल्यातरी लिटररी फेस्टिव्हलला एकदा भेटलो होतो..\nआजचे संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..\nआजच्या काळातील संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लो���पुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/power-thoughts-parimala-11999", "date_download": "2018-10-16T19:37:51Z", "digest": "sha1:YCRLQJNBDA2D6EFBXVQBPZH5XI4PLJEG", "length": 16811, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "The power of thoughts (parimala) विचारांचे सामर्थ्य (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 22 ऑगस्ट 2016\nकास डॅलोची गायिका होण्याची खूप इच्छा होती. एका नाइट क्‍लबमध्ये गाताना ती तिचे पुढे आलेले दात ओठांनी लपवण्याचा वारंवार प्रयत्न करत होती. त्यामुळे सर्व एकाग्रता व शक्ती गाण्यात न लावता आल्याने तिचे सादरीकरण म्हणावे तसे झाले नाही. पुढे आलेले दात आपला चेहरा विद्रूप करतात, या विचारांनी तिला अपयश आले होते. तेथे समोरच बसलेल्या मानसशास्त्रज्ञाने हे जाणले. कार्यक्रम संपल्यानंतर तो तिला म्हणाला, ‘‘दात लपवण्याचा प्रयत्न करू नकोस, नैसर्गिक व सहजपणे गा. तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे. जे दात तू आज लपवतेस, त्याकडे दुर्लक्ष कर.\nकास डॅलोची गायिका होण्याची खूप इच्छा होती. एका नाइट क्‍लबमध्ये गाताना ती तिचे पुढे आलेले दात ओठांनी लपवण्याचा वारंवार प्रयत्न करत होती. त्यामुळे सर्व एकाग्रता व शक्ती गाण्यात न लावता आल्याने तिचे सादरीकरण म्हणावे तसे झाले नाही. पुढे आलेले दात आपला चेहरा विद्रूप करतात, या विचारांनी तिला अपयश आले होते. तेथे समोरच बसलेल्या मानसशास्त्रज्ञाने हे जाणले. कार्यक्रम संपल्यानंतर तो तिला म्हणाला, ‘‘दात लपवण्याचा प्रयत्न करू नकोस, नैसर्गिक व सहजपणे गा. तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे. जे दात तू आज लपवतेस, त्याकडे दुर्लक्ष कर. तेच तुला उद्या संपत्ती मिळवून देतील.‘‘ कास डॅलोचा नकारात्मक विचार त्या माणसाने बदलला. तद्‌नंतर संगीत क्षेत्रात कास दिग्गज म्हणून उदयास आली. विचारांची केवढी ही ताकद \nमित्रांनो, आपण विचार करू, तशीच परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते. तुमचे बॅंकेतील खाते, तुमच्या आनंदाचे खाते, तुमचे समाधानाचे खाते ही सर्व खाती किती मोठी आहेत किंवा त्यांचा आकार किती मोठा आहे हे तुमच्या विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे नेहमी भव्य-दिव्य, सकारात्मक विचार करा. भव्य विचार करण्याच्या किमय���तली मूलभूत तत्त्वे आणि संकल्पनांचा उगम पृथ्वीवर जन्म घेतलेल्या आजवरच्या सर्वोत्तम आणि भव्यतम विचार करणाऱ्यांच्या मनामध्येच झाला आहे. इमर्सनने म्हटले होते, ‘‘जगावर, विचाराचं राज्य असतं, हे ज्यांना कळतं ती माणसं थोर असतात. आपल्या संगतीचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होत असतो, त्यामुळे निराश व नकारात्मक विचारसरणींच्या लोकांपासून दूर राहा. आपल्यात हे करण्याची क्षमता व पात्रता नाही असे वाटू लागेल, तेव्हा भव्य विचार करा, आपण दुबळे आहोत असा विचार केला तर खरोखरच तुम्ही दुबळे व्हाल.‘‘ इंग्रजी कवी डब्ल्यू. सी. हेन्ले म्हणतात, ‘‘आपण आपल्या नशिबाचे मालक- आत्म्याचे कप्तान यासाठीच असतो, कारण आपल्या विचारांना आपण नियंत्रित करू शकतो.‘‘\nजगात उपहास व निंदा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यांच्या विचारांचा स्वतःवर कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. हेन्‍री फोर्डने डेट्राईटच्या रस्त्यावर त्याचे ओबडधोबड रचनेचे पहिले स्वयंचलित वाहन आणले. त्याच्यावर खूप टीका झाली. लोक तुच्छतेने हसत होते. फोर्डने आपल्या सकारात्मक विचारांनी त्यात सुधारणा करत विश्‍वासार्ह मोटारगाड्यांची निर्मिती करून करोडो रुपये कमावले. म्हणून माणसाने सकारात्मक विचारशील राहिले पाहिजे. जन्मभर एकच ग्रंथ वाचून त्याला जगात तोड नाही, असे म्हणत त्यातील वचनांना प्राधान्य देणे, या गोष्टी विचारशीलतेला सोडून असतात. एखादी विभूती आदर्श मानून तिच्यासमान होण्याचा प्रयत्न करणे, हा आपल्या विचारांचा पराभव करण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा येऊन मनुष्य गुलामगिरीत लोटला जातो. विविध विषयांवरचे ग्रंथ वाचणे, चाळणे, त्यावर सारासार विचार करणे ही सवय लावून घेतली पाहिजे. शेक्‍स्पिअर म्हणायचे, ‘‘जगात चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं. आपले विचारच चांगलं किंवा वाईट ठरवत असतात.‘‘ गौतम बुद्धांनी सांगितले होते, ‘‘मी म्हणतो म्हणून माझे ऐकू नका. एखादी गोष्ट तुमच्या विचारांच्या, अनुभूतीच्या आधारावर घासून पाहा. तेच तुमच्यासाठी सत्य होय.‘‘ म्हणून ऐकताना, वाचताना आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा.\nमुलांना विहिरीत ढकलून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nअहमदाबाद: दारिद्रयाने हतबल झालेल्या मातेने पोटच्या पाच मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न केला. य���त चार मुलांचा मृत्यू झाला असून, एक मूल व...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना कृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\n'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'\nकल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T18:12:41Z", "digest": "sha1:TEMP74UNUSI447NXBUVNEVHXVE4KFHBQ", "length": 7402, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिटी प्राइड बंद; अन्य सिनेमागृहे ओस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसिटी प्राइड बंद; अन्य सिनेमागृहे ओस\nपुणे – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला. एरवी, सुटीच्या दिवशी हाऊसफुल्ल असलेली सिनेमागृहे ओस पडली होती. तर सिटी प्राइडसारख्या व्यवस्थापनांनी थिएटर बंद ठेवणेच पसंत केले होते.\nसध्या हिंदी तसेच अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित झालेले आहेत. या सिनेमांसाठी एरव्ही तिकीट मिळेल, की नाही अशी शंका असते. मात्र बंदच्या आवाहनामुळे किंवा दंगलीच्या भीतीने अनेक नागरिक घराबाहेरच पडले न���हीत. तिकिट बुकींग करणाऱ्या साइट्‌सवर पुण्यातील जवळपास सर्वच थिएटरमध्ये तिकिट्‌स सहजपणे बूक करता येत होती. मात्र बुकिंग करताना एक दोन जागा वगळल्या, तर संपूर्ण थिएटर रिकामी होती. काही बड्या थिएटरर्सने शो बंद केले होते. तर सिंगल स्क्रिन थिएटर मात्र बऱ्यापैकी प्रमाणात सुरू होते. दुपारनंतर त्याला काही प्रमाणात प्रतिसादही मिळत होता. मात्र अनेक थिएटर व्यवस्थापनांनी गेटवर मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. तसेच तिकीट विकतानाच चित्रपटाचा खेळ रद्द होऊ शकतो, याबाबतही कल्पना दिली होती. त्यामुळे अनेकांनी सिनेमा न पाहणेच पसंत केले होते. काही सिनेमागृहांमध्ये दिवसभरात एक ते दोन शो लावण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभिनेत्री फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण\nNext articleससूनमध्ये आईने मुलाला मुत्रपिंडदान करून दिले जीवनदान\nसंमेलनाध्यक्षाची नवी निवडप्रक्रीया सदोष : डॉ.लक्ष्मीकांत देशमुख\nफुकट्यांकडून पावणेआठ कोटी वसूल\nनदी सुधारचे हजार कोटींचे कर्ज केंद्र शासन फेडणार\nहडपसर सहायक आयुक्‍त कार्यालयाला टाळे ठोकले\nपुणे-लोणावळादरम्यान चार लोकल रद्द\n“लिव्हेबल’ नव्हे, “डेडली’ सिटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2018-10-16T19:06:12Z", "digest": "sha1:YOSJ3ITDRQYDOCETUNPCVNKLLK6VOZHA", "length": 11306, "nlines": 290, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९१८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे\nवर्षे: १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९ - १९२० - १९२१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nफेब्रुवारी १४ - एडगर राइस बरोच्या टारझनवरील पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.\nफेब्रुवारी १६ - लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.\nफेब्रुवारी २४ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.\nमार्च १ - जर्मन पाणबुडीने रॅथलिन बेटाजवळ ईंग्लंडचे एच.एस.एस. कॅल्गारियन हे जहाज बुडवले.\nमार्च ३ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.\nमार्च ७ - पहिले महायुद्ध - फिनलंडने जर्मनीशी संधी केली.\nएप्रिल २१ - पहिले महायुद्ध - जर्मनीच्या रेड बेरोन नावाने ओळखला जाणाऱ्या लढाउ वैमानिक मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा लढाईत अंत.\nमे २ - जनरल मोटर्सने डेलावेरमधील शेवरोले मोटर कंपनी विकत घेतली.\nमे १५ - फिनलंडचे गृहयुद्ध समाप्त.\nमे १६ - अमेरिकेत सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.\nजून ६ - पहिले महायुद्ध - बेलेउ वूडची लढाई.\nजुलै १७ - रशियाचा झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबाची हत्या.\nऑगस्ट ८ - पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.\nडिसेंबर २७ - बृहद् पोलंड(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड.\nफेब्रुवारी २२ - रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.\nमार्च १ - होआव गुलार्ट, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\nमार्च ११ - अल् इबेन, फिलाडेल्फियाचा अभिनेता.\nमे २३ - डेनिस कॉम्प्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nजुलै १७ - कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै १८ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.\nजुलै २२ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.\nनोव्हेंबर १ - शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेते.\nडिसेंबर १४ - बी.के.एस.आय्यंगार, भारतीय योगतज्ञ.\nडिसेंबर २३ - हेल्मुट श्मिट, जर्मनीचा चान्सेलर.\nफेब्रुवारी ६ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.\nफेब्रुवारी १० - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.\nएप्रिल २१ - मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन, जर्मन लढाऊ वैमानिक.\nजुलै ३ - महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट.\nजुलै १७ - निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).\nसप्टेंबर १२ - जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.\nऑक्टोबर ५ - रोलॉँ गॅरो, फ्रेंच वैमानिक.\nऑक्टोबर १५ - श्री संत साईबाबा, शिर्डीचे संत.\nइ.स.च्या १९१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑगस्ट २०१६ रोजी ०५:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/international-marathi-news/i-am-rich-person-not-poor-person-i-am-not-gandhi-or-mandela-says-saudi-arabias-crown-prince-mohammed-bin-salman-118032000006_1.html", "date_download": "2018-10-16T19:33:47Z", "digest": "sha1:3ECTKIIANFRSZ2TOXVZWCMY4GDYMXNEC", "length": 12526, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही : सौदी अरेबियाचे राजपुत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही : सौदी अरेबियाचे राजपुत्र\n‘मी श्रीमंत असून मी काही महात्मा गांधी किंवा मंडेला नाही’, असे विधान\nसौदी अरेबियाचे राजपुत्र महंमद बिन सलमान\nयांच्या श्रीमंतीची चर्चा जगभरात होत आहे.\nसलमान हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी राहणीमानावरील खर्चावर भाष्य केले आहे.\nते म्हणाले, माझी संपत्ती हा माझा खासगी मुद्दा आहे. माझ्या वैयक्तिक खर्चावर बोलायचे झाल्यास मी एक श्रीमंत माणूस आहे. मी गरीब नाही. मी गांधी किंवा मंडेला नाही, असे त्यांनी सांगितले. मी माझ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा सामाजिक कामांसाठी दान करतो. माझ्या उत्पन्नातील ५१ टक्के रक्कम जनतेवर तर ४९ टक्के रक्कम स्वतःसाठी खर्च करतो, असेही त्यांनी सांगितले. सौदी अरेबियात महंमद सलमान यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये घराण्यातील काही मंडळींना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात धाडले. या कारवाईचेही त्यांनी समर्थन केले आहे. आम्ही सौदी अरेबियात जे केले, ते अत्यंत महत्त्वाचे होते, असेही त्यांनी सांगितले.\nराहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल\nकॉग्रेसचे सतरा पक्षांसोबत स्नेहभोजन\nराहुल गांधींचा किसान मार्चला पाठिंबा\nवडिलांच्या मारेकर्‍यांना माफ केले: राहुल गांधी\nकाँग्रेस लवकरच जिंकेल जनतेचा विश्वास : राहुल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्���ा २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nतुमच्या 'चांदणी'ला भेट द्या खराखुरा चंद्र; लिलाव लवकरच\nअनेक प्रियकर हे आपल्या प्रेयसीला चंद्र तारे आणून देण्याबाबत बोलत असतात. अशांसाठी एक ...\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल\nवेबदुनिया #LocWorld38 सिऍटलचा भागीदार बनेल. 17 ते 19 ऑक्टोबर, 2018 रोजी होणार्‍या या ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathidrought-situation-nagar-nagar-maharashtra-12703", "date_download": "2018-10-16T19:36:06Z", "digest": "sha1:2OHO2TPPHPHP7AO4AJ42YQWBIXHIY4JK", "length": 18242, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,drought situation in nagar, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यातील ३५ गावांत दुष्काळी स्थिती\nनगर जिल्ह्यातील ३५ गावांत दुष्काळी स्थिती\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nनगर : जिल्ह्यामध्ये अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता नुकतीच खरीप हंगामात पारनेर व नगर तालुक्‍यांतील ३५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. या गावांसाठी विविध सवलती शासनाने लागू केल्या आहेत. यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या पारनेर तालुक्‍यातील ३०, तर नगर तालुक्‍यातील पाच गावांचा समावेश आहे. सध्या प्रशासनाने फक्त दोन तालुक्‍यांतील गावांत दुष्काळी स्थिती असल्याचे मान्य केले असले तरी साऱ्या जिल्ह्यावरच दुष्काळाचे सावट आहे.\nनगर : जिल्ह्यामध्ये अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता नुकतीच खरीप हंगामात पारनेर व नगर तालुक्‍यांतील ३५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. या गावांसाठी विविध सवलती शासनाने लागू केल्या आहेत. यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या पारनेर तालुक्‍यातील ३०, तर नगर तालुक्‍यातील पाच गावांचा समावेश आहे. सध्या प्रशासनाने फक्त दोन तालुक्‍यांतील गावांत दुष्काळी स्थिती असल्याचे मान्य केले असले तरी साऱ्या जिल्ह्यावरच दुष्काळाचे सावट आहे.\nनगर जिल्ह्यामध्ये यंदा संपूर्ण पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने खरीप वाया गेला. पिण्याच्या पाण्याचे संकटदेखील उभे राहत आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या पाहणीतून ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील ३५ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एक हजार ६०० गावांपैकी एक हजार १८ गावे प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिके घेतात, तर ५८२ गावे खरीप हंगामाची पिके घेतात. श्रीरामपूर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड हे तालुके रब्बी हंगामातील पिके घेतात. उर्वरित दहा तालुके खरीप हंगामातील पिके घेतात.\nयंदा आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार आहे. जलयुक्‍त शिवार योजनेतून चांगली कामे झाली; मात्र पावसाअभावी भूजलपातळी घटली आहे. जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, पिण्याचे पाणी पुरविण्य���साठी टॅंकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे आदी सवलती ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना लागू करण्यास शासनाची मंजुरी आहे. सर्वांत कमी पैसेवारी पारनेर तालुक्‍यातील कासारे गावाची आहे.\nखरीप हंगामी पिकांची पैसेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे; परंतु ती चुकीची आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे तालुक्‍यात बहुतांश आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घ्यावा व नंतर पैसेवारी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने दुष्काळी स्थिती गांभीर्याने घ्यावी, सर्व आढावा घेतल्याशिवाय पैसेवारी जाहीर करू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली आहे.\nकमी पैसेवारी जाहीर केलेली गावे\nपारनेर ः तिखोल, ढवळपुरी, भनगडेवाडी, दरोडी, गारखिंडी, कळस, टाकळी ढोकेश्‍वर, कर्जुले हर्या, कासारे, धोत्रे बु., धोत्रे खु, ढोकी, सावरगाव, नांदुर पठार, कारेगाव, वनकुटे, तास, वडगाव सावताळ, गाजदीपूर, वासुंदे, पळशी, मांडवे खु., देसवडे, खडकवाडी, काताळवेढे, डोंगरवाडी, पळसपूर, पोखरी, वारणवाडी, म्हसोबा झाप.\nनगर ः खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, आव्हाडवाडी, उदरमल.\nनगर पाऊस प्रशासन खरीप पैसेवारी रब्बी हंगाम कर्ज शेती जिल्हा परिषद\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उ���्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4834157817833794311&title=Pu.%20La.%20Deshpande%20-%20Samir%20Chaugule&SectionId=1002&SectionName=Be%20Positive", "date_download": "2018-10-16T18:51:46Z", "digest": "sha1:L6R524BSOJ4ALPZLNEYCCVQGSZJIDHKU", "length": 6058, "nlines": 118, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘आजच्या पिढीलाही ‘पुलं’ भावतात’", "raw_content": "\n‘आजच्या पिढीलाही ‘पुलं’ भावतात’\n‘स्वतःवर विनोद करणं, हे ‘पुलं’चं वैशिष्ट्य आहे आणि आजच्या काळात ते अधिक जाणवतं. झऱ्याच्या पाण��यासारखा खळाळता विनोद ते करतात. माझ्या लेखनावर त्यांचा प्रभाव आहे. आजच्या पिढीलासुद्धा ‘पुलं’ तितकेच भावतात,’ अशी भावना ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये भूमिका साकारणारे अभिनेते समीर चौगुले यांनी ‘पुलं’च्या जयंतीनिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’कडे व्यक्त केली.\nसमीर चौगुले म्हणजे संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ नाटकातल्या अर्जुनाच्या धमाल भूमिकेत प्रेक्षकांना हसून लोळवणारा, त्यानंतर ‘श्री बाई समर्थ,’ ‘असा मी असामी’ गाजवून आता ‘कॉमेडीची जीएसटी एक्स्प्रेस’मधून अभिनयाबरोबरच आपल्या लेखनाची जादू दाखवणारा तरुण रंगकर्मी.\n(प्रतिनिधी : प्रसन्न पेठे, स्नेहा कोंडलकर)\n‘‘पुलं’ची भाषा साधी-सोपी’ ‘पुलं’विषयी वेगळी आपुलकी’ ‘पुलं’चं साहित्य ‘टाइमलेस’ कशासाठी पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी गुणग्राही ‘पुलं’\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/word", "date_download": "2018-10-16T18:51:58Z", "digest": "sha1:EQ7J5ISAL4H4A6TPZGQZF35CFUNDBV27", "length": 11180, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - शंकराचार्य", "raw_content": "\nशंकराचार्यकृत - सार्थ लघुवाक्यवृत्ती\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १ ते ५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५१ ते १००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १०१ ते १५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १५१ ते २००\nश��रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २०१ ते २५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५१ ते ३००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३०१ ते ३५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ३५१ ते ४००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४०१ ते ४५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ४५१ ते ५००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५०१ ते ५५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ५५१ ते ६००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६०१ ते ६५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ६५१ ते ७००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७०१ ते ७५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ७५१ ते ८००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्र��थावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८०१ ते ८५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८५१ ते ९००\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ९०१ ते ९५०\nश्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.\nसमन्वेषक सर्वेक्षण, समन्वेषी सर्वेक्षण\nआत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5751453362738790877&title=Sula's%20Wine%20making%20team%20changed&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:53:12Z", "digest": "sha1:IHUPP3ZWWGLSAUTMP3NDPY3DJAOR2KH4", "length": 12236, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सुला’च्या वाईन मेकिंग टीममध्ये बदल", "raw_content": "\n‘सुला’च्या वाईन मेकिंग टीममध्ये बदल\nनाशिक : ‘सुला विनयार्ड्स’सोबत १७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर अजय शॉ यांनी ‘सुलाविनयार्ड्स’ सोबतचा आपला प्रवास इथेच थांबवण्याचे ठरवले आहे आणि आपली जबाबदारी त्यांनी हुशार व तरुण नव्या वाईनमेकिंग टीमच्या हाती सुपूर्द केली आहे. यापुढे करण वसानी महाराष्ट्रातील आणि गोरख गायकवाड हे कर्नाटकातील वायनरिजच्या वाईन मेकिंग प्रक्रियेचा कार्यभार सांभाळतील.डिरेक्टर ऑफ वाईन मेकिंगचा पदभार स्वीकारलेले केरी डॅमस्की हे देखील अजून काही काळ भारतातील व्यवसायात लक्ष घालतील.\nसुला विनयार्ड्सचे संस्थापक आणि सीईओ राजीव सामंत यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, ‘सुलाच्या सुरुवातीपासून ते आजवरच्या यशस्वी प्रवासामध्ये अजय शॉ यांची कामगिरी महत्त्वाची राहिलेली आहे आणि अर्थातच, त्यांना आम्हाला सोडून जाताना पाहून आम्हाला दु:ख होत आहे. त्यांना पुढे जीवनात जे काही ध्येय साध्य करायचे ठरवले आहे त्यात ते यशस्वी होवोत अशा आमच्या सदिच्छा आहेत आणि मला खात्री आहे की ते नक्कीच यशस्वी होतील.’\nते पुढे म्हणाले, ‘करण आणि गोरख ह्या दोन मेहनती तरुणांना त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून मिळ��लेल्या पदोन्नतीसाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. ते दोघेही केरीसोबत काम करत असल्याने आगामी भविष्यात सुलाची वाईन मेकिंग टीम अधिक सक्षम होणार हे निश्चितच आहे. केरी येथे आमच्या सोबत खूप उत्तम वेळ व्यतीत करत आहे आणि त्याची अवाक करणारी अनुभव संपन्नता बघता, आमच्या वाईन मेकिंगला विशेषत: आमच्या प्रीमियम वाईन्सला जबरदस्त उत्तेजन मिळणार आहे.’\nसुला विनियार्डही वाईनक्षेत्रातील भारताची पहिली पसंत आहे. त्यांच्या पुरस्कारप्राप्त वाईन्स देशभरातील सर्वोत्तम हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यांच्या वाईन्स ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात निर्यातदेखील केल्या जातात. येत्या २०१८ मध्ये सुला १० लाख वाईनकेस विक्री करण्याच्या मार्गावर आहे.\nभारताच्या वाईनटुरिझममध्येदेखील सुला अग्रगण्य आहे. त्यांनी २००५ मध्ये देशातील पहिली वाईनरी टेस्टिंगरूम सुरु केली, त्यानंतर२००७मध्ये बियॉंडबाय सुला नावाचे पहिले विनयार्ड रिसॉर्ट सुरु केले आणि नुकतेच २०१७मध्ये भारतातील पहिले हेरीटेज वाईनरी रिसॉर्ट द सोर्स अॅट सुला सुरु केले. गेल्या वर्षभरात तबब्ल २,५०,००० पर्यटकांनी भेट दिलेली सुलाही आता जगातील सर्वात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या वाईनरीजपैकी एक म्हणून ओळखली जाते. भारतातील तर ती क्रमांक एकची वाईनरी आहेच, जेथे प्रत्येक वाईन चाहता हमखास टेस्टिंगसाठी येतो.सुला विनियार्डसने ‘बेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू वाईन अॅण्ड स्पिरीट्स टुरिझम’साठी वाईनक्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजाला जाणारा २०१६ सालचा ड्रिंक्स बिझनेस अॅवॉर्ड जिंकले आहे. हे अॅवॉर्ड जिंकणारी ती पहिली भारतीय कंपनी आहे.\nमुख्यत: भारतीय वाईन्सवर लक्ष केंद्रित करून, सुला नवनवीन प्रकारच्या वाईन्सवर प्रयोग करून पाहत आहे. यासोबतच शाश्वत शेतीला पाठबळ देण्याचा आणि स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्नदेखील करत आहे. ‘सुला’ हे जगातील सर्वात शाश्वत वाईन निर्माते म्हणून नावारूपाला येण्याच्या मार्गावर आहे.त्याव्यतिरिक्त सुला सिलेक्शनसह, रेमी, कॉइनट्रेयु, हार्डीज, कोनोसूर, लेग्रँडनॉईर आणि एसाही सारख्या प्रतिष्ठीत ब्रँडच्या पोर्टफ़ोलिओसह कंपनी वाईन आणि स्पिरीट्स इम्पोर्टरमध्येही अग्रेसर आहे\nTags: NashikSula winesAjay ShawRajjev samantनाशिकसुला वाईन्सअजय शॉराजीव सामंतप्रेस रिलीज\n‘सुला फेस्ट’रंगणार फेब्रुवारीमध्ये सुला विनयार्डस् ठरली सर्वाधिक वेगाने वाढणारी भारतीय कंपनी हमखास उत्पन्नाचे साधन वाईन ग्रेप्स ‘सुला’च्या ‘सीओओ’पदी निक प्रिंगल यांची नियुक्ती नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-addmition-cet-125398", "date_download": "2018-10-16T18:52:45Z", "digest": "sha1:KMSTYWUJ77AUNVGO46YR7WODBCPFJS5R", "length": 14413, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon addmition cet विद्यार्थ्यांच्या प्रवेशात \"लॉ'च्या \"सीईटी'चा खोडा | eSakal", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या प्रवेशात \"लॉ'च्या \"सीईटी'चा खोडा\nशुक्रवार, 22 जून 2018\nजळगाव : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे गेल्या वर्षापासून विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी \"सीईटी' सुरू करण्यात आली असून, 22 एप्रिलला पाचवर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी \"सीईटी' झाली. निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण होण्यात तीन-चार महिने जातात, डिसेंबर उजाडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असा गेल्या वर्षीचा अनुभव यंदाही येत असल्याने विद्यार्थी चिंतित आहेत.\nजळगाव : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे गेल्या वर्षापासून विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी \"सीईटी' सुरू करण्यात आली असून, 22 एप्रिलला पाचवर्षीय विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी \"सीईटी' झाली. निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, अद्याप प्रवेशप्रक्रिया सुरू झालेली नाही. ही प्रक्रिया पूर्ण होण्यात तीन-चार महिने जातात, डिसेंबर उजाडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असा गेल्या वर्षीचा अनुभव यंदाही येत असल्याने विद्यार्थी चिंतित आहेत.\nमहाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे पाचवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 22 फेब्रुवारी ते 30 मार्चपर्यंत नोंदणी करण्यासाठी म���दत देण्यात आली होती. त्या कालावधीत 16 हजार 581 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 15 हजार 98 विद्यार्थी \"सीईटी' परीक्षेला बसले. गेल्या महिन्यात ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून, यात 15 हजार 91 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. \"सीईटी' निकालानंतर सामाईक प्रवेश कक्षातर्फे 12 जूनपासून प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया अजूनही सुरू न झाल्याने वर्ग सुरू होण्यास ऑक्‍टोबर- नोव्हेंबर महिना उजाडणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल.\nतीनवर्षीय पदवी विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी \"सीईटी'देखील 17 जूनला घेण्यात आली. या अभ्यासक्रमाचा निकाल 28 जूनला जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतरच त्याचीदेखील प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, या प्रवेशप्रक्रियेसही विलंब होण्याची शक्‍यता आहे.\nगेल्या वर्षी डिसेंबर उजाडला...\nगेल्या वर्षी पाचवर्षीय व तीनवर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेलादेखील विलंब झाला होता. \"सीईटी', त्याचा निकाल व नंतर प्रवेशाचे राउंड, अशी प्रक्रिया राबवत चक्क डिसेंबर उजाडला होता. डिसेंबर महिन्यात इतर मुलींचा अर्धा अभ्यासक्रम पूर्ण होण्यात येत असताना विधी शाखेचे मात्र महाविद्यालय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करताना खूप अडचणी आल्या.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ��यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2011/10/blog-post_24.html", "date_download": "2018-10-16T19:26:36Z", "digest": "sha1:ABVACU7Y6QRGZNDK36J5N3SIQFZO3JV5", "length": 7754, "nlines": 120, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: आली एकदाची..", "raw_content": "\nकाल बँगलोर च्या मेट्रो ने प्रवास केला. प्रवास केला म्हणजे, एका स्टेशन वरून चढलो, दोन स्टेशन सोडून उतरलो, आणि परत विरुद्ध बाजूने चढून प्रारंभीच्या स्टेशन वर आलो. थोडक्यात गाडी गाडी खेळलो. गेली पाच वर्षे जिची बंगळूरकर आतुरतेने वाट पाहत होते तिचा पहिला टप्पा सुरु झाला या आठवड्यात; आणि लोकांनी आपली लाडकी मेट्रो बघायला रजनीकांतच्या सिनेमाला होते तशी गर्दी केली. रविवार ची सुट्टी साधून काही मंडळी सहकुटुंब या चमत्काराला पाहायला आली होती. जशी स्टेशन वर एन्ट्री घ्यायची तशी आरोळ्या आणि शिट्ट्या मारून आनंद व्यक्त करत होते.\nमाझाही हा पहिलाच मेट्रो प्रवास होता. मी दिल्ली मेट्रो नाही अनुभवली त्यामुळे मलाहि तिचे अप्रूप होतेच.\nया शहराने अक्षरश: हाल सहन केले आहेत हा दिवस पाहण्यासाठी. पूर्ण बँगलोर खोदलेले, अशक्य ट्रॅफिक, प्रत्येक रस्त्यावर मेट्रोचे खांब टाकायचे काम चालू, रस्ता धुळीने माखलेला अशी अवस्था प्रत्येक मुख्य मार्गांची. अजूनही कामे चालूच आहेत. मी स्वतः अनुभवलेली गोष्ट म्हणजे ८-१० किमी जायचे असेल तरी नको नको व्हायचे. बरं इथली ट्रॅफिकच वेगळी.. हे रुंद रोड पण एकदा अडकले तर ५-५, १०-१० मिनिटे गाडी हलवता पण येत नाही. बऱ्याच ठिकाणी गटारे उघडीच असल्याने असह्य वास. अशा परिस्थितीत जिच्यास���ठी हे सर्व सहन केले ती रुळावर बघून जल्लोष होणार नाही तर काय\nमहात्मा गांधी रोड वरच्या स्टेशन वर कौतुकाने फोटो काढून घेणारे काका काकू.\nअभिमान वाटला हिला बघून. स्मरणिका म्हणून तिचे एक रिचार्जेबल तिकीट घेतले.\nलिंक पाहिली.. गुपचूप काढलाय बहुतेक विडीओ..lol\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nजलते है जिसके लिये\nद बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२\nद बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/475275", "date_download": "2018-10-16T19:16:02Z", "digest": "sha1:B2SSLBGGY62FN4B6TJLFYQKOVZU66BZX", "length": 12008, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई-गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी मंजूर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबई-गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी मंजूर\nमुंबई-गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी मंजूर\nपेंद्र सरकारच्या विविध निधींतून महाराष्ट्रातील महामार्गांच्या कामांचा आढावा एमएमआरडीएच्या वांद्रे येथील कार्यालयात केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत सोमवारी घेण्यात आला.\nपेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती\nमहामार्ग हरीत महामार्ग म्हणून विकसित करणार\nझाडांच्या पुनर्रोपणासाठी एक टक्के रक्कम राखून ठेवणार\nमुंबई-गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले असून हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱया झाडांचे पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या 1 टक्के रक्कम राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश पेंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले.\nपेंद्र सरकारच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात गडकरी यांच्या उपस्थितीत सोमवारी घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी गडकर�� म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे 20 हजार कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला असून त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 कि.मी. लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करून 2018 पर्यंत हे काम पूर्ण करावे. जानेवारी 2019 मध्ये गोवा महामार्गाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देशही गडकरी त्यांनी यावेळी दिले.\nमहामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी जागतिक पातळीवरील कंपन्यांना आमंत्रित करुन योग्य कंपन्यांकडे हे काम देण्यात यावे. यापूर्वी या क्षेत्रात काम करणाऱया इच्छुक संस्थांना 15-20 कि.मी. लांबीमध्ये झाडांचे पुनर्रोपण आणि नवीन झाडे लावण्याचे काम वनविभागाच्या समन्वयातून पथदर्शी प्रकल्प म्हणून देण्यात यावे. महामार्गावरील झाडांचे पुनर्रोपण, नवीन लागवड आणि सौंदर्यीकरणाचे काम स्थापत्य काम करणाऱया कंत्राटदारांना न देता त्या क्षेत्रातील तज्ञ संस्था व कंपन्यांनाच दिले जावे. वफक्ष पुनर्रोपणाचे धोरण तयार करून ते पेंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.\nगोवा महामार्गाला समांतर मार्गाचाही अहवाल पूर्ण\nगोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू-वसई-अलिबागöश्रीवर्धन-दाभोळöगणपतीपुळे-रत्नागिरी-देवगड-मालवण ते वेंगुर्ला असा समुद्र किनाऱयाशेजारुन जाणारा कोकण पर्यटन सागरी महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाचा प्रकल्प अहवालही जवळपास पूर्ण झाला असून या कामाची निविदा प्रक्रिया येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करुन कार्यादेश देण्यात यावेत, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.\nसावित्री नदीवरील पुलाचे 5 जूनला लोकार्पण\nमहाडजवळील सावित्री नदीवरील पुलाचे लोकार्पण 5 जूनला करण्यात येईल, असे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. गेल्यावर्षी पावसाळ्यात या नदीवरील पूल कोसळला होता. यामध्ये दोन एसटीबसेस वाह���न गेल्या होत्या. त्यात अनेकांचा नाहक बळी गेला होता. या घटनेमुळे राज्यातील नदीवरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याने अखेर राज्यातील सर्व जुन्या पुलांचा सुरक्षेच्या दुष्टीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सावित्री नदीवर युध्दपातळीवर नवीन पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. या पुलाचे लोकार्पण 5 जूनला करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nनवी मुंबई महापालिकेची विक्रमी करवसुली\nउद्धव ठाकरेंनी वालमना धमकावले\nउर्मिला मातोंडकरचे 10 वर्षांनी बॉलीवूडमध्ये कमबॅक\nजनता मतपेटीतून उत्तर देईल ; शिवसेना\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/537645", "date_download": "2018-10-16T19:07:29Z", "digest": "sha1:H6PT2MJEL6CBQP674HDH3IIJQ2344ZEW", "length": 8808, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "योगमाया निसटली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » योगमाया निसटली\nआकाशवाणी ऐकल्यापासून कंसाला झोप कुठे येत होती. वसुदेव देवकीला मुल झाले आहे ही बातमी ऐकताच तो ताडकन उठला. तो धावतच बंदीगृहात वसुदेव देवकीच्या कोठडीपाशी येऊन पोहोचला. देवकी त्याला म्हणाली-अरे हा मुलगा नाही, मुलगी आहे. तू मुलीची हत्या करू नकोस. बालहत्या आणि तीही स्त्रीहत्या करणे हे महापातक तू करू नकोस त्यावर कंस तिला म्हणाला-मुलगा की मुलगी ते काही मी जाणत नाही. तुझा देव मोठा कपटी आहे. केव्हा, कुणाला, कसे फसवील सांगता येत नाही. त्या तुझ्या देव��चा काय भरवसा\nपुरत्या घाबरलेल्या कंसाने ती कन्या खसकन देवकीकडून हिसकावून घेतली. त्याला तिला कारागृहाच्या दगडी भिंतीवर आपटून ठार मारावयाचे होते. त्याने त्या मुलीचे पाय पकडून तिला गरगर गोल फिरवले. पण भगवंताची योगमाया कंसाच्या हातात थोडीच येणार होती ती त्याच्या हातातून सटकली आणि अष्टभुजा देवीच्या रूपात आकाशात प्रकट झाली. ती कंसाला म्हणाली-तू मला काय मारतोस ती त्याच्या हातातून सटकली आणि अष्टभुजा देवीच्या रूपात आकाशात प्रकट झाली. ती कंसाला म्हणाली-तू मला काय मारतोस तुझा काळ तर आधीच जन्मला आहे. निर्दोष बालकांची व्यर्थ हत्या करणे सोडून दे. इतके बोलून देवी अंतर्धान पावली.\nआता येथेसुद्धा देवीला बोलण्याची काय आवश्यकता होती ती चुपचाप राहू शकली असती ना. परंतु कंसाच्या मनात अधिक भय निर्माण करावयाचे होते म्हणून तिने त्याला हे सांगितले. तो कंसाचा काळ कुठे आहे हे मात्र सांगितले नाही. त्यामुळे कंसाची चिंता अधिकच वाढली.\nदेवीचे म्हणणे ऐकून कंसाला अत्यंत आश्चर्य वाटले. त्याला आपण हे सर्व कशासाठी करतो आहोत हेच कळेना. त्याने त्याचवेळी वसुदेव व देवकी यांना कैदेतून मुक्त केले आणि नम्रतेने तो त्यांना म्हणाला-\n मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो, त्याप्रमाणे मी तुमची बरीच मुले मारून टाकली. मी इतका दुष्ट आहे की, माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावे लागेल, बरे मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असूनही मेल्यासारखाच आहे.\nफक्त माणसेच खोटे बोलतात असे नाही, तर विधाताही खोटे बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्याने बहिणीची मुले मारली. तुम्ही दोघेही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचेच फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत. म्हणूनच ते सर्वकाळ एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीत मिसळतात, परंतु मातीमध्ये काही बदल होत नाही. त्याचप्रमाणे शरीरांचे उत्पन्न होणे, नाहीसे होणे, हे चालूच असते. परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही. जे लोक हे तत्त्व जाणत नाहीत, ते या शरीरालाच आत्मा समजतात. त्यामुळे त्यांची संसारातून सुटका होत\nकृषी व्यवस्थाः सहन न होणारे धक्के आणि धोके\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/driver-institution-teachers-expanded-valley-symbol-12387", "date_download": "2018-10-16T18:52:27Z", "digest": "sha1:GXK3OIXAPYK3UJPGKA5XGJC7SDVM7QRT", "length": 18814, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "The driver of the institution, teachers Expanded valley symbol संस्थाचालक, शिक्षकांमधील रुंदावलेल्या दरीचे प्रतीक | eSakal", "raw_content": "\nसंस्थाचालक, शिक्षकांमधील रुंदावलेल्या दरीचे प्रतीक\nसोमवार, 19 सप्टेंबर 2016\nजळगाव शहरातच नव्हे; तर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात लौकिकप्राप्त असलेल्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे संस्थाध्यक्षांविरुद्ध बंड पुकारले. अध्यक्षांकडून मुख्याध्यापकांसह सर्वच कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ होत असल्याची तक्रार थेट शिक्षणमंत्र्यांपर्यंत गेली. या प्रकरणाच्या चौकशीतून जे काय तथ्य बाहेर यायचे ते येईल. मात्र, शताब्दी महोत्सव साजरा करणाऱ्या शैक्षणिक संस्थेबाबत हा प्रकार समोर आल्यानंतर संस्थेच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसला, यात शंका नाही.\nजळगाव शहरातच नव्हे; तर जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात लौकिकप्राप्त असलेल्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे संस्थाध्यक्षांविरुद्ध बंड पुकारले. अध्यक्षांकडून मुख्याध्यापकांसह सर्वच कर्मचाऱ्यांचा मानसिक छळ होत असल्याची तक्रार थेट शिक्षण���ंत्र्यांपर्यंत गेली. या प्रकरणाच्या चौकशीतून जे काय तथ्य बाहेर यायचे ते येईल. मात्र, शताब्दी महोत्सव साजरा करणाऱ्या शैक्षणिक संस्थेबाबत हा प्रकार समोर आल्यानंतर संस्थेच्या जनमानसातील प्रतिमेला धक्का बसला, यात शंका नाही. अशा मोठ्या संस्थांमध्ये अनेकवेळा अशी प्रकरणे घडतात, कालांतराने समाजही ती विसरतो. मात्र, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात संस्थाचालक आणि शिक्षकांमध्ये यामुळे अविश्‍वासाची दरी निर्माण होत असेल तर त्याचा एकूणच पिढी घडविण्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात केवळ \"आर. आर.‘च नव्हे कमी-अधिक प्रमाणात सर्वच संस्थांमध्ये ही दरी दिसून येते, हेही नाकारून चालणार नाही.\nकेवळ पुणे-मुंबईतच नव्हे; तर समाजाची गरज ओळखून जळगावसारख्या ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या क्षेत्रातही अनेक चांगल्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या. समर्पितपणे काम करणाऱ्या संस्थाचालक व सोबतीला त्याच तळमळीने ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानातून या संस्थाही बहरल्या आणि विस्तारीत झाल्या. दोन-चार नव्हे; तर अगदी आठ-दहा दशकांची अर्थात शतकोत्तर वाटचालीची परंपरा लाभलेल्याही संस्था जळगावात आहेत. परंतु काळानुरूप बदल स्वीकारत या संस्थांनीही \"प्रोफेशनॅलिझम‘ स्वीकारले. व्यावसायिकता स्वीकारणे अपरिहार्य असले तरी ती स्वीकारताना काही संस्थांनी आपले तत्त्व सोडले, त्यातून काही चुकीच्या गोष्टी समोर येऊ लागल्या. संस्थाचालक आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांमधील सुप्त वाद हा त्याचाच परिणाम म्हणावा लागेल.\nसर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये संस्थाचालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अगदी सलोख्याचे व सौहार्दपूर्ण संबंध असल्याचे वरवर दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात हे संबंध इतके मधुर कधीच नव्हते, आजही नाहीत. कमी-अधिक प्रमाणात सर्वच संस्थांमध्ये या दोन घटकांमधील वाद सर्वश्रुत आहेत. फरक एवढाच, की काही संस्थांच्या कारभारातून ते वारंवार समोर येत असतात, तर काही संस्थांमध्ये ते सुप्तावस्थेत आहेत.\nशतकोत्तर परंपरा सांगणाऱ्या ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या आर. आर. विद्यालयात नुकताच उफाळून आलेला संस्थाचालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील वाद हे त्यातलेच उदाहरण. हा वाद अचानक उफाळून आला व कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष अरविंद लाठींविरुद्ध बंड पुकारले असेल, असे वाटत नाही. गेल्या अनेक दिवस नव्हे वर्षांपासून ही धुसफूस सुरू होती व त्यात अलीकडच्या काळात अतिरेक झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बंडाच्या माध्यमातून ती चव्हाट्यावर आली. विशेष म्हणजे दोन-चार नव्हे; तर मुख्याध्यापकांसह सर्वच कर्मचाऱ्यांनी अध्यक्षांविरुद्ध एकत्रितपणे तक्रार केल्याने स्वाभाविकत: समाजाची भूमिका कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. अध्यक्षांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, मानसिक छळ हे या तक्रारीतील प्रमुख मुद्दे. अध्यक्षांनी ते नाकारून संस्थेत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला म्हणून कर्मचारी विरोधात गेले, असे स्पष्टीकरण देणेही स्वाभाविक म्हणावे लागेल.\nया प्रकरणाच्या चौकशीअंती जे समोर यायचे ते तथ्य येईलच. ज्ञानार्जनाचे मंदिर असलेल्या शैक्षणिक संस्थांमधून असे प्रकरण समोर येत असेल तर संस्थेच्या वाटचालीतील हे घटक विद्यार्थ्यांसमोर नेमका कोणता आदर्श ठेवताहेत हा खरा प्रश्‍न आहे. यातून दोषींवर कारवाई होणे, संस्थाचालक-कर्मचाऱ्यांमधील वाद संपुष्टात येणे या प्रक्रियेची उत्तरे आगामी काळात मिळतीलच. मात्र, तरीदेखील केवळ हेच नव्हे तर अन्य अनेक कारणांवरून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक-कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेले वाद, त्यातून निर्माण होणारी दरी आणि अशा अविश्‍वासाच्या वातावरणात होणारे ज्ञानार्जन कितपत सक्षम पिढी घडवू शकेल हा खरा प्रश्‍न आहे. यातून दोषींवर कारवाई होणे, संस्थाचालक-कर्मचाऱ्यांमधील वाद संपुष्टात येणे या प्रक्रियेची उत्तरे आगामी काळात मिळतीलच. मात्र, तरीदेखील केवळ हेच नव्हे तर अन्य अनेक कारणांवरून अनेक संस्थांमध्ये संस्थाचालक-कर्मचाऱ्यांमध्ये होत असलेले वाद, त्यातून निर्माण होणारी दरी आणि अशा अविश्‍वासाच्या वातावरणात होणारे ज्ञानार्जन कितपत सक्षम पिढी घडवू शकेल हा खरा प्रश्‍न आहे.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार��थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/hingoli/death-youngster-gets-crushed-under-truck/", "date_download": "2018-10-16T20:04:08Z", "digest": "sha1:GLKQKML63PESDRVMNOALUFLHWIUWCDSA", "length": 25236, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Death Of The Youngster Gets Crushed Under The Truck | ट्रकखाली चिरडून तरूणाचा मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिक��े पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाज��ाची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nट्रकखाली चिरडून तरूणाचा मृत्यू\nशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.\nशिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तरूण मोबीलखाँ रशिदखाँ पठाण (२८, रा.शिरड शहापूर) हा नांदेडकडून गावाकडे परत येत असताना वसमत टी पार्ईंटवर कंटनेरने जोराची धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १७ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.\nऔरंगाबादहून नांदेडकडे जाणाऱ्या कंटनेर क्रमांक एच.आर. ५५ एक्स ३१५९ च्या चालकाने नांदेडहून गावाकडे दुचाकीवरून येत असताना पाठीमागून जोराची धडक दिली. यात मोबीन��ाँ पठाण यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटनेर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास मालेगावजवळ पकडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा पोकाँ मिरासे यांनी करून प्रेत शवविच्छेदनासाठी वसमत येथील उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले. शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगी, भाऊ असा परिवार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदोन चिमुकले पुरात वाहिले\nविद्युत धक्क्याने मजुराचा मृत्यू\nहवामान खराब असतानाही घ्यायला लावली विमानाची चाचणी, वैमानिक मारिया यांच्या पतीचा गंभीर आरोप\nस्थायी समितीची बैठक तहकूब\nमग्रारोहयोच्या कामांवर केवळ ५00 मजूर\nभाकपतर्फे आयोजित बसरोको आंदोलन मागे\nरिक्षाचालकाने पैसे व मोबाईल केला परत\nउर्वरित शौचालय बांधकामाचा प्रस्ताव\nआखाडा बाळापुरजवळ दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील ��डी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/automobile/", "date_download": "2018-10-16T20:05:16Z", "digest": "sha1:2ZOTJ2JSNBDC4DFWMITYERI6VDF32PI5", "length": 25361, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Automobile News in Marathi | Automobile Live Updates in Marathi | वाहन बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा ���ा 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट���रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nजुलैपासून एकाच पद्धतीचे वाहन परवाने\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदेशभरात समान नोंदणी प्रमाणपत्र : वाहनचालकाच्या अवयवदान संकल्पाच्या माहितीची नोंद ... Read More\nगाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के विम्याचे पैसे भरावे लागतात. ... Read More\nडॅटसनची नवीन गो, गो प्लस लाँच; किंमत 3.83 लाखांपासून\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडॅटसन गो ची किंमत 3.29 लाख रुपये असून प्लसची किंमत 3.83 लाखांपासून सुरु होत आहे. ... Read More\nरॉयल एनफील्डने फसविले; पिगासस 500 बाईक कचऱ्यात टाकल्या; कंपनी नरमली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगेल्या काही दिवसांपूर्वी रॉयल एनफील्डने काढलेल्या लिमिटेड एडिशन पिगासस 500 ला कचऱ्यात फेकण्यात आले होते. हा वाद आजही थांबल्याचे दिसत नाही. कारणही तसेच आहे. ... Read More\nजॅग्वारने सादर केली आपली पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटायरला फुगे का येतात लक्ष न दिल्यास ऐन वेगात फुटण्याची शक्यता...\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकारची सर्वात महत्वाची आणि खर्चिक बाब म्हणजे टायर. कारचे टायर चांगले असल्यास ठीक नाहीतर बऱ्याचदा टायर फुटुन अपघात होतात. यामुळे टायरची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याचदा टायर नवीन असला तरी���ी त्याला फुगे म्हणजेच टेंगुळ येतात. चला जाणून घेऊया याचे क ... Read More\nSuzuki ने लॉन्च केल्या दोन ऑफ-रोड बाईक, जाणून घ्या किंमत आणि खासियत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nटू-व्हीलर निर्माता कंपनी सुझुकीने मोटरसायकल इंडिया प्राइव्हेट लिमिटेड (SMIPL) ने बुधवारी आपल्या ग्लोबल फ्लॅगशिप मोटोक्रॉस बाईक्स RM-Z450 आणि RM-Z250 लॉन्च केल्या आहेत. ... Read More\nलवकरच येणार इंडियन मोटरसाइकलची दमदार बाईक, जाणून घ्या किंमत\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIndian Motorcycle ने आज आपली नवीन दमदार बाईक FTR1200 वरुन पडदा उठवला आहे. इंडियन मोटरसायकलने जर्मनीमध्ये होणाऱ्या 2018 INTERMOT मोटरसायकल शोमध्ये ही बाईक सादर केली आहे. ... Read More\nजाणून घ्या कारचे सेफ्टी फीचर्स कसे करतात काम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIndian Motorcycle ची 'मुलींना शिकवा' मोहीम; 20 दिवसांच्या भारतभ्रमंतीवर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमोहिमेमध्ये 12 सदस्य सहभागी झाले असून 15 शहरांना भेटी देणार आहेत. हे अंतर 8000 किमी एवढे आहे. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत ��ोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_680.html", "date_download": "2018-10-16T18:35:13Z", "digest": "sha1:2U727IFDJXBUGCOLLBCEQFAPMUBDHGAQ", "length": 17588, "nlines": 106, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "सेनगावात शिवसेनेचा महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात निद्रा आदोंलन - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : सेनगावात शिवसेनेचा महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात निद्रा आदोंलन", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nसेनगावात शिवसेनेचा महावितरणच्या अनागोंदी कारभारा विरोधात निद्रा आदोंलन\nसेनगाव:- येथील तालुका महावितरण कार्यालयात महावितरणच्या अनागोदी कारभारा विरोधात दि.06 जुन बुधवार रोजी सकाली 11 वाजता हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निद्रा आदोंलन केले.\nअधिक माहीती अशी की,सेनगाव महावितरण कार्यालयाचा कारभार अनागोंदी चालला असुन तालुक्यात नेहमीच थोड्या फाँल्ट साठी पुर्णच विजपुरवठा बंद केल्या जातो.तालुक्यातील ब-याच गावातील डिपी ह्या नादुरुस्त असल्याने थोडासा जरी फाँल्ट असला तर पुर्ण गाव रात्रभर अंधारातच राहत आहे. वरीष्ठ अधिकारी यांनी मे महिन्यातच नादुरुस्त डि.पी.दुरुस्ती व जागोजागी लोंबकलत असलेल्या विज वाहीन्या बरोबर करण्याच्या सुचना दिल्या होत्या.परंतु दि.-3 जुन रोजी रात्रभर सेनगाव तालुका वासियांना अधांरात काढावी लागली तर दि.04 जुन सोमवार रोजी दिवसभर लाईट गुल होती आता तर पाच-पाच मिनिटांनी लाईट गुल होण्याचे प्रमाण वाढले असुन यामुले वृध्दासह लहान बालकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ���ज दि.06 जुन बुधवार रोजी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारीसह शिवसैनिकांनी विजेचा सुरलीत पुरवठा होण्याच्या मागणीसाठी सेनगाव तालुका महावितरण कार्यालयात निद्रा आदोंलन केले.यावेली शिवसेना सेनगाव शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख,नगरसेवक प्रविण महाजन,मंगेश पवार,कवरदडीचे सरपंच दिलीप कुंदर्गे,निखिल देशमुख, जगदीश गाढवे-पाटील,संतोष गाढवे-पाटील,अमजद पठाण,वैभव देशमुख,शिवाजी देशमुख आदी शिवसेना पदाधिकारीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महावितरण ने सेनगांव तालुक्यात सुरलीत विजपुरवठा न केल्यास तिव्र आदोंलन छेडण्यात येईल असा ईशारा उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिला आहे. शिवसेनेचे निद्रा आदोंलन चालु असल्याची माहीती मिलताच कार्यकारी अभियंता जाधव यांनी भेट देऊन सेनगाव तालुक्यातील विज पुरवठा दोन दिवसात सुरलीत होईल व नादुरुस्त डि.पी.व जागोजागी लोबकललेल्या तारा आठ दिवसात दुरुस्ती केल्या जातील असे आश्वासन दिल्याने निद्रा आदोंलन मागे घेण्यात आले आहे.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-strike-call-off-262112.html", "date_download": "2018-10-16T19:36:36Z", "digest": "sha1:5UZ64PZFE5PSTAFGLVOEXPE3H4BTS2H6", "length": 15320, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्री�� कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nशेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे\nमध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींशी तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत केवळ 'आश्वासन'वर समाधान मानत या संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.\n03 जून : किसान क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ऐतिहासिक शेतकरी संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींशी तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत केवळ 'आश्वासन'वर समाधान मानत या संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.\n31 ऑक्टोबर पर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, 22 जून पर्यंत दूध दरवाढ आणि हमीभावपेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याचं आश्वासन या प्रमुख माग��्या तत्वतः मंजूर करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी केवळ या आश्वासनावर समाधान मानत ऐतिहासिक शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.\nशेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत, त्यामुळेच आम्ही गेली 2 दिवस सुरू असलेला संप मागे घेत आहोत अशी भूमिका किसान क्रांती मोर्चाचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी मांडली. सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं आणि हमीभावाचा कायदा पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं आहे. जर आमच्या सर्व मागण्या 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन पुकारू असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं.\nदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केवळ आश्वासनावर समाधान मानणारे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सरकारला फितूर असल्याचा आरोप करत आम्ही हा संप सुरू ठेवणार असल्याच किसान सभेचे अजित नवले यांनी सांगितले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन दिलं असून ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचही नवले म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवावा अस आवाहनही त्यांनी केलं.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अर्ध्यातूनच उठून गेलेले अजित नवले हे किसान क्रांती मोर्चाच्या कोर टीमचे मेंबर नव्हते, त्यामुळे त्यांची भूमिका अधिकृत नाही असे स्पष्टीकरणही सूर्यवंशी यांनी दिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने ��९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bhupendra-singh-calls-delhites-to-celebrate-diwali-with-crackers-271728.html", "date_download": "2018-10-16T19:00:19Z", "digest": "sha1:RN7FYZPJUX2424BMNHKA4567TTKLD65I", "length": 13727, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nदिल्लीकरांनो फटाके फोडायचे असतील तर भोपाळला या-म.प्र. गृहमंत्र्यांची ऑफर\nपीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं\nभोपाळ,11 ऑक्टोबर: दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेशचे राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे.\nपीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे.'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'. दिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय\nदरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स्वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी ��ाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/israel/", "date_download": "2018-10-16T20:04:19Z", "digest": "sha1:3737X7NLHVLD2ZUXHPOOFLCIQUSC64I2", "length": 27954, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Israel News in Marathi | Israel Live Updates in Marathi | इस्रायल बातम्या at Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nभीषण जलसंकटाची छाया अन् इस्राएलचे उदाहरण\nपूर्वीच्या तुलनेत पावसाच्या दिवसांचे प्रमाण कमी झाले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थितीसाठी केवळ निसर्गालाच दोष देऊन चालणार नाही. ... Read More\nहायफा; भारतीय सैनिकांनी रक्त सांडलेली पावनयुद्धभूमी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतत्कालीन पॅलेस्टाइनच्या हद्दीमध्ये असणारे हे बंदर मध्यपूर्वेत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी होते. त्यावेळेस या सर्व भागावर तुर्कांचे राज्य होते. तुर्कांविरोधात लढण्यासाठी इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांची मदत घेण्याचे निश्चित केले. त्यासाठी इंग्रजांनी भार ... Read More\nIsraelNarendra ModidelhiBenjamin netanyahuइस्रायलनरेंद्र मोदीदिल्लीबेंजामिन नेतन्याहू\nइस्रायली विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइस्रायलच्या व्यवस्थापन कॉलेजमधील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (El Al) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले 17-29 ऑगस्ट असे दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. ... Read More\nइस्रायली ���िद्यार्थी करताहेत भारतीय शिक्षणपद्धतीचा अभ्यास\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतातील प्राथमिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास व येथील संस्कृती जाणून घेण्यासाठी इस्त्राईली विद्यार्थी वाड्यात आले आहेत. ... Read More\nइस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nइस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत. ... Read More\nAtal Bihari Vajpayee: भारत इस्रायल संबंधांतील गुप्ततेची कोंडी फोडणारे पंतप्रधान\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांचे भारतात स्वागत करण्याची संधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मिळाली. ... Read More\nAtal Bihari VajpayeeIsraelprime ministerअटलबिहारी वाजपेयीइस्रायलपंतप्रधान\nइस्रायल झाले 'ज्यूंचे राष्ट्र-राज्य'; वादग्रस्त विधेयक मंजूर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nया विधेयकाच्या बाजूने 62 मते मिळाली तर त्याच्याविरोधात 55 मते पडली आहेत. या कायद्यानुसार आता हिब्रू ही इस्रायलची राष्ट्रभाषा झाली असून ज्यू धर्मिय हे 'राष्ट्रहिताचा विषय' घोषित करण्यात आले आहे. ... Read More\nइस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने पार पाडली, ... Read More\nआता तंत्रज्ञानसमृद्ध इस्रायल जाणार चंद्रावर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nअमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. ... Read More\nगुप्तचर यंत्रणेची डॅशिंग कामगिरी, 'मोसाद'ने 50 वर्षांपूर्वीचे घड्याळ शोधले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादने आपला गुप्तहेर एली कोहेनच्या मृत्युचा पुरावा शोधून काढला आहे. सीरियामध्ये 50 वर्षांपूर्वी कोहेनला पकडून फाशी देण्यात आली होती. ... Read More\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' ��ूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology-2/googles-latest-updates-to-its-assistant-are-creepy-and-exactly-what-we-asked-for-289826.html", "date_download": "2018-10-16T18:30:02Z", "digest": "sha1:FPOZJTEAPH2F4KZGFCZX52ESARHONROI", "length": 16681, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता गुगल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं!", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिल���ंचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nआता ग���गल असिस्टंट करणार तुमची सर्व कामं\nजगभरात लोक काय सर्च करतात, सर्च केल्यावर ते कशावर क्लिक करतात, काय बुक करतात, कोणते निर्णय घेतात, किती वेळात घेतात.. सगळं सगळं या असिस्टंटमध्ये रोजच्या रोज फीड होत असतं.\nअमेय चुंभळे, 12 मे : कुठला चित्रपट कुठे लागलाय, हे जाणून घेण्यासाठी आपण गुगल वापरतो. वीकेंडला कुठे जेवायला जायचं यासाठीही आपण ऑनलाईन सर्च करतो. पण तिकीट बुक करणं किंवा सीट रिझर्व करणंही जर आपल्या फोननं केलं तर \nहा आवाज कोणत्या महिलेचा नाही, फोनचा आहे. गुगल असिस्टंट नावाच्या सॉफ्टवेअरनं खरंच एका हेअर सॅलोनमध्ये फोन लावला, आणि फोनच्या मालकासाठी अपाॅइंटमेंट घेतली. या गुगल असिस्टंटची पुढची पायरी गुगलनं कॅलिफोर्नियामधल्या वार्षिक कार्यक्रमात केली. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनीच याचं प्रात्यक्षिक जगाला दाखवलं.\nनजीकच्या भविष्यात तुमचा स्मार्टफोन अशा प्रकारची कामं करू शकेल.यामागे आहे सध्याचं आघाडीचं आणि बहुचर्चित तंज्ञत्रान. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता. जगभरात लोक काय सर्च करतात, सर्च केल्यावर ते कशावर क्लिक करतात, काय बुक करतात, कोणते निर्णय घेतात, किती वेळात घेतात.. सगळं सगळं या असिस्टंटमध्ये रोजच्या रोज फीड होत असतं. गुगल सर्च, युट्यूब, गूगल मॅप्स या अ‌ॅप्समध्ये आपण काय शोधतो, ते सगळं साठवलं जात असतं. त्यावरून ट्रेंड्स तयार केले जातात. म्हणजे, विविध प्रवृत्ती सेव्ह केल्या जातात.\nम्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेत कित्येक लाखो टेराबाईट्सची माहिती सेव्ह असते. गुगल असिस्टंट आता इतकं पुढे गेलंय की आपण बोलताना जसे पॉज घेतो, आवाजात बदल होतात, हेल निघतात.. हे सगळं हा असिस्टंट करतो. म्हणजे, त्याचा आवाज कोई मिल गया चित्रपटातल्या जादूसारखा वाटत नाही, मानवी आवाज वाटतो.\nया उदाहरणामध्ये हेअर सॅलोनची अपॉईंटमेंट घेतली जातेय. गुगलनं यामध्ये फोनच्या बॅकग्राऊंडमध्ये काय केलं बघा. नेहमीच्या ब्युटी पार्लरचा नंबर शोधून काढला. स्वतःच फोन लावला. मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत अपॉईंटमेंट हवीये, असं सांगितलं. मला एक सेकंद द्या, असं उत्तर आल्यावर अम्-हम्, असंही असिस्टंटनं म्हटलं दुपारी सव्वाची वेळ नकोय, हेही अतिशय नम्रपणे सांगितलं. म्हणजे, यात सौजन्याची भावना आणि नम्रपणाचा गुण आला. याला कारणीभूत - कृत्रिम बुद्धीमत्ता. तिथून उत्तर आलं, सकाळी १०��ी वेळ आहे. त्याला असिस्टंटनं होकार दिला. वेळ ठरली. हेअर सॅलोनमधल्या व्यक्तीला कळलंही नाही, की फोन गुगल असिस्टंटनं केला होता.\nहे तंत्रज्ञान अजूनही पूर्णपणे तयार नाहीये. Development स्टेजमध्ये आहे. यामागचा हेतू एकच - वेळ आणि कष्ट वाचवणे. जगात आज अनेक अंतराळ अभियानं, ड्रायव्हरलेस कार्स, रोगांचं निदान, गुणांवरून कोणतं क्षेत्र निवडावं याचा सल्ला...अशा अनेक गोष्टींची उत्तरं कृत्रिम बुद्धिमत्तेतनं मिळतायेत. आणि अनेकदा ही उत्तरं माणसानं दिलेल्या उत्तरांपेक्षा सरस असतात, हे सर्वात महत्त्वाचं.\nहेच मानवजातीचं भविष्य आहे, ही मात्र काळ्या दगडावरची रेघ. सॉफटवेअरच्या या बुद्धिमत्तेच्या जोडीला मन नाही, किंवा इंग्रजीत ज्याला conscious म्हणतात ते नाही..एवढाच काय तो फरक.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nतुमच्या मोबाईलमध्ये गुगलचे अॅप खरे आहे ना\nAlert : पुढचे २ दिवस इंटरनेट होऊ शकतं बंद; बँकेचे व्यवहार अडकण्याची शक्यता\nचार्जिंग करताना एमआयच्या मोबाईलचा स्फोट, तुम्हीही घ्या ही खबरदारी\n या १२ कारणांमुळे तुमचं फेसबुक अकाउंट होऊ शकतं हॅक\nफक्त 60 रुपयांमध्ये मिळतोय फ्रिज,वाशिंग मशीन ;15 नोव्हेंबरपर्यंत आहे स्कीम\nदोन दिवस चालणार बॅटरी, मोटोरोलाचा वन पाॅवर लाँच, किंमत...\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/india-england-test-series-134384", "date_download": "2018-10-16T18:56:49Z", "digest": "sha1:GMEYOM26QAS6ZTTTPMDRTV4EWHZ2CUOC", "length": 14508, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "India England test series भारत-इंग्लंड मालिका; उष्णतेची लाट भारताच्या पथ्यावर | eSakal", "raw_content": "\nभारत-इंग्लंड मालिका; उष्णतेची लाट भारताच्या पथ्यावर\nसोमवार, 30 जुलै 2018\nभारतीय फलंदाजांवर वेगवान गोलंदाजांद्वारे हल्ला करण्याची इंग्लंडची योजना विफल ठरण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडमध्ये सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे खेळपट्टी कोरडी होईल आणि ती भारतीय फिरकी गोलंदाजीस साथ देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nलंडन - भारतीय फलंदाजांवर वेगवान गोलंदाजांद्वारे हल्ला करण्याची इंग्लंडची योजना विफल ठरण्याची श���्‍यता आहे. इंग्लंडमध्ये सध्या आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे खेळपट्टी कोरडी होईल आणि ती भारतीय फिरकी गोलंदाजीस साथ देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nइंग्लंडमध्ये जवळपास एक महिना उष्णतेची लाट आहे. त्यामुळे खेळपट्टीतील जिवंतपणाच निघून गेला असेल. त्याचमुळे एजबस्टनची खेळपट्टी कोरडी होईल आणि ती फिरकीस साथ देण्याची शक्‍यता आहे. हे लक्षात घेऊनच इंग्लंडने फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊन विराट कोहली तीन फिरकी गोलंदाजांचीही निवड करू शकतो, असे मत इरापल्ली प्रसन्ना तसेच मनिंदर सिंग या दिग्गज फिरकी गोलंदाजांनी व्यक्त केले.\nसध्याची परिस्थिती इंग्लंडपेक्षा भारतास जास्त अनुकूल आहे, असे मानले जात आहे; पण भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हे मान्य नाही. वातावरणाशी जुळवून घेणे सर्वांत जास्त महत्त्वाचे असते. जोहान्सबर्गमध्ये आपल्याला हे साध्य झाले. त्यामुळेच आपण तिथे जिंकलो. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आपण काय शिकलो आहोत, त्याचे प्रतिबिंब या दौऱ्यात दिसेल. इंग्लंड गोलंदाजांची सुरवातीस 25-30 षटके चांगल्याप्रकारे खेळून काढणे तसेच 25-30 धावांचे रूपांतर शतकात करण्याकडे लक्ष देणे फलंदाजांसाठी महत्त्वाचे आहे. इंग्लंडमधील सध्याचे वातावरण बघता प्रतिस्पर्धी संघ किमान दोन फिरकी गोलंदाज खेळवतील. भारताने तीन फिरकी गोलंदाज खेळवले तरी मला आश्‍चर्य वाटणार नाही. फिरकी गोलंदाजांना सध्याच्या वातावरणाची तसेच खेळपट्टीची साथ लाभेल. संघाचे आक्रमक धोरणही फिरकी गोलंदाजांच्या पथ्यावर पडेल, असे मत इरापल्ली प्रसन्ना तसेच मनिंदर सिंग यांनी व्यक्त केले. इंग्लंडच्या रशीद अली, मोईन अली यांनीही प्रभावी कामगिरी केली आहे, याकडे प्रसन्ना लक्ष वेधतात. रशीद तर भारतीय फलंदाजांची अनेकदा डोकेदुखी ठरला आहे. भारत दौऱ्यात मोईन अली प्रभावी ठरला होता, असे प्रसन्ना यांनी सांगितले.\nसध्याचे इंग्लंडमधील वातावरण भारतासारखे आहे, असे अनेकांना वाटत असेल; पण खेळपट्टी वेगळी असणार तसेच मैदानही, त्याचबरोबर वातावरणही. इंग्लंडमध्ये हवामान कसेही असले तरी चेंडू मूव्ह होणारच. - रवी शास्त्री, भारतीय मार्गदर्शक\nकोरड्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाज चेंडूला चांगलीच फिरक देऊ शकतील. वुर्स्टरशायरकडून खेळण्याचा अनुभव अश्‍विनसाठी फायदेशीर ठरू शकेल. या खेळपट्टीवर चायनामन कुलदीप यादवही धोकादायक ठरू शकतो. - इरापल्ली प्रसन्ना\nपुणे - हवामान विभागाकडून मॉन्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याचा आरोप करीत बीड...\nहेमंतरावांची शेती.... नव्हे ‘कंपनी’च\nलखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत...\nपुणे - केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘अल्फोन्सो’ या नावाने नुकताच जाहीर केलेला भौगोलिक निर्देशांक (जीआय) देवगड व रत्नागिरी येथील हापूस आंबा...\nचुकीच्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांकडून हवामान विभागाला टाळे\nपुणे : हवामान विभागाच्या चुकीच्या मॉन्सूनच्या अंदाजामुळे मराठवाड्यात दुष्काळ पडला असून, पिक विम्याचे देखील हजारो कोटी रुपये मिळत नसल्याचा आरोप करित...\nमराठवाड्यात २२ टक्के कमी पाऊस\nपुणे - राज्यात मराठवाड्यामध्ये यंदा पावसाने पाठ फिरविल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी प्रसिद्ध केलेल्या मॉन्सूनच्या विश्‍लेषणातून स्पष्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_381.html", "date_download": "2018-10-16T18:11:39Z", "digest": "sha1:QUBXBWRMHNZNUFLOE2ZSFR6CSHACIAU3", "length": 15871, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "मंत्रालयासमोर धुळ्यातील सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : मंत्रालयासमोर धुळ्यातील सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nमंत्रालयासमोर धुळ्यातील सरकारी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न.\nमंत्रालय���समोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. धुळ्यातील रहिवासी असलेले बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (11 जून) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत बबन झोटे यांना ताब्यात घेतल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. बबन झोटे हे धुळे नगर पालिकेतील कर्मचारी होते, अशी माहिती समोर आली आहे. धुळे नगरपालिका असताना 1989 मध्ये झालेल्या नोकर भरती प्रक्रियेची सीआयडी चौकशी करावी, या मागणीसाठी झोटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. झोटे यांनी मनपा सेवेतून कमी करण्यात आले होते. दरम्यान, मंत्रालयात वारंवार होणा-या आत्महत्या आणि आत्महत्यांचे प्रयत्न रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात नायलॉनची संरक्षक जाळी बसवण्यात आली. त्यावेळेस, विरोधकांनी मंत्रालयात जाळी बसवण्याच्या कामावर सडकून टीका केली होती. 'लोकांनी उड्या घेऊ नये म्हणून मंत्रालयात संरक्षक जाळी लावण्यात आली. पण फक्त जाळी लावून उपयोग नाही. जनतेला न्याय द्यायचा असेल तर सरकारने आधी आपल्या कारभारावर लागलेली जाळी-जळमटी काढली पाहिजेत. ती जाळी काढणार नसाल तर या जाळीचा काडीचाही उपयोग नाही', असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हाणला होता.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्���ा शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4641608.html", "date_download": "2018-10-16T19:07:28Z", "digest": "sha1:MJREW7VUQAYEBMS2QSOHSN32R2H5JYVK", "length": 4157, "nlines": 83, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - फक्त दोनच मिनीट थांब", "raw_content": "\nफक्त दोनच मिनीट थांब\nफक्त दोनच मिनीट थांब\nएक व्यक्ति मृत्युच्या वाटेवर आहे, त्याला न्यायला यमदुतही आला आहे. त्यावेळी ती व्यक्ती यमदुताला विनवणी करते ती अशाप्रकारे\nफक्त दोनच मिनीट थांब\nमृत्यु अजुनही आहे लांब\nआताच तर मी फुलायला लागलो\nसंसाराच्या गाड्यात रूळायला लागलो\nअजुन बरचस जग बघायच आहे\nमला अजुन थोडस जगायच आहे\nराहिलेली स्वप्न पुर्ण करेन\nमगच मी सुखाने मरेन\nतेवढ्यासाठी लगेच जीव नको नेऊ\nतुला मी फसवणार नाही तु नको भिऊ\nतु म्हणशील याला वेळ किती पुरणार\nआयुष्यभरची स्वप्ने दोन मिनटात पुर्ण कशी करणार\nतु त्याची चिंता नको करु\nउगीच दोन मिनीटांच स्वप्न भंग नको करु\nदोन मिनटात अस स्वप्न बघेन\nत्यातच मी आयुष्य भरच जगेन\nस्वप्नात नरक सोडुन सगळीकडे जाईन\nमला माहीत आ��े यानंतर मी तेथेच राहीन\nस्वर्गाची ईच्छा कधीच नव्हती तरीही तेथे जाईन\nइंद्राचा दरबार डोळेभरुन पाहीन\nपृथ्वीवर अडकलेला जीव असा नाही सुटणार\nनात्यांचा मोह असा नाही तुटणार\nत्यासाठीही वेळ द्यावाच लागणार\nत्यावेळात मी त्यांच्यासाठी सर्वकाही मागणार\nमुलांची शाळा, आईचा आजार\nवडिलांचे प्रेम, बायकोचा बाजार\nयाच दोन मिनीटांच्या स्वप्नात करणार\nमगच मी हा देह सुखाने सोडणार\nबघितलना दोन मिनीटात काय काय केल\nचित्रगुप्तालाही हिशोब लागणार नाही अस गणित दिलं\nRe: फक्त दोनच मिनीट थांब\nRe: फक्त दोनच मिनीट थांब\nRe: फक्त दोनच मिनीट थांब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-local-pune-news-talathi-office-locked-three-years-86181", "date_download": "2018-10-16T18:48:30Z", "digest": "sha1:CUC2YNBBIFKK73CR275QP5SOI2DOPSRC", "length": 14677, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news local pune news talathi office locked from three years तलाठी कार्यालय धुळखात ; 3 वर्षांपासून कुलूप बंद | eSakal", "raw_content": "\nतलाठी कार्यालय धुळखात ; 3 वर्षांपासून कुलूप बंद\nगुरुवार, 7 डिसेंबर 2017\n''कदाचित वानवडी तलाठी कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसावी. तसेच काही काळ तलाठी तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकीकृत करण्यात येत असतात. मात्र, याबाबतची पूर्ण माहिती घेऊनच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल\" (तहसीलदार गीता दळवी )\nहडपसर : वानवडी येथील तलाठी कार्यालय गेल्या तीन वर्षांपासून कुलूपबंद आहे. तलाठी भाउसाहेब एकदाही या कार्यालयात फिरकलेले नाहीत. तहसील कार्यालयात दस्तावेज संगणकीकृत करण्यात येत असल्याने यात तलाठी व्यस्त असल्याची माहिती तलाठी कार्यालयाबाहेर लावली आहे. परिणामी विविध दाखले घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.\nया सर्वांमुळे वेळ, पैसा वाया जात असून, नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे दमझाक होणा-या व आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आठ दिवसांत कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.\nशासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकारने तलाठी नियुक्त केले आहेत. नागरिकांना रहिवाशी दाखले व उत्पन्नाचे दाखले आणि सातबारा देणे व शिधापत्रिका देणे, फेरफार नोंदी करणे, जमीन महसूल गोळा करणे, वारसा प्रकरणांच्या नोंदी करणे, यांसारखी महत्वाची कामे या कार्यालयातून केली जातात.\nमात्र, गेल्या तीन वर्षांपासून वानवडी येथील कार्यालय कुलूप बंद आहे. नागरिकांना माहिती देण्यासाठीदेखील येथे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हेलपाटे मारणे व विविध दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात जाण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी म्हणून ओळखला जाणारा तलाठी गायब असल्याने नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.\nनागरिक दिनेश सामल म्हणाले, ''मागील तीन वर्षे तलाठी कार्यालय बंद आहे. याच कार्यालयात घोरपडी व वानवडी या दोन गावांची कार्यालये आहेत. विविध दाखले घेण्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे गैरसोय होते. आठ दिवसात तलाठी कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल''.\nयाबाबत तलाठी सिमा शेळके म्हणाल्या, \"तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकीकृत करण्यात येत असल्याने या कामात मी व्यस्त आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार मी तहसील कार्यालयात कार्यरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व दस्तएेवज संगणकीकृत करण्यासाठीचे दिलेले काम पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर मी वानवडी तलाठी कार्यालयात हजर राहिन\".\n''कदाचित वानवडी तलाठी कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसावी. तसेच काही काळ तलाठी तहसील कार्यालयात दस्तऐवज संगणकीकृत करण्यात येत असतात. मात्र, याबाबतची पूर्ण माहिती घेऊनच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल\", असे आश्वासन तहसीलदार गीता दळवी यांनी दिले.\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nपोलिसांच्या तत्परतेने तरुणाला ��ीवदान\nपुणे - रविवारी रात्री अकराची वेळ...पोलिस नियंत्रण कक्षातून हडपसर पोलिस ठाण्याच्या बीट मार्शलना एका तरुणाने गळफास घेतल्याबाबत कॉल येतो...पोलिस...\nपुणे - हवामान विभागाकडून मॉन्सूनबाबत वर्तविण्यात आलेल्या चुकीच्या अंदाजामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याचा आरोप करीत बीड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/aajkalchya-kalakruti/", "date_download": "2018-10-16T19:25:58Z", "digest": "sha1:CPC7S72JW7MHMNYLZ74E6YZQ5SUWMJVO", "length": 14255, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आजकालच्या कलाकृती | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nया कलाकृतीचं नाव ‘द प्रॉबेबल ट्रस्ट रजिस्ट्री’ असं असून तिचं दृश्य-रूप हे तीन गोलाकार ‘काउंटर’वजा होतं.\nकबाला, माऊंट अरारात अशा ज्यू धर्मप्रतीकांची आठवण करून देणारी नावं यापैकी पाच मनोऱ्यांना आहेत.\n‘परफॉर्मन्स आर्ट’ ही दृश्यकलेच्या इतिहासात १९६० च्या दशकापासून रुळलेली...\nरेखा रौद्वित्य यांचं सोबतचं चित्र पाहून ‘यात इतकं विशेष काय’ असं वाटेल. चित्र साधंसंच दिसतं आहे.\nपाची खंडे गेली मिटुनी..\nविज्ञानाच्या आधारे ‘वरच्या अवकाशा’त गेलेला माणूस वसुंधरेचं एकात्म सौंदर्य टिपू शकतो\nकलेनं नेहमी ‘शाश्वत मानवी मूल्यं’च आविष्कृत करावी, ही अपेक्षा असते. ती योग्यच आहे.\nवर्चस्ववादी हिंसेच्या अंधारातले कवडसे\nमुंबईकर चित्रकार १९९७ पासून, म्हणजे त्याच्या वयाच्या २३व्या वर्षांपासून चित्रप्रदर्शनं करतो आहे\nमाझ्या देशातली हिंसा; माझ्या देशातलं ‘सत्य’\nचित्रपटगृहांबद्दलचे ‘सिंगल स्क्रीन’ आणि ‘मल्टिप्लेक्स’ हे शब्द आता मराठीच्या उंबरठय़ावर आले आहेत.\nमिलान शहरात काहीसं एका बाजूला असलेलं ‘फोंडाझिओने प्रादा’ हे कलासंग्रहालय आतून मात्र झकपक आहे.\nही चित्रं काश्मीबद्दल आहेत, आणि नाहीतसुद्धा. नाटकाच्या विंगांइतक्या मोठय़ा आकाराचे पडदे गॅलरीभर लावलेले\nनावाकडे क्षणभर दुर्लक्ष करून मोटारीच्या त्या भागांच्या मधून फिरतानाचा अनुभव हा दोन पातळ्यांवरला असतो.\nअभिव्यक्तीस्वातंत्र्यावर र्निबध हवेत असं म्हणणारे बहुतेकदा सभ्यतेच्या संकेतांचेही पुरस्कर्ते असतात. त्या\nअंगोला या आफ्रिकी देशामधला किलौंजी किआ हेन्डा हा दृश्यकलावंत गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला.\nलुइंगम्ला घरात एकटीच विणत बसलेली असताना १९८६ सालचा २४ जानेवारी हा दिवस तिच्यासाठी अखेरचा ठरला.\nयापैकी पहिला आरोप- तुम्ही तेच तेच बोलताय. दुसरा आणि त्याहून गंभीर आरोप- हे सारं नकारात्मक आहे.\nते जुनं झालं.. आत्ताचं काय\n‘रेडीमेड’ कलाकृतींना शंभरहून अधिक र्वष झाली आहेत. द्युशाँचे वाभाडेही काढून झालेले आहेत.\nसगुण म्हणू की निर्गुण रे..\nखेळातले अनेक प्रयोग हल्लीच्या चित्र-शिल्पकलेच्या प्रेक्षकांवर सुदर्शन शेट्टी या शिल्पकारानं केले आहेत. ‘\nअतुल भल्लाला मायदेशी येऊन लगेच चित्रकार म्हणून यशस्वी वगैरे होता आलं अशातला भाग अजिबात नाही.\nजेनिफरच्या फोटोंचं पुस्तकही झालंय. त्याला ‘आमची स्तनकर्करोगाशी झुंज’ असं नाव आहे.\n‘कलाकृती पाहायची सवय असेल तर कलाकृतींचे बारकावे लक्षात येतात’ हे खरं आहे.\nओढा गं, ढकला गं..\nकलाकृतीचा रोख जर कल्पनेवर असेल आणि ती कल्पना कलावंताच्या वास्तवाशी किती निगडित आहे हे जर पाहिलं\n१९९० नंतरच्या जागतिक दृश्य-कलाकृतींच्या मराठी मनानं घेतलेल्या अनुभवांचे पाक्षिक सदर\nआजकालच्या कलाकृती : देणेघेणे काही नसता..\nकविवर्य कुसुमाग्रज यांची एक छान चुटकेवजा कविता आहे.. ‘टकटक झाली दारावरती..\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4848885855769105755&title=vehicle%20Insurance&SectionId=5003950466321844063&SectionName=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-10-16T18:28:35Z", "digest": "sha1:HO2VDZB2AVJSLPXN2VP7OGKHNT4JBBRM", "length": 15441, "nlines": 148, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "स्वयंचलित वाहनासाठीचा विमा", "raw_content": "\nआपण स्कूटर, मोटरसायकल किंवा कार किंवा कोणतेही स्वयंचलित वाहन घेतले, की लगेचच त्या वाहनासाठी इन्शुरन्स घेणे बंधनकारक असते, हे आपल्याला माहीत असते. तथापि बऱ्याचदा आपल्याला अशा इन्शुरन्सच्या नियमांबाबत फारशी माहिती नसते. म्हणून ‘समृद्धीची वाट’ सदरात आज आपण त्याबाबत आवश्यक ती माहिती घेऊ.\nमोटर व्हेइकल इन्शुरन्स म्हणजे कोणत्याही स्वयंचलित वाहनासाठी घ्यावयाचा इन्शुरन्स होय. हा एक इन्शुरन्स कंपनी व वाहन मालक यांच्यातील करार असून, यानुसार वाहन मालक गाडीच्या बाजारभावाप्रमाणे एक ठराविक रक्कम विमा कंपनीस प्रीमियम म्हणून देत असतो. त्या बदल्यात विमा कंपनी वाहन मालकास अशा पॉलिसी कालावधीत वाहनाचे काही नुकसान झाले, तर पॉलिसी कव्हर व झालेले नुकसान यातील कमी असणारी रक्कम नुकसानभरपाई म्हणून देण्याचे मान्य करते. सर्वसाधारणपणे हा करार एक वर्षाचा असतो व कराराची मुदत संपण्यापूर्वी नवीन वर्षासाठी घसारा विचारात घेऊन कमी होणाऱ्या किमतीइतकी नवीन पॉलिसी घ्यावी लागते. याला पॉलिसी नूतनीकरण असे म्हणतात. हल्ली काही विमा कंपन्या तीन वर्षांसाठी पॉलिसी देऊ लागल्या आहेत. अशी पॉलिसी घेण्याचा आणखी प्रमुख उद्देश म्हणजे वाहन चालविताना काही अपघात होऊन दुसऱ्या कोणास शारीरिक इजा अथवा मृत्यू आल्यास, तसेच दुसऱ्या वाहनाची मोडतोड होऊन नुकसान झाल्यास आणि त्याने क्लेम केल्यास अशी नुकसानभरपाईसुद्धा दिली जाते. याला थर्ड पार्टी लायबिलिटी असे म्हणतात. अशा पॉलिसीस कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसी असे म्हणतात.\nकॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स पॉलिसीत खालील बाबी समाविष्ट असतात.\n-\tदंगे, गुंडागर्दी, मोर्चा यांमुळे होणारे वाहनाचे नुकसान\n-\t��्राणी अथवा पक्षी यांनी धडक दिल्यामुळे होणारे वाहनांचे नुकसान\n-\tवाहनावर अकस्मात पडणाऱ्या वस्तू अथवा मिसाइलमुळे होणारे नुकसान\n-\tपूर, वादळ किंवा तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान\n-\tआग लागल्याने होणारे नुकसान\n-\tथर्ड पार्टी लायबिलिटी\nथर्ड पार्टी लायबिलिटी प्रोटेक्शन म्हणजे काय ते आता पाहू.\nमोटर वाहन कायदा १९८८नुसार थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स असणे बंधनकारक आहे. यामुळे, पॉलिसीधारकाच्या चुकीमुळे अन्य वाहनाचे नुकसान झाल्यास, तसेच अन्य कोणास इजा झाली किंवा मृत्यू आल्यास, यातून जी कायदेशीर लायबीलिटी (दायित्व) येऊ शकते, यापासून पॉलिसीधारकास संरक्षण मिळते.\nसर्व जनरल इन्शुरन्स कंपन्या मोटर व्हेइकल इन्शुरन्स देऊ करतात. असे असले, तरी अशी पॉलिसी घेताना कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो, तसेच कंपनीचा रिपेअर गॅरेजेसशी असलेला संबंध पाहणे जरूरीचे असते. विशेष म्हणजे सर्व विमा कंपन्या पॉलिसीधारकास पॉलिसी नूतनीकरण करताना ‘नो क्लेम बोनस’ देऊ करतात; मात्र त्यासाठी आधीच्या वर्षात पॉलिसीधारकाने कुठल्याही प्रकारचा क्लेम घेतला असता कामा नये. म्हणूनच याला ‘नो क्लेम बोनस’ असे म्हणतात. पॉलिसी नूतनीकरण करताना जो प्रीमियम द्यावा लागणार असतो, त्यात डिस्काउंटच्या स्वरूपात ‘नो क्लेम बोनस’ दिला जातो. असा डिस्काउंट साधारणपणे २० ते २५ टक्के इतका असू शकतो.\nवरील कारणांमुळे होणाऱ्या नुकसानभरपाईचा क्लेम पॉलिसीधारकाने करायचा असतो. होणाऱ्या नुकसानाबाबतचा निर्णय विमा कंपनीच्या सर्व्हेअरने दिलेला रिपोर्ट व दुरुस्तीसाठी टाकलेल्या गॅरेजने दिलेल्या बिलानुसार केला जातो. वाहन चोरीस गेल्यास संबंधित वाहनाच्या डेप्रिसिएटेड किमतीनुसार क्लेम दिला जातो. याउलट थर्ड पार्टी लायबिलिटी क्लेम ज्या ‘थर्ड पार्टी’चे नुकसान झाले आहे, अशी व्यक्ती करत असते.\nइथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, की अपघात होतेवेळी वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पूर्णत: पालन केलेले असेल, तसेच जर वाहनचालक कुठल्याही प्रकारच्या नशेत नसेल, तरच क्लेम मिळू शकतो. विशेष म्हणजे वाहन चालविताना सोबत इन्शुरन्स पॉलिसी असणे बंधनकारक आहे. अलीकडेच नियमात झालेल्या सुधारणेनुसार आता अशी पॉलिसी डिजिटल फॉर्ममध्ये (डिजिटल लॉकर) सोबत असलेलीसुद्धा चालू शकते.\n(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान���शियल प्लॅनर आहेत.)\n(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)\nअतिशय मोजक्या शब्दात महत्वपूर्ण मुद्द्यांबद्दल माहिती दिली आहे. उपयुक्त लेख.धन्यवाद.\nकिमान सहा महिन्यांच्या खर्चाची तरतूद आवश्यक व्याजावरील प्राप्तिकर कसा वाचवाल टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी अनधिकृत व्यवहारांतून होणारे नुकसान कसे टाळाल टॉप-अप मेडिक्लेम पॉलिसी अनधिकृत व्यवहारांतून होणारे नुकसान कसे टाळाल\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/raju-shetty-arrested-at-mp-264451.html", "date_download": "2018-10-16T18:23:21Z", "digest": "sha1:OYIQ7PHSISBOIZR4YCVSRKWOVIQY3SZW", "length": 12421, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हाय��ोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nराजू शेट्टींना मध्य प्रदेशात अटक\nशेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय.\n06 जुलै : खासदार राजू शेट्टींना मध्य प्रदेशातील मंदसौर इथं पोलिसांनी अटक केलीय. शेतकरी यात्रेदरम्यान मंदसौरमधील पिंपलमडिया गावातून शहीद शेतकऱ्यांचे अस्थिलकश नेताना पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांच्यावर कारवाई केलीय. यावेळी शेट्टी यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.\nमंदसौर हल्ल्यातील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अस्थिकलश राजू शेट्टी दिल्लीतील जंतर मंतरला घेऊन जाणार होते. मात्र हे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना अटक केलीय.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली.या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: arrestedraju shettyमध्य प्रदेशराजू शेट्टीशेतकरी\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/vikhe-patils-petition-marathi-language-dcpr-will-be-heard-monday-125484", "date_download": "2018-10-16T19:35:52Z", "digest": "sha1:34QUHAWCCX4G5ZUCJXOZ3U6ZWOSBFVXT", "length": 17053, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vikhe Patils petition for Marathi language DCPR will be heard on Monday मराठी भाषेतील 'डीसीपीआर'साठी विखे पाटील यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी | eSakal", "raw_content": "\nमराठी भाषेतील 'डीसीपीआर'साठी विखे पाटील यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी\nशुक्रवार, 22 जून 2018\n'डीसीपीआर'शी संबंधित दस्तावेज, 'डीपी रिपोर्ट' आणि 'डीपी शीट्स' उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्वीकृत झाली आहे.\nमुंबई - 'बृहन्मुंबई विकास योजना 2034' अंतर्गत मुंबई विकास नियंत्रण आणि प्रवर्तन विनियमावली अर्थात 'डीसीपीआर' मराठी भाषेत प्रकाशित करणे; तसेच 'डीसीपीआर'शी संबंधित दस्तावेज, 'डीपी रिपोर्ट' आणि 'डीपी शीट्स' उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्वीकृत झाली असून, त्यावर तातडीने सोमवार, ता. 25 जून 2018 ला सुनावणी होणार आहे.\nन्या. शंतनू केमकर आणि न्या. नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप संचेती यांनी विखे पाटील यांच्या वतीने बाजू मांडली. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या 'डीसीपीआर'ची मुदत संपुष्टात येत असल्याने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्याचप्रमाणे हा 'डीसीपीआर' मुंबई शहरावर दूरगामी परिणाम करणारा असल्याने तो अत्यंत महत्वाचा असल्याचेही त्यांनी न्यायालयाला अवगत केले. त्यानंतर न्यायालयाने या याचिकेवर येत्या सोमवारी तातडीने सुनावणी घेणार असल्याचे सांगितले.\nदरम्यान, या जनहित याचिकेबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, मागील महिन्यात राज्य सरकारने मुंबईचा 'डीसीपीआर' प्रसिद्ध केला. यावर हरकती, सूचना नोंदविण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदत आहे. परंतु, हा 'डीसीपीआर' अत्यंत क्लिष्ट इंग्रजी भाषेत असल्याने तो सर्वसामान्य नागरिकांच्या आकलनापलिकडचा आहे. त्यामुळेच 'डीसीपीआर' मराठी भाषेतही प्रसिद्ध करावा, अशी सर्वच थरातून केली जाते आहे. मात्र हरकती, सूचना मांडण्याची मुदत संपत आली तरी सरकारने 'डीसीपीआर' मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. राजभाषा अधिनियम 1964 नुसार सर्व प्रशासकीय कामकाज मराठीतच करणे आवश्यक असून, सरकारने तसे परिपत्रकही अगोदरच निर्गमित केलेले आहे. तरीही 'डीसीपीआर' फक्त इंग्रजीतच का असा प्रश्न त्यांनी या याचिकेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.\nया मागणीच्या समर्थनार्थ सदर याचिकेत 2015 मधील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झालेल्या एका जनहित याचिकेचाही संदर्भ देण्यात आला आहे. या याचिकेवर आपली बाजू मांडताना राज्य सरकारने यापुढील सर्व कामकाज मराठीतच होईल, असे सांगितले होते. त्यानुसार 1 डिसेंबर 2016 ला नगरविकास विभागाने विकास योजना व विकास नियंत्रण नियमावली मराठीत काढण्याचा स्पष्ट उल्लेख असलेले परिपत्रक जारी केले होते, असे विखे पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे.\nदुसरी महत्वाची बाब म्हणजे 'डीसीपीआर' प्रसिद्ध करताना सरकारने त्याच्यासोबत व त्याच्याशी संबंधित दस्तावेज सार्वजनिक केलेले नाहीत. विकास आराखडा तयार करण्यामागील सरकारचे धोरण, नियोजन, भौगोलिक व लोकसंख्येशी निगडीत आकडेवारी स्पष्ट करणारा 'डीपी रिपोर्ट', त्याचप्रमाणे विकास आराखड्याचे सुस्पष्ट नकाशे असलेल्या 'डीपी शीट्स' अद्याप उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे हा 'डीसीपीआर' तांत्रिकदृष्ट्या पूर्ण स्वरूपात जनतेसमोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर या सर्व दस्तावेजांसह मुंबईचा 'डीसीपीआर' मराठी भाषेत प्रकाशित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला द्यावेत, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या याचिकेत नमूद केली आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\n#Watercrisis पीएमआरडीएला पाण्याची प्रतीक्षा\nपुणे - जलसंपदा विभागाने पुण्याच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आता पीएमआरडीएच्या...\nआमदार काते हल्लाप्रकरणी चार जणांना अटक\nमुंबई - अणुशक्तीनगर विधानसभेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांना पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सचिन खंडागळे,...\nशार्पशूटरची नियुक्ती टार्गेटवर नागपूर, ता. 16 ः पांढरकवडा भागातील नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी \"शार्पशूटर' नवाब शाफत अली खान याच्या नियुक्तीला...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/fishing-festival-pircon-1638908/", "date_download": "2018-10-16T18:49:01Z", "digest": "sha1:LDMA73R2MRIHB35H7TJVHILRXDZLFTCS", "length": 28780, "nlines": 267, "source_domain": "www.loksatta.com", "title": "fishing festival pircon | परंपरा : पिरकोनचा मत्स्योत्सव | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nपरंपरा : पिरकोनचा मत्स्योत्सव\nपरंपरा : पिरकोनचा मत्स्योत्सव\nहोळी किंवा धुलिवंदनाच्या दिवशी गावात तळा मारण्याचा कार्यक्रम असतो.\nहोळी किंवा धुलिवंदनाच्या दिवशी गावात तळा मारण्याचा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम म्हणजे सामूहिक मासेमारी. लोकांना एकत्र आणणाऱ्या या आगळ्यावेगळ्या प्रथेविषयी-\nलहानपणी आम्ही आणि गावातील म्हैशी दोघांचाही हक्काचा स्वििमग पूल म्हणजे पिरकोनच्या पूर्वेकडील विस्तीर्ण तलाव. गावच्या भाषेत ‘तला’. पोहण्याच्या सुविधेबरोबरच कपडे धुण्यासाठीचा धोबी घाटही तोच, विसर्जन तलावही तोच आणि मरणोत्तर विधींसाठीचा घाटही तोच. लग्नसमारंभासाठी लागणारे मंगल जलसुद्धा याच तळ्याचे. गावातील सर्व प्रथा-परंपरांचे केंद्रस्थान म्हणजे हा तलाव.\nकालांतराने या नसíगक स्वििमग पूलमध्ये माझे पोहणे कमी झाले, मात्र गावच्या म्हैशींनी अजूनही ही ‘सांस्कृतिक परंपरा’ जपली आहे.\nअशा या बहुढंगी तलावाला भेट देण्याचे माझे प्रमाण कमी झाले असले तरी काही महत्त्वपूर्ण प्रसंगी मी आजही आवर्जून हजेरी लावतो. हे प्रसंग म्हणजे गोपाळकाला आणि गणेश विसर्जन. या सणसमारंभांव्यतिरिक्त आणखी एक वेगळा दिवस, ज्या वेळेस गावातील कर्तबगार मंडळी (त्यात मीसुद्धा आहे बरं का) वर्षांतून ए���दोन वेळा हजेरी लावतात. ज्या दिवसाची आम्ही नेहमीच वाट पाहात असतो, तो दिवस म्हणजे ‘तळा मारण्याचा’ दिवस. खरं म्हणजे हा साधासुधा दिवस नसून एक उत्सवच; आनंदोत्सव\nहे ‘तळा मारणे’ म्हणजे काय\nतळा मारणे म्हणजे ‘‘गावाच्या सामाईक मालकीच्या तळ्यात सार्वजनिकरीत्या मासे पकडणे\nया दिवशी गावातील सर्व जण मिळून एकाच वेळेस मासे पकडण्याची बहुमोल कामगिरी बजावतात. हा दिवस सहसा होळी अथवा धूलिवंदन या दोघांपकी एक. या दोन दिवसांपकी उपवास नसणारा वार निवडला जातो. (इथे उपवास म्हणजे, फक्त मांसाहार न करण्याचा वार). त्यानंतर कधी कधी पावसाळा सुरू होण्यापूर्वीसुद्धा तळा मारला जातो. खरं तर तळा मारण्याच्या उत्सवाची लगबग आधीच्या दिवसापासूनच सुरू होते. गावातील बरेचसे लोक इतर गावांतील आपल्या ओळखीपाळखीच्यांकडे धाव घेतात. ही सगळी धावपळ असते ‘आसू’ मिळवण्यासाठीची. कारण ‘तळा मारण्यासाठीचा’ एकमेव नियम म्हणजे फक्त आसूचा वापर. आसू हे एकाच व्यक्तीला वापरता येण्याजोगे मासेमारीचे साधन आहे. लवचीक वेताला गोलाकार वाकवून त्याभोवती विणलेले मासे पकडण्याचे जाळे म्हणजे आसू. याचा आकार गणितातल्या अल्फा या चिन्हासारखा. गावातील जवळपास सर्वच कुटुंबांकडे हे साधन असते. परंतु या आसूचा व्यास जितका जास्त तितकी मासे मिळण्याची शक्यताही जास्त. या कारणामुळेच मोठय़ात मोठी आसू आणण्याकडे लोकांचा कल असतो. संध्याकाळी आसवा (आसूचे अनेकवचन) आल्या की तळा मारण्याविषयक चर्चा सुरू होतात. सगळेजण पूर्ण तयारीत असूनही एकमेकांना विचारत राहतात, ‘‘हाक मारली काय). त्यानंतर कधी कधी पावसाळा सुरू होण्यापूर्वीसुद्धा तळा मारला जातो. खरं तर तळा मारण्याच्या उत्सवाची लगबग आधीच्या दिवसापासूनच सुरू होते. गावातील बरेचसे लोक इतर गावांतील आपल्या ओळखीपाळखीच्यांकडे धाव घेतात. ही सगळी धावपळ असते ‘आसू’ मिळवण्यासाठीची. कारण ‘तळा मारण्यासाठीचा’ एकमेव नियम म्हणजे फक्त आसूचा वापर. आसू हे एकाच व्यक्तीला वापरता येण्याजोगे मासेमारीचे साधन आहे. लवचीक वेताला गोलाकार वाकवून त्याभोवती विणलेले मासे पकडण्याचे जाळे म्हणजे आसू. याचा आकार गणितातल्या अल्फा या चिन्हासारखा. गावातील जवळपास सर्वच कुटुंबांकडे हे साधन असते. परंतु या आसूचा व्यास जितका जास्त तितकी मासे मिळण्याची शक्यताही जास्त. या कारणामुळेच मोठय़ात मोठी आसू ���णण्याकडे लोकांचा कल असतो. संध्याकाळी आसवा (आसूचे अनेकवचन) आल्या की तळा मारण्याविषयक चर्चा सुरू होतात. सगळेजण पूर्ण तयारीत असूनही एकमेकांना विचारत राहतात, ‘‘हाक मारली काय’’ आमच्या गावात अजूनही एखादी सूचना/निर्णय कळवण्यासाठी दवंडीसदृश हाक मारण्याची पद्धत आहे.\n‘‘आरं ..उंद्या सकालचे आट वात्ता.. गावाचा तला माराचा हाय रंय’’ अशी हाक ऐकू आली की ‘तळा मारण्याचा’ दिवस व वेळ निश्चित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच तळ्यावर गर्दी जमा होऊ लागते. ही गर्दी हौशानवशांची. तळा मारल्यानंतर पाणी गढूळ होऊन कपडे धुण्यालायक राहणार नाही म्हणून या दिवशी काही महिला सकाळी सहापासूनच कपडे धुण्यासाठी येऊन जातात. हातात आसू आणि मासे साठवण्यासाठी पिशवी, बरणी, डोबुकरी (वेताने बनलेले मासे ठेवण्याचे भांडे), आखी (कमरेला बांधता येणारी जाळ्याची पिशवी) यांसह मंडळी तयार असतात. मासे सांभाळण्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती अथवा लहान मुलगाही असतो. प्रत्यक्ष मासेमारांसह उत्साही प्रेक्षकही जमलेले असतात. गावातील सरपंचाच्या हस्ते तळ्याच्या काठावरील दगडी कपारींतल्या म्हशेश्वराला (म्हसोबा’’ अशी हाक ऐकू आली की ‘तळा मारण्याचा’ दिवस व वेळ निश्चित होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजल्यापासूनच तळ्यावर गर्दी जमा होऊ लागते. ही गर्दी हौशानवशांची. तळा मारल्यानंतर पाणी गढूळ होऊन कपडे धुण्यालायक राहणार नाही म्हणून या दिवशी काही महिला सकाळी सहापासूनच कपडे धुण्यासाठी येऊन जातात. हातात आसू आणि मासे साठवण्यासाठी पिशवी, बरणी, डोबुकरी (वेताने बनलेले मासे ठेवण्याचे भांडे), आखी (कमरेला बांधता येणारी जाळ्याची पिशवी) यांसह मंडळी तयार असतात. मासे सांभाळण्यासाठी कुटुंबातील एखादी व्यक्ती अथवा लहान मुलगाही असतो. प्रत्यक्ष मासेमारांसह उत्साही प्रेक्षकही जमलेले असतात. गावातील सरपंचाच्या हस्ते तळ्याच्या काठावरील दगडी कपारींतल्या म्हशेश्वराला (म्हसोबा) नारळ अर्पण केला जातो. काजवीच्या (बेशरमीच्या) झुडपांआड पडून राहिलेल्या या म्हशेश्वराला या दिवशी मान मिळतो. नारळ फोडल्याची हाकाटी झाली की तळ्याच्या काठावरील लोक तळ्यात प्रवेश करून मासे पकडण्यास सुरुवात करतात. एकाच वेळेस शेकडो लोक पाण्यात उतरल्याने पाणी ढवळले जाते. या ढवळण्यामुळे तळ्यातील मासे वर येऊ लागतात. समुद्र���ंथनातून जशी समुद्रातील संपत्ती वर आली होती, तसाच काहीसा हा प्रकार. इथे आम्हाला अमृताहून चविष्ट मासे मिळतातच, जोडीला तळ्यातला खवराही (गाळ) वर येत राहतो. हा गाळ अंगावर बसून आमचाही अवतार कर्पूरगौरा होत जातो. या गाळाला अंगावर घेत लोक अक्षरश: हल्लाबोल करतात. सुरुवातीला कटल्यांसारखे मोठे मासे मिळतात. पाण्यातील ढवळाढवळ सहन न झाल्याने ते वेगाने वर येत राहतात. ‘लाइफ ऑफ पाय’ चित्रपटात मासे वेगाने पाण्याच्या वर उडण्याचा एक नेत्रदीपक प्रसंग आहे. असा प्रसंगदेखील मी या तळ्याच्या साथीने अनुभवला आहे.\nहे उडणारे मासे नशीबवान लोकांच्या जाळ्यात ते आयतेच सापडत राहतात. या वेळेस मासेमारीतले ‘हेवीवेट्स’ म्हणून ओळखल्या लोकांकडे प्रेक्षकांचे लक्ष असते. हे ‘हेवीवेट्स’ म्हणजे मासेमारीला गेल्यावर कधीही रित्या हाती परत न येणारे लोक. त्यांच्या अंगाला ‘वईस’(माशांचा वास) असल्याने त्यांना नेहमीच मासे मिळतात, अशीही चर्चा असते. त्यांच्या आसूमध्ये फडफड झाली की दर्शक लांबूनच माशाच्या वजनाचा अंदाज बांधतात. आमच्यासारखे नवशिके हळूहळू प्रयत्न करत राहतात. वर येणारे मोजकेच मासे मिळायचे बंद झाल्यावर जो तो आपल्या परीने दुसरी योजना राबवतो. एखादा तळ्याच्या कडेकडेने मासे पकडतो, तर दुसरा ‘चफा’ मारतो. चफा मारण्याचे एक विशेष कौशल्य असते. या प्रकारात आसू दोन्ही हातांनी पकडून वेगाने पाण्यातून फिरवली जाते. आणखी एक कौशल्य म्हणजे ‘वरहा’. हा शब्द खरं म्हणजे ओढणे या क्रियापदातून तयार झालाय. ‘वरहा’ म्हणजे ‘ओढा’. आसू पाण्याखालून ओढत न्यायची, म्हणजे त्या मार्गात येणारे मासे जाळ्यात सापडतील. हे सर्व काही करण्याला प्रचंड ताकद लागते. कारण पोहत जाऊन पाण्याखाली बुडी मारणे आणि चफा मारून पुन्हा काठावर येणे हा दमछाक करणारा प्रकार असतो. पण या धडपडीतून एक जरी मोठा मासा सापडला तरी सगळी मेहनत सार्थकी लागते. तळ्याचा काही भाग उथळ आहे. बरेचजण या भागातच मासे पकडत राहतात. तळ्याच्या पूर्वेकडचा भाग खोल आहे. या दिशेला मोठे वडाचे झाड असल्याने त्याला ‘वडाची पाली’ म्हणतात. काही ‘खतरो के खिलाडी’ या भागातच मासे पकडतात. (यात मीही आहेच) कधी कधी आसू बाजूला ठेवून हाताने मासे पकडण्याचे प्रयोगही केले जातात. या प्रयोगासाठी दीर्घ श्वास घेऊन खोल पाण्यात तळाला जायचे. तळाच्या चिखलात इंग्लिश मासे (हे ड���क्कर मासे, फंटूश या नावानेही ओळखले जातात.) दडून बसलेले असतात. चिखलात हाताने चाचपून मासे शोधायचे, सापडल्यावर वर आणायचे. मात्र हा जोखमीचा मार्ग चोखाळणारे लोकही कमीच.\nकाही वेळेस गावाच्या वतीने पावसाळ्यात ‘मत्स्यबीज’ सोडले जाते, त्यामुळे संकरित जातीचे मासेही सापडतात. तसा मासेमारीसुद्धा शेतीप्रमाणेच बेरभरवशाचा प्रकार असल्याने ‘तळा मारताना’ आपले जाळे रिते राहण्याचे प्रसंगही येतात. जोरदार पावसामुळे मासे वाहून जाणे, थंडीच्या लाटेमुळे मासे मरून काठावर येणे, कपडे धुण्याचा परिणाम होऊन मासे मरणे असेही प्रकार घडतात. अशा वेळेस मासे न मिळाल्यावर कोणाच्यातरी नावाने एक नेहमीचा संवाद ऐकायला मिळतो\n‘यायी यक मासा नाय ठेवला रं\nमोजक्याच जातींचे मासे पकडत असताना, एका माशाचा मात्र उल्लेख करायलाच हवा. या माशाला हाताने पकडण्याचे धारिष्टय़ कोणीच दाखवत नाही. या माशाची दहशत इतकी आहे की ‘हेवीवेट्स’ म्हणून उल्लेख केलेलेदेखील हा मासा जाळ्यात सापडल्यावर त्याचे तोंड दगडाने ठेचून नंतरच हात लावण्याची िहमत दाखवतात. हा मासा म्हणजे ‘नारिशगाली’ कॅटफिश प्रजातीतला हा मासा म्हणजे तळ्यातील दहशतवादीच. याच्या कल्ल्याजवळील काटे अत्यंत जहाल असतात. या माशाने काटा मारल्यावर भयंकर कळा येतात. टोचलेल्या जागेत सूज येऊन असह्य़ वेदना होतात. हा मासा चविष्ट असल्याने काही ‘खतरो के खिलाडी’ जोखीम पत्करतात आणि नंतर सुजलेले हात घेऊन डॉक्टरांकडे रांगा लावतात. (सुदैवाने अजून तरी यात मी नाही.)\nतास-दोन तासांनी ही दमलेली ‘कर्तबगार मंडळी’ माशांची गाठोडी भरून आनंदाने घराकडे परतू लागतात. प्रेक्षक खुणेनेच चौकशी करतात. मासे पकडून येणाऱ्यास किती मिळाले असे विचारल्यास एक नेहमीचे उत्तर ऐकू येते- ‘‘मिललाय जवापुरता\nम्हणजे जेवणापुरते. स्वत:ला न पेलवणारे मासे सापडल्यावरही हेच उत्तर आणि कमी असेल तरीही हेच. दमले भागलेले मासेमार घरी आल्यावर मत्स्यकमाई पाहून आनंदी होतात. सगळा शीण निघून जातो. ज्यांची आसू आणलेली असते अशांना, नातेवाईक, मित्रमंडळींना वाटा काढून उरलेल्या माशांना पोटाची वाट दाखवली जाते.\nअसा हा विविधरंगी, बहुढंगी आणि अतरंगी लोकांना एकत्र करणारा उत्सव…\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट���टी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/17457", "date_download": "2018-10-16T18:55:40Z", "digest": "sha1:7J3SMBWXG5QOAGKBJ5RHUBLNGVXY3GIO", "length": 45814, "nlines": 322, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /श्रीनिवास पेंढारकर - एक बाप /श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ७\nश्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ७\nहट्ट हा एक वेगळा भाग असतो. समज येणे किंवा असणे हा एक वेगळा भाग आणि हट्ट न करूनही आणि समज असूनही मनातील इच्छा व्यक्त करणे व त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून 'आपण ज्यांच्यावर अवलंबून आहोत' त्यांच्याशी त्या विषयावर बोलत राहणे हा निसर्ग असतो.\nप्लेग्रूपमधे एक वर्ष झाले तेव्हा ज्युनियर केजीमधे जायची वेळ आली आणि त्याचबरोबर वेळ आली युनिफॉर्म घ्यायची जरा रंगीबेरंगी अन मजेशीरच, पण युनिफॉर्म जरा रंगीबेरंगी अन मजेशीरच, पण युनिफॉर्म याच स्टेजपासून 'आपण सगळ्यांप्रमाणेच आहोत' ही भावना रुजवायचा प्रयत्न करण्य���साठी निर्माण झालेली व शिस्त बाणवणारी गोष्ट म्हणजे युनिफॉर्म\nआयुष्याला शिस्त नसते ना पण किर्लोस्कर ऑइल इंजिनमधे वेतन करारावरून झालेल्या कामगारांच्या संपाचा परिणाम असा झाला की तब्बल साडे तीन महिन्यांपासून कारखाना बंद झालेला होता आणि व्यवस्थापनातील लोकांना संपाच्या दुसर्‍या महिन्यापासून फक्त 'बेसिक पे' मिळेल व कारखाना पुर्ववत झाला की 'डिफरन्स' मिळू 'शकेल' अशी घोषणा झाली. 'मिळू शकेल' हा आणखी एक धक्का होता. त्यात खात्री नव्हती. दिवसच तसे होते. आजवर ज्या नोकरीतून रोजी रोटी मिळाली त्या नोकरीवर निष्ठा दाखवायचे दिवस होते ते किर्लोस्कर ऑइल इंजिनमधे वेतन करारावरून झालेल्या कामगारांच्या संपाचा परिणाम असा झाला की तब्बल साडे तीन महिन्यांपासून कारखाना बंद झालेला होता आणि व्यवस्थापनातील लोकांना संपाच्या दुसर्‍या महिन्यापासून फक्त 'बेसिक पे' मिळेल व कारखाना पुर्ववत झाला की 'डिफरन्स' मिळू 'शकेल' अशी घोषणा झाली. 'मिळू शकेल' हा आणखी एक धक्का होता. त्यात खात्री नव्हती. दिवसच तसे होते. आजवर ज्या नोकरीतून रोजी रोटी मिळाली त्या नोकरीवर निष्ठा दाखवायचे दिवस होते ते पण अशा वेळेस पक्षी झाडे सोडून जाण्याच्या प्रयत्नात असतात. श्रीनिवासने अगदी अती झाले तेव्हा एक दोन अर्ज केलेही पण अशा वेळेस पक्षी झाडे सोडून जाण्याच्या प्रयत्नात असतात. श्रीनिवासने अगदी अती झाले तेव्हा एक दोन अर्ज केलेही पण नोकर्‍या सहज मिळण्याच्या त्या दिवसांमधेही त्या इतक्या सहज नसायच्याच पण नोकर्‍या सहज मिळण्याच्या त्या दिवसांमधेही त्या इतक्या सहज नसायच्याच अडीच महिने झाल्यावर तर व्यवस्थापनातील लोकही टायमिंग न पाळता येऊ जाऊ लागले. बरोबर आहे अडीच महिने झाल्यावर तर व्यवस्थापनातील लोकही टायमिंग न पाळता येऊ जाऊ लागले. बरोबर आहे करायचे काय तिथे जाऊन करायचे काय तिथे जाऊन सगळी पेंडिंग कामे संपलेली सगळी पेंडिंग कामे संपलेली कॅन्टीन बंद वरिष्ठ अधिकारी फक्त बैठका घेणार युनियनबरोबर त्यांच्या गाड्या आलिशान आणि मोठ्या मोठ्या त्यांच्या गाड्या आलिशान आणि मोठ्या मोठ्या इथे बसचा पास काढायचा तरी त्रास इथे बसचा पास काढायचा तरी त्रास शक्यतो पंखे लावू नका, दिवे कमीत कमी लावा वगैरे सूचना सर्वत्र झळकलेल्या\nआपण कामगार असतो तर बरे झाले असते असेही श्रीनिवासला वाटले. त्याला वाटायचे की कामगार हे मशीनवर तांत्रिक काम करत असल्यामुळे त्यांना तत्सम नोकरीच्या संधी अधिक उपलब्ध असणार स्टोअरमधे एक्साईजचे काम करणार्‍याला स्पर्धक हजार बाजारात\nदेशमाने, कोपरकर, स्वाती, चिटणीस... सगळेच येऊन बसायचे. एकमेकांना रिझवायचे देशमाने काही ना काही बातम्या सांगायचे कंपनीच्या देशमाने काही ना काही बातम्या सांगायचे कंपनीच्या कारण एक युनियनमधील म्होरक्या त्यांच्या ओळखीचा होता. तेवढीच आशा पल्लवीत व्हायची.\nआणि बचतीतील सव्वा तीन हजारामधील दिड हजार केव्हाच संपले होते गेल्या दोन महिन्यांत कारण नऊशे रुपये हा पगार एकदम अडीचशेवर आलेला होता. आणि आज ती पेस्लीप घेऊन घरी आलेल्या श्रीने उद्या म्हणजे शुक्रवारी सरळ रजाच टाकलेली होती. याचे कारण म्हणजे आलेला उबग कारण नऊशे रुपये हा पगार एकदम अडीचशेवर आलेला होता. आणि आज ती पेस्लीप घेऊन घरी आलेल्या श्रीने उद्या म्हणजे शुक्रवारी सरळ रजाच टाकलेली होती. याचे कारण म्हणजे आलेला उबग ऑफीसमधे जाऊन बसायचे, वेळ कसा घालवायचा ते माहीत नाही आणि पुन्हा जेमतेम पगाराचे टेन्शन ऑफीसमधे जाऊन बसायचे, वेळ कसा घालवायचा ते माहीत नाही आणि पुन्हा जेमतेम पगाराचे टेन्शन त्यापेक्षा आठवड्यातून सरळ एक दिवस घरीच बसलेले बरे त्यापेक्षा आठवड्यातून सरळ एक दिवस घरीच बसलेले बरे विचारणार कोण कारण सप्रे सतत व्यवस्थापनाच्या अन युनियनच्या बैठकांमधे सहभागी व्हायचे कारण ते एक वकील होते. साहेब नसलेल्या अन कामच नसलेल्या स्टोअरमधे आठ आठ तास बसून करणार काय\nआणि गुरुवारी घरी परत आल्यावर गट्टूला कडेवर घेताच गट्टूने विधान केले..\nगट्टू - अं... छलकच\nश्री - काय म्हणतोय हो हा मावशी\nमावशी - मुलगा बोले बोबडे अन बापाचे ज्ञान तोकडे\nमावशी - म्हणजे काय म्हणजे मला काय दाई समजतोस का मला काय दाई समजतोस का आं उच्छाद मांडलाय याने मगाचपासून यांना शाळेत पोचवा, आणा, आणल्यावर गिळायला द्या, झोपवा, खेळवा.. तुम्ही हापिसात घोरणार संपय म्हणून यांना शाळेत पोचवा, आणा, आणल्यावर गिळायला द्या, झोपवा, खेळवा.. तुम्ही हापिसात घोरणार संपय म्हणून मी आहेच.. स्वतःचं नाही पोर अन जिवाला माझ्या घोर मी आहेच.. स्वतःचं नाही पोर अन जिवाला माझ्या घोर तो मध्या गेलाय बायको पोराला घेऊन आपल्याच जातवाल्यांना भेटायला तो मध्या गेलाय बायको पोराला घेऊन आपल्याच जातवाल्यांना भेटायला तिथे य�� राक्षसाला जायचय तिथे या राक्षसाला जायचय हा गिळ चहा आमच्याकडे गिळा चहा अन स्वतःच्या घरी रहा मोलकरीण आहे का मी मोलकरीण आहे का मी उद्यापासून हा माझ्या घरी आला तर बघच उद्यापासून हा माझ्या घरी आला तर बघच तंगड तोडून हातात देईन तुझंच तुझ्या\nश्रीनिवासने शांतपणे चहा पिऊन विचारले. मांडीवर गट्टू काहीतरी बडबडत होताच\nश्री - झालं काय\nमावशी - तळपट झालंय माझ्या आयुष्याचं झालं काय म्हणे हा इथे राहतो अन वाडा याला भेटायला माझ्याकडे रोज चला चला खेळू बाळा, पवारांची धर्मशाळा चला चला खेळू बाळा, पवारांची धर्मशाळा म्हणे झालं काय तो चितळे श्रीखंडाच्या गोळ्या वाटतो सगळ्यांना त्याही इथे बसून माझ्याच घरी चहा गिळतो मूठ मूठ दाणे अन गूळ तोंडात टाकतो. अन आग्र्याहून सुटका सांगत बसतो तासनतास मूठ मूठ दाणे अन गूळ तोंडात टाकतो. अन आग्र्याहून सुटका सांगत बसतो तासनतास एक पालेभाजी तरी आणलीय का आजपर्यंत माझ्यासाठी एक पालेभाजी तरी आणलीय का आजपर्यंत माझ्यासाठी मर मर मरायचं अन तुमचं कल्याण करायचं मर मर मरायचं अन तुमचं कल्याण करायचं\nश्रीनिवास 'काहीच झाले नसल्याच्या थाटात' उठला अन गट्टूला घेऊन उभा राहिला.\nश्री - किल्ली द्या\nमावशी - किल्ली द्या किल्ली द्या म्हणजे भिंतीवर लटकवलेली काढून घेता येत नाही का स्वतःच्या हातांनी आं पुन्हा किल्ली इथे ठेवायची नाही. चल निघ\nगट्टू मावशींकडे बघतही नव्हता. त्याच्या दृष्टीने हे नित्य घडणारे होते. आवाज, आवाज आणि आवाज श्रीच्याही दृष्टीने हे बोलणे सर्वसामान्य होते. श्री गट्टूला घेऊन आपल्या घराचे दार उघडून आत आला तेवढ्यात त्याच्या खिशातील पगाराची स्लीप गट्टूने काढून हातात घेतली.\nश्री - आं आं अरे ते नाही घ्यायचं अरे ते नाही घ्यायचं\nश्री - पगार... बाबांचा पगार..\nश्री - नाहीच झाला.. बाबांना पगारच नाही... हाहा हाहा\nगट्टूला खाली उतरवून त्याचे दोन्ही हात आपल्या हातांमधे धरून श्री दिलखुलास हसत गट्टूला फिरवत म्हणाला..\nश्री - म्हणा बरं ..बाबांना पगार मिळेना.. गट्टूला खाऊ मिळेना.. बाबांना पगार मिळेना.. गट्टूला खाऊ मिळेना..\nगट्टू पण बाबा आल्याचा, बाबांनी हसत हसत फिरवल्याचा असे दोन आनंद एकत्र झाल्याने हसत हसत म्हणू लागला.\nगट्टू - बाबांना पगाल मिलेना.. गट्टूला खाऊ मिलेना..\nश्री - बाबांना पगार मिळेना.. गट्टूला खाऊ मिळेना\nतेवढ्यात समीर आला अन म्हणाला..\nसमी�� - आम्ही चाललो.. अच्छा...\nगट्टू एकदम गंभीर झाला आणि केविलवाणा हसला.\nसमीर - त्याला सर्कसला यायचंय आमच्याबरोबर.. पण त्याला कसा नेणार आम्ही\nश्री - छे छे.... तो नाही काही येणार.. गट्टू आता बाबांबरोबर स्वैपाक करणारे.. हो क्की नाही\nगट्टू - नाई.. छलकच..हत्तोबा आणि वाघोबा बघायचे..\nश्री - अरे हत्तोबा अन वाघोबा नाहीच्चेत तिथे.. गेले पळून रानात..\nआधीच म्हंटल्याप्रमाणे..... हट्ट हा एक वेगळा भाग असतो, समज येणे हा वेगळा आणि समज येऊनही इच्छा व्यक्त करणे हा तिसरा..\nगट्टू - नशुदेत वाघोबा.. ज्जाऊ मी बाबा\n ते सर्कसला नाही चालले काही गंमत करतोय दादा हो की नाही रे\nश्री ने समीरकडे डोळा मारून पाहून विचारले खरे ... पण...\nसमीर - सर्कसलाच चाललोयत.... तुला पुढच्या वेळी घेऊन जाऊ हां\nगट्टू - बाबा.. जातो ना मी..\nश्री - अरे आज घरात आहे ना सर्कस आपल्या क्काय ती नाही बघायची तुला\nश्री - ही बघ... सर्कस होगयी शुरू.. पहिल्यांदा दादाला टाटा करा..\nसमीरने नुसताच हात हलवला अन तो निघून गेला. जाताना त्याची शोधक नजर तपास घेत होती की यांच्या घरात कोणत्या प्रकारची सर्कस असू शकेल आणि ते तो त्याच्या बाबाना विचारणारही होता.\nआणि तो जाताच दार आतून लावून घेऊन श्रीनिवासने गट्टूकडे पाहिले अन एक जोरदार कोलांटी उडी मारून म्हणाला..\nश्री - गट्टू सर्कसमधे आपले स्वागत आहे.. गट्टूचे बाबा जोकर, माकड, हत्ती, घोडा आणि वाघोबा होणार या रे या.. गट्टू सर्कस सुरू होत आहे.\nगट्टू अत्यंत उत्सुक चेहरा करून पाहू लागला. एका कोलांटीनेच त्याच्या चेहर्‍यावर स्मित हास्य आणले होते. त्यातच श्रीने कोणतीतरी एक टोपी डोक्यावर घातली आणि जोकर दिसावे या उद्देशाने चेहरा वेडावाकडा करत तिरका कसातरी चालू लागला. चालता चालता दोन, तीन वेळा मुद्दाम आपटला. कंबर चोळत खोटे रडत उठला. आणि विचित्र आवाज करू लागला.\nआत्तापर्यंत गट्टूची हसून हसून मुरकुंडी वळली होती.\nआता फर्माईशी सुरू झाल्या. घोला, हत्ती, वाघोबा वगैरे\nश्री हत्ती म्हणून आपलेच दोन्ही हात सोंडेसारखे हलवत चीं चीं उद्गार काढू लागला. वाघोबा म्हणून डरकाळी फोडू लागला. घोडा म्हणून गुडघे टेकून गट्टूला पाठीवर ठेवून रांगू लागला.\nगट्टूला आपले बाबा ही काय चीज आहे हे आज पहिल्यांदाच समजले होते. आपले बाबा इतके विलक्षण कलाकार आहेत हे त्याला माहीतच नव्हते.\nश्री पुन्हा जोकर झाल्यावर तर गट्टू नुसता हसतच सुटला. श्रीने���ी गट्टूला इतके हसताना आजच पाहिले होते. ते हसणे पाहून पगाराच्या स्लीपचे दु:ख केव्हाच विस्मरणात गेलेले होते. कसला पगार कसली नोकरी मै और मेरा बच्चा दॅट्स इट नोकरीवर लाथ मारण्याची हिम्मत देणारा तो अविस्मरणीय प्रसंग होता.\n पडलो पडलो पडलो.. आ... अयायायाया..\nश्रीने एकदम पलंगावर उडी मारली आणि माकडासारखे आविर्भाव केले.\nआता श्रीने एक सुतळी घेतली अन कंबरेला बांधली अन पुन्हा माकड होऊन नाचू लागला.\nगट्टू - शेपूट हलते कुठे\nश्रीने हातानेच शेपूट हलवली.\nश्रीने अक्राळविक्राळ चेहरा करून डरकाळी फोडली. या डरकाळीकडे अन आविर्भावांकडे गट्टू अनिमिष लोचनांनी बघत होता. त्याच्या दृष्टीने समीरदादापेक्षा बाबा कितीतरी भारी होते.\nअनेक वर्षांनी प्रचंड जोरात हालचाली केल्यामुळे...\nश्रीनिवास पेंढारकर चक्कर येऊन खाली पडले. गट्टूला तोही अभिनय वाटत होता. पण त्याला मिनिटभरातच गांभीर्य समजले अन त्याने आजीला बोलवून आणले. श्रीच्या अंदाजानुसार पंधरा मिनिटाम्नी तो शुद्धीत आला असावा.\nमावशी - काय रे मेल्या आत्ताच चकरा येतायत\nश्री - जरा.. चक्कर आली... पित्त\nमावशी - अन हा म्हणतोय तू उड्या मारत होतास\nश्री - सर्कस चाललवती आमची.. हा हा\nमावशी जरा वेळ श्रीचे निरीक्षण करून निघून गेल्या.\n शिम्ह पडलावता खाली ... उठला पुन्हा...\nगट्टू - खरा शिम्ह पडतच नाही... शिकार करतो हो ना\n क्षणार्धात चेहरा बदलला श्रीचा वास्तव भिडले मनाला त्याच्या वास्तव भिडले मनाला त्याच्या खरा सिंह खरा सिंह त्याच्या मुलाला, म्हणजे समीरला घेऊन खरी सर्कस दाखवायला गेला होता. पण अभिनय करणे आवश्यक होते.\nश्री - पलतो तर हत्त्तोबा अशी सोंड मारतो... अन गरागरा फिरवतो शिम्हाला... की आपटलाच शिम्ह\nगट्टू - मग मरतो\nश्री - दाखवतो हं आता बाबा पोल्या करतील.. जेवण करतील.. मग गट्टूला मांडीत बसवून दोघे जेवतील.. मस्तपैकी...\nगट्टू - नाही... आधी दाखवा..\n आत्ता बाऊ झालावता की नाही मला\nगट्टू - समीरदादाची सर्कस संपली असेल\nश्री - केव्हाच... त्यापेक्षा आपलीच सर्कस मोठी झाली..\nगट्टू - तिथे.. खरा शिम्ह असतो ना\nश्री - खरा शिम्ह कधी आणता येईल का कुणाला धरून\nगट्टू - खोटा असतो\nश्री - हो मग .. चला.. बाप्पाला दिवा लावलाय .. चला.. बाप्पाला दिवा लावलाय शुभंकरोती म्हणा... आणि आता बाबां कशा पोळ्या करतात बघायचं बर का\nगट्टूने हातपाय तोंड धुवून शुभंकरोती अर्धवट म्हंटले. त्यानंतर तो ओट्याशेजारी ठेवलेल्या स्टुलावर उभा राहून ओट्याशी उभा राहून पोळ्या लाटत असलेल्या बाबांशी बोलू लागला.\nश्री - टम्म फुगली की नाही आता आता अशी हळूच फोडायची..\nगट्टू - मी फोडू\nगट्टू - मधूकाकाला पोल्या नाई येत\nगट्टू - तुम्हाला कशा येतात\nश्री - मला सगळं येतं गट्टूला छान छान जेवण पाहिजे की नाही गट्टूला छान छान जेवण पाहिजे की नाही म्हणून सगळं शिकलो मी..\nगट्टू - राजेश खन्नाला येतं\nश्री - राजेश खन्ना तो कुठून आला इथे\nगट्टू - वैशालीताई म्हणत होती की राजेश खन्ना खूप भारीय..\n मला नाही बाबा माहीत\nगट्टू - किती पोल्या करनार\n मला तीन आणि गट्टूला दोन..\nगट्टू - मोठा झालो की मी करायच्या पोल्या\nश्री - शिकायला तर सगळंच पाहिजे माणसाने पण तू कशाला करशील पण तू कशाला करशील मी आहे की\nगट्टू - मी पोल्या करीन अन तुम्हाला जेवायला देईन\nगट्टूच्या या वाक्यावर बेहद्द खुष होत श्रीनिवासने त्याचा एक पापा घेतला.\nश्री - उद्या बाबांना सुट्टीय बर का खूप मजा करायची आपण\nश्री - गट्टूसाठी सुट्टी घेतली\nगट्टू - मी पन नाई जायचे\nश्री - उद्याच्या दिवस नको जाऊस\nगट्टू - नाईच जायचंय मला..\nश्री - अं... असं नाही काही म्हणायचम आता अभ्यास सुरू होणार आहे पुढच्या वर्षीपासून\nगट्टू - तुम्ही कितवित आहात\nश्री - अं.. बावीसावी\nगट्टूच्या दृष्टीने ही यत्ता फारच पुढची होती.\n हा तर पुणे जिल्हा झाला पोळीचा\nश्री - आणि ही आधी केलीय ती पाकिस्तान..\nअर्ध्या तासाने जेवणे झाली. तोंडलीची भाजी, मावशींनी दिलेला मोरंबा आणि पोळ्या अन भात, वरण सुगरण असणे शक्यच नव्हते श्री सुगरण असणे शक्यच नव्हते श्री पण निदान पदार्थ येत तरी होते करता पण निदान पदार्थ येत तरी होते करता आणि पलंगावरच्या दोन गाद्या खाली काढून त्यावर रांगत रांगत चादरी घालताना पुन्हा गट्टूने 'घोला, घोला' करत त्याच्या पाठीवर स्वारी केली. त्याला तसाच बसवून श्रीने चादरी घातल्या.\nआता थोड्याच वेळात सामसूम करून झोपायचे होते. त्यापुर्वी श्रीने सर्व आवराआवर झालेलि आहे की नाही हे तपासले अन त्याचवेळी दार वाजले. पावणे दहा\nगट्टुला पुन्हा उत्साह आला. त्याचा हिरो याही वेळेला घरात आलेला होता. श्री आवराआवरी करू लागला.\nगट्टू - कुठे गेलावतास\nगट्टू - बाबांनी सर्कस केली.. हे बघ असं ... माकल..\nगट्टू जोरजोरात हसत उड्या मारत समीरला ते दाखवायला लागला. आत्ता समीरच्या डोक्यात प्रकाश पडला. तोही ���ता हसू लागला.\nसमीर - आणि हत्ती\nगट्टू - अस्सा... हत्ती.. चीं चीं..\nसमीर - मी पण... हे बघ.. हत्ती.. आमची तर सोंड केवढीय...\nगट्टू - आमची पन..\nगट्टूने मगाचची श्रीने घातलेली टोपी घातली अन अभिनय करून दाखवला. दोघेही खूप हसत होते. बर्‍याच वेळाने प्रमिलाने समीरला हाक मारली तेव्हा समीर उठला आणि दारात जाऊन म्हणाला...\nसमीर - गंमत केली तुझी श्री काकाने.. अशी नसतेच खरी सर्कस.. उद्या सांगेन हां\nएका क्षणात....... केवळ एका क्षणात हिरोचा झिरो झाला होता श्री... श्रीने खाडकन हलत्या दाराकडे पाहिले. समीरचा दोष नाही वाटला त्याला समीरही लहानच होता. आणि गट्टू समीरही लहानच होता. आणि गट्टू आपल्या बाबांनी आपल्याला फसवले अन सर्कस जशी नसतेच तशी असते असे सांगीतले या भावनेने उद्ध्वस्त होऊन तो बाबांकडे बघत होता.\nश्रीने सगळे सोडून पटकन त्याला जवळ घेतले.\nश्री - काय झालं रे गट्टू\nगट्टू - खोटी खोटी छलकच केलीत तुमी\nश्री - नाही रे खरच केली.. बघ.. मला चक्कर पण आलीवती की नाई.. आजी पण आलीवती की नाई\nआता गट्टूला पटले. बाबांना 'बाऊ' झाल्याचे त्याने स्वतः बघितले होते. त्याने पटल्यासारखी मान डोलावली.\nत्याला उचलूनच श्रीने लाइट बंद केला. फॅन सुरू केला नाही. कंपनीने लावलेली सवय पगाराच्या स्लीपमुळे घरातही चालू ठेवावी लागत होती. फक्त रमाच्या फोटोवर एक झिरोचा बल्ब तेवढा असायचा...\nजवळपास वीस मिनिटे विविध गोष्टी अन गाणी हळू आवाजात ऐकवल्यावर गट्टू महाराजांचा डोळा लागला. त्याला शेजारी अलगद ठेवत श्रीने पाठ टेकली आणि सहज कूस वळली तर...\nरमाच्या फोटोच्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा दिसत होता..\nआणि मनातल्या मनातच श्री म्हणाला..\nश्री - काही नाही गं कित्येक वर्षांनी उड्या मारल्या ना कित्येक वर्षांनी उड्या मारल्या ना त्यामुळे आता खूप बरं वाटतंय.. काळजी करू नकोस आणि गट्टू आहेच की बघायला.. आता पुन्हा इतक्या उड्या नाही मारणार.. साधी चक्करच आली मला.. खरच काळजी करू नकोस... रमा.. एका गोष्टीसाठी माफ करशील आणि गट्टू आहेच की बघायला.. आता पुन्हा इतक्या उड्या नाही मारणार.. साधी चक्करच आली मला.. खरच काळजी करू नकोस... रमा.. एका गोष्टीसाठी माफ करशील\nमी.. मी खूप प्रयत्न करतो गं.. पण.. रमा... पण आज मला... आपल्या बाळाला..\n.... खरी सर्कस नाही गं दाखवता आली... करशील ना माफ रमा\nत्या रात्री... पेंढारकरांच्या घरातील एका उशीवर डोके टेकून एक निरागस बालक केव्हाच झोपी गेले होते...\n.. दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...\n‹ श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ६ up श्रीनिवास पेंढारकर - एक बाप - क्रमशः - भाग ८ ›\nया वेळी प्रतिक्रिया देणारी मी\nया वेळी प्रतिक्रिया देणारी मी पहिली. अशक्य सुन्दर आणि मन हेलावुन टाकणारे लिखाण आहे तुमचे. हार्दिक शुभेछा\nडोळ्यांत पाणी आणलंत राव,लि़खाण मनाला खुपच भावले.\nभावना अनावर झ्याल्याने लिहु शकत नाही.\nमनाला चटका लावुन गेला हा\nमनाला चटका लावुन गेला हा भाग...\nव्वा...सुरेख.......अप्रतीम.........अन शेवटची ओळ म्हनजे...........\nश्री - काही नाही गं\nश्री - काही नाही गं कित्येक वर्षांनी उड्या मारल्या ना कित्येक वर्षांनी उड्या मारल्या ना त्यामुळे आता खूप बरं वाटतंय..\n.... खरी सर्कस नाही गं दाखवता आली... करशील ना माफ रमा\nत्या रात्री... पेंढारकरांच्या घरातील एका उशीवर डोके टेकून एक निरागस बालक केव्हाच झोपी गेले होते...\n.. दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...\n>>>> बेफीकीरजी , सुंदर आपल्या लेखनातली शेवटची ओळ नेहमी खूप काही बोलुन जाते .... अप्रतिम \n{ छलकच >>>> आज एक खूप जुनी आठवण जागी केलीत आपण \nलिहित रहा ...आम्ही आतुरतेने वाट पहात आहोतच\nफारच सुंदर आहे हा..........\nफारच सुंदर आहे हा..........\nफारच हळवा करून गेला हा भाग ..\nफारच हळवा करून गेला हा भाग ..\nत्रास झाला आजचा भाग वाचून...\nत्रास झाला आजचा भाग वाचून... बायकोविना श्री, आईविना गट्टू हे दु:ख कमी की काय म्हणून आता पैशाची चणचण आणि बिनभरवशाची नोकरी हेही मागे लागलंय बिचार्‍यांच्या... परिक्षाच आहे श्रीची...एखाद्याच्या मागे दु:ख हात धूऊन लागणे म्हणजे काय, हे अनुभवायला मिळाले आज....\nबेफिकीर, तुमच्या लेखणीत कायम दु:खमिश्रित शाई असते. त्यामुळे तुमचं लिखाण वाचलं की डोळ्यातून पाणी येणार हे आता समिकरणच बनून गेलंय....\nदुसरी उशी मात्र..... रात्रभर\nदुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...>>\nत्यामुळे तुमचं लिखाण वाचलं की डोळ्यातून पाणी येणार हे आता समिकरणच बनून गेलंय....\nअगदी, म्हणुनच हाफिसात रडणे टाळण्यासाठी मी घरी आल्यावर हा भाग वाचला. नाहितर हाफिसातली लोकं रोजच रोडतो म्हणुन वेड्यात काढायची.\nकाय प्रतिसाद देऊ कळत\nकाय प्रतिसाद देऊ कळत नाही..सानीला पुर्ण अनुमोदन\nप्रसाद गोडबोले (तुमची हरकत\nप्रसाद गोडबोले (तुमची हरकत नसल्यस) { छलकच >>>> आज एक खूप जुनी आठवण जागी केलीत आपण \nसानीला मोदक. अप्रतिम लिखाण\nस��नीला मोदक. अप्रतिम लिखाण as always befikeer style\nबस एक॑च शब्द.... अ-प्र-ति-म... एकिकडे निरागसता आणि दुसरिकडे मुलावर अफाट प्रेम पण परिस्थितीनी हाथ बा॑धलेले..... कितीदाही वाचा प्रत्येक वेळा तेच feeling येत॑......नकळत डोळ्यतन॑ पाणी येत॑.....\nमला काय प्रतिक्रिया द्यावी हे\nमला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही. सगळे इतके प्रेमयुक्त प्रतिसाद देतात त्या अर्थी चांगले लिखाण असणार असा अंदाज आहे. आभार मानण्याची क्षमता माझ्यात नाही.\n.. दुसरी उशी मात्र.....\n.. दुसरी उशी मात्र..... रात्रभर अखंड भिजत होती...>> अप्रतिम बेफिकीर.... तुमच्या सगळ्या कादंबर्‍यांपैकी या कथेत जरा जास्तच गुरफटत गेले, गुंतत गेले समजलेच नाही.... प्रत्येक भागाला रडतेय.. प्रत्येक भागाला ....\nHats Off काय बोलू आणखी\n आपल्या प्रतिसादाने हुरूप आलाच\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=83&product_id=231", "date_download": "2018-10-16T19:45:53Z", "digest": "sha1:E4VRIDTVCUFDJIINIYD7WUH5KZWVZUNQ", "length": 2212, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Anannyata Mardhekaranchi|अनन्यता मर्ढेकरांची", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nकवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी मराठी काव्याला कवीच्या व्यक्तित्वापासून मुक्त केले त्यांनी कवितेलाच व्यक्तित्व-मन-अंतर्मन दिले रसिकाने संवाद साधायचा तो कवितेशी; कवीशी नव्हे हे प्रमेय हातात घेऊन मर्ढेकरांच्या काव्याचे नवे आकलन ‘अनन्यता मर्ढेकरांची’ या ग्रंथात अवतीर्ण झाले आहे मुक्त तरीही तत्त्वगर्भ समीक्षेचे दर्शन या ग्रंथात अभ्यासकांस घडेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2-08-11-2014-113050800001_1.html", "date_download": "2018-10-16T18:18:52Z", "digest": "sha1:AHP7WUKFTJVSTQE2QKU5ESA5SMNFDKB7", "length": 16464, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology | दैनिक राशीफल (08.05.2013) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nवृषभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांप���्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील. > मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.> कर्क : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.\nसिंह : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.\nकन्या : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.\nतूळ : मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.\nवृश्चिक : पुरूषार्थाचे फळ तत्काळ मिलळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.\nधनू : स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील.\nमकर : उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.\nकुंभ : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.\nमीन : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.\nआज तुमचा वाढदिवस आहे (08.11.2014)\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्याती�� साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fund-rs-200-crore-falls-under-jalgaon-zilla-parishad-12690", "date_download": "2018-10-16T19:34:38Z", "digest": "sha1:NZAZE6BNGB2AAJZKHUX5TUFSORXXSNVP", "length": 15157, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, A fund of Rs. 200 crore falls under Jalgaon Zilla Parishad | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून\nजळगाव जिल्हा परिषदेत २०० कोटींचा निधी पडून\nशनिवार, 6 ऑक्टोबर 2018\nजळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन अजूनही झालेले नाही. सुमारे २०० कोटी रुपये निधी पडून आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात कामे मार्गी लागतील कशी, हा मुद्दा असून, त्याचा ग्रामविकासावर परिणाम होईल, असे चित्र आहे.\nजळगाव : जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीचे नियोजन अजूनही झालेले नाही. सुमारे २०० कोटी रुपये निधी पडून आहे. २०१८-१९ या वित्तीय वर्षात कामे मार्गी लागतील कशी, हा मुद्दा असून, त्याचा ग्रामविकासावर परिणाम होईल, असे चित्र आहे.\nभजनी मंडळांसाठी साहित्य वितरण, बाकखरेदीच्या निविदा लटकल्या आहेत. याबाबत विरोधकांची न्यायालयात जाण्याची भूमिका आहे. लघुसिंचन, आरोग्य, बांधकाम, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन आदी विभागांशी संबंधित योजनांसाठी निधी खर्च होत नसल्याची स्थिती आहे. फेब्रुवारीत निवडणुक��ंची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे विकासकामांचे उद्‌घाटन, त्यासंबंधीचे निर्णय जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये घेणे शक्‍य होणार नाही. हे माहीत असूनही सत्ताधारी आपापसांतील मतभेद, वादामुळे कार्यवाही करीत नाहीत. विरोधकांना विश्‍वासात घेत नाहीत, असा दावा काही सदस्यांनी केला आहे.\nमागील वर्षीदेखील निधीचे नियोजन रखडल्याने निधी खर्च झाला नाही. वित्त विभागाकडे फायली साचल्या. कंत्राटदारांना वणवण फिरविले जाते. जलयुक्तच्या कामांची गती नाही. ज्या योजनांना निधी नाही, त्याची ओरड सत्ताधारी करतात. मात्र, प्राप्त निधी खर्च करण्याची प्रक्रिया होत नाही. ती सुरू झाल्यानंतर किमान दोन महिने अंतिम मंजुरीला लागतील. आताच नियोजन पूर्ण करावे. जिल्हा परिषदेतील स्थायी समितीची सभा केवळ सदस्य गैरहजर असल्याने नुकतीच तहकूब करण्यात आली. अशा प्रकारांमुळे निर्णयप्रक्रिया कशी पार पडेल, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला आहे.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2%2B", "date_download": "2018-10-16T18:35:37Z", "digest": "sha1:CW6QY7IO7OVXBCBZQPZTXARAKE5R3NVP", "length": 4596, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गूगल+ - विकिपीडिया", "raw_content": "\nगूगल+ किंवा गूगल प्लस हे २०११ मध्ये प्रकाशित झालेले एक सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी १९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी ह�� बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2012/08/blog-post_5.html", "date_download": "2018-10-16T19:13:58Z", "digest": "sha1:OG5TE6TMMTTECCFJBWGSAVHF76RZVYSS", "length": 13876, "nlines": 115, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: आईस एज : मैत्र जीवांचे - २", "raw_content": "\nआईस एज : मैत्र जीवांचे - २\nआईस एज - हिमयुग ही भौगोलिक अवस्था आहे, ज्यामध्ये पृथ्वीच्या तापमानात लक्षणीय रित्या घट होऊन हिमनद्या आणि धृवीय बर्फाचा विस्तार वाढतो. सिद्धांतानुसार पृथ्वीमाईच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अशी अनेक हिमयुगे होऊन गेलीयेत. ही तापमानाची घट मनुष्याच्या आयुष्यात जाणवेल एवढ्या वेगाने होत नाही. आणि जर झाली, अगदी २-३ दिवसात झाली, तर काय होईल हे पाहायचे असेल तर \"डे आफ्टर टूमॉरो\" सारखा सिनेमा बघा.\n\"आईस एज\" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. हा सिद आहे एक स्लॉथ, ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय. का ते आपल्याला लगेच कळतं. सिदला माकडचाळे करून संकटात पडून घ्यायची खोड असते. अस्सं हे अतिशहाणं बाळ आपल्याला त्रास करू नये म्हणून त्याच्या आईवडील, भावंडं, काका, आजी त्याला दरवर्षी स्थलांतर करताना मागे सोडून जात असतात हे त्याच्या बोलण्यावरून कळतं. आताही तो जेव्हा मॅनीच्या पायाला धडकतो तेव्हा दोन गेंड्यांच्या जेवणाचे तीन तेरा करून त्यांचा पाठलाग चुकवण्यासाठी.\nमॅनी त्याला गेंड्यापासून वाचवतो पण लवकरच त्याच्या खोडकर आणि बोलघेवड्या स्वभावाला ओळखून त्याला त्याच्यापासून दूर जायला सांगतो. पण ऐकेल तो सिद कसला. त्याच्या मागोमाग स्वारी निघते.\nइकडे एक सेबरटूथ (नष्ट झालेली मार्जारकुळातली जात) कळप मनुष्यांच्या मुलाला उचलून आणण्याचा बेत तयार करतो आणि त्यांच्या तांड्यावर हल्ला करतो. त्यात त्या छोट्या लहान बाळाची आई स्वतः जीवाचा त्याग करून बाळाला वाचवते आणि हे बाळ आता सिद-मॅनीला सोपवते. जवळपास मनुष्यांची वस्ती असेल आणि हे बाळ आपण तिथे देवू अशा समजुतीने सिद आणि नंतर नाखुशीने मॅनी त�� तांडा शोधायला निघतात.\nतिकडे दिएगो नावाचा सेबरटूथ त्या बाळाच्या मागावर असतो. तो या दोघांना भेटतो आणि त्या बाळाला मनुष्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देतो. पण त्याच्या वाणीवर अजिबात विश्वास नसल्यामुळे सिद आणि मॅनी त्याला नकार देतात. पण माणसांचा माग काढायला उपयोग होईल म्हणून हे दोघे दिएगोला त्यांच्या या टीम मध्ये सामील करतात. दिएगो जरी त्यांना मदत करायला तयार झाला, तरी अंतरीचा हेतू मात्र मॅनीसारख्या अजस्र देहाच्या प्राण्याला मारायला चांगली जागा शोधणे हाच असतो.\nत्यांच्या या प्रवासात सिदमुळे अनेक गमतीजमती घडतात. त्यात सिद बाळाचा उपयोग माद्यांना पटवायला करतो, बाळाला भूक लागल्यावर डोडो पक्षांच्या थव्याकडून कलिंगड हिसकावणे, ज्वालामुखी फुटत असताना तिघांची त्रेधातिरपीट, भूमिगत हिमनदीच्या गुहेमधून भरकटणे हे प्रसंग खूप हसवतात. गुहेच्या प्रसंगात भित्तीचित्रातून मॅनीचा भूतकाळ समजतो. त्याच्या छोट्याशा कुटुंबाची मनुष्यांकरवी हत्या झालेली असते. त्यामुळे व्यथित होऊन तो असा एकटा जगत असतो. एका प्रसंगात तो दिएगोचे प्राण वाचवतो त्यामुळे दिएगोला या नवीन दोस्तांबद्दल जिव्हाळा निर्माण होतो. आता दिएगो त्याच्या कळपापासून मॅनीला आणि बाळाला कसे वाचवतो हे तिघे बाळाला माणसांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात का हे तिघे बाळाला माणसांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात का निसर्गाप्रती कृतघ्न माणसे त्यांचे काय करतात निसर्गाप्रती कृतघ्न माणसे त्यांचे काय करतात हे सर्व तुम्ही सिनेमातच पहा. कारण हा भाग अतिशय भावपूर्ण आहे.\nमाझ्या एका मित्राची भावना ही होती- तो म्हणे की मी कुठलाच सिनेमा बघून एवढा भावविवश झालो नव्हतो आणि एका अॅनिमेशनपटामुळे डोळ्यात पाणी येईल असे कधी वाटलेही नव्हते.\nया सिनेमामध्ये सिद-मॅनी-दिएगो यांच्याशिवाय आणखी एक पात्र आहे. ते म्हणजे स्क्रॅट. हा खार आणि उंदीर याच्यासारखा प्राणी सिनेमाभर त्याच्या अेकॉर्न[१] मागे धावत असतो. त्याचे त्या फळासाठीचे अतिशयोक्तीपूर्ण प्रेम पाहून हसून हसून पुरेवाट होते.\nया सिनेमाबद्दल लिहिण्याचे कारण म्हणजे सिद-मॅनी-दिएगो तिकडीचा चौथा सिनेमा या आठवड्यात रीलीस झाला. काल पाहिला. त्रिमिती परिणाम उच्च असले तरी पटकथेत आणि संवादात तो पहिल्या दोन भागांच्या जवळपासही फिरकत नाही. त्याविषयी परत लिहीन.\n[१] डिसेंबर २००८ मध्ये YHAI च्या बरोबर हिमाचल प्रदेशातल्या डलहौसी ला ५ दिवस ट्रेकसाठी गेलो होतो. त्यावेळी डलहौसी कडून चंबाला जाण्यासाठी पीरपंजाल रांगेमधली जंगले तुडवली. तेव्हा ओक वृक्षांचे अेकोर्न आणि पाईनकोन कसे असतात ते कळले. स्क्रॅटचा जीव असलेला हा प्रकार पाहून आईस एज चि आठवण नसती आली तर नवल.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nआईस एज : मैत्र जीवांचे - २\nआईस एज : मैत्र जीवांचे - १\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/types-of-love-118060700022_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:00Z", "digest": "sha1:72TR7BDW7R4WUGMZW47XAOENVVJRNSH4", "length": 14280, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आपण कोणत्या प्रकाराच्या लव्ह मध्ये आहात? प्लेफुल, लस्ट, इश्क की.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआपण कोणत्या प्रकाराच्या लव्ह मध्ये आहात प्लेफुल, लस्ट, इश्क की....\nप्रेम म्हटलं की अनेक भावना बाहेर पडू लागतात. प्रेमाचे अनेक रूप असतात. यातून आपल्याही जीवनात कोणत्या न कोणत्या रूपात प्रेम जाणवलं असेल. अनेक लोकं असेही असतात ज्यांना जीवनाच्या वेगवेगळ्या पायरीवर वेगवेगळ्या प्रकाराचं प्रेम होत असतं. तर जाणून घ्या आपणही ज्या प्रेमात पडला ते कोणत्या प्रकाराचं प्रेम आहे..\nया प्रकाराचं प्रेम सेक्सुअलिटी आणि इच्छांनी भरलेलं असतं. भावुकतेने भरलेल्या या प्रेमात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतात तेव्हा हे अनुभवतं. हे प्रेम दोन्ही लोकांच्या इच्छेमुळे उत्पन्न होतं. यासाठी रोमँटिक रिलेशनची गरज नाही. हा लस्टचा एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही.\nप्रेमाच्या या प्रकारात अचानक एखाद्या अनओळखी व्यक्ती प्रती आकर्षण वाढतं कारण ती व्यक्ती कठिण परिस्थितीत असते. हा मानवी व्यवहार आहे आणि हे प्रेम सहानुभूतीसारखे आहे. इतर लोकांची काळजी वाटणे साहजिक आहे म्हणून याला युनिव्हर्सल लव्ह म्हणतात.\nयुनिव्हर्सल लव्हचे दुसरे पाऊल आहे. असे प्रेम ज्यात आपण समोरच्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही. हे एकाप्रकाराचे आध्यात्मिक प्रेम असावे कारण याचा मॅजिक काही औरच आहे.\nया प्रेमात सुरुवातीला दोघेही हलक्या मूडमध्ये असतात आणि एकमेका प्रती आकर्षण देखील असते. यांना एकमेकाची कंपनी खूप आवडते. दोघेही प्रेमाची ही वेळ खूप मजे घालवतात. हे प्रेम दोघांमध्ये चांगल्या मैत्रीचा फील देते.\nयात केवळ शरीराची भूक असते. आपल्या मनात नेहमी पार्टनरसोबत शारीरिक संबंध स्थापित करण्याचा विचार असतो. या प्रकाराच्या प्रेमात काळांतर दुरावा निर्माण होतो.\nसर्वात धोकादायक आणि आव्हानाने भरपूर असतं हे प्रेम. आपण एखाद्यावर खूप प्रेम करत असला तरी समोरच्या त्याची काही किंमत नसते. आपलं प्रेम जुनूनी होऊन बसतं की समोरचा त्याला गांर्भीयाने घेत नाही. या प्रकाराच्या प्रेमात पडणे धोकादायक ठरू शकतं.\nया प्रकाराच्या प्रेमात सेक्स किंवा रोमँटिक फिलिंग नसते आणि समोरच्याकडून कुठली अपेक्षादेखील नसते. हे प्रेम दोन जीवलग मित्रांमध्ये बघायला मिळतं. यात नेहमी समोरच्याची साथ द्यायचा हाच एक उद्देश्य असतो.\nखरं लव्ह कालांतर नंतरही फिकट पडत नाही. ती ओढ, काळजी, सोबत राहण्याची इच्छा, आणि कुठल्याही अपेक्षा नाही, हे खरं प्रेम असतं. जीवनात खरं प्रेम एकदाच होतं असे म्हणतात.\nलहान वयात किंवा कोणाला पहिल्यांदा बघून मनात येत असलेल्या भावना, त्याला क्रश म्हणतात. मग ते कुणाशीही असू शकतं, एखाद्या सिनेमातील स्टारशी, टिचरशी किंवा शेजारी राहणार्‍या आपल्याहून वयाने कितीतरी मोठ्या व्यक्तीशी.\nएन्जॉय करा ब्लाइंड डेट\nचीनच्या शाळेत शिकवली जाते डेटिंग\nरोमँटिक असतात अशा नाकाच्या स्त्रिया\nलव मेकिंगचे असले फायदे, माहीत आहे का\nप्रेमात पडून लठ्ठ व्हाल\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/pandharpur-news-ncp-leader-supriya-sule-criticize-government-72831", "date_download": "2018-10-16T18:48:35Z", "digest": "sha1:JYTZBGWLHDFSI5WA4QZFSCX4Q5OMEWST", "length": 15555, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pandharpur news NCP leader Supriya Sule criticize Government भाजपच्या जाहिरातीतील मावशीला शोधत आहे: सुप्रिया सुळे | eSakal", "raw_content": "\nभाजपच्या जाहिरातीतील मावशीला शोधत आहे: सुप्रिया सुळे\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nपंढरपूर : भाजपा सरकार गेल्या तीन वर्षात संपूर्ण अपयशी ठरले आहे. हमीभाव नाही. महागाई वाढली आहे. या सरकारमधील लोक केवळ उत्तम भाषणे करतात, मार्केटींग करतात परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याविषयी कोणतीही कृती करत नाहीत. निवडणूकीपूर्वी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीच्या विरोधात बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीमधल्या मावशीला मी शोधत आहे अशी मिष्कील प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.\nपंढरपूर : भाजपा सरकार गेल्या तीन वर्षात संपूर्ण अपयशी ठरले आहे. हमीभाव नाही. महागाई वाढली आहे. या सरकारमधील लोक केवळ उत्तम भाषणे करतात, मार्केटींग करतात परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडवण्याविषयी कोणतीही कृती करत नाहीत. निवडणूकीपूर्वी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीच्या विरोधात बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीमधल्या मावशीला मी शोधत आहे अशी मिष्कील प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्र���सच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.\n\"जागर जनसंवाद यात्रेचा\" या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील युवक -युवतींशी संवाद साधण्यासाठी सौ.सुळे यांचे आज रात्री येथे आगमन झाले. उद्या (ता.19) रोजी सकाळी त्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात मार्गदर्शन करणार आहेत.\nयेथील शासकीय विश्रामगृहात रात्री नऊ वाजता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. तेंव्हा त्यांनी राज्य शासनाच्या कारभारा विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.\nसुळे म्हणाल्या, शिवसेनेने यापूर्वी ही बऱ्याचवेळा सरकारमधून काडीमोड घेण्याची धमकी दिली होती. ते बोलतात, रुसतात परंतु बोलल्याप्रमाणे ऍक्‍शन काहीच करत नाहीत त्यामुळे त्यांचा इशारा म्हणजे आता जोक समजला जाऊ लागला आहे असे त्यांनी नमूद केले. पारदर्शकते बाबत सातत्याने बोलले जाते परंतु या सरकार मधील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु झाली आहे. महागाई वाढली आहे. हमी भाव नाही. त्यामुळे शेकतरी आणि सर्वसामान्य जनता हैराण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.\nपाशा पटेल यांनी पत्रकारास उद्देशून वापरलेल्या असंसदीय भाषेच्या संदर्भात विचारेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, त्यांचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. पारदर्शी सरकार चालवणारे मुख्यमंत्री या संदर्भात आता सर्व प्रेसच्या लोकांना न्याय मिळवून देतील अशी मला अपेक्षा आहे.\nसुळे म्हणाल्या, आज कर्जतमध्ये एक मुलगा माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आला होता. तो म्हणाला ताई आमची बॅंकेत दोन खाती आहेत. कर्ज माफीच्या सर्व निकषात आम्ही बसतो म्हणून चारशे रुपये खर्च करुन कागदपत्रांची पुर्तता केली परंतु मला एका बॅंक खात्यावर सत्तर तर दुसऱ्या खात्यावर केवळ साठ असे एकूण एकशे तीस रुपये जमा झाले आहेत. अशा प्रकारची कर्ज माफी जर होत असेल तर ही अतिशय चिंताजनक व गंभीर बाब आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे अशा प्रकारांकडे लक्ष वेधणार असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत मी या शासनाला शांत बसू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.\nयावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिपक साळुंखे उपस्थित होते.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nबीड : संत भगवानबाबा स्मारक उभारणीचे काम अंतिम टप्प्यात\nबीड : पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबा यांची मुर्ती असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथील स्मारकाचे लोकार्पण गुरुवारी (ता. 18)...\nएसटी महामंडळात चालक-वाहकांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी'\nपिंपरी : वाचन चळवळीला गती मिळावी, या उद्देशाने एसटी महामंडळात चालक, वाहक आणि कामगारांसाठी 'ग्रंथालय आपल्या दारी' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-kondhwe-shivne-road-work-starts-today-85928", "date_download": "2018-10-16T18:49:43Z", "digest": "sha1:6HFTWKV3M4FWYL7MDAKHC4X57WGLZFFO", "length": 14541, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news kondhwe-shivne road work starts today अखेर शिवणे कोंढवे रस्त्याचे आज भूमिपूजन | eSakal", "raw_content": "\nअखेर शिवणे कोंढवे रस्त्याचे आज भूमिपूजन\nबुधवार, 6 डिसेंबर 2017\nशिवणे येथील शिंदे पुलापासून कोंढवे धावडे येथील अंजनी गार्डन(दहा नंबर) पर्यंत हा रस्ता साडेचार किलोमीटर चा आहे. हा पूर्ण रस्ता काँक्रिट मधून होणार आहे. या पुलाची रुंदी 10 मीटर असणार आहे. यातील 7 मीटर रस्ता काँक्रीट व दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड दीड मीटरचे ब्लॉक बसविण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.\nखडकवासला : अडीच वर्षा���पासून रस्त्याला खड्डे पडलेले... मागील वर्षी 5कोटी निधी मिळाला. परंतु दुरुस्तीचा निधी असल्याने निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही... त्यात यंदा 105 टक्के पाऊस झाला. परिणामी खड्डे दुपटीने वाढले. नागरिक खड्ड्यांना वैतागलेले... दहा कोटींचा निधी मंजूर झाला. आता लवकर काम सुरू होईल. असे वाटत असताना त्या निविदा प्रक्रियेत तीन ऐवजी दोनच निविदा आल्या...फेर निविदा काढल्यानंतर... अखेर भूमीपूजनाचा मार्ग मोकळा झाला.\nशिवणे ते कोंढवे धावडे या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचे उद्या बुधवारी सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते व आमदार भीमराव तापकीर याच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.\nहे काम राज्य सरकारच्या 2017- 18च्या अंदाजपत्रकात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांतून हा निधी मंजूर झाला आहे. असे सांगून आमदार भीमराव तापकीर म्हणाले \"डांबरीकरणासाठी मागील वर्षी एक कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यातून रस्ता झाला होता. उर्वरित रस्त्यासाठी दुरुस्तीच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागील वर्षी पाच कोटी रुपये जादा मंजूर केले होते. परंतु टेंडर न भरल्यामुळे ते काम झाले नव्हते. यंदा पावसाळ्यात मुरूम तीन वेळा टाकला होता. पावसाळा संपताच 31 ऑक्टोबर रोजी पॅचवर्क करून घेतले.\"\nदरम्यान, मागील दोन वर्षेपासून हा रस्ता खराब झाला होता. यंदा तर मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. नागरिकांची मोठी नाराजी झाली होती. शिवसेनेने व स्थानिक नागरिकांच्या वतीने जनसेवा स्वयंसहायता बचतगटाच्या माध्यमातून काढलेल्या मोर्च्यात खासदार सुप्रिया सुळे सहभागी झाले होते.\nशिवणे येथील शिंदे पुलापासून कोंढवे धावडे येथील अंजनी गार्डन(दहा नंबर) पर्यंत हा रस्ता साडेचार किलोमीटर चा आहे. हा पूर्ण रस्ता काँक्रिट मधून होणार आहे. या पुलाची रुंदी 10 मीटर असणार आहे. यातील 7 मीटर रस्ता काँक्रीट व दोन्ही बाजूला प्रत्येकी दीड दीड मीटरचे ब्लॉक बसविण्यात येणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे यांनी सांगितले.\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीब��च्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poets/dilip-kolhatkar-dead-118050500009_1.html", "date_download": "2018-10-16T18:25:11Z", "digest": "sha1:3OUGQLAVWZ47TBZOSBU4MGQGM6FSFOVP", "length": 10956, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे निधन\n'मोरुची मावशी' या नाटकाचे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या मागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.\nकोल्हटकर यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कोल्हटकर यांची पत्नी दीपाली यांची तीन महिन्यापूर्वी हत्या झाली होती. घरातील नोकरानेच त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले होते. या धक्क्यातून कोल्हटकर सावरले नव्हते.\nअभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून मराठी रंगभूीवर त्यांनी ठसा उटविला होता. त्यांनी 'पार्टी' या हिंदी सिनेमात अभिनय केला होता. तर 'शेजारी शेजारी' आणि 'ताईच्या बांगड्या' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. 'चिमणराव गुंड्याभाऊ' या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. त्यांची 'कवडी चुंबक', 'राजाचा खेळ', 'मोरुची मावशी', 'बिघडले स्वर्गाचे दार' ही नाटके विशेष गाजली. त्यांच्या निधनामुळे रंगभूमी ज्येष्ठ आणि प्रतिभावंत रंगकर्मीला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.\nयंदा साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार नाही\nरात्रपाळी करणार्‍या महिलांना कर्करोगाचा धोका अधिक\n‘ज्ञानपीठ’ पुरस्कार : प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर\nयशेंद्र क्षीरसागर यांच्या ‘भारतीय संस्कृती’ या दीर्घकवितेचे प्रकाशन\nअखिल भारतीय विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांचे निधन\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची ���ारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/variable", "date_download": "2018-10-16T19:55:30Z", "digest": "sha1:VYE363SBCICRDWWIRRFXDJRBOODRN7YS", "length": 3711, "nlines": 114, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "variable - Wiktionary", "raw_content": "\nइंग्रजी शब्द ( हा शब्द इंग्रजी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :मुंबईसिडॅकजुने FUEL यादीत सुचवलेले: चर\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/eka-morchachi-gosht.html", "date_download": "2018-10-16T19:05:36Z", "digest": "sha1:KCPFXX5JQUJZZTRIU3SCPWFRLPZOD7P3", "length": 14776, "nlines": 42, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): एका मोर्चाची गोष्ट पु ल देशपांडे Eka Morchachi Gosht", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nएका मोर्चाची गोष्ट पु ल देशपांडे Eka Morchachi Gosht\n... मला कधी क्रांती, मोर्चे घेऊन- फलक घेऊन येते असं वाटत नाही.किंबहुना, मी कधी मोर्चातून घोषणा देत किंवा ओरडत गेलो नाही. मुंबईत मीअसंख्य मिरवणुका पाहिल्या आहेत. अगदी एकतीसाच्या चळवळीपासून तेआजतागायत. माझी पुष्कळदा त्या मोर्चेवाल्यांच्या मागण्यांशी संपूर्णसहानुभूती असते. पण मला रस्त्यातून माणसं अशी ओरडत निघाली कीगलबलतं. मोर्चे हे एक तंत्र झालंय असंही म्हणतात. असेलही. पुढारीपण ह��धंदा झाल्यावर मोर्चे-घोषणा ही धंद्याच्या जाहिरातीची तंत्रं होणं साहाजिकआहे. पण या मोर्चाने मात्र मी अगदी आतून हलून गेलो होतो. त्या मोर्चाच्याअग्रभागी चांगले वयोवृद्ध लोक होते. चारी वर्णांचे लोक दिसत होते. बायकाहोत्या. कामगार स्त्रिया वाटत नव्हत्या, पण फार सुशिक्षितही दिसतनव्हत्या. बऱ्याचशा पांढऱ्या पोशाखांत होत्या. पण नर्सेस नव्हत्या. आणिआश्चर्य म्हणजे त्या मोर्चात मुलं अजिबात नव्हती. मी हा मोर्चा अगदी काहीखेड्यांत पाहिला नाही. पण मोर्चातली माणसं शहराशी फार रुळलेली दिसतनव्हती. एका जिल्ह्माच्या गावाला पाह्मला होता. मी सायकलीवरुन उतरलोआणि विचारलं,\n'कुणाचा मोर्चा आहे हो हा\nएक चमत्कारिक लज्जा, असहायता, संतापापेक्षाही कारुण्य, यापूवी- आम्हीअसे कधीही हिंडलो नव्हतो...असा प्रासंग आमच्यावर येईल असं वाटलंनव्हतं असं न सांगता न बोलता नुसतं चेहऱ्यावर अदृश्य अक्षरांनी लिहून तोमोर्चा चालला होता. सर्वात पुढे फलक होता. तो वाचायला मिळाला नाही.कुणी कुणाचा जयजयकार करीत नव्हतं. कुणी बोलत नव्हतं. मुठी वळतनव्हत्या. त्वेष नव्हता. आवेश नव्हता. आजवर आवरुन धरलेली एक अब्रूपरिस्थितीच्या तडाख्याने फुटली होती आणि रस्त्यांतून सांडत चालली होती.माझ्या कानी शब्द आले... 'अय्या त्या बघ आपल्या दामलेबाई' एकपेन्शनीला आलेली विधवा वृद्धादेखील पोटाला दोन वेळचं मिळत नाही हेयापूर्वी पोटात दडवून ठेवलेलं वाक्य न बोलता सांगत निघाली होती.दामलेबाईंची नजर त्या पोरींच्यावर गेली. पोरी तोंडावर हात घेऊन लाजल्या.आपल्या दामलेबाई, पुढे कुठे बॅंड नाही- घरात नाही- तरीसुद्धा भर शाळेच्यावेळी अशा कुठे रांगेतून चालल्या आहेत हे त्या पोरींना कळत नव्हतं.\nपण दामलेबाईंनी ज्या अनोळखी नजरेनं त्या पोरींच्याकडे पाहिलं, ती नजरत्या पोरींना नवी होती. ज्या बाईंना फुलं नेऊन दिल्यावर कौतुकाचागालगुच्चा घेतात त्या आपल्या दामलेबाईंची नजर अशी परकी पोरीबावरल्या. ह्मा दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत पोरीबावरल्या. ह्मा दामलेबाई अशा काय निराळया दिसताहेत आपल्या बरोबरगाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्या आपल्या बरोबरगाणी म्हणणाऱ्या, कधी कधीसुद्धा छडी न मारणाऱ्या दामलेबाईच ना त्यादामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ ��सावे' चेकवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई,साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी,दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने,साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नकोहोता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झालीहोती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचेधडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हापुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिकशिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्यामोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले.पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशालादामलेबाईंनी कष्टाने सावरुन धरलेले ते तोंडावरचे 'शिक्षिकेने प्रेमळ असावे' चेकवच कशामुळेतरी फुटले होते. नुसत्या दामलेबाईंचेच नाही- सावंतबाई,साठेबाई, गुंजाळबाई, लोकरेबाई, शेखबाई, थोरात गुरुजी, भांगले गुरुजी,दाढे गुरुजी, तांबे गुरुजी, कुलकर्णी, देशपांडे, तांबट, कोष्टी, पागे, माने,साटम, काळे सगळया सगळया गुरुजींना जो प्रसंग कधी कधी यायला नकोहोता तो आला होता. शिक्षकांचा मोर्चा नावाची एक फार मोठी क्रांती झालीहोती. पूर्वी शिक्षक मोर्चात गेले होते. गांधींच्या मागून मुलांना राष्ट्रीयत्वाचेधडे देण्यापूर्वी आपण शुद्ध होऊन येऊ या म्हणून. हा मोर्चा निराळा होता. हापुकारा भावनेचा नव्हता. साधा, भूक नावाच्या प्राथमिक गरजेपोटी प्राथमिकशिक्षक प्रथम रस्त्यात आपले लक्तर मोकळे टाकून आला होता. मी त्यामोर्चामागून चालत गेलो हे तो मोर्चा चौकात आला त्या वेळी कळले.पोलीससुद्धा नव्हते. मास्तरांच्या मोर्चाला पोलीस कशाला शंभर उंदीरएकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाचहोणार आहे शंभर उंदीरएकदम कुचकुचले म्हणून काय एका डरकाळीइतका तरी आवाज थोडाचहोणार आहे कोणीतरी बसा बसा म्हणू लागलं. मैदानात मोर्चा बसला.मीदेखील सायकल झाडाला टेकून बसलो. एक शिक्षक उभे राहिले. दुरुन मलाते थोडेसे हरी नारायण आपट्यांसारखे वाटले. रुमाल बांधलेले असे ते एकटेचहोते. शुद्धलेखन घालावं तसं ते बोलत होते. त्यांची लहान लहान वाक्यं एके���ाशब्दावर जोर देऊन येत होती.\n\"शिक्षक बंधुभिगनींनो, व्यवसायाची पुण्याई संपली. समाजाने अंत पाहिला.सरकारने कशाला म्हणू सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपलेदुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्याडोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो सरकार आपले आले काय, परक्याचे काय, आपलेदुबळे हात पोहोचण्याच्या पलिकडले. पण समाजाने कातडे ओढले स्वत:च्याडोळयावर. 'मास्तर, दोन वेळेची चूल पेटते ना हो' असं विचारणारं इतक्यावर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यातफुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू' असं विचारणारं इतक्यावर्षात कोणी भेटलं नाही. दडपलं होतं. पण आज आपल्या भुकेचं बेंड रस्त्यातफुटलं. आता सभ्यतेचा बुरखा कशाला ठेवू हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वीलग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्पसोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा.\" असं म्हणून त्यांनीस्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळयावर भयानक आघातकरुन गेला. \"आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आताआत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठासांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकच हा माझा कोट. पंधरा वर्षांपूर्वीलग्नात मिळाला होता. सद्राही होता. तो फाटला, नवा शिवायचा संकल्पसोडत होतो. नाही परवडलं. खोटं नाही सांगत. हे पाहा.\" असं म्हणून त्यांनीस्टेजवर कोट काढला आणि आतला अस्थिपंजर डोळयावर भयानक आघातकरुन गेला. \"आता रस्त्यात आलो. इच्छा नव्हती पण गत्यंतर नव्हतं. आताआत शर्ट नसतो. एका फुकट मिळालेल्या कोटावर व्यवसायाची प्रतिष्ठासांभाळीत होतो हे गुपित उघडं केलं. माझी काय सगळयांची गोष्ट एकचव्यवसायाची पुण्याई संपली. आमची एकच विनंती. उपाशी ठेवून गुरुजी वगैरेनका म्हणू. नवराबायको आणि दोनचार अर्भकांच्या भुकेच्या वेळा साजऱ्याहोतील एवढं द्या आणि मग शाळा खात्यातले मजूर म्हणा आणि एज्युकेशनआक्टा ऐवजी फ्याक्टरी आक्ट लावा.\" काढलेला कोट खांद्यावर घेऊनमास्तर खाली उतरले. माणसं भाषण संपल्यानंतरच्या टाळया वाजवायलाविसरली होती. कारण त्या सर्व स्त्रिपुरुषांचे हात डोळे पुसण्यात गुंतले होते.माझ्या मनात घर करुन राहिलेला हा एकच मोर्चा आणि मोर्चातले ते एकचभाषण आणि दामल��बाईंनी त्या पोरींकडे फेकलेली ती एकच अनोळखी नजर\n(- 'पु. ल. एक साठवण')\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-aurangabad-districts-17-circles-rain-12184", "date_download": "2018-10-16T19:27:05Z", "digest": "sha1:QKE6EGKDG3BDLKFBDAUQQ2G432O5EGAE", "length": 15207, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Aurangabad districts 17 circles in Rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस\nऔरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nऔरंगाबाद : जिल्ह्यातील ६५ पैकी १७ मंडळांत रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत हलका, तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. १५) दिवसभर उन्ह सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळनंतर आकाशात ढगांची गर्दी होणे सुरू झाले. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, फुलंब्री तालुक्‍यांतील प्रत्येकी एक, पैठण तालुक्‍यातील सहा, वैजापूर तालुक्‍यातील दोन, गंगापूर तालुक्‍यातील सात मंडळांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.\nऔरंगाबाद : जिल्ह्यातील ६५ पैकी १७ मंडळांत रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत हलका, तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात शनिवारी (ता. १५) दिवसभर उन्ह सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळनंतर आकाशात ढगांची गर्दी होणे सुरू झाले. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, फुलंब्री तालुक्‍यांतील प्रत्येकी एक, पैठण तालुक्‍यातील सहा, वैजापूर तालुक्‍यातील दोन, गंगापूर तालुक्‍यातील सात मंडळांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली.\n१ ते ५७ मिलिमीटरपर्यंत पडलेला हा पाऊस गंगापूर तालुक्‍यातील मांजरी मंडलात सर्वाधि�� ५७ मिलिमीटर पडला. त्यापाठोपाठ गंगापूर मंडळात ३४ मिलिमीटर, भेनडाला मंडलात २१ मिलिमीटर, पैठण तालुक्‍यातील पिंपळगाव पि. मंडळात ३३ मिलिमीटर अशा दखलपात्र पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण उष्णता वाढल्याची स्थिती होती.\nजालना जिल्ह्यातील काही भागात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण होते. अणदूर परिसरात रविवारी पहाटे चार वाजेपासून अधूनमधून हलक्‍या सरी कोसळत होत्या. आलूर परिसरातही अधूनमधून रिमझिम पावसाची हजेरी सुरू होती. नळदूर्ग परिसरात रविवारी पहाटे पावसाची रिमझिम सुरू झाली होती. तर अनाळ परिसरात रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास जवळपास १५ मिनिटे पाऊस झाला.\nऔरंगाबाद aurangabad सकाळ ऊस पाऊस पैठण पूर गंगा ganga river उस्मानाबाद usmanabad\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापु���े : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/ramgopal-yadav-statement-delihi-political-crisis-124487", "date_download": "2018-10-16T18:51:23Z", "digest": "sha1:V7T4WQMD37JI3U6TWEM66TXJHJNB32NR", "length": 11451, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ramgopal yadav statement on delihi political crisis अधिकाऱ्यांनी संपावर जाणे हे नियमांचे उल्लंघन नाही का ? | eSakal", "raw_content": "\nअधिकाऱ्यांनी संपावर जाणे हे नियमांचे उल्लंघन नाही का \nसोमवार, 18 जून 2018\nमनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची रुग्णालयात जाऊन समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी भेट घेतली आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली आहे. यावेळी आएएस अधिकाऱ्यांनी संपावर जाणे म्हणजे नियमांचे उल्लंघन नाही का असा प्रश्न केला आहे\nनवी दिल्ली - मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची रुग्णालयात जाऊन समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार रामगोपाल यादव यांनी भेट घेतली आहे. तसेच, त्यांच्या प्रकृतीची चौकशीही केली आहे. यावेळी आएएस अधिकाऱ्यांनी संपावर जाणे म्हणजे नियमांचे उल्लंघन नाही का असा प्रश्न केला आहे. लोकशाहीच्या इतिहासात प्रशासकिय सेवेतील अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. असेही, त्यांनी यावेळी म्हटले आहे.\nमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल यांनी विनंती करेन की, या विषयावर त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत बोलून तोडगा काढावा, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यादरम्यान, भारतिय कम्युनिष्ट पक्षाचे नेते राज्यसभा खासदार डी. राजा यांनीही रुग्णालयात भेट देऊन मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिके��न्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/arjun-kapoor-jahanvi-kapoor-dhadak-sridevi-trailer-118061100019_1.html", "date_download": "2018-10-16T19:36:09Z", "digest": "sha1:XROLLZBERXTD3JV6BILUX4UO5HWNQLYY", "length": 9212, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अर्जुन कपूरने जान्हवी कपूरची माफी मागितली | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअर्जुन कपूरने जान्हवी कपूरची माफी मागितली\nबोनी कपूर आणि त्यांची पहिली बायको मोना कपूरचा मुलगा आहे अर्जुन कपूर, जेव्हा की बोनी आणि त्यांची दुसरी बायकोची मुलगी आहे जान्हवी कपूर. अर्जुन कपूरने श्रीदेवी आणि तिच्या मुलींपासून नेहमीच दुरावा बनवून ठेवला, पण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर अर्जुन, श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूरसोबत दिसत आहे आणि त्यांची काळजी देखील घेतो.\nजान्हवी कपूरचे पहिले चित्रपट 'धडक' जुलैमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ट्रेलर 11 जूनला प्रसिद्ध करण्यात येत आहे. या खास प्रसंगी अर्जुन ने एक ट्विट केले आहे.\nअर्जुन ने लिहिले आहे की जान्हवी आता तू प्रेक्षक आणि फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग बनणार आहे. कारण तुझ्या चित्रपटाचे ट्रेलर लाँच होणार आहे. मी तुझी माफी मागतो की मी या वेळेस मुंबईत नाही आहे, पण काळजी करू नको मी नेहमी तुझ्या सोबत आहे.\nमला तुला एक सांगायचे आहे की हा प्रोफेशन गजबचा आहे. तुला इमानदार राहत फार श्रम करावे लागणार आहे. चुकांमुळे शिकावे लागणार आहे. सर्वांनी दिलेला सल्ला ऐकावा लागेल. हे सोपे नाही आहे पण मला विश्वास आहे की तू नक्की हे करशील. धडकसाठी शुभेच्छा.\nधड़क ट्रेलर रिव्यू : बॉलीवूड फॉर्मूलात अडकलेले चित्रपट\n'धडक'ची शूटिंग पूर्ण, डायरेक्टरसोबत दिसले जान्हवी कपूर आणि ईशान\nजान्हवी पुन्हा एकदा कामावर रुजू\nश्रीदेवी मृत्यू गूढ कायम : बोनी कपूरला क्लीन चीट श्रीदेवीवर उद्या अंत्य संस्कार\nबोनी कपूर यांच्या दोन्ही पत्नींच्या मृत्यूबद्दलचा दुर्देवी योगायोग\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2018-10-16T19:05:15Z", "digest": "sha1:JCOROQ77DILZR2FC6XCSX62MWPBEXXVR", "length": 5279, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंदनवाडीमध्ये उत्स्फूर्त बंद | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचंदनवाडी- चंदनवाडी (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि. 9) कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाज, ठोक मोर्चाद्वारे 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला पाठिंबा देत चंदनवाडी येथे दिवसभर उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. सर्व व्यवहार दिवसभर बंद होते. यावेळी तरुणांनी बाईक रॅली काढली, तसेच या युवकांनी काही काळ रस्ता रोको केला आणि “एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. दरम्यान, शासनाने दिलेल्या वेळेत प्रश्न न सोडविल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे मोर्चाद्वारे सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोलीस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या\nNext articleपारगाव शिंगवे गावामध्ये शुकशुकाट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=83&product_id=236", "date_download": "2018-10-16T19:46:57Z", "digest": "sha1:KATQEJWYBXA5Q6AM2CLHY6EWVKLHORFE", "length": 4672, "nlines": 66, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "American Nigro: Sahitya Aani Sanskruti |अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nAmerican Nigro: Sahitya Aani Sanskruti |अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती\nAmerican Nigro: Sahitya Aani Sanskruti |अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती\nआपल्या दलित साहि���्याप्रमाणे नीग्रो साहित्य हा देखील एका पायदळी तुडवल्या गेलेल्या मानव समाजाने केलेला आक्रोश आहे. एके काळी तो वेदनेतून फुटणार्‍या किंकाळीसारखा असहाय्य होता. आता त्याला संतापाची धग लाभली आहे. पण हा आक्रोश करणारा समूह म्हणजे काही गुरांचा कळप नव्हे. त्यातला प्रत्येक माणूस हा एकाच क्षणी समदु:खी समाजाचा घटक आहे आणि जीवनातली सुखदु:खे, सौन्दर्य,\nकाम-क्रोध-लोभ यांचे स्वतंत्रपणाने भोग भोगणारा, त्यावरची आपली स्वत:ची म्हणून काही प्रतिक्रिया कलेच्या रूपाने व्यक्त करावी अशी तळमळ असणारा एकटा माणूसही आहे. त्याचे साहित्य, त्याचे मानस आणि ज्या मनुष्यसमूहात तो राहतो त्याचे समूहमानस या दोन्ही धाग्यांना मिळणार्‍या ताण्याबाण्यातूनच तयार होणार. ह्या\nदृष्टीने रिचर्ड राइट, जेम्स बाल्डविन यांच्यासारख्या आज जागतिक वाङ्मयात स्थान मिळवणार्‍या नीग्रो लेखकांच्या रचनांतले साधर्म्य आणि विविधता प्रा. वाघमारे यांनी नीटपणाने उलगडून दाखवली आहे.\nमहाराष्ट्रात दलित साहित्याच्या रूपाने नवी सामाजिक जाण येत आहे.\nअशा ह्या समाजचक्रपरिवर्तनाच्या काळात जनार्दन वाघमारे यांनी परिश्रमपूर्वक आणि सुबोध शैलीत लिहिलेला हा ग्रंथ ‘दलित’ ह्या संज्ञेचे व्यापक स्वरूप दाखवून गेला आहे. ‘सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’ ह्या भावनेने जगू इच्छिणारांनी हा ग्रंथ आणि नीग्रो साहित्य वाचायला हवे, हा नवा कृष्णावतार समजून घ्यायला हवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesha-news/sad-demise-of-sridevi-1638898/", "date_download": "2018-10-16T18:59:36Z", "digest": "sha1:DKPU2S4C46EFWZBMROVKCHTK54XNTTKE", "length": 18421, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sad demise of sridevi | श्रद्धांजली : ख्वाबों की मैं शहजादी…! | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nश्रद्धांजली : ख्वाबों की मैं शहजादी…\nश्रद्धांजली : ख्वाबों की मैं शहजादी…\nती गेली.. लोकांना चटका लावून गेली.\nती गेली.. लोकांना चटका लावून गेली. अगदी आबालवृद्धांना. तसं तिचं वय नव्हतं जायचं. पण ५४ वर्षांत पन्नास र्वष तिने चित्रपटसृष्टीत घालवली. अभिनयामध्ये ती काही फार क्रांतिकारी वगैरे होती असे नाही. पण तिची स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख तिने निर्���ाण केली होती. स्त्रीवादी भूमिका हा काही तिचा पिंड नव्हता, पण तिच्या म्हणून अशा काही ठोस भूमिका तिने साकारल्या होत्या आणि प्रेक्षकांवर त्यांचा आजही ठसा आहे हे तिचं वैशिष्टय़. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून हिंदीत येत यशाची शिखरं सर करणाऱ्यांचा एक ठरावीक साचा होता. श्रीदेवीनेदेखील हा साचा काही प्रमाणात चोखाळलाच, पण त्यापलीकडे जात तिने स्वत:ला स्थान आहे हेदेखील दाखवून दिले. ज्या ‘मिस्टर इंडिया’मुळे ती ‘हवा हवाई गर्ल’ म्हणून ओळखली जाते आणि त्या गाण्याची मोहिनीदेखील तमाम सिनेरसिकांवर दिसते तो ‘मिस्टर इंडिया’ हा काही तिला मध्यवर्ती ठेवून लिहिलेला नव्हता. पण या मिस्टर इंडियानेच तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. इतकी की तिच्या आधीच्या चित्रपटांची आठवणच राहिली नाही.\nखरे तर तिने शेकडो भूमिका केल्या आहेत. म्हणजे बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वीच तिने कमल हासनबरोबर किमान वीस दाक्षिणात्य चित्रपट केले होते. वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत म्हणजे घरच्याच अंगणात अगदी लीलया वावरली. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलीवूडच्या मायावी जगात अवतरली. खरं तर बॉलीवूड तिला ओळखायला लागले ते ‘सदमा’ आणि ‘हिम्मतवाला’मुळे. दोन्ही एकाच वर्षी प्रदर्शित झालेले. पण ‘सदमा’ तसा एका ठरावीक वर्गापुरताच गाजला. कारण तो काळ टिपिकल अभिनेत्रींची अपेक्षा करणारा होता. ‘हिम्मतवाला’ असो की ‘तोहफा’ तिच्या भूमिका या काहीशा साच्यातल्याच होत्या. खरं तर ‘सदमा’ या सर्वापेक्षा सर्वाथाने वेगळा होता. कस पाहणारा होता, पण तिला थेट तळागाळापर्यंत म्हणजे जो बॉक्स ऑफिसवर गर्दी करणारा प्रेक्षक असतो त्यापर्यंत नेणारा नव्हता. ते काम केलं ‘नगिना’ या चित्रपटाने. अगदी देशातल्या ग्रामीण भागापर्यंत ती जाऊन पोहोचली. त्याचाच दुसरा भाग असा की तो चित्रपट तिच्याभोवतीच फिरणारा होता. कथेला चमत्काराची डूब होतीच पण विषय सर्वांपर्यंत पोहचणारा होता. यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत नागिणीवरचे दोन चित्रपट आले होते. श्रीदेवीचा ‘नगिना’ गाण्यांमुळे गाजलाच, पण तिच्या नृत्य आणि उग्र अदाकारीचा त्यात अधिक प्रभाव होता.\nतिच्या नावावर चित्रपट चालतो हे सिद्ध झाले होते. मसालापट असले तरी श्रीदेवीची प्रतिमा ठसणारी असायची. ‘मिस्टर इंडिया’नंतर गाजला तो ‘चांदनी’. तमाम प��रेमि-प्रेमिकांसाठी हा चित्रपट आयकॉनिक ठरावा असा. त्याला कारण त्यातील गाणी हे तर होतेच, पण त्याबरोबरच श्रीदेवीचं असणे हे देखील होते. ‘चालबाज’, ‘लम्हे’’ असे अनेक चित्रपट आले. राजेश खन्ना, अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारबरोबरही तिचे काही चित्रपट झाले. अगदी धर्मेद्र आणि सनी देओलच्या नायिकेच्या भूमिकाही तिने केल्या. बॉलीवूडचे सुपरस्टारपद पण मिळवले. पण लक्षात राहिल्या त्या महत्त्वाच्या मोजक्याच भूमिका.\nपण ती घाऊक भूमिका करणारी नव्हती हे नक्कीच. व्यावसायिकता ठेवून नेमके जे हवे ते सारे तिने केले. कारकीर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात बहुतांश कलाकार तसे पडद्याआड होत जातात. स्त्री कलाकार तर त्याही आधीच अस्तंगत होतात. श्रीदेवीदेखील काही काळ अशीच पडद्याआड झाली होती. तुरळक काहीतरी करायची, एखाद्या शोमध्ये वगैरे दिसायची. पण ती पुन्हा खऱ्या अर्थाने दिसली ती ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये. जणू काही तिच्यात आजवर दबून राहिलेली काम करण्याची उर्मीच त्यातून पडद्यावर साकारली गेली. आजच्या पिढीला कदाचित ‘सदमा’ आठवणारदेखील नाही, पण ‘इंग्लिश िविग्लश’मधील श्रीदेवी त्यांना विसरणे कठीण असेल. तिने गर्दीला हवे असते ते सारे दिले, पण ते मर्यादा राखून. क्लासेसलादेखील तिने मोजकेच दिले, पण तिच्यात ती ताकद होती हे दाखवणारे. कदाचित तिला अजून तसे करता आले असते, तेवढी तिची ताकद होती पण ते होऊ शकले नाही इतकेच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AB%E0%A4%B2-14-11-2014-113051400002_1.html", "date_download": "2018-10-16T18:33:42Z", "digest": "sha1:WTX7NHY7RCB6DGZ73GJUISUOABUNID4V", "length": 16543, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology, Jyotish, Grahman | दैनिक राशीफल (14.05.2013) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमेष : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.\nवृषभ : फिरयादीचा निकाल लागेल. विद्यार्थी मेहनतीमुळे पुढे वाढू शकतात. व्यवसायात वाढ. वाहने चालविताना सावध रहा.\n> मिथुन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.\n> कर्क : मनोरंजनात वेळ जाईल. कोणत्याही कामासाठी स्वविवेकाने निर्णय घ्या. अधिकारी वर्गाचा सहयोग मिळेल.\nसिंह : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.\nकन्या : व्यावसायिक यात्रा लाभदायी ठरतील. उत्साहात वृद्धि. शुभ कार्यांवर व्यय. देश-विदेशात संपर्क वाढतील.\nतूळ : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. पूंजी निवेशामुळे लाभ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.\nवृश्चिक : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.\nधनू : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.\nमकर : उदर संबंधी समस्या राहू शकते. आर्थिक स्थिति सामान्य राहील. व्यर्थ वाद घालू नये. नोकरांवर अति विश्वास ठेऊ नका.\nकुंभ : स्वाध्यायात रूचि वाढेल. सामाजिक, मंगल आयोजनांमध्ये भाग घेण्याचे योग येतील. रचनात्मक कामे होतील. दिवस प्रतिकूल राहील.\nमीन : पुरूषार्थाचे फळ तत्काळ म���लळे. वेळेच्या सदुपयोगाने आकांक्षांची पूर्ति होईल. वडिलांशी व्यावसायिक विषयावर मतभेद होऊ शकतात.\nमंगळामुळे या लोकांना मिळते घर आणि जमिनीचे सुख\nआज तुमचा वाढदिवस आहे (13.11.2014)\nपैसा मिळवायचा आहे मग या लोकांना घरापासून जाऊन काम करावे\nआज तुमचा वाढदिवस आहे (12.11.2014)\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nनवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे\nकन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5551904406174043406&title=Book%20Publication%20Ceremony&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2018-10-16T18:28:03Z", "digest": "sha1:5WRYKUNLBJX2K3IE6R3SAY5GSETQKBJJ", "length": 14602, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "डॉ. सप्तर्षींच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात", "raw_content": "\nडॉ. सप्तर्षींच्या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात\nपुणे : ‘देशात अघोषित आणीबाणी आहे. संसदीय व्यवस्थांचे, संस्थांचे सरकारकडून अवमूल्यन केले गेले आहे. सर्वांना भीतीच्या वातावरणात ठेवण्यात येत आहे. राजकीय विरोधकांना बदनाम कर���न संपवण्यात येत आहे. या अघोषित आणीबाणीविरुद्ध लढून देश जिवंत आहे, हे दाखवून देण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केले.\nयुवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळा नऊ ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. क्रांती दिन आणि युवक क्रांती दलाच्या १७ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि प्रफुल्लता प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.\n‘इथून पुढे मोदींवर बोलण्याऐवजी मुद्द्यांवर बोलले पाहिजे. पुण्याने देशाला दिशा द्यावी आणि बिघडलेल्या गोष्टी दुरुस्त करण्यात पुढाकार घ्यावा. नागरिक म्हणून आता गप्प राहता कामा नये. सव्वाशे कोटी जनतेने मनात आणले तर १९७७ सारखे निकाल येऊ शकतात,’ असे सिन्हा यांनी नमूद केले.\n‘आणीबाणी विरोधी आंदोलनात डॉ. सप्तर्षी यांची भूमिका महत्त्वाची होती. आज पुन्हा तशीच परिस्थिती आहे. मागील वेळच्या आणीबाणीला संविधानाचा आधार होता; पण, आता चतुराईने अघोषित आणीबाणी राबवली जात आहे. संसदीय व्यवस्था, तपास व्यवस्था, माध्यमे ताब्यात घेऊन नाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आताच्या आणीबाणीत धर्मवाद (सांप्रदायिकता) आहे. व्यवस्था शरण गेल्यासारखी अवस्था आहे,’ असे सिन्हा यांनी सांगितले.\nते पुढे म्हणाले, ‘कॅबिनेट मंत्रीमंडळ व्यवस्थेची दुर्दशा झालेली आहे. सरकारमधल्या क्रमांक दोनच्या मंत्र्याला, केंद्रीय गृहमंत्र्याला महबुबा मुक्ती सरकारचा पाठिंबा काढल्याची माहिती नसते. नागाविषयक कराराची माहितीही गृहमंत्र्याला नव्हती. परराष्ट्रमंत्र्यांना परदेश दौऱ्यात, कामकाजात सामावून घेतले जात नाही. त्यांचे अशोभनीय भाषेत ट्रोलिंग केले जाते. अर्थमंत्र्यांना नोटा बंदीच्या निर्णयाची माहिती नव्हती. राफेल निर्णयाची माहिती संरक्षण मंत्र्यांना नसते. कॅबिनेट व्यवस्था ‘ग्रुप ऑफ ऑर्डर्ली’ झाली आहे. एकचजण निर्णय घेत आहे, त्याचे श्रेय-अप श्रेय घेत आहे. माध्यमांवरही अघोषित बंधने आहेत. भाजप कार्यालयातून निर्देश सुटतात. पुण्यप्रसून वाजपेयी एबीपी न्यूजमधून काढण्यात आल्यावर त्यांचे म्हणणे माध्यमांनी मा���डले नाही. पत्रकारांना आपल्या मुलाबाळांची काळजी वाटते, म्हणून ते आमचे म्हणणे छापू शकत नाहीत, असे मला दिल्ली पत्रकार परिषदेनंतर सांगण्यात आले.’\nया वेळी माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ पुस्तकाबाबत आपले विचार व्यक्त केले. या वेळी अप्पा अनारसे, सचिन पांडुळे, जांबुवंत मनोहर, सुदर्शन चखाले, रवींद्र धनक, रवी लाटे, आमदार जयदेव गायकवाड, डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. विश्वंभर चौधरी, संजय बालगुडे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन आदी उपस्थित होते. प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेला यशवंत सिन्हा, डॉ. सप्तर्षी यांनी अभिवादन केले. ही तिसरी आवृत्ती प्रफुल्लता प्रकाशन यांनी प्रकाशित केली आहे.\nपुस्तकाविषयी माहिती देताना डॉ. सप्तर्षी म्हणाले, ‘१९७० च्या दशकांत अनेक सामाजिक आंदोलनानंतर तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास ही इष्टापत्ती मानून तुरुंगात आलेले अनेक अनुभव, वाचन, चर्चा आणि त्यांचा आयुष्यावर झालेला परिणाम याबाबतचे लेखन ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ या पुस्तकात आहे.’\n‘देशात फॅसिस्ट राजवट असल्यासारखे वातावरण आहे, अशावेळी सत्याग्रहाच्या मार्गाने लढले पाहिजे. हे केंद्रातील सरकार गेले पाहिजे, या भूमिकेपर्यंत आम्ही आलो आहोत. काँग्रेसला भाजपविरोधी लढाई पेलवत नसेल, तर सर्व भाजप विरोधी विचारांनी एकत्र यायला हवे,’ असे डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.\nडॉ. कोतापल्ले म्हणाले, ‘येरवडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक युक्रांद कार्यकर्त्यांसाठी पाठयपुस्तक आहे. व्यवस्थेच्या प्रतिनिधी असणारे मंत्री, पोलिस, जेलची भीती घालवण्याचे काम या पुस्तकाने केले. मराठी साहित्यातील हे महत्त्वाचे पुस्तक आहे. आताच्या काळात परिवर्तनाच्या प्रक्रियेत हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.\nTags: पुणेडॉ. नागनाथ कोतापल्लेडॉ. कुमार सप्तर्षीयेरवडा विद्यापीठातील दिवसयशवंत सिन्हाप्रफुल्लता प्रकाशनPuneDr. Kumar SaptarshiPrafullta PrakashanYerwada Vidyapeethatil DivasDr. Nagnath KotapalleYashwant Sinhaप्रेस रिलीज\nडॉ. सप्तर्षींच्या पुस्तकाचे प्रकाशन नऊ ऑगस्ट रोजी ‘गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त परिसंवाद ‘विकासाच्या नावाखाली विनाश होऊ नये’ महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘फिल्म शो’चे आयोजन डॉ. दाभोळकरांनी उलगडले विवेकानंदांचे अपरिचित पैलू\n‘अन���लोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2_(%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6)", "date_download": "2018-10-16T19:15:37Z", "digest": "sha1:ROKDTTEA27IFBK2SAAOTNCH7GLHY3WBB", "length": 3256, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवराज पाटील (न्यायाधीश) - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यायाधीश शिवराज पाटील ( १२ जानेवारी १९४० - हयात) हे भारताचे माजी न्यायाधीश आहेत. ते इ.स. २००० ते २००५ मधे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.\nइ.स. १९४० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/tarningpoint/", "date_download": "2018-10-16T18:48:20Z", "digest": "sha1:CMH7OI6GISUEG5MJY5ISPAL6AORICBFL", "length": 18806, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "टर्निंग पॉइंट | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nएका प्रश्नाने बदललं आयुष्य\nतीन मुलं पदरी आणि अचानक यांची कंपनी बंद पडली. अशा वेळी कराडची आमच्या आळीतली एक मैत्रीण भेटली. तिने विचारले, ‘मला पोळय़ा करून देशील का’ मी हो म्हटलं, तोच माझ्या\nआजचा हा सुखी काळ येण्यासाठी कासारसाहेबांचे त्या दिवशी घरी येणे माझ्यासाठी ‘टर्निग पॉइंट’ ठरला.\n‘आता कुठले आपल्या हातून लेखन व्हायला’ असे निराशेने म्हणणारी मी पूर्णपणे बदलून गेले. १९९०-१९९१ पासून लिहिता झालेला माझा हात आज वीसहून जास्त वर्षे लिहिताच राहिला आहे.\n‘‘कला या जुळ्या बहिणी असतात. एकीची सेवा केली असता दुसरी आपोआप वाढते. माझे आशीर्वाद आहेत तुला.’’ कविवर्य बोरकरांनी प��रोत्साहन दिले नि माझं आयुष्य कलांनी बहरलं.\nभावाचे जाणे सक्षम करून गेले\nभावाचा अकाली मृत्यू माझ्या आयुष्याचा टìनग पॉइंट ठरला. माझ्या २४ वर्षांच्या वैवाहिक जीवनात व २४ वर्षांच्या वकिली पेशात आज मी ताठ मानेने उभी आहे. भाऊ-भावजयांचे भांडणतंटे व त्याचे परिणाम\n..तर चित्रपट लेखक झालो नसतो\n’ मी घाबरत घाबरत गदिमांना विचारलं.ते म्हणाले, ‘कशी वाटली अरे, तुझं शिक्षण दिसतंय तुझ्या लिखाणातून. अरे, पंचपक्वान्नांचा स्वयंपाकच करून ठेवलाहेस.\nनोकरी लागली खरी पण मी ४ ते ५ महिन्यांतच राजीनामा दिला. तू खूप घाईत नोकरी सोडलीस. आता पैसे कसे मिळवणार तुझा पूर्वीसारखा ‘मान’ आता राहणार नाही, अशा एक\nसंस्कृत भाषेची आवड असतानाही आपल्या कर्णबधिर मुलासाठी या मुलांसाठीचं विशेष प्रशिक्षण घेऊन त्यांनी त्याच शाळेत शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली आणि अचानक मुलाचा मृत्यू झाला.\nदीडशे वर्षांच्या इंग्रजी राजवटीच्या गुलामगिरीच्या मानसिकतेचा परिणाम म्हणा किंवा लोकांचा आग्रह म्हणा ‘गोरी बायको हवी’ अशा विचारसरणीचा जमाना होता तो\nशिक्षक म्हणून मुलांना शिकवत असतानाच त्यांच्या मोकळ्या तासाला आवर्जून गोष्टी, कविता सांगायचो. त्या वेळी मुलं वारंवार नवीन गोष्टींची, कवितांची फर्माईश करू लागली.\nसायकल प्रवासाचा धाडसी निर्णय\nमाझे बालपण पेणसारख्या छोटय़ा गावात गेले. कधी-कधी आमच्या आळीत एक काळी ऑस्टीन गाडी येत असे. आपल्याकडेही अशी गाडी हवी असा विचार मनात येई. पुढे कळले की हा माणूस\nमला अपेक्षित असणारं समंजस, समाधानी सहजीवन आम्ही दोघंही एकमेकांच्या साथीने जगतो आहोत. आयुष्याची कातरवेळ एकमेकांच्या सोबतीमुळे शांत, निरामय वाटते आहे.\nलग्नाला ४८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी नवऱ्याने तुझे आणि माझे मार्ग भिन्न असल्याचे सांगितले आणि मी निराश विचारांच्या भोवऱ्यात सापडले. त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला सापडला आणि\nवडिलांच्या मित्रांनी, नातेवाइकांनी त्यांना सल्ला दिला होता की आता याचे शिक्षण पुरे. तू त्याला तुझ्या मिलमध्ये चिकटवून घे, म्हणजे चार पैसे मिळवील व तुझ्या संसाराला, कुटुंबाला हातभार लागेल.\nजे करायचं नाही असं ठरवलं होतं तेच करावं लागलं, पण त्यामुळे मला ‘मी’ सापडले. मी वकिलीच्या पहिल्या वर्षांला होते. परीक्षा झाली. दोन पेपर राहिले होते.\n.. आणि ��ी चरित्र-पुस्तक लिहिले\n‘लोकसत्ता’तील तो लेख माझ्या आयुष्यात टर्निग पॉइंट ठरला. लहानपणापासून मला लोकमान्यांबद्दल अतीव आदर होता व म्हणून मी लोकमान्यांचे चरित्र लिहावयाचे ठरविले.\nआणि मी लेखक झालो\nकधी-कधी वाटतं मुंबईतच राहिलो असतो तर इंग्रजीमुळे माझ्या शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाला असता. मनात न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे मी वाचनाकडे वळलो नसतो, कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नसता.\nसमजायला लागल्यापासून जाणवायला लागली ती स्वत:ची शिक्षकी पेशाची आवड, शिकविण्याची आंतरिक ओढ. मोठं झाल्यावर आपण शिक्षकी पेशाच स्वीकारायचा असं मी मनोमन ठरवून पण टाकलं\nमी डिप्लोमा इंजिनीअर पण करिअरची दिशा बदलणारा पहिला टर्निग पॉइंट माझ्या आयुष्यात आला आणि कर्करोगाच्या दुसऱ्या जीवघेण्या टर्निग पॉइंटमधून सावरण्यासाठी तोच चैतन्यथेरपी ठरला.मी लहानाची मोठी बेळगावात झाले. इंजिनीअरिंगचा डिप्लोमा\n५० वर्षे झाली. या नोकरीत मी स्थिरावलो. छोटय़ा-मोठय़ा बढत्या मिळाल्या. यशावकाश छोटेसे घर बांधले. निवृत्तीनंतरही मी येथेच स्थायिक झालो. दररोज न चुकता नदीकाठच्या शीव मंदिरात मात्र मी दर्शनाला जातो.\nएका मल्टिनॅशनल कंपनीत सुपरवायझरची १५ वर्षे नोकरी केली. उदारीकरणाच्या फटक्यात व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला.\nशोध माझ्यातील ‘मी’ चा\nभारतीय बृहन् महाराष्ट्र मंडळाचे ७५वे अधिवेशन लखनौ येथे झाले. त्या वेळी संगीत ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचे निवेदन मला करायचे होते. वेगळे करण्याच्या दृष्टीने नटी आणि सूत्रधार या संकल्पनेवर आधारित एक\nअत्यंत गरिबी. घरात ९ माणसं. प्रत्येकाकडून कामाचीच अपेक्षा. अशा वेळी अभ्यासात हुशार लक्षराजला आईने मुंबईला पाठवलं, ते आपली सोन्याची नथ गहाण ठेवून.\nआधी पुत्रवियोगाच्या आणि नंतर पतीवियोगाच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मला मदत झाली ती सुरांच्या टर्निग पॉइंटमुळे. सूर माझ्या आयुष्यात आले आणि माझं आयुष्य सार्थकी लागलं.जीवनात एखादं वळण असं येतं की,\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी ���ाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbhat-balala-konta-dhoka-asto", "date_download": "2018-10-16T19:45:33Z", "digest": "sha1:2E75KI4XUR5PLJ3QWRF6JFMAMJCUTSVC", "length": 11418, "nlines": 255, "source_domain": "www.tinystep.in", "title": "पोटात असताना बाळाला कोणत्या गोष्टीचा धोका असतो ? - Tinystep", "raw_content": "\nपोटात असताना बाळाला कोणत्या गोष्टीचा धोका असतो \nकाही स्त्रियांचे २० आठवड्यांच्या गरोदरपणानंतर गर्भ पडून जाते. ह्याला गर्भपात (मिसकॅरेज) म्हटले जाते. कमीतकमी ५० टक्के स्त्रियांना स्वतःच्या गर्भावस्थेत असताना गर्भपाताला सामोरे जावे लागते. आणि ८० टक्के गर्भपात हे गरोदरपणाच्या पहिल्या ३ महिन्यातच होत असतात. गर्भपात न होण्याचा चान्स २० आठवड्यानंतर खूप कमी होऊन जातो. आणि त्यानंतरही होत असेल तर शक्यता खूपच कमी असते. त्याला लेट मिसकैरेज असे म्हणतात. कोणत्या गोष्टीचा बाळाला धोका असतो त्या गोष्टी ह्या ब्लॉगमधून जाणून घेऊ.\n१) गर्भपात होण्याची शक्यता :\n१. खूप ब्लीडींग होणे\n२. पोटात खूप वेदना होणे / पोट खूप दुखणे\n३. खूप ताप येणे\n४. तुमच्या पोटाच्या आसपासचे स्नायू खूप दुखणे आणि त्यात खूप वेदना होणे\n६. असह्य पाठ दुखी\nजर तुम्हाला गरोदरपणाच्या सुरुवातीला ह्या गोष्टी तुमच्याबाबतीत होत असतील तर तुमच्या प्रसूतितज्ञाला भेटून घ्या. आणि सर्व तपासण्या करून घ्या. जेणेकरून कोणतेच रिस्क नको. ह्या गोष्टी नॉर्मलही होत असतात पण जर असह्य त्रास होत असेल तर तपासून घेतलेले बरे.\nबरीच गर्भपात होण्याचे कारण बाळांमध्ये जेनेटिक मैल्फ़न्क्शन असणे. त्यात स्त्रीचा दोष नसतो. व आणखीही काही कारणे आहेत की, त्यामुळेही गर्भपात होऊन जातो.\n३) त्या स्त्रीला डायबेटीस किंवा थायोराइड असणे\n४) हार्मोनलमध्ये अति असंतुलन\n५) इम्युनिटी खूप कमी असणे\n६) ती स्त्री खूप तणावात असणे\n७) कमकुवत गर्भाशय (यूरेट्स)\n८) ह्या परिस्थितीत गर्भपात होण्याची शक्यता वाढून जाते\n१. जर त्या आईचे वय ३५ पेक्षा जास्त आहे.\n२. जर त्या आईला डायबिटीस किंवा थायोराइड आहे.\n३. जर त्या आईचे ३ गर्भपात होऊन गेले असतील.\n९) सार्विकल कमकुवत असणे\nतुमची सर्व्हिस कमकुवत असल्याकारणाने तुमचे गर्भ बाळाला सांभाळू शकत नाही. म्हणून बऱ्याचदा दुसऱ्या त्रैमासिकात गर्भपात ह्या कारणाने होते. काही लक्षणे अशीही आढळून आली आहेत की,\n१. गरोदर स्त्रीला तिच्या गर्भाशयाच्या खालच्या भागात खूप जड -जड वाटेल आणि त्यामुळे तुमच्या होत असलेल्या बाळाच्या शरीरासोबत जी अम्बिलिकल कॉर्ड आणि खूप रक्त तुमच्या योनीद्वारे पडायला लागते. ह्यामुळेही गर्भाला धक्का बसून गर्भपात होऊ शकतो.\nह्या कारणांनी गर्भपात होऊ शकतो म्हणून आधीच त्याची कारणे जाणून घ्या. आणि होणाऱ्या बाळाला वाचवा. आणि हा ब्लॉग इतर होणाऱ्या व असलेल्या मातांना पाठवून त्यांनाही मदत करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\nगरोदरपणात असताना ह्या लसी घ्या. . .\nलहान बाळाचे दात कधी यायला सुरवात होते..आणि लहान मुलांचा दाताविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे\nअशी करा कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी\nबाळाला सहा महिने झाल्यावर....\nहे सहा काही मजेदार प्रश्न लहान मुले नक्की विचारातात ...जाणून घ्या त्यांची उत्तरे कशी द्यायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=83&product_id=238", "date_download": "2018-10-16T19:46:23Z", "digest": "sha1:FI5BEQ4UQP52RVZMRVVDYDCWIHVLVPA7", "length": 3111, "nlines": 66, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Ba. Bha. Borkar Yanchya Kavitechi Pruthgathmata |बा.भ.बोरकर यांच्या कवितेची पृथगात्मता", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nकवी .बा.भ.बोरकर यांच्या कवितेची पृथगात्मता' या पुस्तकात त्यांच्या काव्यातील प्रतिमासृष्टीबरोबर त्यांची काव्यदृष्टी ��णि प्रतिमाबळही अभ्यासली आहेत.\nबोरकरांची जडणघडण, प्रेरणा, स्वत्वसाक्षात्कार यातून प्रादेशिकता, शैली, परंपरा या दृष्टीने येथे विचार झाला आहे.\nडॉ. आशा सावदेकर यांनी बोरकरांच्या लौकिक चरित्रात अडकून न पडता वाङ्मयीन संदर्भांचा आधार घेऊन त्यांच्या चरित्राचे आलेखन केले आहे.\nनिसर्गप्रतितिधर्म बा.भ.बोरकर शैलीच्या नव्या आवरणातून आत्मत्व बिंबविण्याच्या प्रयत्नातच मराठी कवितेच्या प्रवाहात पृथगात्म ठरू शकले आहेत.\nअसे अनेक निष्कर्ष डॉ. आशा सावदेकर यांना सापडले, ते या पुस्तकरूपाने सर्वांसाठी उपलब्ध होत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/student-suicide-crime-135431", "date_download": "2018-10-16T18:49:24Z", "digest": "sha1:NTPMGYSMUAMMIFAYZLE4HHPDSBA2QSND", "length": 19591, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "student suicide crime वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nवेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय १९) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n‘‘मी आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिलं, बीएस्सी होऊनही नोकरी नाही. मी मराठा आहे म्हणून की काय, अशा भावना व्यक्त करून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही गंभीर घटना औरंगाबादेतील चिकलठाणा भागात घडली.\nऔरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय १९) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n‘‘मी आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिलं, बीएस्सी होऊनही नोकरी नाही. मी मराठा आहे म्हणून की काय, अशा भावना व्यक्त करून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही गंभीर घटना औरंगाबादेतील चिकल��ाणा भागात घडली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आसाराम एंडाईत (वय २२, रा. चौधरी कॉलनी, चिकलठाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने बी. एस्सीचे शिक्षण पूर्ण केले होते. नुकतीच त्याने एम. एस्सी अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्वपरीक्षा दिली होती. अनेक महिन्यांपासून तो नोकरीच्या शोधात होता.\nत्याने दोन कन्सलटन्सीकडे नोकरीसाठी अर्जही केला होता. दोन कंपन्यांमध्ये मुलाखतीही दिल्या. दोन दिवसांपासून तो आजारी होता. आत्महत्येच्या प्रकारानंतर एमआयडीसी सिडको पोलिस घटनास्थळी पोचले. मृत्युपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. दरम्यान त्याची उत्तरीय तपासणी घाटी रुग्णालयात झाली त्यानंतर रात्री नऊ वाजता चिकलठाणा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\nउमेशचे वडील चिकलठाण्यातील एका कंपनीत नोकरी करतात. येथील चौधरी कॉलनीत त्यांचे सहाशे स्क्वेअर फुटाचे घर असून तो मूळ गोलटगाव, (वडाची वाडी, ता. बदनापूर) येथील रहिवासी होता. त्याला मोठा भाऊ व एक लहान बहीण असून आई शेतीकाम करते.\nशेंद्रा येथे एका कंपनीत मुलाखतीसाठी तो गुरुवारी सायंकाळी चार वाजता जाणार होता. ही बाब त्याने दुपारी कुटुंबीयांना सांगितली. बरे नसल्याने त्याने औषधी घेतली. ‘‘आता झोपतो, मला चारच्या आधी उठवा’’ असे सांगून तो घरातील एका खोलीत गेला. यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.\n‘‘मम्मी- पप्पा क्षमा मागतो, मला त्यांनी शिकवले; पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिले. बी. एस्सी. होऊनही नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून की काय ’’ चिठ्ठीतून अशा भावना त्याने व्यक्त केल्या.\nशिराढोण (बातमीदार) - विषारी औषध घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय १९) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. एक) रात्री उशिरा मृत्यू झाला. मराठा समाजासाठी आरक्षण नाही, शैक्षणिक सवलती नाहीत, नोकरी मिळत नाही, कर्ज आदींमुळे तृष्णा सतत चिंताग्रस्त होती. यासंदर्भात समजूत काढूनही तिने २९ जुलैला दुपारी विष घेतले, असा जबाब तिचे वडील तानाजी माने यांनी पोलिसांना दिला.\nतृष्णा माने ही उस्मानाबाद येथील व्ही. जे. शिंदे महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. २९ जुलैला तिने विष घेतले. तिला उस्मानाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nउपचारादरम्यान काल रात्री तिचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह देवळाली येथे आणण्यात आला. नातेवाईक, ग्रामस्थांनी कळंबचे तहसीलदार अशोक नांदगावकर यांना आज दिलेल्या निवेदनाचा आशय असा - तृष्णाचे वडील शेतकरी असून सततच्या नापिकीने ते त्रस्त आहेत. त्यांच्यावर कर्ज आहे. शिक्षण, लग्नाचा खर्च वडिलांना पेलवणार नाही.\nगुणवत्ता असूनही नोकरीची संधी नाही, सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, पिकाला हमीभाव मिळत नाही आदी समस्यांमुळे आलेल्या नैराश्‍येतून तृष्णाने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, माहिती मिळताच तहसीलदार नांदगावकर, नायब तहसीलदार अस्लम जमादार, शिराढोणचे सहायक पोलिस निरीक्षक माजीद शेख, मंडळ अधिकारी अनिल अहिरे, तलाठी पी. एस. पारखे, पोलिसपाटील संदीप पाटील देवळाली येथे दाखल झाले.\nउस्मानाबाद येथून कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक शेख यांनी दिली.\nमूक मोर्चात होता सहभाग\nमराठा समाजाच्या प्रश्‍नांसाठी २६ ऑगस्ट २०१६ रोजी काढलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चात तृष्णाने सहभाग घेतलेला होता. आज दुपारी एकच्या सुमारास शोकाकुल वातावरणात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nतीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या\nलातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी ...\nबीडमध्ये ‘आयटी'कडून मंत्री बँक, 'आदित्य'ची झाडाझडती\nबीड : नोटाबंदीनंतर केलेल्या व्यवहारांची व कर भरल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी मंगळवा��ी (ता. १६) आयकर विभागाच्या पथकांनी येथील द्वारकादास मंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/22701", "date_download": "2018-10-16T19:21:37Z", "digest": "sha1:4HMTOFSO4QNSP62QDSFNG7PVT4EREN3L", "length": 39699, "nlines": 157, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चायना पोस्ट-६ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /चायना पोस्ट /चायना पोस्ट-६\nआपल्या नेहमीच्या परिचयातली झाडं नव्या प्रदेशात विशेषतः अनोळखी परदेशात उगवलेली पाहिली की सुरुवातीला त्यांची ओळखच पटत नाही. त्यांचं रुपरंग खूप अनोखं, अपरिचित वाटतं. पानांचे रंग वेगळे असतात, फुलांचे बहर कधी जास्त गडद कधी खूप फिके असतात, फांद्यांचा विस्तार आपल्या इथे असतो त्यापेक्षा जास्त भव्य तर कधी अगदी आखुडलेला असतो. हवामान, पाणी, माती, प्रदुषणाचं प्रमाण अशा घटकांमुळे वेगवेगळ्या दूरच्या प्रदेशांतली झाडं एकाच कुलातली असली तरी वेगळ्या संस्कारांची असल्यागत वाढतात. सिक्किमला तळहाताएव्हढ्या सोनचाफ्याच्या फुलानी आमची अशीच दिशाभूल केली होती. आपल्याकडच्या चाफ्याच्या फुलाच्या पाकळ्याही स्पर्शाला नाजूक, मऊ असणार्‍या आणि त्या चाफ्याच्या पाकळ्या ऑर्किडच्या मोठ्या फुलासारख्या बाहेरच्या बाजूला वळलेल्या, जाड आणि स्पर्शाला लेदरी.\nबिजिंगच्या हुटॉन्ग्जच्या भिंतींवर सोडलेल्या चिनी गुलाबांच्या वेलीही आपल्याइथल्या बागेतल्या जमिनीवर पसरलेल्या चिनी गुलाबांपेक्षा दिसायला कितीतरी वेगळ्या. फुलंही आकाराने खूपच मोठी, जास्त दाट पाकळ्यांची आणि रंगांमधे लाल, गुलाबी पासून जांभळी, केशरी छटा वागवणारी.\nहोंगियानच्या आम्ही रहात होतो त्या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्सच्या सिक्युरिटी केबिनशेजारी एक जेमतेम फांद्यांचं बुटकं झाड होतं. त्याच्या फांद्या वरच्या दिशेने गोल वाढत गेलेल्या. त्या झाडाची काही ओळख असल्याचं चिन्हही नव्हतं. एक दिवस केबिनबाहेरच्या लाकडी बाकावर बसायला गेले तर तिथे नाजूक गुलाबी तंतुंचं आपल्याइथे सहज येता जाताही नजरेला पडणार्‍या रेनट्रीचं फुलं माझ्या आधीच जागा पकडून बसलेलं. मजाच वाटली. आपल्याइथे रस्त्यांच्या कडांना भव्य विस्ताराचे हे पर्जन्यवृक्ष किती वेगळे दिसतात आणि इथे हा असा एखाद्या अंग आक्रसून हात वर केलेल्या अवस्थेत कसा वेगळा दिसतोय\nपण मग लक्षात आलं की रस्त्याच्या कडांवर जिथे बाईकर्सवे वेगळा करायचा असतो तिथल्या आसूपालवांची आणि जंगली बदामांची रांग सुद्धा अशीच हात वर करायची शिक्षा दिलेल्या मुलासांरखी रांग करुन उभी असतात. त्यातल्या काही नुकत्याच लावलेल्या झाडांना खालून बांबूचे टेकू दिलेले पाहीले तेव्हा या हात वर केलेल्या फांद्यांचं रहस्य उलगडलं.. रस्त्यावरच्या वाहतुकीला वेड्यावाकड्या वाढणार्‍या फांद्यांमुळे अडथळा येऊ नये म्हणून ही झाडांना लावलेली कम्युनिस्ट शिस्त.त्यांची उंचीही वरच्या केबल्सच्या खाली वावभर अंतरावर असताना शिस्तीत थबकलेली पाहून तर भलताच आदर वाटला.\nचिनी शहरांमधली दिसलेली ही झाडं बाकी फार काही आगळीवेगळी, मनावर छाप पाडून जाणारी वाटत नव्हती.\nएखाद्या प्रदेशासंदर्भातली काही नाती मनात पक्की झालेली असतात. चीन आणि झाडं किंवा निसर्ग असलं काही नातं कधिही माझ्या मनात नव्हतं. आणि चीनमधे राहून बराच काळ उलटून गेल्यावरही तिथल्या निसर्गाचा किंवा झाडांचा काही वेगळा असा ठसा मनात उमटला नव्हता. होंगियान काय किंवा बिजिंग, हांगझो काय इथे सगळीकडे झाडं, हिरवाई यांची खरं तर काहीच कमतरता नाही. बिजिंग तर आता पोस्ट ऑलिम्पिक काळात सौंदर्यपूर्ण बागा, फुलझाडांची बेटं, ताटवे, गर्द झाडांच्या शिस्तशीर रांगा यांनी बहरुन गेलं होतं. त्याची प्रसन्न, टवटवीत छाप मनावर उमटत होती. बिजिंगच्या हुटॉन्ग्जमधल्या वेली, लहानशा उंचीची पण फुलांनी डवरुन गेलेली झाडं मनाला मोहून टाकत होती. हांगझोच्या तलावाभोवतालची विलोंची जाळी, कोणत्यातरी अनामिक शुभ्र फुलांनी लगडून गेलेल्या वृक्षाची त्या तलावातल्या पाण्यात पडलेली चांदण्यासारखी प्रतिबिंबंही न विसरण्याजोगी होतं पण ते तितकंच.\nएकंदरीत चीनच्या मुख्य शहरांमधल्या अत्याधुनिक स्टील, काचा, कॉन्क्रिटयुक्त बंधकामांच्या अजस्त्रतेमुळेही असेल पण तिथला निसर्ग, तिथली झाडं मनावर सुरुवातीला काही वेगळा ठसा उमटवून गेली नव्हती हे खरं.\nपण मग बिजिंगमधे असताना हळू हळू या सगळ्या अत्याधुनिकतेमागे आक्रसून मिटून गेल्याप्रमाणे झालेल्या जुन्या बिजिंगचा वेध लागत गेला आणि त्या जगात कोणे एके काळच्या तिथल्या समृद्ध निसर्गाचं शिल्लक अस्तित्व अकस्मातपणे दिसून आलं. त्या निसर्गाची भव्यता, देखणेपणा, प्राचीनता थक्क करुन टाकणारं होतं. आगळं होतं कारण ते उन्मुक्त होतं.बिजिंगच्या आत्ताच्या देखण्या शिस्तबद्ध हिरवाईची शान निसर्गाच्या त्या उन्मुक्त आविष्कारापुढे फारच फिकी वाटली.\nफॉरबिडन सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून आत जातानाच दिसत रहातात तिथल्या लाल-निळ्या-सोनेरी प्रासादांच्या पार्श्वभूमीवरचे प्रांगणातले विराट आणि वेडेवाकडे वाढत गेलेले लाल-तपकिरी गाठाळलेल्या वृद्ध खोडांचे सायप्रस वृक्ष. काही वृक्ष वाढता वाढता मुळं एकमेकांमधे गुंतून एकत्र वाढत गेलेली. ही जिवंत झाडं नसून काष्ठशिल्प जागोजागी मांडून ठेवलेली आहेत असा भास होण्याइतपत त्यांचे आकार आणि त्यांच्या जिवंतपणावर शतकनुशतकाच्या काळाचे थर जमा झालेले. इथल्या इतिहासापेक्षाही या वृक्षांची प्राचीनता जास्त आहे.\nकोणे एके काळी इथे अस्तित्वात असणार्‍या सायप्रस,रेडवूड,सेडारच्या जंगलाला साफ करुनच या प्रासाद नगरीची वाढ टप्प्या टप्प्याने होत गेली. सम्राटाच्या प्रत्येक आवडत्या राणीच्या महालासाठी काही शेकडो वृक्ष बळी जात राहिले. उरलेले वृक्ष त्या राण्यांच्या आणि अंगवस्त्रांच्या करुण कहाण्यांचे मुक साक्षिदार बनत तिथेच वाढत राहिले. शतकं लोटली. बघता बघता साम्राज्ये लयाला गेली. चीनमधे सांस्कृतिक क्रांती झाली आणि मग फॉरबिडन सिटीमधे घुसलेल्या संतप्त रेड आर्मीनी आपल्या नासधुसीची पहिली सुरुवात या सम्राटनगरीचं एकप्रकारे प्रतिकच बनलेल्या इथल्या झाडांवर घाव घालून केली. मग बिजिंग शहराच्या पुनर्बांधणीसाठीही तिथले हजारो वृक्ष तोडले गेले. फॉरबिडन सिटीमधले देखणे प्रासाद नागरिकांच्या नजरेला पहिल्यांदाच पडत होते. त्यांनी आपापल्या वाड्यांची, सिहुयानची रचना त्या प्रासादांच्या धर्तीच्या लाकडी बांधकामावर आधारीत केली. या सगळ्याकरता अमाप लाकडाची आवश्यकता होती. बिजिंग शहराच्या आसपासची जंगलं क्रमाक्र���ाने नाहिशी होत गेली. इतर शहरांनीही त्याचं अनुकरण केलं. नागरिकांनीही शेतासाठी जंगलांची तोड केली. आधुनिक काळात उरली सुरली झाडं फ्लायओव्हर्स, स्कायस्क्रॅपर्सच्या उभारणीसाठी जागा करुन द्यायला मुकाट्याने मागे हटली.\nया सगळ्यावर मात करुनही काही झाडं शिल्लक राहिली ती इथे आणि बाकी टेम्पल ऑफ हेवन, टेम्पल ऑफ लॉन्जिटेविटीच्या परिसरात. देवळांच्या आधाराने आपल्याकडे जशी वडा, उंबरांची झाडं निर्धोक वाढतात तशीच ही झाडं. मान वर करुन त्या झाडांच्या आकाशात पसरलेल्या विस्ताराकडे पहाताना लक्षात येतं त्या वृद्ध वृक्षांच्या नसानसांमधून अजूनही वहात असणारा जिजिविषु रस अजून किती जिवंत सळसळता आहे ते. एकमेकांमधे गुंतलेल्या त्या दमदार फांद्या, त्यांवरची पानं अजून हिरवीगार, काही लालसर तपकिरी. सेडार,सायप्रसच्या झाडांची खोडं त्यांची शंभराच्या पटीतल्या वयनिदर्शक लाल पट्ट्या अभिमानानं मिरवत होती. संपूर्ण बिजिंग आणि आसपासच्या परिसरात मिळून एकुण चाळीस हजार प्राचीन वृक्ष अजून शिल्लक आहेत.\nटेम्पल ऑफ लॉन्जिटेविटीच्या आजूबाजूलाही असेच सुंदर, प्राचीन सायप्रस, स्कोलर वृक्ष आहेत. त्यांच्या अंगावरुन निरव शांतता पाझरत रहाते. इतकी निरव की बाजूलाच तियान्मेन चौकात हजारोंची झुंड आहे यावर विश्वासही बसू नये. इथल्या एका वृद्ध सायप्रसचं वय तर लॉन्जिटेविटी टेम्पलपेक्षाही जास्त आहे असं त्यावरची लाल पट्टी सांगते.\nशतकांचे उदयास्त अनुभवलेल्या अशा वृद्ध वृक्षांच्या खोडांवरुन हात फिरवायला मला अतिशय आवडतं. त्यांची एकेकाळची मजबूत, चिलखती खोडं आता भेगाळलेली, जीर्ण झालेली असतात. पण त्यांचं जिवंत स्पंदन आपल्या हातांना जाणवतं. सोबतच्या गाईडला बाजूला सारुन या वृक्षांच्या खोडांना कान लावून ऐकलं तर कदाचित खर्‍या कहाण्या समजतीलही याची खात्री पटते. चिनी सरकारने म्हणूनच बहुधा काही जास्त वृद्ध झाडांभोवती कुंपणं घालून ठेवली आहेत. गाईड सांगतो की या झाडांना मिठी मारल्याने आपलंही आयुष्य वाढतं असा चिन्यांचा विश्वास आहे आणि त्यामुळे या जीर्ण वृक्षांना धोका संभवतो म्हणून ही कुंपणं. माझा फारसा विश्वास बसत नाही.\nचीनमधे डोंगरांच्या उतारावरची किंवा प्रवासात मधेच कुठेही दिसणारी बांबूची जंगलं मात्र अफाट सुंदर. त्या जंगलांमधे बांबूचा सुंदर हिरवा, पोपटी कधी चमकता पिव���ा रंग एखाद्या अंगभुत प्रकाशासारखा कोंदून गेलेला दिसतो आपल्याला लांबून पहात असताना. मुद्दाम थांबून निरखावीत अशी ही बांबूची अनोखी जंगलं. लहानशी आणि सुबक.\nचीनची भिंत चढत असतानाही दोन्ही बाजूला फार सुंदर वृक्षसंपदा नजरेला पडली. विशेषत: मंगोलियाच्या बाजूला घनदाट जंगलाची भिंतच आहे. मात्र ही जंगलही नंतर निर्माण केलेली. मानवनिर्मित. पन्नास वर्षांहून अधिक काळ चीनच्या पुनर्निर्माणासाठी बेसुमार जंगलतोडीचे दुषपरिणाम रेताड जमिनीच्या नाहीतर सततच्या पुराच्या स्वरुपात चीनमधल्या अनेक भागांमधे दिसायला लागले तरी ते सर्वात पहिल्यांदा आणि जास्त तीव्रतेने जाणवले ते उत्तर-पश्चिम प्रांतात ज्याला लगटूनच अफाट गोबीचं वाळवंट पसरलेलं आहे तिथे. तिथून सुसाटत येणार्‍या वाळूच्या वादळाला थेट बिजिंगपर्यंत येण्यापासून अटकाव करायला आता जंगलच शिल्लक उरलेलं नव्हतं. वाळूच्या वादळांच्या तडाख्याचा धोका चीन सरकारला खडबडून जागं करुन गेला. २००१ मधे त्यांनी ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्ट सुरु केला आणि संपूर्ण उत्तर-पश्चिम प्रांताला गवसणी घालणारी तब्बल २८०० मैलाची झाडांची एक भिंत उभारायाला सुरुवात झाली. लाखो झपाट्यानं वाढणारी झाडं लावली गेली. जंगलाच्या या पुनर्निमाणाचे चांगले परिणाम आत्ता दिसायला लागले आहेत.\nमात्र या ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्टमधे काही मुळची चिनी मातीतली नसणारी कॉटनवुडसारखी झाडं होती त्यांच्या झपाट्याने होणार्‍या परागीभवनामुळे आणि बीजप्रसारणामुळे चीनची शान असणार्‍या औषधी जिन्को वृक्षांना फार मोठा धोका निर्माण झाला. असंख्य नागरिकांना अ‍ॅलर्जीचा त्रासही सुरु झाला. आता त्या झाडांच्या जागी पुन्हा जिन्कोची लागवड सुरु झाली आहे. एकंदर कहाणी आपल्या इथल्या झपाट्याने वनीकरणाच्या नादात लावल्या गेलेल्या सुभाबूळ, निलगिरीच्या जवळपास जाणारिच. शियाला चीनचा जुना वृक्ष जिन्को मोठ्या प्रमाणावर अजूनही शिल्लक आहे. शिया सोडलं तर जिन्को फारसा कुठे दिसला नाही. बाकी बिजिंगमधे रोड अ‍ॅव्हेन्यूसाठी सर्वात जास्त लावले गेलेले वृक्ष आहेत स्कोलर (sophora japonica) रेड बड किंवा कॉटनवुड.\nचीनच्या भिंतीच्या इस्टर्न गांसू भागात दक्षिणेकडे खाली झुकत गेलेला आणि झिजल्यामुळे फार थोडा भिंतीचा भाग शिल्लक राहिलेला होता त्यामधून कदाचित त्या भिंतीइतकंच वय सांग��ारं एक पुरातन झाड अकस्मात समोर आलं. चीनच्या भिंतीचं पुनर्वसन करताना चिनी सरकारने भिंतीच्या चिर्‍यांमधून वाढत गेलेली अनेक जुनी झाडं मुळापासून उपटून काढली आहेत. त्यांच्या नजरेतून सुटून गेलेलं कदाचित हे झाड होतं.\nचीनमधे जंगलं झपाट्याने नाहिशी होण्यामागे त्यांचा पूर्वापार लाकडी बांधकामांचा हव्यास जसा कारणीभूत तसाच आणखी एक महत्वाचा वापर कारणीभूत ठरला वृक्षतोडीला तो म्हणजे चॉपस्टीकचा वापर. एक आकडेवारी सांगते की चीनमधे एका वर्षात ४५ बिलियन चॉपस्टिक्सच्या जोड्या वापरल्या जातात अणि त्यासाठी २५ मिलियन झाडांचा बळी जातो. अशा औद्योगिक वापरासाठी लागणार्‍या लाकडामधलं फायबरचं प्रमाण कमी करण्यासाठी चीनी सरकारने झाडांवर काही जेनेटिक मॉडिफिकेशन्सचा प्रयोग केला. फायबर कमी झालं की पल्पनिर्मितीसाठी फारसे कष्ट पडत नाहीत. पण त्याच्या दुष्परिणामामुळे झाडांची खोडं कमकुवत झाली आणि ती झपाट्याने कोसळायला लागली.\nशु बिंग नावाच्या एका अत्यंत लोकप्रिय चिनी चित्रकाराने यावर प्रतिकात्मक उभारलेलं एक कोसळून पडलेल्या झाडाचं, चॉपस्टिक्सचा वापर करुन बनवलेलं शिल्प बिजिंग शहरात आहे. लोकांना लाकडी चॉपस्टिक्स वापरु नका असा संदेश देणारं हे शिल्प नक्कीच खूप परिणामकारक वाटतं.\nया शु बिंगचीही एक आधुनिक कहाणीच आहे. अठरा वर्षं न्यूयॉर्कमधे राहिलेला हा चित्रकार नुकताच चीनला परतला तोच चीनमधल्या पर्यावरण रक्षणाचा ध्यास मनाशी घेऊन. २००५ साली शु बिंग एका आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे केनियाला गेला होता. यूएन लिस्टेड नॅशनल हेरिटेज स्थळांची देशोदेशी जाऊन चित्रं काढायचा कार्यक्रम त्यांनी आखला होता. केनियाच्या दुष्काळी भागातून प्रवास करताना शु बिंगला जाणलं की सर्वात जास्त जपणूक करण्यासारखी गोष्ट म्हणजे वृक्ष. त्यांची तोड हाच सर्वनाशाच्या दिशेचा प्रवास. माणसांची, प्राण्यांची सगळ्या पर्यावरणाची संस्कृती अवलंबून आहे झाडांवर. शु बिंगने मग एक अभिनव योजना आखली. त्याने लहान मुलांच्या कार्यशाळा भरवल्या आणि त्यात चिनी लोककथेतल्या एका मुलाची कथा सांगायला सुरुवात केली. या मुलाकडे एक जादूचा ब्रश असतो. त्या ब्रशने तो जे काढेल ते प्रत्यक्षात खरंखुरं बनतं. त्याने मुलांना आपल्या ब्रशने झाडं काढायला शिकवलं आणि त्यांन वचन दिलं की त्यांच्या कागदावरची ही झ��डं प्रत्यक्षात खरी खुरी जमिनीवर लागतील. मग शु बिंगने एक वेबसाइट या चित्रांच्या विक्रीकरता उघडली. मुलांनी काढलेल्या या चित्रांची किंमत त्याने ठेवली प्रत्येकी दोन यूएस डॉलर्स. ही किंमत केनियामधे दहा झाडं लावण्याकरता पुरेशी होती. वेबसाइटवरच्या चित्रांच्या लिलावाला भरघोस प्रतिसाद मिळाला. शु बिंगने कागदावरची झाडं प्रत्यक्षात उतरवली. पुरेसा निधी जमा झाल्यावर मग शु बिंग आपल्या मायदेशात परतला. चिनी लोकांनी त्याचं भरघोस स्वागत केलं. शु बिंगने चीनच्या लहानमोठ्या शहरांमधे सात ते चौदा वयोगटातल्या मुलांच्या कार्यशाळा भरवायला सुरुवात केली. शु बिंग म्हणतो एक लहान मुल दहा मोठ्या माणसांशी जोडलेले असते. ते खरेच आहे कारण म्हणूनच शु बिंगचा हा जंगल प्रकल्प आता प्रचंड प्रमाणावर विस्तारला आहे.\nचीनमधली वृक्षसंपदा पुन्हा नव्याने बहरु लागली ती या अशा शु बिंगसारख्यांच्या प्रयत्नांमुळेच.\n‹ चायना पोस्ट - ५ up चायना पोस्ट-सात ›\nछान आहे हा पण भाग \nछान आहे हा पण भाग \nखूपच छान आहे लेखमाला. पुढच्या\nखूपच छान आहे लेखमाला. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.\nमस्त. मला झाडांच्या सहवासात\nमस्त. मला झाडांच्या सहवासात फार सुरक्षित वाट्ते. डे हाँग नावाच्या पुस्तकात चिनी निसर्गाचे उत्तम वर्णन आहे. लेखमाला सुरेख उतरते आहे.\nहा आणि इतर भागही खूप\nहा आणि इतर भागही खूप आवडले.\nझाडांचे, जंगलांचे पुनर्वसन चीनने ज्या झपाट्याने सुरू केले आहे तसे भारतातहि व्हायला हवे.\nएखाद्या प्रदेशासंदर्भातली काही नाती मनात पक्की झालेली असतात. चीन आणि झाडं किंवा निसर्ग असलं काही नातं कधिही माझ्या मनात नव्हतं. >> वा\nशु बिंगची कहाणी आवडली.\nशु बिंगची कहाणी आवडली. झाडांच्या सहवासात जे समाधान आणि शांती मिळते त्याचं वर्णन करणे अवघड आहे. एक झाड हजारो जीव पोसतं.\nलेखमालेचा हा भागही छान झालाय. मला ते बांबूच्या बनाचे व गाठाळलेल्या बुंध्यांच्या झाडांचे फोटो विशेष आवडले.\nचीन मला पहिल्यापासुन एक\nचीन मला पहिल्यापासुन एक रहस्यमय प्रदेश वाटत आलाय. तुम्ही छान माहिती दिली आहेत.\nआवडला लेख. फोटो जरा मोठ्या\nआवडला लेख. फोटो जरा मोठ्या आकारात टाकलेस, तर अजूनही छान वाटतील.\nमस्तं.... तुमचे लेख वाचते पण\nमस्तं.... तुमचे लेख वाचते पण प्रतिसाद दिला जात नाही.... त्याबद्दल माफी असावी.\nअनेक ठिकाणी दृश्यमान होण्याइतकं सुं���र... <त्यांच्या अंगावरुन निरव शांतता पाझरत रहाते.>\nलेखाचि ओघवति भाषा खूप आवडली.\nलेखाचि ओघवति भाषा खूप आवडली.\nहा लेख आवडला. शू बिंगचे\nहा लेख आवडला. शू बिंगचे शिल्प, त्याची कल्पना मस्तच आहे.\nशर्मिला.. खूप छान लिहितेस..\nशर्मिला.. खूप छान लिहितेस.. मलाही खूप खूप माहिती मिळाली परत केंव्हा येतेस\nशु बिंग ची कहाणी खूपच कल्पक\nशु बिंग ची कहाणी खूपच कल्पक वाटली. असे जगावेगळे लोक जगासाठी किती देउन जातात ना\nही लेखमालिका पण मस्त आहे. छोटे छोटे प्रसंग छानच रंगवले आहेत पण प्रत्येक गोष्टी/रीति मागचे कारण लिहून ही मालिका खूपच माहितीपुर्ण झालीये.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/airtel-still-fears-geo-turning-it-into-a-planned-plan-118061100021_1.html", "date_download": "2018-10-16T19:40:11Z", "digest": "sha1:BVACNSAGSEICFJUAMBMWDOO4NFNOTLZZ", "length": 11770, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजीयोची अजूनही एअरटेलला भीती, केले प्लान मध्ये बदल\nआयडीया आणि एअरटेल यांची मोबाईल क्षेत्रातील मक्तेदारी जीयोने तोडून टाकली आणि स्वतः काही दिवसातच या बाजारपेठेचा मोठा भाग बनला आहे. सामन्य लोकांना परवडेल असे अनेक प्लान जीयोने दिले. त्यामुळे अनेक टेलेफोन कंपन्या अडचणीत आल्या. जेथे जवळपास ३०० रु मध्ये फक्त एक जीबी महिना मिळत होते तेथे जीयोने कमी किंमतीत मोफत संवाद आणि रोज १.५ जीबी डेटा दिला त्यामुळे इतर कंपन्या करत असलेली लुट थांबली आहे.\nभारती एअरटेलने आपल्या प्रीपेड टेरिफ प्लानमध्ये अनेक बदल केले आहेत. आता नव्या प्लानच्या माध्यमातून एअरटेल आपल्या प्रतिस्पर्धी रिलायन्स जिओला टक्कर देणार आहे. एअरटेलने लॉन्च केलेला हा प्लान 558 रुपयांचा आहे. या प्लान अंतर्गत ग्राहकांना प्रति दिन 3GB इंटरनेट डेटा मिळणार असून याची वैधता 82 दिवसांची असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 558 रुपयांत एकूण 246 GB डेटा मिळणार आहे. एअरटेलच्या या नव्या पॅकमध्ये लोकल आणि एसटीडी अनलिमिटेड वॉईस कॉलिंग अंतर्भूत असून प्रति दिवस 100 SMS मिळणार आहे. रिलायन्स जि��च्या 509 रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना प्रति दिन 4GB 4G डेटा मिळतो. मात्र, याची वैधता केवळ 28 दिवसांचीच आहे. वोडाफोननेही आपल्या ग्राहकांसाठी अशाच प्रकारचा प्लान लॉन्च केला आहे ज्याची किंमत 569 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिन 3GB डेटा मिळतो आणि त्यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग तसेच प्रति दिन केवळ 250 फ्री मिनिट्स मिळतात. जर जीयोने या प्लानची दखल घेतली आणि वैधता वाढवत किंमत कमी केली तर पुन्हा इतर टेलिफोन कंपन्या अडचणीत येतील.\nएअरटेल - अमेझॉनचा करार, मिळणार २,६००चा कॅशबॅक\nएअरटेल डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानसेवांमध्ये इंटरनेट सेवा देणार\nएअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान\nमहाराष्ट्राच्या वाघाला मिळणार नवे पाय\nफिल्मफेअर अ‍ॅवॉर्डस् 2018 : इरफान खान, विद्या बालन सर्वोत्कृष्ट\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\n#MeToo चा परिणाम, आता नो ऑब्जेक्शन पत्रक लिहून घेणार\nआता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; ...\nस्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना जन्मठेपेची शिक्षा\nहरियाणातील सतलोक आश्रमातील हत्‍याकांडप्रकरणी स्‍वयंघोषित बाबा रामपालसह १५ जणांना ...\nआत्मा बोलवत आहे असे सांगत मुलाची आत्महत्या\nनागपूरमध्ये सौरभ नागपूरकर १९ वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास ...\n100 रुपयांच्या नवीन नोटांचा लिलाव सुरू\nभारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. या 100 ...\nतर काय चंद्रात दिसले होते शिरडीचे साईबाबा\nसरकारद्वारे सुरु असलेल्या प्रयत्नांनंतर देखील लोकं सोशल मीडियावर फर्जी पोस्ट पाठवणे ...\nमुख्यपृ��्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%96/", "date_download": "2018-10-16T18:21:13Z", "digest": "sha1:CVTFJMRN6LJUYE354YSML3WPSHXJSHNQ", "length": 10008, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुंबईला बांग्लादेशी घुसखोरांचा विळखा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमुंबईला बांग्लादेशी घुसखोरांचा विळखा\n17 लाख बांग्लादेशी अवैधरित्या वास्तव्याला\nराज पुरोहित यांचा आरोप\nमुंबई – आसाममध्ये 40 लाख बांग्लादेशी घुसखोरांवरून देशात संतप्त पडसाद उमटले असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरालाही बांग्लादेशी घुसखोरांचा विळखा पडला आहे.\nमुंबईमध्ये सध्या 15 ते 17 लाख बांग्लादेशी अवैधरित्या वास्तव्य करून आहेत. राजकिय नेत्यांच्या आशिर्वादाने या घुसखोरांनी कुलाब्यासह मानखुर्द, गोवंडी आदी परिसरांत त्यांनी अवैध झोपडया बांधल्या आहेत, असा आरोप भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केला. देशाच्या सुरक्षिततेला धोकादायक असलेल्या या घुसखोरांना हाकलून देण्यासाठी आसामप्रमाणे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप (एनआरसी) लागू करावी, अशी मागणी पुरोहित यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग, पोलीस आयुक्त याच्यांकडे पत्राद्वारे केली आहे.\nराज पुरोहित मंत्रालयात पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, बांग्लादेशींना अवैधरित्या भारतात वसविण्याचे मोठे षडयंत्र आहे. दहशतवाद्यांना जसे हॅंडलर असतात तसेच यांचे हॅंडलर आहेत. भारतातील प्रमुख शहरांत त्यांना आणून वसविण्यात येते. ममता बॅनर्जी यांचे सरकार त्यांना यात पूर्ण मदत करत आहे. सर्व कायदेशीर कागदपत्रे त्यांना तयार करून देण्यात येतात. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत त्यांच्या वस्त्या वाढायला लागल्या आहेत. एकटया मुंबईत 15 ते 17 लाख बांग्लादेशी अवैधरित्या राहत आहेत. यात नवी मुंबई,ठाणे आदींचा समावेश नाही तो केला तर हा आकडा आणखीन भयावह होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.\nमुंबईतील मोक्‍याच्या जागांवर त्यांनी झोपडया बांधल्या आहेत. मुंबईतील चाळींमध्ये राहणारा सर्वसामान्य कर भरणारा मुंबईकर वाछयावर सोडला जातो. या अवैध बांग्लादेशीयांना मात्र मोफत घरांसह सर्व सुविधा मिळत आहेत. यास��ठीच एनआरसी मुंबईसह महाराष्ट्रात लागू केले पाहिजे असे राज पुरोहित म्हणाले.\nममता बॅनर्जींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा\nपश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आशिर्वादानेच बांग्लादेशी संपूर्ण देशभरात फैलावत आहेत. बांग्लादेशींवर कारवाई केली तर भारतात गृहयुद्ध होईल असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी केले आहे. यासाठी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही राज पुरोहित यांनी केली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleरिक्‍त जागा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश\nNext articleजनावरे वाहतूक करणारा टेम्पो पकडला\nशेअर बाजारात लागलाय डिस्काउंट सेल\nअमेरिकेचे विशेष दूत ब्रायन हुक भारत, युरोपच्या दौऱ्यावर\nभारतात ‘इंटरनेट सेवा’ ठप्प होणार नाही, सायबर सिक्युरिटी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेवर भारताची निवड\nInd v/s WI : भारताचा वेस्ट इंडीजवर दणदणीत विजय\nभारत आणि रशियामधील एस-४०० हवाईरक्षा करारावर हस्ताक्षराची मोहोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/special-campaign-for-the-health-check-up-of-the-pesticides-of-the-pesticides/", "date_download": "2018-10-16T18:18:40Z", "digest": "sha1:FO4LIRZTV5BUIPATZHBJIYEJO5CJOEIB", "length": 6877, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीकरिता विशेष अभियान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या आरोग्य तपासणीकरिता विशेष अभियान\nमुंबई: राज्यातील शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या नि:शुल्क आरोग्य तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.\nकीटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजुरांनी आरोग्य तपासणीसंदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजुराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमाचा शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार यांनी केले आहे.\nकीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या आरो���्य तपासणीकरिता विशेष अभियानhttps://t.co/EomojwHTKp\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगोरखपूर मेडिकल काॅलेज आॅक्सिजन खरेदीत महिना 5 लाख रुपयाचा घोटाळा\nNext articleतोचि खरा निसर्गप्रेमी जाणावा\nदरकपातीनंतरही दिलासा नाहीच, ‘इंधनदरवाढी’चे सत्र आजही कायम\nमुंबई विमानतळावर एअर इंडियाची ‘महिला क्रू सदस्य’ विमानातून पडली\nअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा आठवले फॉर्म्युला\nपाणी टंचाईचे आव्हान (अग्रलेख)\nमहाराष्ट्रभर 21 ऑक्‍टोबर रोजी मानवी साखळीचे आयोजन\nनिविदा प्रकिया नियमानुसार नसेल तर कारवाईचा बडगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/when-district-collector-goes-farm-work-125025", "date_download": "2018-10-16T19:06:38Z", "digest": "sha1:ZCUIGI5PGEMGR2FQHPYEP2DAPARZ37HZ", "length": 12121, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "When the district collector goes to farm for work जेंव्हा जिल्हाधिकारी तिफन हाकतात | eSakal", "raw_content": "\nजेंव्हा जिल्हाधिकारी तिफन हाकतात\nबुधवार, 20 जून 2018\nजिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू आहे. पेरणीच्या कालावधीत अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे एका वेगळ्याच भूमिकेत आज अकोलेकरांना पहायला मिळाले. त्यांच्या या कृत्यामुळे अकोल्यात आस्तिक कुमार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी थेट तिफन हातात धरत पेरणीचा सुखद अनुभव घेतला. यावेळी त्यांच्या सोबत मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे हे उपस्थित होते.\nअकोला - जिल्ह्यात पेरणीची लगबग सुरू आहे. पेरणीच्या कालावधीत अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे एका वेगळ्याच भूमिकेत आज अकोलेकरांना पहायला मिळाले. त्यांच्या या कृत्यामुळे अकोल्यात आस्तिक कुमार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी थेट तिफन हातात धरत पेरणीचा सुखद अनुभव घेतला. यावेळी त्यांच्या सोबत मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे हे उपस्थित होते.\nआमदार पिंपळे यांनी पेरणीचं सरतं हातात धरत जिल्हाधिकारी पाण्डेय यांना साथ दिली. पाण्डेय यांच्या या भुमिककेने प्रशासनात देखील कौतुक होत आहे. मूत्रिजापूर तालुक्यातील सोनाळा या गावात जिल्हाधिककारी पाण्डेय आणि आमदार पिंपळे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पेरणीचा मनसोक्त आनंद घेतला. थेट शेतात जावून पेरणी��ा अनुभव घेणाऱ्या पाण्डेय यांना आता नवी ओळख मिळाली असून त्यांची शेतकरी जिल्हाधिकारी अशी ओळख निर्माण झाली आहे. पाण्डेय यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी शेतीचा यशस्वी प्रयोग केला असून त्यातून त्यांनी आपले निवासस्थान स्वयंपूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज न देणाऱ्या एका खासगी बँकेला झटका दिला होता.\nअवजड वाहतूक बंदी कागदावरच\nपुणे : मांजरी बुद्रुक येथील रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुऴे अवजड वाहनांना बंदी केली आहे. तसेच त्यांना पर्यायी मार्गची व्यवस्था...\nपुणे : लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकिजच्या बाहेरील चौकात अत्यंत रहदारी आहे. येथे स्मार्ट सिटीचे काम चालू आहे. अशा ठिकाणी हा उपक्रम करावं.ऐकून पण अंगावर...\nमहिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी\nनवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=101&product_id=499", "date_download": "2018-10-16T19:47:16Z", "digest": "sha1:PGMPKN7RFHF56VMJIP5I6XKG3BDN4Q2M", "length": 1971, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Difference | डिफरन्स", "raw_content": "\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nश्री. यज्ञोपवित यांची कथा मनोविश्‍लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, अतिवास्तवता यात अडकून न पडता साधे निवेदन, बाळबोध भाषा, आटोपशीर आकर्षक बांधणी आणि नैसर्गिक सहज संवादशैली यामुळे वाचकांना आवडेल अशीच उतरली आहे. या कथेला रहस्याचा सोस नाही; पण ती वाचकांची उत्कंठा वाढविणारी साधी-सोपी आहे. सोपे लिहिता येणे हे अवघड काम श्री. यज्ञोपवित यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/when-17-year-old-arjun-tendulkar-sent-jonny-bairstow-hobbling-off-264486.html", "date_download": "2018-10-16T19:45:04Z", "digest": "sha1:LGWWIC2XL4G2HERT3GQXFBW7M56JVEJO", "length": 12788, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अर्जुन तेंडुलकरच्या 'यार्कर'वर इंग्लंडच्या बॅटसमॅनला दुखापत", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nअर्जुन तेंडुलकरच्या 'यार्कर'वर इंग्लंडच्या बॅटसमॅनला दुखापत\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या बॅटसमॅनला दुखापत झालीये.\n06 जुलै : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या बॅटसमॅनला दुखापत झालीये.\nडेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, साऊथ आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्याआधी भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ कसून सराव करत आहे. या सरावाच्या दरम्यान अर्जुन तेंडुलकरने टाकलेल्या चेंडुवर\nजॉनी बैरिस्टोला दुखापत झाली. दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.\nमागील वर्षी कसोटी सामन्यात जाॅनी बैरिस्टोने सर्वाधिक रन्स केले होते. आज अर्जुनच्या पहिल्याच चेंडूवर तो जखमी झाला. अर्जुनने टाकलेला याॅर्कर थेट त्याच्या अंगठ्यावर येऊन आदळला होता.\nपण त्याला झालेली दुखापत जास्त गंभीर नसून जाॅनी बैरिस्टो साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. येत्या 6 जुलैपासून इंग्लंड, साऊथ आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे.\nअर्जुन इंग्लंडमधील लाॅडर्स मैदानावर सराव करत आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी गोलंदाजी केलीये. अलीकडे पाकिस्तानचे माजी क्रिकेटर वसीम अकरम यांनीही कौतुक केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफग���णिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\nवेस्ट इंडिजच्या 6 बाद 76 धावा, उमेशची कारकिर्दीतली सर्वोत्तम कामगिरी\nभारताच्या पहिल्या डावात 367 धावा ; पंत, रहाणेचं शतक हुकलं\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-government-repurchase-record-cotton-year-12564", "date_download": "2018-10-16T19:30:39Z", "digest": "sha1:XHG64DGQEWNB3LMHKSVS5FDIVYSORB4A", "length": 26383, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Government to repurchase record cotton this year | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयंदा कापसाची विक्रमी सरकारी खरेदी होणार\nयंदा कापसाची विक्रमी सरकारी खरेदी होणार\nसोमवार, 1 ऑक्टोबर 2018\nमुंबई (कोजेन्सिस वृत्तसंस्था)ः यंदा एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कापसाच्या नवीन हंगामात (२०१८-१९) कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) विक्रमी १०० लाख गाठी कापूस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (हमीभाव) भरीव वाढ केल्यामुळे सीसीआय यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच आणि विक्रमी खरेदी करेल, असे `सीसीआय`च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. अली राणी यांनी सांगितले. ``सीसीआय यंदाच्या हंगामात कापूस उत्पादक १० राज्यांत एकूण ३५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे.\nमुंबई (कोजेन्सिस वृत्तसंस्था)ः यंदा एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कापसाच्या नवीन हंगामात (२०१८-१९) कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) विक्रमी १०० लाख गाठी कापूस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत (हमीभाव) भरीव वाढ केल्यामुळे सीसीआय यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच आणि विक्रमी खरेदी क���ेल, असे `सीसीआय`च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. अली राणी यांनी सांगितले. ``सीसीआय यंदाच्या हंगामात कापूस उत्पादक १० राज्यांत एकूण ३५० खरेदी केंद्र सुरू करणार आहे. कापूस खरेदी एक ऑक्टोबरपासूनच सुरू करण्यात येईल, `` राणी म्हणाल्या.\nसीसीआय २०१८-१९ मध्ये १०० लाख गाठी कापूस खरेदी करण्याची चिन्हे.\nएक ऑक्टोबरपासूनच खरेदी सुरू करणार.\nगेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक कापूस खरेदी.\n२००८-०९ मध्ये ९६ लाख गाठी कापूस खरेदी.\n२०१७-१८ मध्ये केवळ ३ लाख ८ हजार गाठी खरेदी.\nकेंद्र सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५४५० रुपये जाहीर केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ती २६ टक्के अधिक आहे. तर मध्यम लांबीच्या धाग्याच्या कापसाची आधारभूत किंमत ५१५० रुपये जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्के वाढ देण्यात आली आहे. पंजाब आणि हरियाणात कापसाची लवकर लागवड होत असल्यामुळे आवकही इतर राज्यांच्या तुलनेत लवकर सुरू होते. सध्या हरियाणात लांब धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ५३०० रुपये म्हणजे आधारभूत किंमतीच्या तुलनेत दीडशे रुपये कमी दर मिळत आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.\n``पंजाब आणि हरियाणामध्ये कापसाची आवक सुरू झालेली आहे. सुरवातीच्या टप्प्यात कापसाचे दर आधारभूत किंमतीपेक्षा अधिक होते. पण आता ते कमी होऊन आधारभूत किंमतीच्या आसपास आले आहेत. दक्षिणेकडील राज्यांत ऑक्टोबरच्या मध्यापासून आवक सुरू होईल. त्यानंतर दरात आणखी घसरण होईल,`` असे राणी यांनी स्पष्ट केले. कापसाचे दर आधारभूत किंमतीच्या आसपास असतील तर शेतकरी खासगी व्यापाऱ्यांऐवजी `सीसीआय`ला कापूस विकणे पसंत करतात. कारण त्यांना वेळेवर चुकारे मिळण्याची खात्री असते.\nगुजरात आणि इतर काही भागांत पेरण्या लांबल्यामुळे कापूस काढणीला दोन ते चार आठवडे उशीर होत असल्याने सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला कापसाच्या दराने उसळी मारली. परंतु, आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. गेल्या काही आठवड्यांत कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे यंदा सरकारला नेहमीपेक्षा लवकर कापूस खरेदीत उतरावे लागणार आहे. `सीसीआय`ला यंदा कापूस खरेदीसाठी २५० अब्ज रुपयांची आवश्यकता भासणार आहे. बॅंकांच्या महासंघाच्या माध्यमातून या निधीची उभारणी करण्यात येईल, असे राणी म्हणाल्या.\nदेशात २०१८-१९ मध्ये कापसाचे उत्पादन जवळपास गेल्या हंगामाइतकेच राहण्याची शक्यता आहे, असे राणी म्हणाल्या. गुजरात आणि महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. देशातील एकूण कापूस उत्पादनात या दोन राज्यांचा वाटा ५५ टक्के आहे. केंद्र सरकारने मात्र यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कापूस उत्पादन ७ टक्के कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा ३२४.८ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज सरकारने जाहीर केला आहे. खासगी व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गुजरातमधील सात जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण २६ ते ४० टक्के घटलेले असल्याने कापूस उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. मॉन्सूनच्या पावसाला उशिरा सुरवात झाल्यामुळे गुजरातमध्ये कापसाची लागवडही उशिरा करण्यात आली. त्यामुळे आता या टप्प्यावर कापूस उत्पादनात वाढ होण्याची शक्यता धुसर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तर पंजाब आणि हरियाणामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसामुळे कापसाच्या उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता या दोहोंवरही परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर `कापूस उत्पादनाचे नेमके चित्र स्पष्ट होण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल,` असे राणी यांनी सांगितले.\n`सीसीआय`कडून यंदाच्या हंगामात कापूस खरेदी करताना गुणवत्तेच्या निकषांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असे राणी म्हणाल्या. जागतिक बाजारात `चांगल्या गुणवत्तेच्या कापसाचा पुरवठा करणारा देश` ही भारताची प्रतिमा उजळ करण्यासाठी ही गोष्ट आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. कापसातील टाकाऊ पदार्थ, कचऱ्याचे प्रमाण (ट्रॅश कन्टेन्ट) २ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असा निकष `सीसीआय`ने ऑगस्ट महिन्यात जाहीर केला होता. परंतु, पाच राज्यांतील जिनर्सनी त्याला विरोध केल्यानंतर हे प्रमाण २.५ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले. भारतीय कापसामध्ये टाकाऊ पदार्थ, कचऱ्याचे प्रमाण ३ ते ३.५ टक्के इतके जास्त आढळत असल्यामुळे आणि भेसळीविषयक इतर मुद्यांमुळे जागतिक बाजारात आपल्या कापसाला १० ते १५ टक्के कमी भाव मिळतो. त्यामुळे यंदाच्या वर्षी देशाचे काही अब्ज रुपयांचे नुकसान झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.\nदेशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांतील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यानंतर काही महिन्यांच्या कालावधीनंतर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. बहुतांश भाजप शासित राज्ये कापसाच्या आधारभूत किंमतीवर बोनस जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकांची गणिते लक्षात घेता अधिकाधिक कापूस खरेदी करावा, यासाठी `सीसीआय`वर दबाव राहण्याची चिन्हे आहेत. बोनस जाहीर झाला तर खासगी जिनर्स, खरेदीदार कापूस खरेदीपासून दूर राहतील आणि `सीसीआय`ला कापूस विक्री करणे एवढा एकच पर्याय शेतकऱ्यांपुढे राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.\n`सीसीआय`ने यंदा जाहीर केलेले १०० लाख गाठी कापूस खरेदीचे उद्दीष्ट गाठले, तर ती गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक खरेदी ठरेल. `सीसीआय`ने यापूर्वी २००८-०९ मध्ये कापसाची मोठी खरेदी केली होती. त्या वेळी मध्यम लांबीच्या आणि लांब धाग्याच्या कापसाच्या आधारभूत किंमतीत अनुक्रमे ३९ व ४८ टक्के वाढ करण्यात आली होती. सरकारी कापूस खरेदी त्या वर्षी ९६ लाख गाठींवर पोचली होती. त्यातील ८९ लाख गाठी कापूस एकट्या `सीसीआय`ने खरेदी केला होता. सरलेल्या हंगामात (२०१७-१८) `सीसीआय`ने केवळ ३ लाख ८ हजार गाठी कापूस खरेदी केला होता. ही खरेदी प्रामुख्याने दक्षिण भारतात करण्यात आली. कापसाच्या दरात मोठी तेजी आल्यामुळे सरकारी खरेदी बंद करण्यात आली.\n२०१८ 2018 कापूस सरकार government हमीभाव minimum support price पंजाब गुजरात महाराष्ट्र maharashtra भारत लोकसभा भाजप\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्गामध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2018-10-16T18:29:17Z", "digest": "sha1:FTU5IFYK2WTWPL356OB7V6ODCEZWLEX6", "length": 6120, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सैनिकांचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे ः शकिल जाफ��ी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसैनिकांचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे ः शकिल जाफरी\nमंचर – सीमेवर आपल्या संरक्षणासाठी सैनिक तैनात आहेत, म्हणूनच आपण इथे निर्भय जीवन जगत आहोत. सैनिकांचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते आणि बहुभाषिक कवी मो. शकील जाफरी यांनी केले. मंचर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाच्या कक्षेत कारगिल विजय दिवसानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात शकील जाफरी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशासाठी सर्वस्व समर्पित करण्याची तयारी प्रत्येक भारतीयाने ठेवावी. देशासाठी सर्वस्व अर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित सय्यद नसीर अहमदद्वारा लिखित पुस्तक “द इमॉर्टल्स’ यावर आधारित “नेम स्टीकर्स’ इयत्ता दहावीच्या क तुकडीतील विद्यार्थ्यांना निःशुल्क वितरीत करण्यात आले, यावेळी प्राचार्य उत्तम आवारी ही उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश्वर थोरात यांनीही देशप्रेमाविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी उपदेश दिले. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleमावळ गोळीबारातील 13 जखमींना महापालिका सेवेत घ्या\nNext articleफॅशन जगतात शाहरूख खानच्या मुलीचे पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-10-16T18:52:01Z", "digest": "sha1:ZXEDX5VCEYL4V6VNO5WD25SRZV5YLVBT", "length": 14697, "nlines": 67, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "मेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nमेजर सदुभाऊ गुणे, हे वं.दादांचे मामा.ते भिलवडी येथे रहात होते.तेथे त्याचे घर व मळा होता.त्या म•यातील विहिर��वर ज्याला ते कांचनकट्टा म्हणत असत, तेथे बसून वं.दादा मामांशी विचारविनिमय करत असत.मेजर गुणे यांचा मूळ पिंड धार्मिकवृत्तीचा असल्याने त्यांचे व कौटुंबियांचे, घरातील आचरण सत्शील होते.त्यांनी नित्य नेमाने गीतापठण पन्नास वर्षे केले असल्याने गीतेवर त्यांची गाढ श्रध्दा असल्याने त्यांचे गीतेवर प्रभुत्वही होते.त्याना विविध भाषा होत्या.मामांचे उर्दूभाषेवर प्रभूत्व असल्याचे प.पू.हाजी मलंग बाबानी, वं.दादा औदुंबर येथील सेवेत असताना सांगणे यातच, मामांना गौरवले हे स्पष्ट दिसते.\nएकदा मामांनी वं.दादांना भक्त-भाविकांच्या पारमार्थिक प्रगतीसाठी परमार्थ-प्रश्नावली लिहून दिली.ती भक्त-भाविकांना अत्यंत उपयुक्त असल्याने, वं.दादानी तीचा समवेश “साधन-पत्रिकेत” केला.तसा उल्लेखही पत्रिकेत केला आहे.\nवं.दादा, प.पू. बाबांच्या आज्ञेनुसार औदुंबर येथे सेवेत असताना प.पू.हाजी मलंग बाबांचे आगमन, मामांच्या घरी झाले.त्यावेळी त्यानी ‘परकाया प्रवेश’ या विषयाबद्दलचे ज्ञान उर्दूभाषेतून केले. त्याचा अर्थ मामांनी अनुवादीत करून वं.दादांना समजावून दिला.मामांची अध्यात्मिक मार्गातील प्रगती चांगली असल्यानेच हे महत्वाचे काम ते करू शकले.\nऔदुंबर येथील वास्तव्यात परलोक मार्गाची ओळख झाल्यावर तो विषय किती खोल आहे हे समजले.या विषयाची सखोल माहिती मिळविण्याच्या उद्देशाने ते मामांच्या घरी असताना, मामांशी चर्चा केली. त्यावेळी मामा म्हणाले–\nअसा विषय जर तुम्ही सिध्द केलात तर भवितव्यात असंख्य लोकांना त्याचा लाभ होऊन, इहलोकात व परलोकांत ज्या आत्म्यांचे वास्तव्य असते, अशांना मुक्ती व सद्गती प्राप्त होऊ शकेल.कारण कुटुंबातील व्यक्तींना, आत्म्याची मरणोत्तर जीवनामध्ये काय इच्छा-वासना आहे, हे न समजल्यामुळे, त्या आत्म्याची पीडा कुटुंबाला होत असते.अशावेळी नुसती पीडा आहे, तिचे क्षालन होऊन चालणार नाही.नुसता कर्माचा होणारा त्रास, निवारण करणे हे ठीक नसून, जो आत्मा आपल्या कृतकर्मामुळे पीडित झाला आहे, ती पीडा बाजूला केली पाहिजे.व आत्म्यालाही सद्गती प्राप्त व्हावयास पाहिजे.यासाठी मरणोत्तर जीवन हे “जीवन” असून, त्या जीवनात काय काय अंतर्भूत झाले आहे, ह्याचा नुसता विचार करून चालणार नाही.जो आत्मा पिशाच्च योनीमध्ये वावरत आहे, अशाशी संपर्क साधल्याशिवाय, त्याची इच्छा काय आहे हे अनुमानाने सांगून चालणार नाही,” हे मामांचे म्हणणे बरोबर होते.जे दृष्य मी औदुंबरला पाहिले, त्याप्रमाणे दिवंगत आत्म्याचा त्रास होऊ नये, म्हणून दानधर्म करणारे अनेक लोक असतील, ज्याना होणारा त्रास हो कशामुळे आहे, हे निश्चित समजत नाही, त्या व्यक्तींना आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तीना मुक्त करण्याचे कर्तव्य करावयाचे आहे, हे जर समजले तर नःसंकोच हा विधी तीर्थक्षेत्री करतील, पण होणारा त्रास समजत असूनही, आज कांही एक करता येत नाही.ज्या परलोकवासी झालेल्या व्यक्तींच्या पीडा आपणास होतात, त्यासाठी शास्त्रात त्रिस्थळी यात्रा, दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान आदी विधी, याशिवाय नागबली, नारायण नागबली आदी विधी सांगितले असून, ह्या विधीमाध्यमातून अंशमात्र सुटका होते.जो आत्मा वासनावलयामध्ये बध्द झालेला आहे, त्याची मुक्तता ह्या विधीनी होते.परंतु वासनावलय म्हणजे कर्म, हे शिल्लक राहून, त्याचे अस्तित्व कुटुंबाशी संबंधीत राहते.व पीडा शिल्क राहते.आत्म्याची मुक्तता ह्या विधीनी होऊ शकेल, पण आत्म्याचे जे कर्म अपायकारक म्हणून शिल्लक राहिलेले असते, ते कर्म कुटुंबातील इतर व्यक्तीना भोगावे लागते, त्या कर्माचाही क्षय व्हावयास पाहिजे.”असा थोर विचार करून, आपण आपले साधन सिध्द करा.” असे माझ्या मामांनी सांगितले.\nवरील विवेचनावरून मामांचा इहलोक व परलोकाचा अभ्यास किती सखोल होता हे स्पष्ट दिसते.\nऔदुंबर येथील वास्तव्याची सेवा पूर्णत्वास आल्यावर, मामांचा निरोप वं.दादांना आला की, मला येऊन भेटून जा.त्याप्रमाणे वं.दादा मामांच्या घरी गेल्यावर दुपारी जेवणानंतर विहिरीवरील कांचनकट्ट्यावर मामांच्या सोबत बसले.त्यावेळी मामांनी अचानक असा उच्चार केला की,\n यदा यदा ही धर्मस्य, ग्लार्निभवती भारत \nत्यांची अशी वाणी वं.दादानी प्रथमतःच ऐकली कारण ते जवळ जवळ 50 वर्षे गीता म्हणत होते पण या वेळी त्यांचा उच्चार ऐकून वं. दादांची मती गूंग झाली.अर्धा तासपर्यंत वं.दादा व मामा स्तब्ध बसले.शेवटी मामा ऊठून म्हणाले,\nदादा आपली इच्छा असते वेगळी, व ईश्वराची असते वेगळी.आता मी जे कांही म्हणालो, त्याची मला आठवण ही नव्हती.तुम्हाला सांगावयाचे वेगळे होते, पण झाले दुसरेच.मला जे स्वप्न गेल्या आठवड्यात पडले ते तुम्हाला सांगावयाचे होते, ते असे कीं, पहाटे माझ्या स्वप्नात श्रीकृष्ण आले व म्हणाले, ��ईश्वराचे कार्य आहे, त्या कार्यास कुणीतरी मध्यस्थ लागतो.हा मध्यस्थ म्हणजे ईश्वर नसून, तो ईश्वराचा संदेश घेऊन येतो.ह्यावर पूर्ण श्रध्दा ठेवली तरच ह्या जगाचा उध्दार होईल.जर ‘ संदेह’ निर्माण झाला तर जग बुडाले” व मी जागा झालो.गेले चार दिवस, हा संदेश माझ्या कानाशी सारखा गुणगुणतो आहे.म्हणून तुम्हाला बोलावणे पाठविले.”मग मी त्याना गेल्या आठवडाभर माझी काय अवस्था झाली होती ते सांगितले.म्हणजे दोघानाही ईश्वराचा आदेश झाला, ही गोष्ट सत्य आहे.\nवरिल विवेचनावरून मामांनी देखिल अध्यात्मिक मार्गातील किती उच्च अवस्था प्राप्त केली होती हे समजते.तसेच वं.दादा व त्यांचे मामा यांचे ऋणानुबंध जरी नाते संबंधातून जुळले होते तरी आत्मिक ओढ ही अनेक जन्मांचीच होती.ती ओढ “श्री.साई अध्यात्मिक समिती”च्या कार्याशी युक्त होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-story/blue-whale-game-sucide-266326.html", "date_download": "2018-10-16T18:24:11Z", "digest": "sha1:HTLSKKDXBGDTK52O2467UES5BS3R2SKC", "length": 17868, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे मुंबईतही 14 वर्षीय मुलाची आत्महत्या", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोन���क्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\n'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे मुंबईतही 14 वर्षीय मुलाची आत्महत्या\n'ब्लू व्हेल चॅलेन्ज' या गेममुळे जगभरात जवळपास 150 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्यात. मुंबईतही एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ब्लू व्हेल चॅलेन्ज या गेममुळं झालेली भारतातील पहिली आत्महत्या आहे.\nमुंबई, 31 जुलै : हल्ली मोबाईलवर गेम खळणं हे मुलांसाठी व्यसन बनलंय. प्रत्येक नवीन गेम हा मुलांच्या कुतहलाचे विषय असतात. पण हल्ली अनेक गेम मुलांसाठी घातक ठरतायेत. असाच एक भयंकर गेम सध्या जगभरातल्या मुलांसाठी जीवघेणा ठरतोय. या गेमचं नाव आहे 'ब्लू व्हेल चॅलेन्ज'. या गेममुळं मुलं चक्क स्वत:चं आयुष्यच संपवतात. म्हणजे आत्महत्या करतात. आता, एखाद्या व्हिडीओ गेममुळं मुलं आत्महत्या कशी करु शकतात असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण हे खरं आहे.\n'ब्लू व्हेल गेम'मुळे भारतातील पहिली आत्महत्या\n'ब्लू व्हेल चॅलेन्ज' या गेममुळे जगभरात जवळपास 150 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्यात. मुंबईतही एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळे आत्महत्या केल्याचं समोर आलंय. ब्लू व्हेल चॅलेन्ज या गेममुळं झालेली भारतातील पहिली आत्महत्या आहे.\nपाहुयात हा गेम कसा खेळला जातो \nगेम डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला हा गेम साध्या डोळ्यांनी खेळता येत नाही. त्यासाठी 'व्हर्च्युअल रिअॅलिटी डिव्हाईस'ची गरज असते, त्यानंतरच तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश करु शकता. एकदा का तुम्ही त्या गेममध्ये प्रवेश केला की तुम्हाला रोज एक टास्क देण्यात येतं. यात 50 टास्क असतात. 50 व्या दिवशी तुमच्या आयुष्यासोबत हा गेम संपतो.\nब्लू व्हेल गेममधील जीवघेणी 'टास्क' \n- तुमच्या हातावर किंवा खांद्यावर एक ठराविक गोष्ट कोरुन घ्यायची\n- पहाटे 4.20 वाजता उठा आणि तुमच्या गेमच्या प्रमुखानं पाठवलेला भयानक व्हिडीओ बघा\n- तुमच्या खांद्यावर ब्लेडमध्ये कट मारुन घ्या...\n- कागदावर व्हेल माशाचं चित्र काढा\n- तुम्हाला व्हेल बनायचं असेल तर तुमच्या पायावर S असं कोरा, नाही तर तुमच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी कट मारुन घ्या.\n- त्यानंतर तुम्हाला सिक्रेट टास्क मिळतो\n- आलेला सिक्रेट मेसेज तुमच्या खांद्यावर कोरुन घ्या\n- तुम्ही व्हेल असल्याचा ऑनलाईन मेसेज टाका\n- पहाटे 4.30 वाजता उठून टेरेसवर जा\n- स्वत:च्या हातावर व्हेल कोरुन घ्या\n- दिवसभर भयानक व्हिडिओ बघा\n- गेम प्रमुखानं पाठवलेलं संगीत ऐका\n- स्वतःचे ओठ कापून घ्या\n- स्वत:च्या शरीरावर जखमा करुन घ्या\n- टेरेसच्या कठड्यावर उभं रहा. आणि पाय बाहेर सोडून कठड्यावर बसा\n- पुलावर उभं राहा\n- दिवसभर कुणाशीही बोलू नका\n- दरम्यान, गेमप्रमुख तुमच्या मरणाची तारीख ठरवतो\n- तुम्ही व्हेल आहात, हे कुणालाही सांगू नका अशी गोपनियतेची शपथच घ्यावी लागते\nगेम तयार करणाऱ्याला अटक\nहा गेम एका रशियन नागरिकानं तयार केलेला आहे. आत्महत्येच्या घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मला पृथ्वीवरील बायोलॉजीकल वेस्ट साफ करायचंय म्हणून मी हा गेम तयार केल्याची त्यानं प्रतिक्रीया दिलीय.\nपालकांनी काय सावधानता बाळगावी \nतुमचा मुलगा मोबाईलवर अशी जीवघेणी गेम खेळताना आढळून आल्यास तात्काळ त्याला ही गेम खेळण्यापासून परावृत्त करा. 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममध्ये दिलेल्या टास्कपैकी एखादीही क्रिया अथवा तशी लक्षणं तुमच्या मुलाच्या वर्तणुकीतून आढळून आल्यास त्याला रोखा, त्याला ही जीवघेणी गेम खेळण्यापासून रोखा, आवशक्यता वाटल्यास त्याला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाराष्ट्राच्या या उपमुख्यमंत्र्यांवरही झाले होते लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nदुष्काळाचं सावट : ऐन पावसाळ्यात पिकं करपली, मराठवाडा, खानदेश, कोकणातही टँकर\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\n'मी बंड केलं तर सर्वांना थंड करून टाकेन',भाजप आमदाराचा पक्षालाच इशारा\n#Durgotsav2018 : लाखोंचा व्यवसाय सोडून महिलांच्या जटामुक्तीसाठी राबणाऱ्या नंदिनी जाधव\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/car-buying-advice-6-1583282/", "date_download": "2018-10-16T18:48:57Z", "digest": "sha1:KG6SMFLUIGYQGLNTVNHLVUTRYV6G5X4W", "length": 13128, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "car buying advice | कोणती कार घेऊ? | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nबॅटरी चार्जिग अल्टरनेटर वायर किंवा अल्टरनेटरमध्ये फॉल्ट असू शकतो.\nमी नुकताच चारचाकी चालवायला शिकलो आहे. अ‍ॅटोमॅटिक किंवा एएमटी चारआसनी कार घेण्याचा विचार करत आहे. माझा प्रवास प्रत्येक महिन्याला १०० किमी आहे. तो वापरही शहरात आहे. त्यामुळे कोणती कार घेऊ याबाबत मार्गदर्शन करा.\n– नीलेश कंधारकर, पुणे\nअल्टो के १० एएमटी कार घेण्याचा पर्याय मी तुम्हाला सुचवेन. ही अतिशय उत्तम कार आहे. मायलेज उत्तम आहे. कमी वापरासाठी खरोखरच ती अतिशय योग्य अशी कार आहे.\nमी ३० ऑक्टोबर २०१६ ला फोर्ड फिगो ट्रेन्ड पेट्रोल घेतली आहे. मात्र ती चालू करण्यामध्ये ३ ते ४ वेळा समस्या आली. त्यानंतर शोरूममध्ये गेल्यानंतर बॅटरी बदलून देण्यात आली. त्यानंतर गाडी २ ते ३ महिने व्यवस्थित सुरू होती. मात्र त्यानंतरही गाडी सुरू न होण्याची समस्या येत आहे. कृपया मार्गदर्शन करा.\nबॅटरी चार्जिग अल्टरनेटर वायर किंवा अल्टरनेटरमध्ये फॉल्ट असू शकतो. किंवा गाडी बंद पडल्यास पूर्ण इलेक्ट्रिक चेकअप करून घ्या.\nमाझे बजेट १० ते १२ लाख रुपये आहे. मासिक प्रवास १२०० किमी आहे. कृपया माझ्या बजेटमध्ये बसणारी आणि आरामदायी अशी कोणती कार घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा.\nतुम्ही वेर्ना पेट्रोल घ्यावी. ही उत्तम मायलेज देणारी गाडी असून, मेन्टेनन्सला देखील छान आहे.\nमाजी अल्टो एएक्स आय (एप्रिल २०११ मध्ये घेतली असून, प्रवास फक्त १५ हजार किमी) विकून माझ्या मित्राची ह्य़ुंदाई इऑन डिलाइट (ऑक्टोबर २०१३ मध्ये घेतली असून, प्रवास फक्त ५ हजार किमी) २ लाख रुपयांमध्ये घेऊ का. का आहे तीच अल्टो वापरू. माझी अल्टो कितीला विकली जावी, असे आपल्याला वाटते. कृपया मार्गदर्शन करा.\n– o्रीकांत महाजन, घाटकोपर\nइऑन ही अल्टोपेक्षा आरामदायी कार आहे. तिची कंडिशन पाहून ती तुम्ही खरेदी करू शकता. आणि आहे ती अल्टो १.५० लाख रुपयांना विकू शकता.\nसर मला नवीन डिझायर डिझेल एज्स गाडीविषयी माहिती द्या. मासिक प्रवास १५०० किमी आहे. पेट्रोल बलेनो व डिझेल डिझायर यापैकी चांगली कार कोणती हे कृपया सुचवा.\nतुमचा प्रवास १५०० किमी असेल तर नक्कीच तुम्ही डिझेल डिझायर घ्यावी. ९ लाखात मिळू शकेल. आणि उत्तम क्वालिटी हवी असेल तर तुम्ही फोक्सवॅगन अ‍ॅमियो डीएसजी टीडीआय घ्यावी.\nया सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी ���लाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2017_12_03_archive.html", "date_download": "2018-10-16T19:05:08Z", "digest": "sha1:BOKQBB2RRIGEADSH5TJGCW5BNEKK7BDZ", "length": 55667, "nlines": 230, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "December 2017 - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : December 2017", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nट्रिपल तलाक विरोधात लढा देणा-या इशरत जहाँ यांचा भाजपा प्रवेश\nट्रिपल तलाक विरोधात याचिका दाखल करणा-यांपैकी एक असलेल्या इशरत जहाँ यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. ट्रिपल तलाक ही प्रथा बेकायदेशीर आणि मुस्लिम महिलांसाठी सन्मानाने जगण्याच्या अधिकाराची गळचेपी असल्याचे सांगत पश्चिम बंगालमधील हावडा येथील इशरत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nइशरत जहाँहावडा येथील कार्यालयात येऊन भाजपामध्ये सहभागी झाल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे पश्चिम बंगालमधील सरचिटणीस सायंतन बस यांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या हावडा येथील शाखेने शनिवारी इशरत जहाँ यांना सन्मानित करुन पक्षात प्रवेश दिला. बसू पुढे असेही म्हणाले की, इशरत यांचा सन्मान करण्यासाठी लवकरच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.\nकोण आहेत इशरत जहाँ\nतिहेरी तलाक विरोधात कोर्टात जाणाऱ्यांमध्ये पश्चिम बंगालच्या हावडा मधील इशरत जहाँ यांचाही समावेश आहे. इशरत यांच्या पतीने दुबईतून फोन वरून त्यांना तलाक दिला होता. इशरत जहाँ यांना लग्नानंतर 15 वर्षांनी पतीने तिहेरी तलाक दिला. त्यांनी कोर्टाला सांगितलं होतं, 2001 मध्ये त्यांचं लग्न झालं असून त्यांना मुलं आहेत. त्या मुलांना त्यांच्या पतीने जबरदस्तीने त्यांच्याकडे ठेवलं आहे. आपली मुलं परत मिळावी तसंच पोलीस सुरक्षा मिळावी, अशी मागणी इशरत यांनी याचिकेत केली. तिहेरी तलाक बेकायदेशीर असून मुस्लिम महिलांच्या अधिकाराची गळचेपी असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. तिहेरी तलाक विरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाचप्रमुख महिलांमध्ये इशरत जहाँ यांच्यासह शायरा बानो, आफरीन रहमान, अतिया साबरी, गुलशन परवीन यांचा समावेश आहे.\n38 महामंडळे बरखास्त करण्याच्या निर्णय\nनवीन वर्षात 38 महामंडळे बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. अनेक महामंडळात चाललेला भ्रष्टाचारी कारभार पाहता ही महामंडळे बंद करण्याच्या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात आहे. महाराष्ट्रातील कृष्णा खोरे विकास महामंडळ झाल्यापासून माण, खटाव, सांगोला, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर हे तालुके दुष्काळीच राहिले. त्यामुळे हे महामंडळ बंद करून दुष्काळी तालुक्यांसाठी नवीन प्राधिकरण करा अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचे मत व्यक्त होत असून या महामंडळांवर कायम काँग्रेस-राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले आहे. राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय महामंडळात केलेल्या भ्रष्टाचारामुळे या महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्याचप्रमाणे 2000 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या सहकार विकास मंडळाच्याही मूळ उद्देशाला हरताळ फासण्यात आले. 12 सहकारी साखर कारखाने आणि एका सूतगिरणीला 94 कोटींची खैरात वाटली गेली व त्याची वसुलीच केली गेली नाही. त्याच प्रमाणे सुरक्षा महामंडळातील जवान सातत्याने हे महामंडळ बरखास्त करून ते गृह खात्यामार्फत चालवण्याची मागणी करीत आहेत. महामंडळांच्या कोटय़वधींचा भ्रष्टाचार आणि यामुळे राज्याला होणारा आर्थिक तोटा पाहता ही महामंडळे बंद करण्याच्या बाजूने कौल दिला जात आहे. 5 हजार कोटींवर तोटा,\nमालमत्ता विकून महामंडळांचे कर्ज फेडणार...\nतोटय़ातील महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर सरकारला नाहक खर्च करावा लागत आहे. तो बंद करून तिजोरीवरील भार सरकार कमी करू इच्छित आहे, असेही सूत्रांनी सांगितले. मिटकॉन, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ यासह काही महामंडळे नफ्यात असली तरी अन्य महामंडळांनी सरकारला 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा करून ठेकला आहे. या महामंडळांच्या मालमत्ता विकून कर्ज फेडले जाणार आहे.\nनए साल पर किम की अमेरिका को धमकी- मेरी टेबल पर ही है परमाणु मिसाइल का बटन.\nनए साल का आगाज़ हो गया है. लेकिन अमेरिका और नॉर्थ कोरिया की दुश्मनी में कोई बदलाव नहींआया है. नए साल के आगाज़ के साथ ही नॉर्थ कोरिया के तानाशाह किम जोंग उन ने अमेरिका को धमकी दे डाली है. अपने भाषण मेंकिम ने कहा है कि अमेरिका की पूरी ज़मीन हमारी परमाणु मिसाइलों की जद में है और इन मिसाइलों का बटन हमेशा ही मेरी टेबल पर रहता है. किम ने कहा है कि अमेरिका कभी भी मुझसे या हमारे देश से लड़ाई नहीं करेगा. उसने कहा कि ये मैं किसी को ब्लैकमेल नहीं कर रहा हूं बल्कि यही सच्चाई है. किम ने अपने भाषण में कहा कि हमारा देश सबसे बड़ी न्यूक्लियर शक्ति बनकर उभरेगा.आपको बता दें कि हाल ही में नॉर्थ कोरिया की सरकारी मीडिया की रिपोर्ट में सामने आया था कि 2018 में भी नॉर्थ कोरिया अपने परमाणु परीक्षण जारी रखेगा. उत्तर कोरिया की सरकारी समाचार एजेंसी ने कहा है कि प्योंगयांग अपने परमाणु कार्यक्रम का विकास जारी रखेगा, जिससे देश 'अजेय' परमाणु शक्ति तौर पर उभरे. रिपोर्ट में कहा गया, 'एक अजेय शक्ति के रूप में उत्तरी कोरिया के अस्तित्व को ना ही कमजोर किया जा सकता है और ना ही नकारा जा सकता है. एक जिम्मेदार परमाणु शक्ति के रूपमें उत्तर कोरिया सभी बाधाओं को पार करते हुए स्वतंत्रता औरन्याय की राह पर चलेगा.' रिपोर्ट में वर्ष 2017 के दौरान देश की परमाणु उपलब्धियों की भी जानकारी दी गई. उत्तर कोरिया ने 3 सितंबर, 2017 को अपने सबसे ताकतवर परमाणु हथियार परिक्षण की प्रशंसा करते हुए इसे एक बड़ी जीत बताया था. इसके बाद 28 नवंबर को उत्तर कोरिया ने अपने सबसे विकसित अंतरमहाद्वीपीय बैलिस्टिक मिसाइल ह्वासॉन्ग-15 का परीक्षण किया. प्योंगयांग के मुताबिक ये मिसाइल अमेरिका में किसी भी लक्ष्य तक पहुंचने में सक्षम है.आपको बता दें कि बीते गुरुवार को चीन पर निशाना साधते हुए ट्रंप ने ट्वीट किया था, ''रंगे हाथ पकड़ा गया- बेहद निराशाजनक है कि चीन उत्तर कोरिया को तेल ले जाने दे रहा है. अगर ऐसा होता रहा, तो उत्तर कोरिया की समस्या का कभी दोस्ताना तरीके से हल नहीं निकाला जा सकता.'' हालांकि, चीन ने ट्रंप के इस दावे को सीधे तौर पर खारिज कर दिया था.\nएमबीबीएस झालात तरी प्रॅक्टिस करता येणार न���ही, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ.\nकेंद्र सरकार आता नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणायच्या तयारीत आहे. हे विधेयक जर आले तर वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघणार आहे. कारण त्यामुळे देशातील एमबीबीएसची डिग्री असलेले डॉक्टर रुग्णांवर उपचार करू शकणार नाहीत. त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी नोंदणी क्रमांक मिळणार नाही. त्यामुळे प्रॅक्टिस करता येणार नाही. त्यासाठी पात्रता परीक्षा द्यावी लागेल.केंद्र सरकाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) ऐवजी नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी) स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या विधेयकाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यांनी विरोध केला आहे. विधेयकामुळे एमबीबीएसची डिग्री घेतल्यानंतरही भावी डॉक्टरांना आणखीएक परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच डॉक्टरांना प्रॅक्टिस करता येईल. मात्र परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या किंवा परदेशातील डॉक्टरांना या नियमातून सूट मिळेल. याआधी परदेशात शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना हिंदुस्थानात पात्रता परीक्षा द्यावी लागत होती. मात्र नव्या प्रस्तावित कायद्यात त्यांना पात्रता परीक्षेतून वगळण्यात आले आहे.\nप्रस्तावित नॅशनल मेडिकल कमिशन हे सरकार तर्फे चालवले जाईल आणि त्यामुळे भ्रष्टाचार वाढेल, असे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) आणि मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) सदस्यांचे म्हणणे आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. के. के अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित कायद्यामुळे अडचणी वाढतील. भ्रष्टाचार वाढेल. गेल्या वर्षभरापासून आम्ही केंद्र सरकारकडे आम्ही वेळ मागत आहोत, मात्र अद्याप त्यांनी बोलावले नाही. नॅशनल मेडिकल कमिशन मध्ये तीन सदस्यीय समिती असून ही समिती वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देईल. समितीत सदस्यांची नियुक्त केली जाईल. याआधी 130 सदस्यांपैकी 80 सदस्य निवडून जायचे. आता विधेयकानुसार सदस्यांवर कुणाचाही अंकुश नसेल. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे सरकारच्या हातातील बाहुले बनेल, असा आरोप डॉ. के. के. अग्रवाल यांनी केला. डॉक्टरांना 5 ते 100 कोटी रुपयांपर्यंतचा दंड लावला जाईल. एवढ फरक कशासाठी त्यामुळे कमिटीचे सदस्य मर्जीतल्या डॉक्टराला जास्त दंड तर दुसऱयाला कमी दंड लावू शकतात. त्याच पद्धतीने कॉलेजमधील 40 टक्के जागांवर एनएमसीचे लक्ष असेल तर उरलेल्या 60 टक्के जागांची निवड आणि शुल्क हे खाजगी कॉलेजवाले आपल्या पसंतीनुसार करतील. त्यामुळे खाजगी कॉलेजांचे फावेल.\n– डॉ. के. के. अग्रवाल, अध्यक्ष, आयएमए\nआज शेकडो जिंतुरकर सायकल वर धावले\nसायकल रन फॉर जिंतूर या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन आज जिंतूर येथील शब्दसह्याद्री आणि पोलीस प्रशासन कडून करण्यात आले होते\nआज दि 1 जानेवारी नववर्ष निमित्त शहरातील अण्णा भाऊ साठे चौक येथून सायकल रन फॉर रॅली ला परभणी जिल्हा सायकल असोसिएशनचे अध्यक्ष एस अशोक सोनी यांनी हिरवी झंडी दाखून प्रारंभ करण्यात आला शिवाजी चौक येलदरी रोड ते नेमगिरी रोड कमान पासून नेवाती मोहल्ला पितळी मारोती मेंन चौक पोलीस ठाणे शिवाजी चौक ते परत साठे चौक या मार्गावरून रॅली सम्पन्न झाली या रॅलीत विध्यार्थी विध्यार्थीनी तरुण तरुणी सह व्यापारी डॉकटर वकील पत्रकार मंडळी आदी सायकल चालवत सहभागी झाले होते समारोप डॉ वाघमारे हॉस्पिटल समोर येथे झाला समारोपात प्रा विठ्ठल भुसारे डॉ कालानी एड अशोक सोनी यांनी मार्गदर्शन केले\nया वेळी ब्रिजगोपाल तोष्णीवाल तजमुल मौलाना झी 24 तास प्रतिनिधी गजानन देशमुख आदी उपस्थित होते प्रास्ताविक एड मनोज सारडा संचलन\nमु अ के सी घुगे तर आभार डॉ वाघमारे यांनी मानले.\nआमदार अमरसिंह पंडित यांच्या कार्याला सलाम - नविद मशायक\nगेवराई, दि. 31 __ जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे प्रश्न विधान परिषदेत मांडून त्यांची सोडवणूक करणारे आ. अमरसिंह पंडित यांचे मुस्लिम समाजातून आभार व्यक्त करण्यात येत असून गेवराई येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नवीद मशायक यांनी आ. अमरसिंह पंडित यांच्या कार्याला दरम्यान सलाम केला आहे.\nसुमारे सतरा वर्षापासुन गेवराई शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत, या जिल्हा परिषदेच्या शाळेला अनुदान असतांनाही शिक्षकांची भरती का होत नाही असा सवाल आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत उपस्थित करुन बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व दहा उर्दु माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची आग्रही मागणी केली. यावर शालेय शिक्षण मंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व उर्दु शाळांना आवश्‍यक असणारी शिक्षकांची पदे दिड मह��ण्यात भरली जातील असे आश्‍वासन दिले. आ. अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्‍नावर ही चर्चा झाली. दरम्यान जिल्ह्यातील उर्दु माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्‍न कायम स्वरुपी सोडविल्याबद्दल अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने आ. अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.\nयावेळी गेवराई येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते नवीद मशायक म्हणाले की, आ. अमरसिंह पंडित यांच्यामुळे मुस्लिम समाजाला न्याय मिळाला असुन उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आ.अमरसिंह पंडित यांच्या कार्याला आपला सलाम आहे असेही ते यावेळी म्हणाले.\n▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड\n'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी\nमो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787 ▌\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ गेवराई तालुका कार्यकारीणी जाहिर\nगेवराई, दि. 31 __ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा गेवराई तालुक्याची कार्यकारणी अधिकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंढे यांच्या आदेशाने व मार्गदर्शक संतोष मानुरकर तसेच जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 29 डिसेंबर शुक्रवार रोजी पत्रकार संघाच्या कार्यालयात बिनविरोध निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी संघातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदरवर्षी प्रमाणे या ही वर्षी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शाखा गेवराई तालुक्याच्या पदाधिकारी यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी सर्वानुमते तालुका अध्यक्षपदी अंकुश आतकरे ( साय.दै. सुर्योदय ) यांची फेर निवड करण्यात आली असुन शहराध्यक्षपदी प्रदिप जोशी ( हिंद जागृती ), उपाध्यक्षपदी राजेंद्र नाटकर ( दै. पुढारी ), भागवत देशपांडे ( सायं.दै. अभिमान ), कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घाडगे ( दै. लोकाशा ), सचिवपदी तुळशीराम वाघमारे ( दै. लोकाशा ), सहसचिवपदी वाल्मिक कदम ( हिंद जागृती, सुर्योदय ), कोषाध्यक्षपदी सचिन नाटकर ( दै. कार्यारंभ ), संघटकपदी गणेश वीर ( साय.दै. सुर्योदय ) सहसंघटकपदी शिवनाथ काळे ( दै. मराठवाडा साथी ) तर प्रसिद्धी प्रमुखपदी शांताराम बांगर ( दै. पार्श्वभूमी ) यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अंकुश आतकरे म्हणाले कि, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत ���ला सलग तिसऱ्यांदा बिनविरोध तालुकाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. यापुढे देखिल आपली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना आणखी वाढवून नावारुपाला आणण्यासाठी व अडचणी सोडवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहील. शहराध्यक्ष प्रदिप जोशी म्हणाले की, पत्रकारांवर हल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हे हल्ले रोखण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे म्हणाले.\nयावेळी संपादक अमोल वैद्य, शिवाजीमामा ढाकणे, सुनिल पोपळे, चंद्रकांत नवपुते, सिध्दार्थ मोरे, सुरेश नागरे, अरविंद कुलकर्णी, सखाराम पोहिकर, सुमित करडे, अर्जुन पवार, शेख अतिकभाई, सलमान शेख, प्रकाश राऊत, हनुमंत जवंजाळ, सचिन दाभाडे, जेष्ठ पत्रकार गणेश बेदरे, अंकुश पाचपुते, प्रकाश नरनाळे, सतिष पाठक, राम रुकर अदि पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.\n▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड\n'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी\nमो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787 ▌\nनिसर्गाच्या सानिध्यात भरली शाळा \nकेदारखेडा येथील श्री.रामेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम\n“हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मग सरगम छेडा रे ...” या निसर्गाच्या व त्यातही पर्यटनाची आठवण करुन देणाऱ्या आणि प्रसिध्द गायक सोनू निगम यांनी गायलेल्या ओळी प्रत्येकाच्याच ओठांवर येऊ लागताच आठवण होते ती सफर करण्याची. सध्या अभ्यासातुन थोडीशी विश्रांती म्हणुन तसेच एक शैक्षणिक उपक्रम म्हणुन शाळा-महाविद्यालयांच्या सहली वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जात आहेत. असाच अनुभव केदारखेडा येथीलश्री रामेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलांनी घेतला. पण हासहलीचा अनुभव घेतांना त्यांना कुठेही बसने, रेल्वेने किंवा खाजगी वाहनानेजाण्याची गरज पडली नाही. याचे कारण होते निसर्ग सहलीचे. ही सहलपरिसरामध्येच असलेल्या गिरजा-पुर्णा संगमेश्वर येथे गेली होती. या ठिकाणी गिरजा व पुर्णा या दोन नद्यांचा संगम झाला असल्याने येथील वातावरण अतिशय निसर्गरम्य असते.\nशाळेची निसर्ग सहल निघणार म्हणुन मुले अतिशय उत्साही होती. आज त्यांना दप्तरांपासुन सुटी मिळाली होती. विद्यालयाच्या प्रांगणापासुन एका रां��ेत गिरजा-पुर्णा संगमेश्वराच्या पायथ्यापर्यंत अंदाजे 2 किमी अंतर विद्यार्थी पाई-पाई चालत गेली. पण यात त्यांना कुठलाही थकवा जाणवत नव्हता. उलट उतिशय उत्साहाने ते यात सहभागी झाले होते. मुलांनी सोबत जेवणाचे डबे, पाण्याच्याबाटल्या घेतल्या होत्या तर काहींनी कानाला एअर फोन लावुन गाणे ऐकत यासहलीचा आस्वाद घेतला. संगमेश्वरावर पोहोचल्यावर सर्वांनी येथील परिसराचे निरीक्षण केले. यावेळी शिक्षकांनी मुलांना या परिसराच्या अवती भोवती असलेल्या वनस्पतींची माहिती करुन दिली. त्यांचे वनस्पती शास्त्रामध्ये असलेले महत्व समजावुन सांगितले. एरवी पर्यावरण हा विषय फक्त पुस्तकातच शिकणारे विद्यार्थी आज प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात हा विषय एकरुप होऊन समजुन घेत होते.\nविविध वनस्पतींची माहिती जाणुन घेतल्यानंतर सर्व मुलांनी आपल्या डब्यातील पदार्थ एकमेकांना देत एकत्रीत जेवण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. यावेळी शिक्षक सुध्दा मुलांमध्ये मित्रांप्रमाणेच मिसळुण गेले होते. यावेळी मुख्याध्यापक एस.एन.बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशश्वी करण्यासाठी जी.आर.प्रधान, व्ही.एन.धसाळ, आर.के.जाधव, एन.एस.तळेकर, एम.एन.सुटे, ए.एस.सोनुने, टी.आर.फोलाने, एस.एल.गिऱ्हे, एस.बी.पोटे, व्ही.यु.तांगडे, आर.टी.बटुळे, ए.एन.सोनवणे, के.ए.खेडेकर, व्ही.पी.वाघ, डी.जे.काळे, एस.एस.आडे, गणेश एन. सोळुंके, एस.आर.पंडीत, श्रीराम मुरकुटे यांनी परिश्रम घेतले.\nपर्यावरण हा विषय मुळातच पुस्तकांमध्ये शिकण्याचा नसुन तो प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. त्यामुळे मुलांना केवळ पुस्तकात अडकवून ठेवुन आपण निसर्गालाही याच चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी निसर्ग संशोधन शाळा, निसर्ग वाचन, निसर्ग शाळा, निसर्ग परिचय केंद्र यांसारख्या संकल्पना पुढे येण्याची गरज आहे. अशा अनोख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनासुध्दा खुप फायदा होऊ शकतो.\nएस.एन.बोर्डे: मुख्याध्यापक, श्री.रामेश्वर विद्यालय केदारखेडा.\n▌ प्रतिनिधी : मधुकर सहाने - भोकरदन\n'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी\nनवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा सत्कार\nपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- डिघोळअंबा येथील नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.\nअंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील विक्रमी मतांनी निवडून आलेले विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब सोनवणे यांचा बालाजी अ‍ॅटा पार्टस अ‍ॅण्ड एन्टरप्रायजे येथे शाल श्रीफळ पुष्पहार घालुन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माणिकभाऊ फड, सुरेश (नाना) फड, बालाजी (भाऊ) फड, लतिफभाई, संजय कराड, अंकुश फड, गजानन घुगे, गजानन मनाळे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.\n▌प्रतिनिधी : महादेव गित्ते -\n'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी\nमो.नं./व्हाॅट्स अॅप : 9403921114\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/due-increased-transportation-facilities-economic-turnover-has-increased-villages-near-loni", "date_download": "2018-10-16T18:55:02Z", "digest": "sha1:K2QPOTKJ3RDDROHTAKJMXRA5ZCSELFOE", "length": 15534, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to increased transportation facilities economic turnover has increased in villages near Loni Kalbhor दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग | eSakal", "raw_content": "\nदळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे लोणी काळभोर नजिक गावांमध्ये आर्थिक उलाढालींना वेग\nमंगळवार, 19 जून 2018\nपुणे शहराच्या चारही बाजूला हवेली तालुक्याचा विस्तार आहे, मात्र इतर बाजूंच्या तुलनेत पूर्व हवेलीतील भौगोलिक रचनेमुळे या भागात विकासकामांसाठी कमी खर्च येतो. तसेच येथील प्रस्तावित विकासकामांमुळे अनेक गुंतवणूकदार या भागामध्ये गुंतवणूक करीत आहेत.\nलोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले आहे.\nपुणे शहराच्या चारही बाजूला हवेली तालुक्याचा विस्तार आहे, मात्र इतर बाजूंच्या तुलनेत पूर्व हवेलीतील भौगोलिक रचनेमुळे या भागात विकासकामांसाठी कमी खर्च येतो. तसेच येथील प्रस्तावित विकासकामांमुळे अनेक गुंतवणूकदार या भागामध्ये गुंतवणूक करीत आहेत. सध्या या भागामध्ये अनेक भांडवलदार शेतकऱ्यांना भागीदारीत घेवून त्यांच्या जमिनीवर गृहप्रकल्प उभारणीचे काम करत आहेत. गुंतवणुकीचे वाढते प्रमाण व जमिनीचे वाढते बाजारभाव यामुळे या भागातील आर्थिक स्थिती सुधारत आहे. दौंड, शिरूर व पुरंदर तालुक्यासह परगावाहून आलेले अनेक कामगार पुणे शह��� व परिसरात रोजंदारीसाठी जातात. मात्र पुणे-दौंड रेल्वेमार्ग व पुणे-सोलापूर महामार्ग या सेवांमुळे उरुळी कांचन, लोणी काळभोर, दौंड तालुक्यातील केडगाव, यवत व पाटस या गावांमध्ये त्यांचे वास्तव्याचे प्रमाण अधिक आहे. सध्या पुणे-दौंड रेल्वेमार्गवर डेमू (डिझेल मल्टिपल युनिट) गाडी सुरु आहे. आगामी काळात या रेल्वेमार्गाला उपनगरीय रेल्वेमार्ग घोषित करून विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवा व गाड्यांची वारंवारता वाढविण्यासाठी स्थानिक प्रवासी संघटनांचा पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे या भागामध्ये दिवसेंदिवस नागरीकरणात मोठी वाढ होत आहे.\nप्रस्तावित रिंगरोडमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे तसेच इतर लहान गावांमध्ये देखील गोडावून, मालधक्के व इतर लहान-मोठ्या व्यवसायांना चालना मिळणार असल्याने सहाजिकच रोजगार निर्मितीदेखील वाढणार आहे. तसेच नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे २० ते २५ किलोमीटरवर अंतरावर असलेल्या सर्वच गावांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून जमिनीच्या खरेदी-विक्री सारख्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून शासनाच्या महसुलामध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान या भागामध्ये नव्याने येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सुखसुविधांशी सबंधित सेवांमधून देखील मोठ्या प्रमाणवर रोजगाराची निर्मिती शक्य आहे.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nकेडगावात संघाचे दसऱ्यानिमित्त प्रथमच पथसंचलन\nकेडगाव (जि.पुणे) : केडगाव (ता.दौंड ) येथील बाजारपेठेतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दसऱ्यानिमित्त पथसंचलन झाले. संघाने येथे प्रथमच संचालनाचे...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑन���ाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nअक्कलकोट तालुक्याचा दुष्काळी पाहणी दौरा संपन्न\nअक्कलकोट - अक्कलकोटला झालेल्या कमी पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांचा आढावा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://alspensieve.blogspot.com/2011/10/blog-post_22.html", "date_download": "2018-10-16T18:41:13Z", "digest": "sha1:VB357NRSNM3NO4MVROHEYLGARQ3BXW7B", "length": 21456, "nlines": 166, "source_domain": "alspensieve.blogspot.com", "title": "Memory Vials: जलते है जिसके लिये", "raw_content": "\nजलते है जिसके लिये\nआज सकाळी परोठे, दही आणि लोणी घेवून यज्ञकर्म चालू होते. सजित पेपर वाचता वाचता म्हणाला की की हा ब्रेस्ट कॅन्सर वरचा लेख पहिला का तसा पेपर वाचनाची माझी आणि त्याची वेळ वेगवेगळी. दोघेही अगदी नित्यकर्म मानून पेपर वाचत नाही. पण रोज सकाळी तो टाईम्स ऑफ इंडिया चा पाटीभर जाहिरात कम बातमीपत्र वाला गठ्ठा दारासमोरून उचलून आणतो जरूर. त्या गठ्ठ्याचा उपयोग किचन मध्ये, जेवताना खाली अंथरायला आणि क्वचित कधीतरी वाचायला म्हणून होतो.\nमी बऱ्याचदा बँगलोर टाईम्सच वाचतो, न जाणो कुठून मी हि सवय लावून घेतली. टॉयलेट मध्ये उगीच जड विषय नको पेलायला म्हणून कदाचित मला या वाचनाची आवड लागली. पहिले पान कुठलीतरी नवीन इनमीन ३ सिनेमे केलेली बया सांगत असते की \"माझं सर्व लक्ष फ़क़्त करीयर आहे आणि अमका तमका माझा फ़क़्त चांगला मित्र आहे\". कुणी बॉलीवूड चा नट-नटी आयुष्यात पहिल्यांदाच बँगलोर ला आले असले तरी \"ह्या शहराशी माझे कित्ती-कित्ती गहिरे नाते आहे\" वगैरे भंपक टाकत असतो. कन्नड सिनेमांच्या नटांना उगीच कु��ेतरी कोपर्यात परमनन्ट आरक्षण असते, न जाणो उद्या कनसे निघाली तर\nपान दोन पूर्ण जाहिरात, पान तीन कुठल्या तरी पार्टीचे फोटो आणि त्याच्या खाली विन्ग्रजीतले वापरून वापरून बोथट झालेले वाक्प्रचार, काय म्हणतात त्याला.. क्लिशे, ब्रोमाईड की काय ते. तथाकथित सोशलाईटस्. मला या लोकांचे फोटो काढून छापणाऱ्या आणि त्यावर निर्वाह चालवणाऱ्या वार्ताहराची आणि सिग्नल वरच्या पोराची सारख्याच प्रमाणात कीव येते. ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे साला.. अरे आज लवकर सुटला सिग्नल, की पळा, उद्या परत ते सिग्नल वर आणि हे नवीन फोटो घेवून हजर.\nचौथे पान नवीन रिलीज होणाऱ्या पिच्चर्स चे. हे कामाचे असते, विकेंड जाळायचा प्ल्यान बनून जातो बसल्या बसल्या. पाचव्या पानावर हॉलीवूड चा माल, सहाव्यावर केविन अॅन्ड हॉब्स आणि इतर मंडळी. शेवटचे पान परत..अमका हिला सोडून तिच्याबरोबर पार्टीला गेला, अॅष्टन कुचर डेमी मूरला वैतागला, येडी गागानं आज हे घातलं किंवा ते काढलं, कर्दीशीयान काकू अरबस्थानात आणि तिथल्या लोकांनी कशी नाकं मुरडली, ब्र्याड दादा आणि अंजेलिना ताईंनी त्यांच्या इम्पोर्टेड पिल्लावळी सहित दर्शन दिलं, असल्या चविष्ट गोष्टी.\nवाचता-करता वेळ कसा निघून जातो कळत नाही.\nअरे कुठं गेलं ते.. हा ब्रेस्ट कॅन्सर.. मला वाटते की मला सुटसुटीत आणि मुद्देसूद नाही लिहिता येत, उगाच आपले कुठल्यातरी पॉईंटला भरकटायला सुरुवात होते आणि लिखाणाचे तारू दुसरीकडेच जाते. जाउदे म्हणा, तसे लिहिण्याची कुवत असती तर प्रकाशक[१] नसतो झालो का बाप्पा\nपरत, आता लंगरच टाकतो साला.. ब्रेस्ट कॅन्सर.\nतर सजित म्हणे की जर स्त्रीकडून स्तनपान नाही झाले तर हे होण्याची शक्यता वाढते.\nलगेच, शेंडा न बुडखा माहीत पण माझ्यातला तत्ववेत्ता नंगी तलवार घेवून चालू. कसं ना कसं काही लोकं असतात अष्टपैलू किंवा अष्टफेकू म्हणा हवतर. त्याला म्हटले हे बरंये यार, म्हणजे एखादीला लग्न करायचं नसेल किंवा पोरगं नको असेल तर तिनं काय करावं. तर तो म्हणे 'आता काय करणार निसर्गानच असं बनवलय तर'; सजीत कधीकधी सेन्सिबल बोलतो तसा. पण म्हणजे तिने त्यासाठी लग्न केलेच पाहिजे, किंवा मग स्पर्म बँक मधून आणून, किंवा येन केन प्रकारेण आई बनायलाच हवे. अवघड आहे. बरं आई बनायचं कधी..'; सजीत कधीकधी सेन्सिबल बोलतो तसा. पण म्हणजे तिने त्यासाठी लग्न केलेच पाहिजे, किंवा मग स्��र्म बँक मधून आणून, किंवा येन केन प्रकारेण आई बनायलाच हवे. अवघड आहे. बरं आई बनायचं कधी.. तर वेळेत. आता हि वेळ ठरवायची कशी\nआपली पिढी साला वाया गेली. करीयरच्या दृष्टीने आपण पाळतो अमेरिकेच्या प्रथा. २२-२३ वर्षापर्यंत शिका, नंतर सेटल व्हा, जोडीदार शोध त्यात मुलांचे आणि मुलींचे अपेक्षा, नखरे, आणि तथाकथित बौद्धिक पातळी वाढलेली, आणि याच्यातून निभावलोच तर लग्न करा. तोपर्यंत आपल्या महान भारतीय संस्कृतीखातर (इथे अमेरिकन नाही हं) उपाशी रहा. मला तर वाटते सरळ एक त एक संकृती अनुसरली पाहिजे. हि सरमिसळ कुणाच्याच हिताची नाही. जुन्या काळी लहान वयातच लग्न लावून द्यायचे त्यामुळे हाफ इंडिअन अर्धे अमेरिकन असा जो घोळ होतोय आता तो तरी नव्हता. कदाचित पुढची पीढी सुधारेल, म्हणजे एकतर इतके दिवस उपाशी तरी राहणार नाही किंवा बालविवाह प्रथा परत सुरु होईल. उद्या समजा असे कुणी ऑनलाईन पोर्टल काढलं book-my-son-inlaw.com किंवा book-my-daughter-inlaw.com नावाचे तर नवल नाही वाटणार.\nही लग्नाची प्रथा पण मजेदार आहे. शिक्षण झाले, चांगले कमवायला लागले, पिक्चर बघून बोर झाले की काही नाही म्हणून चला लग्न करू. सद्यस्थितीत (मी याला \"मानसिक टाईमस्टँप\" ही संज्ञा काढली आहे, बारीक फॉन्ट मधला TM बघावा) मला तरी यात राम वाटत नाही. सद्यस्थितीत हं, निरीक्षकांनी उद्या परत टाईमस्टँप बदलला म्हणून जोडे मारू नयेत. विचार करता करता वाटले की माणसाचे वाढलेले आयुष्यमान आणि त्यात आलेले सातत्य[2] हे लग्नाला होणाऱ्या वाढत्या विरोधाचे कारण असावे. पूर्वी आयुष्य म्हणजे कधी काय होईल याचा भरवसा नाही, आज याला डायनोसॉरस ने खाल्ले उद्या त्याला म्यामथ ने तुडवले अशा पद्धतीचे. शिकार करा आणि खा. आज शिकार मिळाली तर दिवस कारणी, आज जंगलातून येवून जगलो वाचलो तर उद्याचे पाहू अशी जीवनशैली. त्यामुळे जोडीदार कसा मिळावा याच्या अपेक्षा जेमतेमच. कारण उद्या ती आहे की मी नाही कुणाला माहिती आज म्हणजे लग्न केलं की पुढची ५० ६० वर्षे या व्यक्तीबरोबर काढायची म्हंटल्यावर तथाकथित वाढलेली बौद्धिकपातळी 'तिसरा म्याट्रीक्स' पाहताना जशी कावरीबावरी होते तशी होते. त्यामुळे जोडीदार मिळवणं (लग्नासाठी) हा अवघड आणि नावडता प्रकार आहे याबद्दल कुणाचे दुमत नसावे.\nआता टायटल ना व्याव द्यावा म्हणून.. जलते है जिसके लिये.. खरच किस लिये\nमाझे लिखाणाचे तारू लंगराला पण जुमानत नाही र��व.\n[१]- जे.के.रॉलिंग काकू नवीन पुस्तक लिहीतायेत म्हणे आणि स्वतःच प्रकाशक बनून इतर प्रकाशकांच्या पेकाटात लाथ मारली आहे असे ऐकून आहे.\n[२]- अगदी अश्मयुगात जाण्याची गरज नाही, सर अर्नेस्ट शॅकलटन यांच्या अंटार्क्टिका मोहिमेवेळी त्यांनी हि जाहिरात दिली होती म्हणे.\nआता त्यांनी खरेच हि जाहिरात दिली होती का हा वादाचा विषय आहे, पण त्यांच्या मोहीमेची कथा या जाहिरातितल्या वर्णनाला खुजी करील अशी आहे. अशा मोहिमा आज होतात\nLabels: ब्रेस्ट कॅन्सर, लग्न, शॅकलटन\nमी गेल्या वर्षभर कोणताही पेपर घेणे बंद केले आहे. जर महत्वाची बातमी असेल तर इंटरनेट आहेच. सध्याचे कोणतेही वर्तमानपत्र अंदाजे तीन मिनिटात चाळून रद्दीत टाकता येते.\nह्या दिवाळीच्या दिवसात तर वात आणलाय TOI ने. बातमी हुडकून काढावी लागते जाहिरातीतल्या जंजाळातून. काल परवा बँगलोर टाईम्स मध्ये केविनला ५ मिनिटे शोधून सापडला नाही. रोज एक एक किलोचा गठ्ठा दारात टाकून जातात. मीडिया एवढी 'वजनदार' असूनही कळीच्या प्रश्नाला 'तहलका' माजवायला कुणीच का नसते..\nपाटील नक्की ज्वलंत प्रश्न काय आहे \nलग्न , कॅन्सर कि बंगलोर टाइम्स :-)\nकि अजून काही भलतंच \nप्रश्न आहेरे.. लिहिता येत नाही.. अलीकडेच साधुसंतांनी म्हटल्याप्रमाणे..\n\"जोभी मै केहना चाहू, बरबाद करें अल्फाज़ मेरे..\"\nजब भी में पी के बोलू , आबाद करे अल्फाज़ मेरे\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव..\nलहानपणी, म्हणजे साधारण सातवी आठवीत असताना रविवार सकाळी हि धून ऐकून जाग यायची. जुन्या लोकांसाठी बी आर चोप्रांचे \"महाभारत\" आणि रामान...\nजलते है जिसके लिये\nद बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२\nद बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१\nप्रवीण यादव - चित्रे\nधुंद रवीचं बेधुंद जग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/supply-drugs-burkha-woman-target-unemployed-youth/", "date_download": "2018-10-16T20:07:02Z", "digest": "sha1:UVMZTM5KNNCQS4CDIGNXDZZFCE5XY5CS", "length": 31193, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Supply Of Drugs From The Burkha Woman, Target For The Unemployed Youth | बुरखाधारी महिलेकडून ड्रग्जचा पुरवठा, बेरोजगार तरुणांना टार्गेट | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर ह��णार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसा���ारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nबुरखाधारी महिलेकडून ड्रग्जचा पुरवठा, बेरोजगार तरुणांना टार्गेट\nराजस्थान ड्रग्ज तस्करीत मुंबईतील बुरखाधारी महिलेचा सहभाग उघडकीस आला आहे. राजस्थानमधून मुं���ईत तस्करीसाठी आणलेले ड्रग्ज तिच्याकडे सोपविण्यात येत होते. पुढे तेच उच्च दर्जाच्या ड्रग्जमध्ये भेसळ करत, ते बाजारात पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे.\nमुंबई : राजस्थान ड्रग्ज तस्करीत मुंबईतील बुरखाधारी महिलेचा सहभाग उघडकीस आला आहे. राजस्थानमधून मुंबईत तस्करीसाठी आणलेले ड्रग्ज तिच्याकडे सोपविण्यात येत होते. पुढे तेच उच्च दर्जाच्या ड्रग्जमध्ये भेसळ करत, ते बाजारात पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका डिलिव्हरीमागे वितरकाला २५ हजार रुपये मिळत असल्याची माहितीही, हेरॉईन तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंगीलाल काजोडमल मेघलाल (४०) याच्या चौकशीतून उघड झाली\nआहे. न्यायालयाने त्याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nमूळचा राजस्थानचा रहिवासी असलेला मंगीलाल दहावी नापास आहे. त्याच्या आईचे निधन झाले असून, तो वडिलांसोबत राहतो. या तस्करीत तो माल पोहोचविण्याचे काम करतो. राजस्थानमधील व्यक्ती त्याच्या हातात ड्रग्जचा साठा देऊन, त्याला रेल्वे अथवा बसचे तिकीट काढून पाठवून देत असे. यात एका डिलिव्हरीमागे मंगीलालला २० ते २५ हजार रुपये मिळायचे. त्यात जेवण आणि राहण्याच्या खर्चासाठी ५ हजार रुपये वेगळे मिळत होते. याच आमिषाला बळी पडून मंगीलालने आतापर्यंत मुंबईत अनेक वेळा ड्रग्ज पुरविण्याचे काम केले आहे.\nआतापर्यंत सहा वेळा तो मुंबईत आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, त्याच्याकडील माहितीतून त्याने जास्त वेळा मुंबई दौरा केल्याचा संशय अमली पदार्थ विरोधी पथकला (एएनसी) आहे. एएनसीचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत.\nमुंबईत आल्यानंतर एका अनोळखी क्रमांकावरून एका महिलेचा त्याला फोन येत असे. महिलेने सांगितल्याप्रमाणे, कधी बोरीवली, सांताक्रुझ, ग्रँटरोड परिसरात तो ड्रग्जचा साठा घेऊन जात असे. तेथेही महिला पुढे येत नव्हती. टॅक्सीचालक अथवा रिक्षावालाकडे ती माल द्यायला सांगत होती. फक्त दोन कॉलमध्ये त्यांचे संभाषण पूर्ण होत असे.\nडिलिव्हरी मिळताच त्याला राजस्थानकडील व्यक्तीकडून पैसे मिळत असल्याची माहिती मंगीलालने पोलिसांना दिली आहे. या माहितीच्या आधारे एएनसीच्या पथकाने टॅक्सीचालक, रिक्षाचालकांची धरपकड सुरू केली. तेव्हा त्यांच्या चौकशीतून मह��ला ही नेहमी बुरख्यातच त्यांच्याशी संभाषण करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिचा चेहरा कोणीही पाहिलेला नाही. मात्र, तिचा आवाज ते ओळखत होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सांताक्रुझ, ग्रँटरोड या ठिकाणी छापे टाकले. मात्र, महिला सापडली नाही. तिच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.\nराजस्थानमध्ये कैलास जैनचा शोध\nराजस्थानमधून कैलास जैन हा ड्रग्जचा पुरवठा या तरुणांकडे करत असल्याची माहिती एएनसीच्या पथकाला मिळाली आहे. त्यानुसार, एएनसीचे पथक तेथे ८ दिवस तळ ठोकून होते. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यांनी जैनच्या घरीही छापा टाकला. मात्र, तो पसार झाला. त्याच्या चौकशीतून एक मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांना आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.\nसीमेच्या पलीकडून की शेतीआड राजस्थानमध्ये बरेचसे व्यापारी हे ड्रग्जच्या तस्करीत\nगुंतल्याचे समोर येत आहे. मंगीलालकडून जप्त करण्यात आलेले हेरॉईन हे उच्च दर्जाचे आहे. तो सीमेच्या पलीकडून आणण्यात आले होते की, येथीलच कोटा या भागातून आणण्यात आले होते, याबाबत अधिक तपास सुरू आहे.\nकोटा भागात काही ठिकाणी अधिकृत ड्रग्ज शेतीधारकांच्या गोदामातून ड्रग्जची हेराफेरी करून ही मंडळी ते मुंबईत पुरवत असल्याचाही संशय वर्तविण्यात येत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवास्तुशांतीच्या दिवशीच घरावर हल्ला; अकरा जणांविरूध्द गुन्हा\nदोन गटात मारहाण; नागपुरातील बजेरियात तणाव\nदोन गटांत तुंबळ हाणामारी\nकोकणासह मुंबईत धुव्वाधार पाऊस\nमासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करावा - किरण कोळी यांची मागणी\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\nव्ह्यूइंग गॅलरीत पालिकेचे बोधचिन्ह पायदळी\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमे���ॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/business/page/156", "date_download": "2018-10-16T18:55:41Z", "digest": "sha1:5NNQLPPPKAMPVDF6ATEJESXXLYQWLQ5S", "length": 10036, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उद्योग Archives - Page 156 of 305 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nइंटरनेटमध्ये मक्तेदारी नाही : तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली इंटरनेट क्षेत्रामध्ये कोणाचीही मक्तेदारी निर्माण होणार नाही याची सरकारकडून दखल घ���ण्यात येत आहे. याव्यतिरिक्त इंटरनेटवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. इंटरनेटचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. डिजिटल स्वातंत्र्य कायम राहण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षात इंटरनेट सेवेच्या किमतीवर कोणाचीही मक्तेदारी निर्माण ...Full Article\nमहिंद्राच्या अमेरिकेतील वाहननिर्मिती प्रकल्पास प्रारंभ\nवृत्तसंस्था/वॉशिंग्टन जागतिक कार क्षेत्राची राजधानी समजल्या जाणाऱया अमेरिकेतील डेट्रॉईटमध्ये महिंद्राने प्रकल्प सुरू केला. या नवीन प्रकल्पामध्ये 230 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली असून गेल्या 25 वर्षातील येथील पहिला वाहन ...Full Article\nथकबाकीदार कंपन्यांची तिसरी यादी लवकरच प्रसिद्ध\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली आर्थिक संकटात असणाऱया कंपन्यांची तिसरी यादी आरबीआयकडून जाहीर करण्यात येणार आहे. या यादीत 40 ते 50 खात्यांचा समावेश असेल. या खात्यांची यादी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे पाठविण्यात ...Full Article\nबोईंगकडून 800 कर्मचारी भरती\nबेंगळूर देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विमानांची वाढती मागणी पाहता बोईंग ही अमेरिकन कंपनी 800 कर्मचारी भरती करणार आहे. कंपनीकडून पुढील दोन वर्षांत प्रत्यक्षपणे रोजगारनिर्मिती करण्यात येईल. प्रमुख अभियांत्रिकी ते ...Full Article\n8.5 टक्के विकास दराची भारताची क्षमता : सुब्रमण्यन\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली 8.5 टक्के विकास दर गाठण्याची भारताची क्षमता असल्याचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले. सध्या देशात मागणी घटत आहे. कंपन्यांतील ताळेबंदचा प्रश्न गंभीर असून बँकांचे ...Full Article\n2018 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2018 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असे गोल्डमॅन सॅशने म्हटले आहे. नोटाबंदी आणि संपूर्ण देशभरात एकच कर प्रणाली लागू करण्यात आल्याने त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला होईल असे ...Full Article\nदबावाने बाजारात मर्यादित प्रमाणात व्यवहार\nबीएसईचा सेन्सेक्स 17, एनएसईचा निफ्टी 15 अंशाने मजबूत वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताहाच्या प्रारंभी बाजारात मर्यादित प्रमाणात व्यवहार झाले. सुरुवातीला बाजारात चांगलीच तेजी आली होती, मात्र वरच्या पातळीवरून बाजारात दबाव निर्माण ...Full Article\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली तंबाखू, एफएमसीजी, वाहनांचे सुटे भाग, मद्य आणि संगणकीय उपकरणांची बेकायदेशीर विक्रीत वाढत असल्याचे फिक्की आणि केपीएमजी या संस्थेने अहवालात म्हटले आहे. वस्तुंची खरेदी लपविण्यासाठी, कमी किमतीत ...Full Article\nसौर ऊर्जा प्रोत्साहनासाठी ‘रेन्ट अ रूफ’\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली स्वच्छ ऊर्जेची निर्मिती करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. 2022 पर्यंत 40 गिगावॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी सरकारकडून ‘रेन्ट अ रूफ’ धोरण राबविण्यात येईल. यानंतर छतावर रिकामा ...Full Article\nभारत ईटीएफचा आकार वाढला\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली 8 हजार कोटी रुपयांचा भारत 22 ईटीएफ चारपटीने सबस्क्राईब झाला. यामुळे त्याचा आकार वाढवित 14,500 कोटी रुपये करण्यात आला. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर पुन्हा विश्वास ठेवला ...Full Article\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642264.html", "date_download": "2018-10-16T19:17:17Z", "digest": "sha1:VKECBLCFYPOU65OTUDWAXDDKI7IDAYBQ", "length": 2042, "nlines": 61, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - वाटचाल", "raw_content": "\nदिवसभराची वाट-चाल काळवंडली निशा\nकाळोखातून प्रवास करत उजळली उषा\nधडोतीच्या वस्त्राच्या झाल्या चिंध्या कशा\nउब देती चिंध्यांच्या गोधड्या सुबकशा\nज्योत तेवेल .. प्रकाशाची आशा\nकाजळीच्या काळजीत तेवते निराशा\nजीव जन्मतो लादून मृत्युच्या आयुष्या\nजाणतो अजाणता आपल्या भविष्या\nजळी मीन असा कोरडा कसा\nप्रपंच जाळ्यात मनावर कोरालाहाच ठसा\nपिऊन पाण्यास तरंगतो जसा\nपावेल देव, पावेल असा .............\nनमस्कार, आणि धन्यवाद प्रतिसादासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-30-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-6-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-112010900016_1.html", "date_download": "2018-10-16T19:08:22Z", "digest": "sha1:YODQ3IOJSVZ5MH3B37XURSUYAORO5CN4", "length": 26544, "nlines": 179, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014)\nधार्मिक स्थळांना भेटी द्याल. आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल. > वृषभ > व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्तिक उन्नती करणारे राहील. संततीची उन्नती होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.\nतरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.\nप्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या अंगभूत कलागुणां���ा चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्ययस्थ चंद्राचे भ्रमण कामानिमित्त दूरचे प्रवास घडवून आणणारे राहील. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.\nसुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण तरु.णांच्या कौशल्याला चांगला वाव देईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.\nएखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.\nव्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.\nपरक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अष्टमस्थ चंद्राभ्रमणामुळे प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.\nआपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.\nविवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.\nजुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.\nकुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.\nआज तुमचा वाढदिवस आहे (29.11.2014)\nआज तुमचा वाढदिवस आहे (28.11.2014)\nवास्तूप्रमाणे शयनगृह (Bedroom) कसा असावा\nयावर अधिक वाचा :\n\"आजचा दिवस छान जाईल. मैत्रिण किंवा प्रेयसी भेटेल. मनोरंजनासाठी वेळ काढाल. एखाद्या कल्पक, सर्जनशील कार्यात गुंतलेले राहू शकता. प्रणयातही समस्या...Read More\n\"योजनाबद्धरीत्याने आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी येतील. पण त्याकडे दुर्लक्ष करा. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर...Read More\n\"मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदप्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. उत्तम भोजनाचे सुख मिळेल....Read More\n\"काळजीपूर्वक कार्य करा. पळापळ अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण टाळा. भागीदारीच्या विषयांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात...Read More\n\"संवाद कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास लाभेल. व्यावसायिक संबंधांमध्ये ताण पडू शकतो. आपण आपल्या इच्छेनुसार...Read More\n\"आपण अशा लोकांपेक्षा निराळ्या मार्गावर चालण्याची इच्छा ठेवता ज्यावर आपले सहकर्मी आपल्याबरोबर असतील. परस्पर सहकार्याचे महत्त्व ओळखणे आपल्यासाठी उत्तम राहील....Read More\n\"थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या कार्यस्थानावर सहकार्‍यांबरोबर...Read More\nआपण नव्या ग्राहकांना व प्रख्यात लोकांना भेटाल. शेवटी नव्या योजना आणि प्रोजेक्ट्स कार्यान्वित करणे आपल्यासाठी श्रेयस्कर ठरेल. जास्त कार्यभार आपल्या...Read More\n\"पैसे मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना देखील यासाठी तयार करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती...Read More\n\"मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल. गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू...Read More\nआनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. आवडीचे काम झाल्याने...Read More\n\"चाकरमान्यांना लाभ मिळेल. आजचा दिवस कालपेक्षा चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास आकस्मिकरीत्या इतर लोकांबरोबर...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-pump-does-not-have-uninterrupted-power-supply-12859", "date_download": "2018-10-16T19:30:13Z", "digest": "sha1:3VBGUGOBLSQPBEBE4TSY3RDVJQXZZZUA", "length": 15323, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agriculture pump does not have uninterrupted power supply | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेती पंपाला अखंडित वीजपुरवठा नाही\nशेती पंपाला अखंडित वीजपुरवठा नाही\nशनिवार, 13 ऑक्टोबर 2018\nसांगली ः जिल्ह्यातील शेतीच्या पंपासाठीच्या विजेच्या रात्रीच्या वेळेतील भारनियमात दोन तासांनी वाढ केली आहे. वास्तविक पाहता शेती पंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.\nसांगली ः जिल्ह्यातील शेतीच्या पंपासाठीच्या विजेच्या रात्रीच्या वेळेतील भारनियमात दोन तासांनी वाढ केली आहे. वास्तविक पाहता शेती पंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होते आहे.\nजिल्ह्यात वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा तालुक्‍यांत विहीरी आणि बोअरवेलला पाणी मुबलक आहे, हे पाणी शेती पुरते आहे. मात्र, सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पाणी असूनदेखील शेतीला पाणी देणे शक्‍य होत नाही. तर दुष्काळी पट्ट्यातील भागातील पाण्याची पातळी खालावली आहे. उलपब्ध पाण्यावर शेती पिकवण्यासाठी या भागातील शेतकरी धडपड करत आहे. मात्र, वीजपुरवठा होत नसल्याने पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.\nगेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठाच्या कालावधी हळूहळू कमी करण्याचा घाट शासनाने घातला आहे. शेतीच्या पंपासाठी लागणारा दिवसा आठ तासांचा वीजपुरवठा तर रात्रीच्या वेळी दहा तास याप्रमाणे वीजपुरवठा करत असल्याचा दावा महावितरण कंपनी करत आहे. मात्र, वास्तवात शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने दिलेल्या वेळेप्रमाणे वीजपुरवठाच होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nसध्या जिल्ह्यात द्राक्षाची फळ छाटणी सुरू केली आहे. सुरवातीच्या काळात द्राक्ष पिकाला पाणी कमी लागते. मात्र, पुढील महिन्यापासून द्राक्ष पिकाला\nयोग्य पाणी द्यावे लागते. मात्र, विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत राहिला तर, द्राक्ष उत्पादकामध्ये अडचणी निर्माण होतील. त्यामुळे शेतीच्या पंपासाठी वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे.\nशेतीच्या पंपांचा वीजपुरवठा दोन तासांनी कमी केला आहे. सातत्याने वीजपुरवठा होत नाही. त्यामध्ये खंडित होत आहे. यामुळे द्राक्ष बागेला पाणी देण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.\n- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ\nशेती farming महावितरण द्राक्ष महाराष्ट्र maharashtra\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\nसोलापुरात दूधदराच्या अनुदानाची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना...\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nआटपाडी, खानापुरातही मंत्र्यांचा धावता...सांगली : ते आले... त्यांनी पाहिलं... आणि पुढं...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nकामगारांच्या प्रश्नी चाळीस साखर...सोलापूर : सोलापूरसह उस्मानाबाद व लातूर...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनि��्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-10-16T19:43:15Z", "digest": "sha1:JWTLZ54PON3O4USOEPSM5MR3J6LFUVJG", "length": 11466, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डिंगोरेत अवैध दारूविक्रेत्याला महिलांनी पकडले! | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडिंगोरेत अवैध दारूविक्रेत्याला महिलांनी पकडले\nओतूर- जुन्नर तालुक्‍यातील डिंगोरे गावच्या हद्दीत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याने येथील महिलांनी एकत्रित येऊन संबंधित हॉटेल चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पोलीस काय कारवाई करतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी हॉटेल मालक बाळु बबन नायकोडीला दारूच्या बाटल्यांसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ओतूर पोलिसांनी त्यास नोटीस देऊन सोडून दिल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी सांगितले.\nडिंगोरे परिसरात हॉटेलवर अवैध दारूविक्री होत असून दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी ओतूर पोलिसांना महिलांनी निवेदन दिले होते. निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर येथील स्थानिक महिलांनी एकत्र येऊन कारवाई केली. ओतूर पोलिसांनी कारवाई करावी म्हणून दिलेल्या लेखी निवेदनानंतर पोलिसांनी कारवाईचा दिखाऊपणा केला. त्यामुळे डिंगोरे येथील महिलांनी पुढाकार घेऊन येथील हॉटेल शिवशाहीवर छापा टाकून अवैध दारूच्या देशी-विदेशी कंपनीच्या बाटल्या पकडल्या. पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई न केल्यामुळे ओतूर पोलिसांबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल चालकांला महिलानी रंगेहात पकडले. पोलिसांना नाईलाजास्तव इच्छा नसतानाही कारवाई करावी लागली.\nआता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष\nनगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे येथील हॉटेल शिवशाही येथे अनेक दिवसांपासून देशी-विदेशी कंपनीची अवैध दारू विक्री होत होती. स्थानिक ग्रामस्थ आणि महिलांनी या ठिकाणी धाड टाकली. डिंगोरे गावात अवैद्य दारुविक्री हॉटेलवर महिला आणि ग्रामस्थांचा हल्लाबोल, दारू बाटल्यासह पकडून दिले. पोलिसांना ही नाईलाजास्तव कारवाई करावी लागल्���ाचे समजत होते. या आधीही पोलिसांकडून पंटर केस करून कारवाईचा फार्स केला होता. दारू बंदी असलेल्या गावात पोलिसांच्या आशीर्वादानेच ही दारूविक्री चालू असून पिंपरी पेंढार ते मढ दरम्यान कित्येक हॉटेलवर अशी विनापरवाना दारूविक्री बिनधिक्‍त सुरू आहे. मात्र, दीप अमावस्येला डिंगोरे गावातील महिलांनी एकत्रित येऊन विनापरवाना दारूविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश केला. त्यामुळे तरूण पीढीला व्यवसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. मात्र, पुढील काळात ओतूर पोलीस याबाबत काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.\nडिंगोरे (ता.जुन्नर) या गावात 1989 मध्ये तत्कालीन महिला सरपंच लिलाबाई सुकाळे यांनी ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने दारूबंदी केली आहे. पोलीस आणि शासकिय उदासीनतेमुळे तसेच खाऊगिरीमुळे ती दारुबंदी टिकवण्यासाठी त्यांना आजही झगडावे लागत आहे. डिंगोरे ग्रामपंचायतने लेखी स्वरुपात ओतूर पोलिसांना गावच्या हद्दीत हॉटेलांमध्ये अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती देऊन ती बंद व्हावी म्हणून अर्ज दिला होता. मात्र, ओतूर पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने शनिवारी (दि.11) रात्री माजी सरपंच लिलाबाई सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अस्मिता थापेकर, भाजप महिला आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाताई डुंबरे, माजी उपसरपंच मनोहर लोहोटे, तंटामुक्त अध्यक्ष प्रभाकर खरात, सदस्य मुरलीधर उकिर्डे, अंकुश थापेकर आदी ग्रामस्थ तसेच महिलांनी मिळून ह्या हॉटेलवर हल्लाबोल केला.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयडीबीआय बॅंकेच्या दालनाची तोडफोड केल्याप्रकरणात सहा जणांना अटक आणि सुटका\nNext articleखराबवाडीत भटक्‍या कुत्र्यांचे हल्ले सुरूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%9F/", "date_download": "2018-10-16T19:13:04Z", "digest": "sha1:SIOPMYGEYURS3FZHMDZRNHZJITL5X74A", "length": 7027, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महेशनगरमधील अतिक्रमणे हटवली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महेशनगर येथील चौपाटीवर अतिक्रमण कारवाई करत आली. 1 लोखंडी काऊंटर, 8 हातगाड्या, 6 टपऱ्या, एक तीन चाकी टेम्पो, 1 चार चाकी टेम्पो आदी साहित्य जप्त केले. परवानाधारकांवरही कारवाई होत असल्याच�� आरोप करत काही व्यावसायिकांनी विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.\nह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. महापालिकेचे सहशह अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता, 4 कार्यालयीन अधिक्षक, 8 मुख्य लिपिक, 42 मजूर, 1 महापालिका पोलीस उपनिरीक्षक, 10 मनपा पोलीस, 5 डंपर, 1 क्रेन, तसेच 1 कनिष्ठ अभियंता, 3 बीट निरीक्षक यांनी ही कारवाई केली.\nसंत तुकारामनगर हा परिसर अनधिकृत हातगाड्या व टपऱ्या यांचे आगार म्हणून ओळखला जातो. महाविद्यालय, रुग्णालय यामुळे येथे अनधिकृत विक्रेत्यांचे बस्तानच आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींचेही तेथे अर्थकारण आहे. यातूनच एका विक्रेत्याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी भाजपच्या एका महिला नगरसेविकेवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. तेथील अनधिकृत हातगाड्या व टपऱ्यावर कारवाई करावी म्हणून महापालिका सभेतही अनेकवेळा गोंधळी चर्चा झाली आहे. मात्र परिस्थिती “जैसे थे’ आहे. विक्रेत्यांसी चर्चा केली असता ते “हॉकर्स झोन’ बाबत प्रलंबित जागेवरुन महापालिका प्रशासनावरच ताशेरे ओढतात. कारवाईची टांगती तलवार येथील व्यावसायिकांवर आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआयडीबीआयचे भांडवल खरेदी करण्यास एलआयसीला परवानगी\nNext articleऍट्रॉसिटी कायद्यातील मूळ तरतुदी कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2009/09/blog-post_365.html", "date_download": "2018-10-16T19:06:26Z", "digest": "sha1:CBQVMLFTVLTBRFHHDFXSXLSKGQ5YU3CZ", "length": 13846, "nlines": 40, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): शिवचरित्रमाला - भाग ८६ - जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nशिवचरित्रमाला - भाग ८६ - जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nआरडाओरडा , किंकाळ्या , गर्जना यांचा एकच कल्लोळ गडावर उसळला.सुस्तावलेल्या अन् गाढ झोपलेल्या अन्जागती गस्त घालणाऱ्या त्या मोगलीसैन्याव��� एकदम धगधगते निखारे येऊन पडावेत असा हा तानाजीचा हल्ला होता. इथे मावळ्यांच्यामध्ये जबर इर्षा होती. आत्मविश्वास होता. आपण जिंकरणारच. पण जर समजा कच खाल्ली तर आपल्याला पळून जायलाही वाट नाही. आपण लढलंच पाहिजे , जिंकलंच पाहिजे , नाहीतर मेलंच पाहिजे , पुन्हा असा डाव खेळताच येणार नाही अन् जगून किंवा मरूनही हे पराभवाचं तोंड महाराजांना अन् जिजाऊसाहेबांना दाखवायचं कसं पण असला कसला विचारही कोणाच्या मनात येत नव्हता. उदयभानला त्याच्या वाड्यात हा भयंकर हल्ला अकस्मात समजला. इतकी दक्षता घेऊनही हे मराठे गडावर आलेच कसे ,पोहोचले कसे हा सवाल आता व्यर्थ होता. उदयभान ढाली तलवारीनिशी धावला. यावेळी मोगली सैनिकांनी मशाली पेटवल्या असतील का \nअन् प्रत्यक्ष गदीर्त उदेयभान आणि तानाजी घुसले. या अचानक हल्ल्याचा मोगली सैन्यावरनक्कीच परिणाम झाला. बराचसा गोंधळ अन् थोडीफार घबराट. युद्ध कडकडत होते. त्यातच उदयभान आणि तानाजी अचानक समोरासमोरच आले आणि घावावरती घाव एकमेकांवर कोसळू लागले. ही झटापट किती वेळ चालली असेल काही सांगता येत नाही. पण प्रत्येक क्षण जगण्या मरण्याच्या तराजूची पारडी खालीवर झुलवीत होता. कुणी कोणाला रेटू शकत नव्हता. कुणी हटतही नव्हता. तेवढ्यात उदयभानचा तलवारीचा कडाडून कोसळलेला घाव तानाजी सुभेदारांच्या ढालीवर पडला. अन् ढालच तुटली. केवढा कल्लोळ काही सांगता येत नाही. पण प्रत्येक क्षण जगण्या मरण्याच्या तराजूची पारडी खालीवर झुलवीत होता. कुणी कोणाला रेटू शकत नव्हता. कुणी हटतही नव्हता. तेवढ्यात उदयभानचा तलवारीचा कडाडून कोसळलेला घाव तानाजी सुभेदारांच्या ढालीवर पडला. अन् ढालच तुटली. केवढा कल्लोळ त्याही स्थितीत डोईचं मुंडासं तुटक्या ढालीच्या हातावर घेऊन अन् कमरेचं पटकुरं त्या हातावर गुंडाळीत तानाजी एकांगी लढतहोता. उदयभानला जबर हर्ष झाला असेल की , खासा गनीम आता क्षणाक्षणात मारतोच. तो वारावर वार तडाखून घालू लागला. तेवढ्यात ढाल तुटलेल्या हातावर घाव पडला. अन्तानाजीचा हातच तुटला. तरीही रक्त गाळीत उजव्या हातातल्या तलवारीने तो झुंजतच राहिला. दोघंही एकमेकांवर घाव घालीत होते. या क्षणी तानाजी काय ओरडत असेल त्याही स्थितीत डोईचं मुंडासं तुटक्या ढालीच्या हातावर घेऊन अन् कमरेचं पटकुरं त्या हातावर गुंडाळीत तानाजी एकांगी लढतहोता. उदयभानला जबर हर्ष झाला असेल की , खासा गनीम आता क्षणाक्षणात मारतोच. तो वारावर वार तडाखून घालू लागला. तेवढ्यात ढाल तुटलेल्या हातावर घाव पडला. अन्तानाजीचा हातच तुटला. तरीही रक्त गाळीत उजव्या हातातल्या तलवारीने तो झुंजतच राहिला. दोघंही एकमेकांवर घाव घालीत होते. या क्षणी तानाजी काय ओरडत असेल उदयभान काय ओरडत असेल उदयभान काय ओरडत असेल इतिहासाला माहीत नाही. पण नक्की गर्जत असतील. अन् एका क्षणी तराजूची पारडी हेलकावली. उदयभानचा तानाजीला अन् तानाजीचा उदयभानला कडाडून धारेचा तडाखा बसला आणि दोघंही भयंकर जखमी , किंबहुना मृत्युच झेलीत एकाचवेळी भुईवर कोसळले.दोघेही ठार झाले. अन् ही गोष्ट अवतीभवतीच्या चार मावळ्यांना दिसली. अन् ते गोंधळलेच. खचलेच. अन् ओरडू लागले. ' सुभेदार पडिले , सुभेदार पडिले इतिहासाला माहीत नाही. पण नक्की गर्जत असतील. अन् एका क्षणी तराजूची पारडी हेलकावली. उदयभानचा तानाजीला अन् तानाजीचा उदयभानला कडाडून धारेचा तडाखा बसला आणि दोघंही भयंकर जखमी , किंबहुना मृत्युच झेलीत एकाचवेळी भुईवर कोसळले.दोघेही ठार झाले. अन् ही गोष्ट अवतीभवतीच्या चार मावळ्यांना दिसली. अन् ते गोंधळलेच. खचलेच. अन् ओरडू लागले. ' सुभेदार पडिले , सुभेदार पडिले ' पळा. अन् हाहा म्हणता सुभेदार पडल्याचा रणबोभाट झाला. बरेचसे मावळे धीर खचून ज्या कड्यावरून दोराने ते चढून आले होते , त्या दिशेला धावत सुटले , कड्यावरून उतरण्यासाठी वास्तविक उदयभानही पडला होता ना ' पळा. अन् हाहा म्हणता सुभेदार पडल्याचा रणबोभाट झाला. बरेचसे मावळे धीर खचून ज्या कड्यावरून दोराने ते चढून आले होते , त्या दिशेला धावत सुटले , कड्यावरून उतरण्यासाठी वास्तविक उदयभानही पडला होता ना पण ती वेळ अशी होती , ती सांगता येत नाही. ती वेळ यमाची. ती वेळ जिवाच्यामायेची. मावळे ओरडत धावत होते. गदीर्त झुंजत असलेल्या सूर्याजी मालुसऱ्यानं हे पाहिले ,ऐकलं. त्यानं ओळखलं , अन् तो त्याच दोरांच्याकडे ताडताड धावत सुटला. पोहोचलाही अन्त्याने गडाखाली सोडलेले दोर , जे लोंबत होते , ते तलवारीच्या घावानं ताडताड तोडायला सुरुवात केली. तोडले. अन् तसाच तो वळून पळू पाहणाऱ्या मावळ्यांवर ओरडला , ' पळतायभेकडांनो पण ती वेळ अशी होती , ती सांगता येत नाही. ती वेळ यमाची. ती वेळ जिवाच्यामायेची. मावळे ओरडत धावत होते. गदीर्त झुंजत असलेल्या सूर्याजी मालुसऱ्यानं हे पाहिले ,ऐकलं. त्यानं ओळखलं , अन् तो त्याच दोरांच्याकडे ताडताड धावत सुटला. पोहोचलाही अन्त्याने गडाखाली सोडलेले दोर , जे लोंबत होते , ते तलवारीच्या घावानं ताडताड तोडायला सुरुवात केली. तोडले. अन् तसाच तो वळून पळू पाहणाऱ्या मावळ्यांवर ओरडला , ' पळतायभेकडांनो तुमचा बाप इथं झुंजता झुंजता पडला अन् तुम्ही कुठं पळताय तुमचा बाप इथं झुंजता झुंजता पडला अन् तुम्ही कुठं पळताय थू तुमच्या जिनगानीवर. हे थोबाड कुणाला दाखविणार आहात थू तुमच्या जिनगानीवर. हे थोबाड कुणाला दाखविणार आहात अरे , तुमी कोणाची माणसं अरे , तुमी कोणाची माणसं महाराजांची ' अन् सूर्याजीनं एकच गर्जना केली. ' हर हर हर हर महादेव ' पळते होते ते फिरले. सूर्याजीने अन् सर्वांनीच मोगलांच्यावर कडाडून फेरहल्ला चढविला , तो त्या सर्वांच्या दोन हातात जणू आठआठ हातांच्या भवानीचं बळ अवतरल्यासारखाच. या भयंकर हल्ल्यात मोगलांची दाणादाण उडाली. गड मराठ्यांनी जिंकला.\nअसा हा इतिहास. जो सिंहगड पूवीर् आणि नंतरही प्रतिर्स्पध्याशी महिनोन महिने झुंजली. पण हार गेला नाही. तो अजिंक्य गड एका अचानक गनिमी छाप्यात तानाजी , सूर्याजी आणि सर्वमावळे यांनी जीव पणाला टाकून , फारतर दीडदोन तासात जिंकला. गडावरच्या तोफा मुकाट होत्या. मराठ्यांवर एखादीही तोफ उडविण्याची संधी अन् अवसर मोगलांना मिळाला नव्हता. शत्रूच्या तिप्पट फौैजेचा कमीतकमी वेळेत अन् कमीतकमी शस्त्रांंनिशी पूर्ण पराभव मराठ्यांनीकेला. हे या असामान्य लढाईचंं असामान्य महत्त्व.\nकाल्पनिक कादंबऱ्या , कथा , पोवाडे अन् अख्यायिका यांच्या गुंतागुंतीतून सत्य शोधीत शोधीतआपण इथपर्यंत निश्चित येऊन पोहोचतो की , सूर्याजी मालुसऱ्यानं आणि त्याच्या मावळ्यांनी एक फार मोठा राष्ट्रीय मोलाचा धडा रक्तानी लिहून ठेवला की , नेता पडला तरी झुंजायचं असतं.जिंकायचं असतं. सेनापती पडला तरीही अन् खासा राजा पडला तरीही अन् खासा राजा पडला तरीही हा शिवाजीराजांनी घालून दिलेला आखाडा आणि आराखडा सूर्याजीनं प्रत्ययास आणून दिला , नाहीतर आमची रीत अशी की , नेता , सेनापती किंवा राजा पडला की , सर्वांनी पळत सुटायचं.\nमहाराजांना केवढं दु:ख झालं असेल याची तुलना सांगायला तराजूच नाही. त्यांच्या तोंडून उद्गार निघाले , ते आज शिलालेखासारखे इतिहासात कोरले मात्र गेले आहेत. ' माझा एक गड आला पण माझा दुसरा गड गेल��. '\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/96", "date_download": "2018-10-16T18:52:31Z", "digest": "sha1:7GFVQ7AUVQDEO6O6NLRYKA56QBTHWWJ3", "length": 14889, "nlines": 239, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भारत : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भारत\nमार्क्स यांना बुद्धी देवो\nमानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्या￰￰ला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील रक्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय.\nRead more about मार्क्स यांना बुद्धी देवो\nप्रारंभ अन प्रलय ...\nआयुात असं नव्याने परत कधीतरी भेटू ....\nओठांवर थोडंसं हू अन काळजात बरंचसं रू ...\nक्षणातच आठवेल आपल्या प्रेमाचा इतिहास ...\nतो एकच षण मात्र सर्व काही झालं होत खल्लास .....\nतरीही मात्र वाट पाहत होो भेटीची .... कारणे\nबाकी राहिली ोती ना एकमेकांना सुावयाची .....\nुठून सुरु होतो असा ्रेमाचा आरंभ ..\nा ओढवो मग नंतर वेडसरपणाचा रारंभ .....\nका वाढत गेलं आ्यातलं अंतर ....\nयातून मन आता ोत जाते कातर कातर\nहोता माझा श्याम अन होते मी तुझी राधा ...\nजूनगेले पूर्ण जीवन पण तो क्षण राहिा अर्धा ....\nअजून आहे तुझा कोपरा, तसाच लपलेला\nअजून आहे तसाच तो आठवणी नी भरलेला\nवेळ बराच निघून गेलाय तरी तो आहे गोठलेला,\nअजून एक वाक्याने धगधगतो, तुझया प्रेमाने भरलेला\nजबादारी चा ओझया मध्ये सुद्धा, आहे तो दडलेला,\nअलगद एक आठवणीतून बहरतो तो, जणू मोगरा फुललेला,\nतू ही आहे तसाच, प्रत्येक क्षणांनी, आठवा नी सजलेला,\nतू ही आहेस तसाच, प्रत���येक ध्यासात, रोमात, श्वासात वसलेला\nएक रात्र अशी ही...\nएक रात्र अशी ही\nएक रात्र आपल्या मैत्री ची..\nएक शब्द तू बोल\nएक शब्द मी ऐकतो..\nया अंधारी एक शांतता तू ठेव\nया मैत्री ची एक शांतता मी ठेवतो..\nएक अबोल शब्द ने तू बोल सारे\nएका अबोल शब्दाने मी समजतो सारे..\nएक मैत्री ची रात्र अशी ही\nएक गुपित तू सांग एक मी सांभाळतो..\nएक होती रमणीय बाग. रंगीबेरंगी सुगंधित फुलांनी भरलेल्या त्या बागेत एक सुंदर कोमल कळी वाऱ्यवर आनंदाने झुलत होती. काहीवेळाने तिथे एक भुंगा आला. रंगाने काळा पण सप्तरंगी पारदर्शक पंखांचा. त्याने साऱ्या बागेत फेरफटका मारला.\nत्याची नजर त्या कोमल कळीवर गेली अन् त्याला सगळ्याचा विसर पडला. तिच्या सौंदर्याची त्याला भुरळच पडली. तो आपोआप त्या कळी भोवती गुंजरव करु लागला. ती कळी अल्लड कळीही त्याला न्याहाळू लागली. त्याचा पुरुषी रांगडेपणा तिला मोहिनी घालत होता. तिच्या तनामनातून काहीतरी उमलत होते .\nकथा - उंटांची खोड मोडली\nएकदा वाळवंटातील सोन्या उंट फिरत फिरत आनंदवनात आला.\nत्याला सगळ्या गोष्टींना नाव ठेवायची वाईट खोड होती.\nत्याने या आधी जंगल, प्राणी, पक्षी काहीसुध्दा बघितले नव्हते.\nसिंह महाराजांनी त्याचे स्वागत केले आणि आनंदवन बघण्यासाठी बरोबर वाघ्या कुत्रा पाठवला.\nखर तर इतकी झाडे, गार हवा बघून त्याला खूप छान वाटतं होते पण कशाला चांगल न म्हणण्याची खोड त्याला शांत बसू देईना.\nफिरता फिरता सोन्याला रानगाय दिसली. तिला बघून सोन्या मोठ्याने हसत म्हणाला,\" तू कोण आहेस , कोणी का असेना पण किती जाडी आहेस. चालताना पोट बघ कसं हलत आहे.\"\nगाय त्याला काही न म्हणता निघून गेली.\nRead more about कथा - उंटांची खोड मोडली\nम्हणजे तसा नेहमीचाच दिवस , तीच नेहमीची बस आणि तोच रोजचा प्रवास कोल्हापूरचा. मी बसमधे चढले आणि सवयीनुसार खिड़की जवळची जागा पकडली. बस सुरु झाली , तिने वेग पकडला , काही अंतर गेल्यावर बस चालकाने कचकन ब्रेक दाबला बसने थोडे वळण घेतले आणि ती थांबली .\nLife Partner, अशी व्यक्ती ज्याच्यासाठी आपण उत्सुकतेने प्रतीक्षा करत असतो. ज्याच्या सोबत आपण अहोरात्र राहणार आहोत त्याला कसा ओळखायचा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी उद्देश घेऊन आला असतो. प्रत्येकाला किती महत्व द्यायचा ते आपल्यावर असता. एक अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटतो, आपल्या जवळ येतो नन्तर तोच आपला होऊन जातो.\nकधी कधी तोच व्यक्ती आयुष्यभरासाठी असतो तर कधी थोड्या वेळे साठी. पण सगळं आपल्यावर असता कि त्या व्यक्ती ला आपल्या आयुष्यात किती वेळ टिकू द्यायचा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T19:38:49Z", "digest": "sha1:OGYDN3JQRQYZODDHSNJVLCTQB7O6CDPW", "length": 35883, "nlines": 339, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nभाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या. तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेचे सर्वस्वी बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळी भाषा ही आपणास आढळून येते.\nमराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडीत विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय. कोणता ना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटलेले दिसते. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो.\nथोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे.\nमराठी ही जगातील महत्त्वाची भाषा आहे.\n४.१ मराठी भाषा उत्क्रांती\n��.१ संदिग्ध भाषा, विनोद\n५.२ नावात काय आहे\n६ हे सुद्धा पहा\nसर्वसाधारण व्यवहारात या रीतीने 'भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण कशाचा नेमका अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागेल. भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा त्यामुळे भाषेची अधिक नेमकेपणाने व्याख्या करू इच्छिते. भाषेचे स्वरूप नेमकेपणाने उलगडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहता, केवळ 'बोलणे' म्हणजे भाषा नव्हे, तर भाषा ही गोष्ट त्यापलिकडची, अधिक व्यापक अशी आहे, असे आज अभ्यासक मानतात. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्याने तिच्याकडे पाहण्याच्या विविध रीती आणि दृष्टिकोन संभवतात. साहजिकच तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकारे केल्या गेल्या आहेत.\nमानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनीचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक् संकेतव्यवस्था म्हणजे 'भाषा'होय.\nवरील व्याख्येनुसार भाषा ही संकेतव्यवस्था असते, असे आपण पाहिले. याचा अर्थ आशय व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठराविक खुणा वापरल्या जातात.जेव्हा भाषावैज्ञानिकांनी मानवी भाषांचा विचार केला, तेव्हा त्यांना या खुणा प्रामुख्याने ध्वनिरचनांच्या स्वरूपात आढळल्या. सुट्या ध्वनींच्या माध्यमातून नव्हे तर त्यांच्या रचना करूनच अर्थ व्यक्त होत असतो. त्याचे कारण असे की माणूस व्यावहारिकदृष्ट्या वेगळे ओळखू येणारे किती ध्वनी उपयोगात आणू शकतो, याला मर्यादा आहेत. त्याला व्यक्त करायचे असणारे अर्थ मात्र अमर्याद आहेत. त्यामुळे मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचे तंत्र मानवी भाषेने विकसित केले असे म्हणता येईल.\nभाषा ही संज्ञा विविध अर्थांनी वापरली जात असल्याने तिचे असे प्रकार करताना कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यावे लागते. स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांकेतिक भाषा आणि संवाद\nअतिप्राचीन काळी मनुष्यप्राण्याच्या शरीरातल्या इतर संस्थांसमवेत मज्जासंस्था, श्रवणसंस्था,कंठ, ओठ,जीभ,दात,नाक ह्या अवयवांची अतिआश्चर्याची उत्क्रांती झाली, आणि त्यायोगे तोंडाने तर्‍हेतऱ्हेचे आवाज (ध्वनी) करणे आणि दुसऱ्या प्राण्यांनी/मनुष्यांनी केलेले आवाज (ध्वनी) ऐकणे ह्या गोष्टी मनुष्यप्राण्याला शक्य झाल्या. त्या उत्क्रांतीच्या आणखी पलीकडे माणसाच्या मेंदूची उत्क्रांती अशी की विशिष्ट आवाजांना विशिष्ट मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके करण्याची कल्पना माणसाला सुचली. त्यानंतरचा माणसाच्या बुद्धीचा टप्पा म्हणजे वेगवेगळ्या मूर्त/अमूर्त गोष्टींची प्रतीके ठरलेल्या शब्दांना विशिष्ट रित्या वाक्यांच्या साखळ्यांमधे बांधून सभोवतीच्या माणसांशी विचारांची देवाणघेवाण करण्याची माणसाला सुचलेली कल्पना. मुख्य म्हणजे विशिष्ट आवाजांच्या साखळ्यांच्या प्रतीकांद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्याकरता माणसांच्या \"टोळ्यां\"मधे प्रतीकांसंबंधात सर्वसंमतता अनिवार्यतः असावी लागणार होती आणि असावी लागते\nवर म्हटलेली \"टोळ्यां\"मधली शब्द आणि भाषेचे व्याकरण ह्यांबाबतची सर्वसंमतता गरजेपायी हळूहळू कशी तयार झाली असावी ही कल्पना खूप मनोरंजक आहे. कारण कुठल्याही \"टोळी\"मधली ती सर्वसंमतता कुठल्याही काळी टोळीतल्या अग्रणींच्या सभा भरवून टोळ्यांनी ठरवल्या नव्हत्या कालौघात वेगवेगळ्या भाषांमधले व्याकरण हळूहळू ठरत गेले, वेगवेगळे शब्द प्रचारात आले, काही शब्दांचे अर्थ बदलले, काही प्रचलित शब्द अप्रचलित झाले. भाषांमधले शब्द आणि व्याकरणसुद्धा, दोन्ही गोष्टी कालौघात अनिवार्यतः हळूहळू बदलत असतात.\nउदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीसांना लिहून घेण्याकरता कथन केलेल्या एका पत्राच्या सुरवातीतली भाषा अशी:\n\"मशरूल अनाम जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे दलवटणे ता॥ चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे. सु॥ अबी सबैन व अलफ. कसबे चिपळूणीं साहेबी लष्कराची विल्हे केली आणि याउपरी घाटावर कटक जावें ऐसा मान नाही...\"\nत्याउलट शिवाजी महाराजांच्या आधी तब्बल चारशे वर्षे आयुष्य कंठून गेलेल्या संत जनाबाईंच्या नावे जे सुमारे ३०० अभंग प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या अभंगांमधली भाषा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे हे मोठे कोडे आहे. उदाहरणार्थ संत जनाबाईंच्या नावे प्रसिद्ध असलेला एक अभंग असा:\n पुशितसे आपुले पदरीं ॥\n श्रमूं नको नारायणा ॥\n गळां घातलीसे मिठी ॥\nनको कष्टी होऊं देवा जनी दासी रे केशवा ॥\"\nचोखा मेळा,नामदेव, वगैरे इतर प्राचीन संतांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अभंगांमधली भाषासुद्धा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे. संत ज्ञानेश्वर,संत नामदेव, आणि संत ��नाबाई हे तिघेही समकालीन होते. असे असून फक्त ज्ञानेश्वरीतली भाषा जुन्या साच्यातली (प्राकृत) आहे.\nकाही भाषा फक्त \"बोलभाषा\" आहेत, म्हणजे बोललेल्या विचारांच्या शब्दप्रतीकांशी सुसंगत अशी लेखी चिह्ने/प्रतीके त्या भाषांमधे नाहीत. शब्दप्रतीकांशी सुसंगत लेखी चिह्ने/प्रतीके--म्हणजे भाषांच्या लिप्या-- तयार करण्याची कल्पना पुरातन काळी कोणत्या तरी कल्पक माणसाला ज्या दिवशी प्रथम सुचली तो दिवस चाक तयार करण्याची कल्पना माणसाला सुचलेल्या दिवसाइतकाच महत्त्वाचा खास आहे. अर्थात आपले विचार शाश्वतरीत्या प्रकट करून ठेवण्याकरता माणसाला खूप मर्यादी अशी चित्रलिपी प्रथम सुचली होती.\nभाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा \"अर्थ\" -प्रतीक-- असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणार्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. दुसर्याशी बोलताना कुठल्या तरी शब्दासंबंधी त्या वस्तुस्थितीची पुसट कल्पना जर एकाद्याच्या मनात डोकावली तरच त्याबाबत स्पष्टीकरण होऊन त्या दोघा माणासांच्या विचारांच्या देवाणघेवाणीत लहानमोठा अनर्थ टळू शकतो. उलट काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी आपल्या वक्तव्यात काहीकाही सन्दिग्ध शब्द ते ऐकणार्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून वापरत असतात\nकाही शब्दांचे सूचितार्थ वेगवेगळ्या माणसांच्या मनात भिन्न असतात ही एक गोष्ट; त्याच्या जोडीला कितीतरी शब्दांना अगदी भिन्न असे तीन-पाच-दहा-पंधरा सर्वसंमत अर्थ असतात. ह्या गोष्टीचा उपयोग करून --शब्दश्लेष किंवा अर्थश्लेष योजून-- विनोद निर्माण करण्याची कल्पना जगातल्या सगळ्या समाजांमधे शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. त्या विनोदांमधली अनपेक्षितता श्रोत्यांचे/वाचकांचे मनोरंजन करण्याला कारणीभूत होत असते. तशा तर्हेचे विनोद करून मूळ गंभीर विषयाला पार बगल देण्याचे कामही काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी करत असतात.\nतात्त्विक दृष्ट्या कोणत्याही भाषेतले शब्द ही केवळ कशी ना कशी सर्वसंमत झालेली प्रतीके आहेत. तेव्हा \"नावात काय आहे ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले --किंवा वाच्यार्थाने नाव 'ठेवले'-- तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार\" अशा साधारण भाषांतराचे एक वाक्य शेक्सपिअर ह्या इंग्रजी श्रेष्ठ लेखकाने \"रोमिओ ऍंड जूलिएट\" ह्या आपल्या नाटकातल्या दुसर्या अंकात जूलिएटच्या तोंडी घातले आहे. पण ते विधान करणार्या जूलिएटला माणसाच्या मनोरचनेचे संबंधित ज्ञान उघडपणे बरेच कमी होते. पूर्वी प्रचारात असलेल्या कुठल्याही अप्रिय गोष्टीच्या संज्ञेशी काही संबंध किंवा उच्चाराचे साम्य असलेली किंवा कानाला कर्कश भासणार्या अक्षरक्रमाची एकादी संज्ञा जर कोणी कुठल्या गोष्टीला नव्याने दिली तर ती संज्ञा समाजात हळूहळू सर्वसंमत होण्याची शक्यता माणसाच्या मनोरचनेपायी सुतराम नाही. \"'गु', 'ला', आणि 'ब' ह्या तीन क्रमवार अक्षरांनी मराठीभाषिकात सर्वसंमत झालेली संज्ञा असलेल्या गोष्टीला जर कोणी \"ठुळाफ\" किंवा \"ठठठ\" अशी वैकल्पिक संज्ञा सुचवली तर ती कोणी वापरेल का ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले --किंवा वाच्यार्थाने नाव 'ठेवले'-- तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार\" अशा साधारण भाषांतराचे एक वाक्य शेक्सपिअर ह्या इंग्रजी श्रेष्ठ लेखकाने \"रोमिओ ऍंड जूलिएट\" ह्या आपल्या नाटकातल्या दुसर्या अंकात जूलिएटच्या तोंडी घातले आहे. पण ते विधान करणार्या जूलिएटला माणसाच्या मनोरचनेचे संबंधित ज्ञान उघडपणे बरेच कमी होते. पूर्वी प्रचारात असलेल्या कुठल्याही अप्रिय गोष्टीच्या संज्ञेशी काही संबंध किंवा उच्चाराचे साम्य असलेली किंवा कानाला कर्कश भासणार्या अक्षरक्रमाची एकादी संज्ञा जर कोणी कुठल्या गोष्टीला नव्याने दिली तर ती संज्ञा समाजात हळूहळू सर्वसंमत होण्याची शक्यता माणसाच्या मनोरचनेपायी सुतराम नाही. \"'गु', 'ला', आणि 'ब' ह्या तीन क्रमवार अक्षरांनी मराठीभाषिकात सर्वसंमत झालेली संज्ञा असलेल्या गोष्टीला जर कोणी \"ठुळाफ\" किंवा \"ठठठ\" अशी वैकल्पिक संज्ञा सुचवली तर ती कोणी वापरेल का\" अशा आशयाचा जूलिएटला लगेच विचारलेला इंग्रजीतला प्रश्न शेक्सपियरने रोमिओच्या तोंडी घालायला हवा होता\" अशा आशयाचा जूलिएटला लगेच विचारलेला इंग्रजीतला प्रश्न शेक्सपियरने रोमिओच्या तोंडी घालायला हवा होता पण नाटकातल्या त्या प्रसंगी जूलिएट आणि रोमिओ हे दोघेही मदनवशावस्थेत ���ममाण होते\nआपली मातृभाषा ही एकच भाषा माणसाला अवगत असली तर विशेषतः त्या परिस्थितीत त्या कुठल्याही मातृभाषेचे व्याकरण आणि तिच्यातल्या शब्दभांडाराची जी काही असेल ती मर्यादा, ह्या दोन्ही बाबींचा माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर, आणि मग आयुष्याच्या एकूण अनुभवावर अगदी मोठा प्रभाव असतो. कुठल्याही भाषेतले शब्दभांडार जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणार्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त. (अर्थात माणसाने आपल्या भाषेच्या संपन्नतेचा फायदा मुळात घेतला पाहिजे हे उघड आहे.) इंग्रजी भाषेतले शब्दभांडार जगातल्या सर्व भाषांमधे सर्वांत अधिक व्यापक असल्याचे तज्ञ मानतात. असे असूनही माणसांच्या आयुष्यात ज्या 'अनंत\" सूक्ष्मरीत्या भिन्न घटना घडत असतात त्यांचे शब्दांनी नीट वर्णन करायला इंग्रजी भाषेतलीही नामे, क्रियापदे, विशेषणे, आणि क्रियाविशेषणे तोकडी ठरतात. मग माणसे नाइलाजाने \"किंचित\", \"जराशी\", \"काही वेळा\" अशा तर्हांची विशेषणे/क्रियाविशेषणे विशेषणांना/क्रियाविशेषणांना जोडून वेळ भागवून नेत असतात.\nभाषांच्या वर लिहिलेल्या वेगवेगळ्या मर्यादा अस्तित्वात असूनही आपण माणसे करू शकतो तितके विचार आणि इतरांशी विचारांच्या देवाणीघेवाणी करू शकतो हे एक खूप मोठे आश्चर्य आहे.\nआजच्या जगात लोक ६,८००हून अधिक भाषांद्वारे आणि ४१,०००हून अधिक बोलभाषांद्वारे विचारांची देवाणघेवाण करतात[ संदर्भ हवा ]\nकोणत्याही समाजात जन्मलेली मुल-मातृभाषेतल्या चेंडूसारख्या शेकडो मूर्त गोष्टींच्या, \"चेंडू\" वगैरे संज्ञाच नव्हे तर पाहणे, विचार करणे ह्यांसारख्या शेकडो अमूर्त गोष्टीं निदर्शविणारे \"पाहणे\", \"विचार करणे\" वगैरे शब्द किंवा शब्दसमुच्चय; मातृभाषेचे गुंतागुंतीचे व्याकरण; मातृभाषेतले वाक्प्रचार/म्हणी; आणि शब्दांचे अचूक उच्चार ह्या सगळ्या गोष्टी- अवतीभोवतीच्या मोठ्या माणसांची बोली ऐकत राहून हळूहळू विनासायास आत्मसात करू शकतात ह्या बाबीत प्रकट होणारी मनुष्यप्राण्याच्या मेंदूची उत्क्रांती हे निसर्गातले एक महदाश्चर्य निःसंशय आहे.\nकुठलीही परकी भाषा मोठेपणी बोलायला शिकले असता ती मातृभाषा असलेल्या लोकांप्रमाणे \"अचूक\" उच्चार करून बोलणे मोठ्या माणसांना बहुतेक कधीच जमत नाही, उलट लहान मुलांना ती गोष्ट सहज जमत असते हे ��ाणसाच्या मेंदूचे गंमतीचे वैशिष्ट्य आहे.\nमराठी (देवनागरी) लिपी बरीचशी उच्च्चारानुसारी (phonetic) आहे; म्हणजे मराठी शब्दोच्चार आणि लिखाण ह्यांच्यात नाते पुष्कळच असंदिग्ध आहे.त्यामुळे मराठी (आणि संस्कृत, हिंदी,गुजराती) लिखाण शिकताना इंग्रजीप्रमाणे शब्दांमधला अक्षरक्रम( (spelling) शिकावा लागत नाही.\nमूल काही महिन्यांचे असते तेव्हापासून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनीला ठरावीक प्रकारचा प्रतिसाद देऊ लागते असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असावा. जेवढा सराव जास्त तेवढा विविध भाषा त्याला अवगत होतात.कानावर पडलेले शब्द तो बोलण्याचा सराव करतो.\nआधुनिक भाषाविज्ञान: सिद्धांत आणि उपयोजन; मिलिंद मालशे,\nभाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग १\nभाषाविकास - एक जीवशास्त्रीय आढावा- भाग २\nभाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ३\nभाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ४ (समाप्त)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०१८ रोजी १६:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/four-new-police-commissionerate-13135", "date_download": "2018-10-16T19:26:28Z", "digest": "sha1:DWN5PVANVP6NPLIJ4OJJ3K7NRNHDKMCU", "length": 16469, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four new Police Commissionerate दिवाळीपूर्वी नवीन चार पोलिस आयुक्‍तालये | eSakal", "raw_content": "\nदिवाळीपूर्वी नवीन चार पोलिस आयुक्‍तालये\nमंगळवार, 4 ऑक्टोबर 2016\nपिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, मीरा भाईंदर आणि अकोला शहराचा समावेश\nपुणे - राज्य पोलिस दलाकडून नव्याने पिंपरी-चिंचवडसह चार पोलिस आयुक्‍तालयांची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाची घोषणा राज्य सरकारकडून येत्या दिवाळीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nपिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, मीरा भाईंदर आणि अकोला शहराचा समावेश\nपुणे - राज्य पोलिस दलाकडून नव्याने पिंपरी-चिंचवडसह चार पोलिस आयुक्‍तालयांची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. याबाबतच्या निर्णयाची घोषणा राज्य सरकारकडून येत्या दिवाळीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.\nदेशात सर्व���धिक पोलिस आयुक्‍तालय असलेले राज्य म्हणून महाराष्ट्र पोलिस दलाची यापूर्वी ओळख होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर येथे पोलिस आयुक्‍तालयांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारने १९९८ मध्ये अमरावती आणि रेल्वे मुंबई पोलिस आयुक्‍तालयाची घोषणा केली. या निर्णयानंतर गेली १८ वर्षे नव्याने एकही पोलिस आयुक्‍तालयाची निर्मिती झालेली नाही. दरम्यान, राज्यात बहुतांश शहरांमध्ये औद्योगिक आणि आयटी हबमुळे नागरीकरणाबरोबरच गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकार पिंपरी-चिंचवडसह कोल्हापूर, मीरा भाईंदर आणि अकोला येथे नवीन आयुक्‍तालयांच्या निर्मितीबाबत गांभीर्याने विचार करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आयुक्‍तालयांच्या निर्मितीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी या मुद्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच चर्चा केली आहे. या प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले जात असून, दिवाळीपूर्वी औपचारिक घोषणा होण्याची शक्‍यता आहे.\nउच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्या पोलिस आयुक्‍तालयांच्या निर्मितीसाठी राज्य सरकार जागरूकपणे पावले उचलत आहे. ही बाब ही प्रशंसनीय असून, याबाबत गृह विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात येण्याची शक्‍यता आहे.\nचाकण परिसरात औद्योगिकरण वाढल्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. जमीन आणि स्क्रॅपमाफियांमुळे जिल्ह्याच्या तुलनेत निम्मी गुन्हेगारी चाकण परिसरात आहे. तळेगाव दाभाडे एमआयडीसी, आळंदी, देहू रस्ता या परिसरातही नागरीकरण वाढले आहे. कोल्हापूर येथे सुमारे २० वर्षांपासून पोलिस आयुक्‍तालयाची कोल्हापूरवासीयांची मागणी आहे. ठाणे जिल्ह्यात मीरा भाईंदर शहरात दाट वस्ती, समुद्रकिनारा असून, तेथेही गुन्हेगारी वाढली आहे; तर अकोला शहरात सणासुदीच्या काळात संवेदनशील भागात नेहमीच तणावाची स्थिती निर्माण होते. या सर्व बाबींचा उच्चस्तरीय पातळीवर अभ्यास करण्यात आला आहे.\nपुणे पोलिस आयुक्‍तालयाचाही विस्तार करण्यात येणार आहे. लोणी काळभोर आणि लोणीकंद ही दोन पोलिस ठाणी आयुक्‍तालयाशी जोडण्यात येणार आहेत. नवी मुंबई पोलिस आयुक्‍तालयात���ी काही गावे जोडण्यात येणार आहेत.\nनियोजित पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालय कार्यक्षेत्र\nसंभाव्य पोलिस ठाणी : पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी, सांगवी, देहू रस्ता, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, निगडी, चिखली, चाकण, दिघी, आळंदी.\nराज्यात काही ठिकाणी नव्याने पोलिस आयुक्‍तालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु त्यासाठी पायाभूत सुविधा, पुरेसा निधी आणि मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे लगेच पोलिस आयुक्‍तालयाची निर्मिती होईल, असे वाटत नाही. मात्र, त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.\n- सतीश माथूर, पोलिस महासंचालक\nसाताऱ्यात महिलेचा भरदिवसा खून\nसातारा - येथील माची पेठेत किरकोळ घरगुती वादातून गिरण चालवणाऱ्या महिलेचा पतीने भरदिवसा खून केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचा पती पसार असून,...\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न\nपत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खुनाचा प्रयत्न नागपूर : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा ठपक ठेवून पतीने मित्रावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. ही...\nनवी दिल्ली : #MeToo प्रकरणात मंत्री एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करणे चालविले असताना लैंगिक...\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nसेवानिवृत्त अभियंता एसीबीच्या जाळ्यात नागपूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागातील सेवानिवृत्त सहायक मुख्य अभियंता भास्कर पद्माकर राखुंडे लाचलुचपत...\n18 तोळे सोन्याची बॅग लंपास ; दसऱ्यापूर्वीच चोरट्यांची दिवाळी\nनांदेड : दसरा सणाच्या पुजेसाठी बँक लॉकरमधून काढलेल्या १८ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवार (ता. १६)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/529609", "date_download": "2018-10-16T18:58:21Z", "digest": "sha1:ZCYIE5XMPKW3HR2DFONLXM3775GCUQE3", "length": 5902, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मूल्यांकन परीक्षेतही कानडीचाच वरवंटा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मूल्यांकन परीक्षेतही कानडीचाच वरवंटा\nमूल्यांकन परीक्षेतही कानडीचाच वरवंटा\nविद्यार्थ्यांना कन्नडमधून सूचनांचा भडिमार\nशिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या मूल्यांकन परीक्षेत विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा कानडीकरणाच्या बडग्याला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शिक्षणखात्याच्या कानडी कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे.\nइयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना हाती देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावापासून सर्व तपशील लिहिण्याची सूचना कन्नडमधून करण्यात आली होती. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या सूचना कळूच नयेत यासाठी हा आटापिटा होता की काय, अशी शंका उपस्थित झाली. विद्यार्थ्यांनी याबाबत शिक्षकवर्गाकडे तक्रारी केल्या असता सदर सूचना आणि प्रश्नपत्रिका बेंगळूर येथे तयार करण्यात आल्याचे उत्तर विद्यार्थ्यांना देण्यात आले.\nमराठी विषयाच्या परीक्षेतील प्रश्न मराठी भाषेतून विचारण्यात आले होते. हे विद्यार्थ्यांचे सुदैव, मात्र पुढील प्रश्न किती गुणांसाठी आहे, याविषयी मात्र सर्व माहिती कन्नडमधूनच नमूद करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संभ्रमाच्या मनस्थितीतच परीक्षा दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.\nभुतरामहट्टीजवळ तिहेरी अपघातात 11 जखमी\nगांजापाठोपाठ आता ब्राऊन शुगरचीही विक्री\nआनंद अप्पुगोळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी\nआम्ही ईद साजरी करणार नाही\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/icici-bank-suffering-bad-loans-15757", "date_download": "2018-10-16T19:02:18Z", "digest": "sha1:VJNFBXHNHHCVKS6SMWYGEALV3AMFFIZV", "length": 10548, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ICICI bank suffering from bad loans ‘आयसीआयसीआय’ला बुडीत कर्जांनी ग्रासले | eSakal", "raw_content": "\n‘आयसीआयसीआय’ला बुडीत कर्जांनी ग्रासले\nमंगळवार, 8 नोव्हेंबर 2016\nमुंबई - बुडीत कर्जांसाठी भरभक्कम तरतूद करावी लागल्याने आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत किरकोळ वाढ झाली.\nबॅंकेला ३ हजार १०२.२७ कोटींचा नफा झाला. यात २.२ टक्‍क्‍याची वाढ झाली.\nमुंबई - बुडीत कर्जांसाठी भरभक्कम तरतूद करावी लागल्याने आयसीआयसीआय बॅंकेच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत किरकोळ वाढ झाली.\nबॅंकेला ३ हजार १०२.२७ कोटींचा नफा झाला. यात २.२ टक्‍क्‍याची वाढ झाली.\n३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत बॅंकेला बुडीत कर्जांसाठी ७ हजार ८२.६९ कोटींची तरतूद करावी लागली. बुडीत कर्जांमध्ये तब्बल ६५१.७५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत बॅंकेला बुडीत कर्जांसाठी ९४२.१६ कोटींची तरतूद करावी लागली होती. गेल्या वर्षी याच तिमाहीत बॅंकेला ३ हजार ३०.११ कोटींचा नफा झाला होता. त्याचबरोबर व्याजापोटी\nमिळणाऱ्या उत्पन्नातून ५ हजार २५३ कोटींचा महसूल मिळाला. इतर स्रोतांमधून ९ हजार ११९.६८ कोटींचे उत्पन्न मिळाल्याचे बॅंकेने म्हटले आहे.\nशरीरसुखाची मागणी करणाऱया व्यवस्थापकाला महिलेने धुतले\nनवी दिल्लीः कर्ज मंजूर करण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱया बॅंकेच्या व्यवस्थापकाला महिलेने झो़डपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर...\nसाहेब, कर्ज कसे भरायचे सांगा\nउस्मानाबाद - ‘‘साहेब, कर्जमाफी सरसकट झाली पाहिजे. शासनाने केवळ पीककर्जाची कर्जमाफी दिलीय. आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी पाइपलाइन केली. पाच वर्षे झाले,...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nपानगाव सोसायटीच्या निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी\nरेणापूर : पानगाव (ता. रेणापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळ निवडणूकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत....\n'अजुबा सायकलवर' तो अवलिया निघाला भारत भ्रमणाला…\nपाली : जगात विविध रेकाॅर्ड करण्यासाठी अनेकजन बहुविध प्रयोग करतात. मात्र पच्छिम बंगालमधील देबेंद्रनाथ बेरा हा देशभक्त सायकल चालक अापल्या \"अजुबा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-pulses-export-ban-83259", "date_download": "2018-10-16T18:54:06Z", "digest": "sha1:HSZEQL5RVKQ63LUMBITEVFWVSV22JIMY", "length": 19551, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial pulses Export ban निर्यातबंदीची बेडी हटली | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 20 नोव्हेंबर 2017\nआयातीला पायघड्या आणि निर्यातीला कोलदांडा यामुळे शेतकऱ्यांची कोंडीच झाली होती. डाळीवरील निर्यातबंदी उठवून आणि खाद्यतेलांवरील आयातशुल्क वाढवून उशिरा का होईना, केंद्र सरकारने या बाबतीत योग्य दिशेने पाऊल टाकले आहे.\nगेल्या काही वर्षांत खुल्या अर्थव्यवस्थेचे डिंडिम सर्वदूर पिटले जात असताना शेतकऱ्याला मात्र त्याचा अनुभव येत नव्हता. एकीकडे हमीभावाचा आधार नाही; अन्‌ दुसरीकडे निर्यातबंदीच्या बेड्या यामुळे शेतकऱ्यांची पुरती कोंडी होत होती. गेल्या तीन वर्षांत तर परिस्थिती आणखी विकोपाला गेली. त्यामुळेच या बेड्या हटवा, अशी जोरदार मागणी सातत्याने केली जात होती. आता मसूर, हरभऱ्यासह सर्व डाळींवरील निर्यातबंदी उठवून सरकारने योग्य पाऊल टाकले आहे. अन्नधान्य असो की कडधान्ये, तेलबिया; कुठल्याही शेतमालास हमीभावाचा देखील आधार मिळत नाही. केंद्र सरकारच्या आयात-निर्यातीच्या धोरणामुळे शेतमालाचे कमालीचे अवमूल्यन होत होते. खुली आयात आणि निर्यात निर्बंध अशा धोरणांमुळे मागील चार वर्षात देशात शेतमाल ��यातीचे प्रमाण तब्बल दीडशे टक्‍क्‍यांनी वाढले. त्याचवेळी निर्यातीत मात्र मोठी पीछेहाट झाल्याचे दिसून येते. अशा धोरणामुळे तूर, मूग, उडीद असो की सोयाबीन, सूर्यफूल, अशा कोणत्याच शेतमालास उठाव आणि योग्य भाव मिळत नसल्याने देशभरातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे अस्वस्थतेचे वातावरण आहे. हे लक्षात आल्यानंतर आता निर्यातबंदी उठविणे, आयातशुल्कात वाढ करणे, असे निर्णय केंद्र सरकार पातळीवर घेतले जात आहेत. तूर, मूग, उडीद यावरील निर्यातबंदी सप्टेंबरमध्ये उठविल्यानंतर मसूर, हरभऱ्यासह सर्व डाळी आता निर्यातमुक्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर खाद्यतेलाच्या आयातशुल्कात ऑगस्टमध्ये पाच ते दहा टक्के वाढ केल्यानंतर आता ते दुपटीने वाढविण्यात आले आहे. या बाबतीत ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणावे लागेल.\nशेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि त्याच्या शेतमालास योग्य भाव मिळाला, तर उत्पादन वाढवून ते आयातीसाठी कोणत्याही देशापुढे सरकारला हात पसरण्याची वेळच येऊ देणार नाहीत. हे मागील वर्षी तुरीचे उत्पादन वाढवून त्यांनी दाखवून दिले. परंतु एकीकडे शेतकरी उत्पादनवाढ करीत असताना दुसरीकडे सरकारची तूरडाळीची आयातही चालू होती. परिणामी मागच्या हंगामात तुरीचे दर प्रचंड गडगडले. आता कडधान्ये निर्यातमुक्त झाल्याने मूग, उडदास त्याचा फायदा झाला नसला, तरी तूर आणि हरभऱ्याचे दर चांगले राहतील. पामतेलापासून सूर्यफूल तेलापर्यंतच्या खाद्यतेलांवरील आयातशुल्क ३० ते ४० टक्क्यांवर गेल्याने देशांतर्गत तेलबियांचा उठाव वाढेल. खाद्यतेलाचे दर त्यांच्या पेंडीवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असून पेंड निर्यातीस प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्यास दरात चांगली वाढ होऊ शकते, या दिशेनेही सरकारने विचार करायला हवा. आयातशुल्क वाढीतून उपलब्ध होणारा अतिरिक्त निधी इतरत्र खर्च करण्यापेक्षा पेंड निर्यातीसाठी खर्च करायला हवा. असे झाल्यास तेलबिया उत्पादकांचे ‘अच्छे दिन’ येतील.\nमागील दोन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या पातळीवर शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय होत आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढाकार घेताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अन्न मंत्रालय असो की वाणिज्य मंत्रालय; प्रसंगी त्यांचा विरोध डावलून खमकेपणाने ते निर्णय घेत आहेत. यातून अस्वस्थ वर्तमानाच्या भानाबरोबर त्यांची दूरदृष��टीही दिसून येते. राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हेही शेतमालाचा वास्तविक उत्पादनखर्च आणि शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेला भाव, शेतमाल खरेदीची राज्य सरकारांची होत असलेली तारांबळ याबाबतचे वास्तव चित्र केंद्र सरकारपुढे मांडत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही येत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शेतकरी सर्वात दुर्लक्षित राहिला. हे चित्र पुढील दोन वर्षात बदलणे गरजेचे आहे. कारण कोणतेही असो, शेतकरी हिताचे निर्णय होऊन शेतकऱ्यांचा फायदा होत असेल, तर त्यांचे स्वागतच करायला हवे. महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही निर्णयांचे सकारात्मक परिणाम अनुभवायचे असतील तर त्यात सातत्य ठेवले पाहिजे. कडधान्ये आणि तेलबिया ही पिके जिरायती शेतीतील आहेत. या पिकांचे एका वर्षी उत्पादन चांगले तर दुसऱ्या वर्षी कमी असते. त्यांच्या उत्पादनातील चढउतारानुसार आयात-निर्यातीची धोरणेही बदलली जातात, असा यापूर्वीचा अनुभव आहे. तसेच यापूर्वी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी आयातीला पायघड्या आणि निर्यातीला कोलदांडा असे अनेक वेळा दिसून आले, तसे आता होता कामा नये. आयात-निर्यात धोरणातील सातत्यावर जागतिक बाजारातील आपली पतही ठरते. त्यामुळे हे धोरण वारंवार बदलू नये. शेतीमालाच्या आयातीत वाढ म्हणजे बेरोजगारीची आयात तर निर्यातीत वाढ म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि देशाच्या आर्थिक समृद्धीत वाढ असे सरळ समीकरण आहे. त्यामुळे येथून पुढे तरी केंद्र सरकारच्या पातळीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी आणि देशाला आर्थिक समृद्धीकडे नेणारी धोरणे राबविली जातील, अशी अपेक्षा आहे.\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nब्रिटिशकालीन शिर्सुफळ तलावाच्या संर्वधनाची गरज\nशिर्सुफळ - बारामती तालुक्यातील शिर्सुफळ व दौंड तालुक्यातील रावणगाव या दोन्ही गावांच्या सीमेवर असलेल्या व सुमारे 834 एकर क्षेत्रावर पसरलेल्या...\nकेंद्राचे नियम लागू झाल्यास ऑनलाइन औषध विक्रीला मोकळे रान\nपिंपरी - केंद्र सरकारने ऑनलाइन फार्मसी (ई-फार्मसी) संदर्भात प्रकाशित केलेले नियम लागू झाल्यानंतर ऑनलाइन औषध विक्रीला खुले रान मिळणार आहे. त्यामुळे...\nगोवा काँग्रेसच्या 'हाता'तून निसटले; 2 आमदार भाजपकडे\nपणजी : विधानसभेत ४० पैकी १६ आमदार असल्याने सरकार स्थापन करण्याची संधी मिळावी म्हणून पाचवेळा राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेणाऱ्या, राष्ट्रपती...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://chandamirror.com/world.html", "date_download": "2018-10-16T19:25:39Z", "digest": "sha1:J5VTQ65AYA5BEX6VOD2JQTQUZD7AK7KN", "length": 23419, "nlines": 134, "source_domain": "chandamirror.com", "title": "चंद्रपूर", "raw_content": "\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 ...\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस ...\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात ...\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकर ...\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार् ...\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर - हळस्ती गावातील वर्धा नदी पात्रात 45 वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळला असून पोलिसांनी मृतदेह नदिपात्रातून बाहेर काढून तपास सुरु केला. असे असले तरी अदयापही मृतकाची ओळख पटलेली नाही.\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nआज चंद्रपूर महागनर पालिकेची आमसभा पाणी समस्येच्या प्रश्नावर चांगलीच गाजली जनु महानगर पालिका सभागृह कुस्तीचा आखाडा बनला की काय असे चित्र निर्माण झाले होते. महापौर पाणी दया अश्या घोषणा करत नगरसेवक नंदु नागरकर यांनी रिकामी मडकी सभागृहात फोडली त्यानंतर संतप्त झालेल्या भाजपचे सभागृह नेते वसंता देशमुख यांनी नंदु नागरकर यांना धक्काबुक्की केली. ईतर नगर सेवकांच्या मध्यस्थी केली मात्र हा वाद मिटन्��ा एवजी आणखी चीघळताना पाहून अर्ध्या तासासाठी साभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे मनपाचे पवित्र सभागृह कुस्तिच्या आखाड्यात रुपांतरीत झाल्याचे दिसून आले.\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही निदर्शने\nपाणी प्रश्नावरुन किशोर जोरगेवार यांनी काल केलेल्या आंदोलना नंतर आज कॉग्रेसही आग्रमक झाली असून आज आयोजीत मनपाच्या सर्व साधारन सभेत मनपा नगर सेवकांनी चांगलाच गधारोड केला. यावेळी रिकामी मडकी घेऊन महापौर पाणी दया अश्या घोषणा करत सभागृहातच मडकी फोडली. त्यामूळे काही काळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. मनपा बाहेर ही क्रॉंग्रेसच्या नगरसेवकांनी डपरे वाजवत मनपाचा जोरदार निषेध केला.\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशहरात सुरु असलेल्या पाणी कपातीमुळे नागरिक त्रस्त झाले असून संपुर्ण शहरवासीयांची पाण्यासाठी चांगलीच पायपीठ सुरु आहे. इरई धरणात मुबलक पाणी साठा असतांनाही फक्त कंत्राटदाराला फायदा पोहचवीण्यासाठी मनपा प्रशासन पाणी कपातीचे संकट चंद्रपूरकरांवर लादत आहे. हा नागरिकांवर अन्याय असून हा अन्याय सहन करणार नाही असा ईशारा देत आज किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नागरिकांचा मोर्चा महानगर पालिकेवर धडकला. यावेळी मनपा आयुक्तांना पाणी पुरवठा तात्काळ नियमीत सुरु करण्यात यावा या मागणीचे निवेदण देण्यात आले. आयुक्तांनीही आंदोलनाची दखल घेत 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन जोरगेवार यांना दिले आहे. मात्र 1 तारखेपासून पाणी पूरवठा नियमीत न झाल्यास महानगर पालीका जलयम करुन अधिका-यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही असा ईशारा किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\nआज भर दुपारी सहा ते सात शस्त्रधारी युवकांनी शस्त्राच्या धाकाने एकोरी वार्डातील दुकाने बंद करत जवळपास अर्धा तास धुमाकूळ घातला विशेष म्हणजे घुटकाळा पोलिस चौकी समोर हा प्रकार सुरु होता. तसेच या युवकांनी शाळेतील विदयार्थी घेऊन येत असलेल्या एका आटोचीही तोडफोड केल्याची ���ाहीती आहे. अदयाप या प्रकरणी कोणीही तक्रार केली नसली तरी पोलिसांनी या युवकांचा शोध घेणे सूरु केला आहे. तर दोघांणा ताब्यात घेण्यात आल्याचीही माहीती आहे.\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nसिंदेवाही तालूक्यातील भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य नागराज गेडाम यांना दोन लाख रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. विषेश म्हणजे गेडाम यांच्या मातोश्री या सिंदेवाही नगर पारिषदेच्या भाजपच्या नगराध्यक्ष आहे.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nउपक्षेत्रीय प्रबंधक पैनगंगा मधील डब्लु सि एल कामगारांवर होणार्या अन्यायायाविरोधात त्यांच्या प्रमुख मांगण्याना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी चे विदर्भ प्रदेश महासचिव राजु झोडे यांनी सबंधीत विभागातील अधिका-यांना निवेदन दिले.\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nकुरबानी शांती आणि एकतेचा संदेश देणारा मोहरम चंद्रपूरात हिंदु - मुस्लिम बांधव मोठया एकोप्याने दर वर्षी मनवतात हेच या सनाचे वैशिष्ट्य असून यानिमीत्य चंद्रपूरात बाहेरुन येणा-या भक्तांच्या सेवेसाठी अणेक ठिकाणी शरबत वितरणासह विविध आयोजन करण्यात आले आहे हिंदू - मुस्लिम बांधवांनी संयूक्तरित्या केलेल्या याच आयोजनांमुळे भक्तांच्या उत्साहात भर घालण्याचे काम केले असून असे आयोजनच हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक असल्याचे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी केले.\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गणपती बाप्पाला साखळे घालत भाजप सरकारला सतबुध्दी दे अशी प्रार्थणा करण्यात आली. यावेळी नवनिर्माण गणेश मंडळ चिंचाळा येथे सतबुद्धि यज्ञ सुध्दा करण्यात आले. भाजप सरकार मधील आमदार, मंत्री जनतेला अभद्र शब्द बोलून त्यांच्या भावना दुखावत आहेत, निवडणूक दरम्यान त्यांनी जे वचन जनतेला दिले त्याची पूर्तता अदयापही करण्यात आलेली नाही. त्याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सतबुद्धि यज्ञ करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पा भाजप सरकार ला सतबुद्धि प्रदान करो, अशी प्रार्थ���ा करत जनतेच्या हिताचे चांगले कार्य या सरकारच्या हातून घडेल अशी बुद्धी सरकारला दे अशी मागणी मनसे ने गणेशाकडे केली, नोटबंदी सारख्या चुकीच्या निर्णयामुळे जनता त्रस्त झाली आहे, तर दूसरीकडे पेट्रोल,डिझेल, गॅस सिलेंडर च्या दरवाढीमूळे सर्वसामान्यांचा बजेट कोलमडला आहे. बेरोजगारी, शेतकर्यांप्रति उदासीन धोरण, अश्या अनेक बाबी घेऊन हे सतबुद्धि यज्ञ करण्यात आले सदर सतबुद्धि यज्ञ मध्ये मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सचिन भोयर,तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहरअध्यक्ष मनदीप रोडे,वरोरा तालुकाअध्यक्ष राहुल खारकर,जिल्हा उपाध्यक्ष महिलासेना माया मेश्राम,शहर अध्यक्ष महिलासेना प्रतिमा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मनवीसे कुलदीप चंदनखेडे,तालुका अध्यक्ष मनवीसे विवेक धोटे,तालुका उपाध्यक्ष किशोर मडगुलवार,शहर उपाध्यक्ष महेश वासलवार,तालुका उपाध्यक्ष मनवीसे मयूर मदनकर,शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, मनोज तांबेकर, करणं नायर,शिरीष माणेकर,नितीन टेकाम, राकेश पराडकर,चौतन्य सदाफळे,कैलास खुजे,किरण रामेडवार,सतीश वाकडे, सुनील खामनकर,अर्चना आमटे,ऋषीकेश बालमवार आणि असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन सध्या चंद्रपूरातील राजीकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आमदार साहेब या मथळयाखाली टाकलेल्या या पोस्टमध्ये आमदार साहेब तुम्ही तुमच्या डॉ. जावयाला आवरा असा उल्लेख करण्यात आला आहे. विषेश म्हणजे यात आमदार किंव्हा डॉक्टरच्या नावाला उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सारेच आप-आपला अंदाज बांधत आहे.\nआरजे शुभम बद्दल आणखी थोडं….\nआज सकाळी नेहेमी प्रमाणे रेडीयोवर रेडीयो मिर्ची ९८.३ एफएम ट्यून होत… आणि शो सुरु होता माझ्या आवडत्या आरजे शुभमचा… आणि मग साडे नऊ नंतर तो रेडियोवर आलाच नाही……\nहळस्ती जवळील वर्धा नदी पात्रात आढळला 45 वर्षीय अज्ञात ईसमाचा मृतदेह\nचंद्रपूर महानगर पालिकेचे सभागृह बनला कुस्तीचा आखाडा, पहा विडीओ\nपाणी प्रश्नांवर कॉंग्रेस भडकली, सभागृहात फोडली मडकी, आमसभेत गोंधळ, मनपा समोरही नि��र्शने\nमनपावर धडक मोर्चा - पाणी कपात चंद्रपूरकरांवर अन्याय, 1 ऑक्टोबर पासून पाणी पुरवठा नियमीत करा अन्यथा महानगर पालिका जलमय करु किशोर जोरगेवारांचा ईशारा\nशस्त्रधारक युवकांनी भर दुपारी एकोरी वार्डातील दुकाने केली बंद, आटोचीही तोडफोड, परिसरात दहशतीचे वातावरण\n2 लाख रुपयांची लाच स्विकारतांना भाजपा जिल्हा परिषद सदस्याला अटक.\nए.एस.डी, डब्लु सि.एल. पैनगंगा च्या कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सोडवा -राजु झोडे,\nमोहरम निमीत्य आयोजीत शरबत वितरणाचे कार्यक्रम हिंदु - मुस्लिम भाईचा-याचे प्रतिक - किशोर जोरगेवार\nभाजप सरकार ला सतबुद्धि मिळावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणपती बाप्पाकडे साकडे\nपप्पू देशमुख यांच्या फेसबुक पोस्ट वरुन राजयकीय वर्तुळात खळबळ..\nमुक्तीसंग्राम लढ्यातील हुतात्म्याचे बलीदान वाया जावु देणार नाही - ना. हंसराज अहीर, जिवती व कोरपना येथे ना. अहीर यांच्या हस्ते ध्वजारोहन\nकिशोर जोरगेवार यांचा अखेर शिवसेनेला राम-राम\nहवामान खात्याचा अंदाज पाहता उद्या शाळांना सुट्टी जाहिर करावी, जोरगेवारांची जिल्हाधिका-यांना मागणी.\nपाँलिटेक्निकच्या अंतिम सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ताबडतोब टी.सी. व मार्कशीट द्या अन्यथा आंदोलन करू - किशोर जोरगेवार\nधारदार शस्त्राने 35 वर्षीय ईसमाची हत्या - जुनोना चौकातील घटना\n९७ हजार वृक्षांची लागवड करणार मनपा\n‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याला मिळाला ‘शहीद’ दर्जा\nशेतकर्यांच्या मुलभुत समस्यांना घेऊन बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/gadchiroli-sironcha-chilli-farmers-259440.html", "date_download": "2018-10-16T18:23:53Z", "digest": "sha1:KC5CCA5ZITMSXFM4NZBCZSWVHKXZG3G6", "length": 12145, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या ��ाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nगडचिरोली : मिरचीनेही आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी\nशेतकऱ्यांच्या मिरचीला तब्बल चारशे किलोमीटर दूर नागपुरला विकल्यानंतर भावच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय\n29 एप्रिल : राज्यात शेतकऱ्यांच्या तुरीचा प्रश्न ऐरणीवर असताना आता गडचिरोलीतला मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. सिरोंचात शेतकऱ्यांनी भाव पडल्यानं मिरचीचा खुडाच केलेला नाही. तूर खरेदीचा मुद्दा गाजत असतांना आता मिरची उत्पादक शेतकऱ्याची व्यथा समोर आली आहे.\nसिरोंचा तालुक्यात मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते माञ या मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या मिरचीला तब्बल चारशे किलोमीटर दूर नागपुरला विकल्यानंतर भावच मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय. मिरची उत्पादनानंतर फायदा तर सोडा लागवड आणि तोडणीचा खर्च निघत नसल्याने शेतीतली मिरची अनेकांनी तशीच सोडुन दिलीय.\nमिरची उत्पादनानंतर फायदा तर सोडा लागवड आणि तोडणीचा खर्च निघत नसल्याने शेतीतली मिरची अनेकांनी तशीच सोडून दिलीये. त्यामुळे आता पुढे करायचं काय असा सवाल उभा राहिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nक्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने केला काँग्रेसमध्ये प्रवेश\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-114110700020_1.html", "date_download": "2018-10-16T18:37:34Z", "digest": "sha1:4PFQDC35QU4EQFAEJ3ZDCAHB4LSOSMTS", "length": 7675, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "योग्य नंबरचा चष्मा | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएक तरुणी एकदा डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली, 'माझा मित्र सुरेश माझ्यावर प्रेम करीत होता. पण त्याने तुमची ट्रीटमेंट सुरू केली आणि त्याचे माझ्यावरचे प्रेम उडाले. तुम्ही माझ्याविरुद्ध त्याचे मन कलुषित का केलंत\nडॉक्टरनी उत्तर दिले, 'बाई, तुम्ही कोण आणि सुरेशचे नि तुमचे काय प्रकरण आहे हे मला अजिबात माहीत नाही. त्याची दृष्टी अधू होती. मी फक्त त्याला योग्य नंबरचा चष्मा दिला. त्या चष्म्यातून त्याने तुम्हाला पाहिल्यावर त्याचे प्रेम संपले असावे, त्यात माझा काय दोष\nवक्त अच्छा जरूर आता है, पर....\nयावर अधिक वाचा :\nअंकिता लोखंडेच्या हॉट अदांनी केली धूम, फोटो झाले वायरल\nअंकिता लोखंडेने नुकतेच आपल्या हॉट अंदाजाचे फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहे. ती ...\nए. आर.रेहमान आणि अगडबम नाजुकाची 'ग्रेटभेट'\nटॉलिवूड आणि बॉलीवूडमध्ये संगीत दिग्दर्शनाचा बादशहा मानले जाणारे ऑस्करविजेते ए आर रेहमान ...\nमी टू चे वादळ काही थांबेना, आता या बोल्ड अभिनेत्री ने केला ...\nमी टू वादळ काही थांबताना दिसत नाही, वाढणारे पेट्रोल चे भाव राहिले बाजूला यावरचा जास्त ...\n2800 वर्षे जुने अतिशय सुंदर शहर\nजगात साधारण दोन हजार वर्षांपेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले ...\n'सेक्रेड गेम्स' चा दुसरा सीझन संकटात\n'सेक्रेड गेम्स'चा लेखक वरुण ग्रोवरवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्‍यानंतर आता सेक्रेड ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://srisaiadhyatmiksamitipune.org/events/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87-35-%E0%A4%87-%E0%A4%B8-2015-%E0%A4%B5-2016-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2018-10-16T19:35:12Z", "digest": "sha1:YVUZOEUKMQG525NHBZHPCANYYVUL5KTM", "length": 2814, "nlines": 65, "source_domain": "srisaiadhyatmiksamitipune.org", "title": "साई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस – Sri Sai Adhyatmik Samiti Pune", "raw_content": "\nकार्य — म्हणजे “लोक-कल्याण”\nमेजर सदुभाऊ गुणे वं.दादांचे मामा\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील 10 ठळक घटना\nवं.दादांना परमार्थाकडे वळविणा-या जीवनातील काही ठळक घटनाबद्दल खुलासा\nश्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील\nश्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज \nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\nश्री साई अध्यात्मिक समिती\nसाई शके 35 (इ.स.2015 व 2016) मधील अनुष्ठानांचे व उत्सवांचे दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-sucides-are-due-anti-farmers-laws-12159", "date_download": "2018-10-16T19:24:04Z", "digest": "sha1:SIVUREVFCLRIGD2DCRRDMPNKCINHIBLQ", "length": 14553, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, farmers sucides are due to Anti farmers laws | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत'\n'शेतकरी आत्महत्यांना शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत'\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nनगर : सरकार बदलत राहिले, शेतकरी विरोधी कायदे वरचेवर वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांसाठी शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.\nनगर : सरकार बदलत राहिले, शेतकरी विरोधी कायदे वरचेवर वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांसाठी शेतकरी विरोधी कायदे कारणीभूत आहेत. शेतकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष कायम ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.\nलोणी सय्यदमीर (ता. आष्टी, जि. बीड) येथे शेतकरी संघटेनेच्या कार्यकर्त्यांसाठी तीनदिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्‍घाटन शनिवारी (ता. १५) झाले. अध्यक्षस्थानी सरपंच रेणकू बेल्हेकर होते. संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.\nश्री. पाटील म्हणाले, की गेल्या कित्येक वर्षांपासून सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे. मागील सरकार शेतकरी विरोधी होते म्हणून या सरकारला शेतकऱ्यांनी निवडून दिले. मात्र या सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली. शेतकरी विरोधी कायदे घात करीत आहेत. शेतकरी आत्महत्या होण्याला हे कायदे कारणीभूत आहेत. त्याचा आता कार्यकर्त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर तीन दिवस सुरू राहणार असून, सोमवारी (ता. १७) त्याचा समारोप होणार आहे.\nनगर सरकार government शेतकरी आत्महत्या आत्महत्या रघुनाथदादा पाटील बीड beed सरपंच\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4636043616680967020&title=Alumni%20donate%20water%20filter%20to%20school&SectionId=5081446509552958723&SectionName=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-10-16T18:28:10Z", "digest": "sha1:EX344C4PJ4KPPXKIAXWGQ5XCJTW5M55T", "length": 10028, "nlines": 127, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ‘जलदक्षिणा’", "raw_content": "\nमाजी विद्यार्थ्यांकडून शाळेला ‘जलदक्षिणा’\nघोडेगावमधील शाळेला जलशुद्धीकरण यंत्राची भेट\nघोडेगाव : शाळांमधून मुलांना शिक्षण तर दिले जातेच; पण आयुष्यभर पुरेल अशा संस्काराची शिदोरीही मुलांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मिळत असते. याची जाणीव अनेक मुले-मुली आयुष्यभर ठेवत असतात. म्हणूनच शाळेतून बाहेर पडून अनेक वर्षे झाल्यावरही मुलांना आपल्या शाळेविषयी आपुलकी असते. शाळेसाठी आपण काही तरी करावे, अशी इच्छाही त्यांच्या मनात असते. त्याचेच एक उदाहरण नुकतेच घोडेगावमध्ये पाहायला मिळाले.\nपुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमधील जनता विद्यामंदिर विद्यालयात सन १९९२-९३मध्ये दहावी झालेल्या मुला-मुलींनी, सुमारे २५ वर्षांनी एकत्र येऊन या विद्यालयाला जलशुद्धीकरण यंत्र भेट दिले. त्यामुळे शाळेतील शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. हे यंत्र एक लाख रुपयांचे आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थी युवराज काळे यांनी ५० पेलेही शाळेला भेट दिले.\nविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त माजी नायब तहसीलदार विजय केंगले यांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी त्या वर्षातील आपल्या वर्गातील सर्व सहकारी मित्र-मैत्रिणींना एकत्र करून जलशुद्धीकरण यंत्र शाळेला भेट देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्वांनीच साथ दिली आणि ती प्रत्यक्षात आणली. कार्यक्रमावेळी विजय केंगले यांनी याविषयी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘या विद्यालयाने माझ्यासारख्या अनेक मुला-मुलींना घडवले व जगण्याची दिशा दाखवली. त्यामुळे या विद्यालयाप्रति आमच्या सर्वच माजी विद्यार्थ्यांमध्ये आपुलकीची भावना आहे आणि यापुढेही राहील. या भावनेतूनच आम्ही हे छोटेसे पाऊल टाकले आहे. यानिमित्ताने आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आलो. गाठीभेटी झाल्या. यामुळे आम्हा सर्वांनाच झालेला आनंद अवर्णनीय असाच आहे.\nया कार्यक्रमाप्रसंगी आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अजित काळे, उपाध्यक्ष तुकाराम काळे, घोडेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सोमनाथ काळे, डॉ. विलास काळे, अॅड. संजय आर्वीकर, प्राचार्य ए. एस. मुळे, विद्यालयातील शिक्षक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.\nया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भास्कर व मच्छिंद्र नाईक यांनी केले. डॉ. विलास काळे व तुकाराम काळे यांनी संस्थेच्या वतीने आभार मानले.\nTags: PuneAmbegaonGhodegaonजनता विद्यामंदिर विद्यालयJanata Vidyamandir Vidyalayआंबेगावघोडेगावपुणेमाजी विद्यार्थीAlumniVijay Kengaleविजय केंगलेWater Filterजलशुद्धीकरण यंत्रBOIडॉ. अमोल वाघमारे\nबटाटे पिकवणाऱ्या कुरवंडी गावात भरली शेतीशाळा आदिवासी भागांत साक्षरतेची चळवळ मुलांनो, निर्भय व्हा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आदिवासी मुलांसाठी प्रेरणादीप ‘लाल चंद्र’ पाहण्याची संधी\n‘अनुलोममुळे सर्वसामान्य लाभार्थींना योजनांचा लाभ’\nजिंदगी धूप तुम घना साया...\nकर्तव्यदक्ष गृहिणी ते जबाबदार समाजसेविका\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nतुंबाड - भय आणि गूढतत्त्वाची प्रेक्षणीय अनुभूती\nकोकणातील कलाशिक्षकांची निसर्गचित्रे मुंबईच्या प्रदर्शनात\nसमतानगरमध्ये ६२वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा\nजिंदगी धूप तुम घना साया...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_513.html", "date_download": "2018-10-16T18:51:33Z", "digest": "sha1:RPZSR2F33YU7SN7XHNVCHSYXWD5F6KB4", "length": 15903, "nlines": 104, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पातुडर्यात १२ वर्षीय फरहानकुरेशी व दिलशाद राणी भावंडाचे पवित्र माहे रमजानचे पुर्ण रोजे - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पातुडर्यात १२ वर्षीय फरहानकुरेशी व दिलशाद राणी भावंडाचे पवित्र माहे रमजानचे पुर्ण रोजे", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nपातुडर्यात १२ वर्षीय फरहानकुरेशी व दिलशाद राणी भावंडाचे पवित्र माहे रमजानचे पुर्ण रोजे\nसंग्रामपुर [ प्रतिनिधी] ईंस्लाम मुस्लीम धर्मात माहे पवित्र रमजान महिण्याला अन्यसाधारण महत्व असुन पाच अरकान असुन कलमा ,नमाज [प्रार्थना] ,रोजा, जकात [दान ], पाचवा हज यात्रा यासर्व आध्यातमीनतेचे मुस्लीम समाज बांधवाच्या सर्व सज्ञान व्यकतिना पालन करणे अनिवार्य आहे प्राथना नमाज , रोजा उपवास जकात दान देणे अनिवार्य असल्याने पवित्र रमनान उन्हाळयात आल्याने ४५ ते ४७ पर्यत तापमान असतांना रोजा [उपवास ] ठेवणाऱ्यास स्वताचा धुखा गिळता येत नाही त्यामुळे वरुन तापमान अश्या कठीण परिस्थित मोठयानी रोजे ठेवण्याची तयारी नसतांना पातुडर्यातील काझीपुरा येथील रहिवासी शेख उस्मान कुरेशी यांच्या १२ वर्षीय पाल्यांनी फरहान कुरेशी व दिलशाद राणी या दोन्ही बहिण भावांनी पवित्र पुर्ण रमजान महिण्याचे रोजे उपवास ठेवले ईश्वर व प्रेषीत यांच्या श्रध्देपोटी व ईस्लाम शिवकणी प्रमाणे आज्ञे नुसार सज्ञान व्यकतिला रोजे उपवास ठेवणे अनिवार्य आहे परंतु अल्पवयीन मुलांना सकतीचे नसतांना घरात भकतीमय वातावरण व ईश्वराच्या ईस्लाम धर्माच्या तत्वाचे पालन करित असलेल्या आई वडिल रोजा उपवास ठेवत असल्याने फरहान कुरेशी व दिलशाद राणी या भाऊ बहिण यांनी पवित्र रमजान पुर्ण महिण्याचे रोजे उपवास ठेवल्याने अल्पवईन बहिण भावाचे समाज बांधवां कडून कौतुक होत आहे\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न प��रवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_898.html", "date_download": "2018-10-16T18:49:17Z", "digest": "sha1:MJYWAUDE6KJYXCA3K2U5YGRM7J2QY6A3", "length": 17958, "nlines": 114, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "पंकजाताई मुंडे यांच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : पंकजाताई मुंडे यांच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nपंकजाताई मुंडे यांच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा\nबीड जिल्हा प्रतिनिधी तेज न्युज हेडलाईन\nखरेदीचे पैसे तात्काळ देण्याच्या नाफेड, मार्केटिंग फेडरेशनला केल्या सूचना\n_आठ दिवसांत पैसे शेतक-यांच्या बँक खात्यात जमा होणार_\nनाफेडच्या माध्यमातून खरेदी करण��यात आलेल्या बीड जिल्हयातील तूर, हरभरा व मुगाचे पैसे पेरणीचे दिवस असल्याने शेतक-यांना तात्काळ द्यावेत, अशा सूचना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या अधिका-यांना दिल्या. दरम्यान ही रक्कम जिल्हयातील शेतक-यांच्या खात्यात आठ दिवसांच्या आत जमा होणार आहे.\nबीड जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा मोठ्या प्रमाणात तुर व हरभरा व मुगाचे उत्पन्न झाले आहे. शेतकऱ्यांनी नाफेडच्या माध्यमातून तूर, हरभरा व मुगाची विक्री केली, काही शेतकऱ्यांना पैसे मिळाले मात्र अनेक शेतकरी वंचित राहिले. ही बाब ना. पंकजाताई मुंडे यांना समजताच त्यांनी लगेचच सुत्रे हलवली. सध्या पेरणीचे दिवस तोंडावर असून शाळाही सुरू होत आहेत. या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळावा, व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबावी यासाठी नाफेडच्या माध्यमातून सरकारने तूर, हरभरा खरेदी केला. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आले मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत. पेरणीचे दिवस असल्याने खत- बी बियाणे खरेदी तसेच शालेय आणि महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे अॅडमिशन, फिस भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशाची गरज आहे. या बाबत कांही शेतकऱ्यांनी थेट ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना संपर्क साधून आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांची अडचण तात्काळ लक्षात घेऊन पंकजाताई यांनी नाफेड व मार्केटिंग फेडरेशनच्या मुंबई येथील मुख्यालयाशी संपर्क साधत शेतकऱ्यांना सदर पैसे तात्काळ देण्याच्या सूचना केल्या.\nआठ दिवसांत पैसे बँक खात्यात\nपालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नाफेड मुख्यालय व मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक कानडे यांच्याशी बोलून शेतक-यांना तात्काळ रक्कम देण्याची सूचना केल्यानंतर शेतक-यांच्या बँक खात्यात आठ दिवसांच्या आत पैसे जमा होणार आहेत. दरम्यान ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परता दाखवून रक्कम उपलब्ध करुन दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/cm-devendra-fadnavis-exclusive-interview-262154.html", "date_download": "2018-10-16T19:05:45Z", "digest": "sha1:OEGQSCPE3OGEGTFCHHOEUEM2UYJL7DJ7", "length": 19324, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nमहाराष्ट्रातल्या इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी करणार -मुख्यमंत्री\nयापूर्वी यूपीए सरकारने 7 हजार कोटींची घोषणा केली होती. आम्ही त्यापेक्षाही मोठी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत. 30 ते 31 लाख शेतकरी हे थकीत आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे.\n03 जून : आमची कर्जमाफी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी असेल. थकीतांचीच नाही तर सर्वांचीच कर्जमाफी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी काही लोकांना अराजकता निर्माण करायची आहे असं म्हणत विरोधकांवर टीका केलीय.\nशेतकरी संपानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम आयबीएन लोकमतला मुलाखत दिली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील इतिहासतली सर्वात मोठी कर्जमाफी देण्याची घोषणा केली. तसंच शेतकऱ्यांचा संप मिटला असला तरी काही लोकांना या संपाच्या आडून अराजकता निर्माण करायची आहे असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.\nशेतकऱ्यांच्या संपाला जेव्हा सुरुवात झाली. तेव्हापासून सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करायला सदैव तयार होतं. त्यानंतर काल शेतकऱी संघटनेच्या नेत्यांनी चर्चेची तयारी दाखवली. त्यानुसार त्यांना रात्री वर्षा बंगल्यावर बोलावण्यात आलं. त्यांनी बैठकीत कर्जमाफीची मागणी केली. सरकारने त्यांची मागणी स्विकारली. पण यासाठी चार महिन्याचा वेळ लागेल. यात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्रथम प्राध्यान्य दिलं जाईल. यूपीमध्येही शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर मोठी व्यवस्था करावी लागली. त्यामुळे या चार महिन्यात एक समिती स्थापन करण्यात येईल ही समिती आपला अहवाल देईल त्यानंतरच 31 आॅक्टोबरच्या आधी कर्जमाफी देण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nतसंच दूधाच्या दरात वाढीबद्दल दूध संघासोबत बैठक घेऊन 20 जूनच्या आत यावर निर्णय घेण्यात येईल अशी हमी देण्यात आली. तसंच हमीभावापेक्षा कमी भाव दिला तर तो फौजदारी गुन्हा ठरेल असं विधेयक येणाऱ्या अधिवेशनात आणणार आहोत. तसंच वीजेचं बील, थकीत बील एवढंच नाहीतर सगळ्याचं मागण्या मान्य केल्यात. त्या मान्य केल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा केली असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.\n'संप संपूच नये अशी विरोधकांची इच्छा'\nसंप मागं घेतल्यानंतर बैठकीला असलेल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे मोबाईल नंबर व्हायरल करण्यात आले. त्यांना अनेकांनी धमक्या दिल्या. काहींच्या घरावर दगडफेक झाली. मुळात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आडून काही लोकांना यश मिळालं नाही. हा संप संपूच नये अशी इच्छाच या लोकांची होती. पण, शेतकऱ्यांना हे सगळं काही माहीत होतं आणि त्यांनी मान्य केलं.\n'सर्वात मोठी कर्जमाफी करणार'\nआम्ही जी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत ती महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी असणार आहे. यापूर्वी यूपीए सरकारने 7 हजार कोटींची घोषणा केली होती. आम्ही त्यापेक्षाही मोठी कर्जमाफीची घोषणा करणार आहोत. 30 ते 31 लाख शेतकरी हे थकीत आहे. त्यांना मदत मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. याआधी कर्नाटक, तेलंगणा, उत्तरप्रदेशमध्ये अशी कर्जमाफी झालीये. यूपीए सरकारच्या काळातही 30 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. यासाठी समिती स्थापन करण्यात आली या समितीचं कामच असणार आहे की गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.\n'पुढेही आंदोलन चिंघळवण्याचा प्रयत्न होईल'\nआता शेतकऱ्यांनीच कोअर कमिटी स्थापन केली. तीच समिती चर्चेसाठी आली. पण, आता निर्णय झाल्यानंतर हे झालंच कसं , असा प्रश्न काही लोकांना पडलाय. ज्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने लूटमार केली. एवढंच नाहीतर काही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घरात शेतीमाल आढळून आला. आता चांदीची कुऱ्हाड दिली तर सोन्याची का दिली नाही. सोन्याची दिली तर हिऱ्याची का दिली नाही असं विचार राहतील. या लोकांना हा प्रश्न चिघळत ठेवायचाय. पुढेही आंदोलन चिंघळवण्याचा प्रयत्न या लोकांकडून केला जाईल. पण, शेतकरी आमच्यासोबत ते अशा लोकांना साथ देणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cm devendra Fadanvisदेवेंद्र फडणवीसशेतकरी संपावर\n10 वर्षांप��र्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nगुजराती माणसं फार हुशार, राज ठाकरेंचा मोदींना टोला\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/modi-declaired-help-for-ghatkopar-bulding-collapse-victime-266282.html", "date_download": "2018-10-16T18:23:36Z", "digest": "sha1:WDHHDFEFIKQWYGBEHNJIEZ6CWNIOC3IS", "length": 13292, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत", "raw_content": "\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्���ीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nनाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचे थैमान, आणखी एकाचा मृत्यू\nघाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत\nघाटकोपर सिद्धी साई दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल घेण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.\n31 जुलै : घाटकोपर सिद्धी साई दुर्घटना प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल घेण्यात आलीय. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय.\nयाआधी राज्य सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत असताना ही घोषणा केली होती. मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींवर सर्व उपचार मोफत केला जाणार असून, त्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती.\nइमारत दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या एलबीएस रोडवर दामोदर पार्क येथे असलेली साईदर्शन ही चार मजली इमारत 25 जुलै रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दुर्घटनेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या अनिल मंडल (२८) या सुपरवायझरलाही २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठाविण्यात आली आहे. तर या प्रकरणी अन्य पाच जणांकडे चौकशी सुरू असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nगोव्याला उद्या मिळू शकतो नवा मुख्यमंत्री, ‘या’ नावाची चर्चा\n४ महिलांच्या मृत्यू प्रकरणी स्वयंघोषित संत बाबा रामपालला अखेर जन्मठेपेची शिक्षा\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nNews18 Lokmat 16 OCT आपलं गाव आपली बातमी\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/uddhav-thackeray-and-sudhir-mungantiwar-meet-likely-bjp-and-shiv-sena-reset-relations/", "date_download": "2018-10-16T20:05:07Z", "digest": "sha1:GXH6I2EWXATDABGHEZ2U37HTOYGNWUZG", "length": 28520, "nlines": 401, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Uddhav Thackeray And Sudhir Mungantiwar Meet Likely, Bjp And Shiv Sena Reset Relations? | शिवसेना-भाजपाचं होणार पॅचअप? सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n सुधीर मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंच्या भेटीची वेळ\nभाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होण्याची शक्यता आहे.\nमुंबई : सत्तेतील विरोधक शिवसेना आणि भाजपाचं लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पॅचअप होणार का, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण भाजपा नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी मातोश्रीवर भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान युतीच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासंमोर ठेवून भाजपा आणि शिवसेनेतील युतीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणूक एकत्रित ���ढवण्याच्या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे बोलले जात आहे. अद्याप भेट निश्चित झाली नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ दिला गेल्यास, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेट होईल. त्यामुळे भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे.\nएकीकडे भाजपा शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न करत आहे तर शिवसेना मात्र युती होणार नसल्याचं वारंवार सांगत आहे. ''भाजपाने कितीही आवाहन केले, तरी युती होणार नसल्याचा पुनरूच्चार करून सध्या महाराष्ट्राला निवडणुका परवडणाऱ्या नसल्याने शिवसेनेने सरकारचा टेकू काढलेला नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. डोंबिवली पत्रकार संघाच्या अनौपचारिक गप्पांवेळी ते बोलत होते.\nलोकसभा, विधानसभांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका होऊ शकतात. म्हणजे संपूर्ण सत्ता उपभोगून झाल्यानंतर सत्ता सोडणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत यांनी येत्या काळातच तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल, असे सांगितले.\nतेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न\nजातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे. देशात अराजक निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. आजवर महाराष्ट्र कधी जातीच्या मुद्द्यावर फाटला नव्हता. पण भीमा-कोरेगावच्या प्रकरणामुळे फाटलेला महाराष्ट्र अद्याप शिवला गेलेला नाही. त्यामुळेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाºया शक्तींना चिरडून टाकले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nUddhav ThackeraySudhir MungantiwarShiv Senaउद्धव ठाकरेसुधीर मुनगंटीवारशिवसेना\nकोल्हापूर : रखडलेल्या कामांची पूर्तता तत्काळ करा, शिवसेनेची मूक निदर्शने\nप्लॅस्टिक बंदीचा निर्णय नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही - रामदास कदम\nसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे,1 जुलैपासून नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश\nशिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी साधला संवाद\nपरभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकांसमोर धरणे\nपालममध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकेसमोर ठिय्या आंदोलन\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\nव्ह्यूइंग गॅलरीत पालिकेचे बोधचिन्ह पायदळी\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/vakad-basun-modalaya-bon/", "date_download": "2018-10-16T19:16:30Z", "digest": "sha1:X6R722TLZXNUKU2GASBWLXC7XXJLRQ6J", "length": 5331, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वाकडं बसून मोडलंय बोन | Vakad Basun Modalaya Bon", "raw_content": "\nवाकडं बसून मोडलंय बोन\nवाकडं बसून मोडलंय बोन\nवडापला वाली नाही कोण\nकारभाऱ्यांनीच भरलेत खिसे दोन\nहप्ता तटल्यावर वाढलंय लोन\nया वर्गातील आणखी काही लेख\nघोंगावत लाट येते सुनामी\nप्रेम गाण्यास शेर शायरी आहे\nघेऊ नये उंटाचे मुके\nतुझं फुलणं व्यर्थ आहे\nप्रेम एक खूळ असतं\nआपुलकीचे कोरलेले नांव आहे\nमीरा होती कृष्ण दिवानी\nThis entry was posted in मराठी चारोळी and tagged कारभार, खिसे, चारोळी, बोन, लोन on एप्रिल 7, 2011 by बाळासाहेब गवाणी-पाटील.\n← टोमॅटो वड्या बाभळ आणि सागवान →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-10-16T18:13:07Z", "digest": "sha1:YYIP5H3XMCV37S6QTU35GUMGXKXMBO7H", "length": 4351, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६२६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६२६ मधील मृत्यू\n\"इ.स. १६२६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/chinese-writer-wang-lixiong-novel-ceremony-1643126/", "date_download": "2018-10-16T19:03:32Z", "digest": "sha1:G26CUTNO6KANFTXIV2GC6VBOVC7BTJSA", "length": 24475, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chinese writer Wang Lixiong novel Ceremony | डिजिटल डिक्टेटर | Loksatta", "raw_content": "\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\nते जाणून घेण्यासाठी ‘सेरिमनी’ हे पुस्तक वाचायला हवं. वँग लिक्शिआँग हे या पुस्तकाचे लेखक आहेत.\nएका देशाचा प्रमुख तंत्रप्रेमी असतो. देशसेवेच्या नावाखाली तंत्रज्ञानाद्वारे हा नक्की काय करतोय हे हळूहळू नागरिकांना कळायला लागलं. आपलं जगणं हराम करणाऱ्या या सत्ताधीशाच्या नाकात तंत्रज्ञानच वेसण घालेल का..असा प्रश्न मग नागरिकांना पडू लागला. आण�� अखेर या सत्ताधीशाच्या निकटवर्तीयालाच या प्रश्नाचं उत्तर सापडलं. काय होतं ते\nएक देश आहे. लोकशाही आहे म्हणतात त्या देशात. लोक निवडून देतात सत्ताधाऱ्यांना. पण हे सत्ताधारी एकाच पक्षाचे. म्हणजे लोकांसमोर फार काही उमेदवार आहेत आणि त्यातनं काही त्यांना निवडायचेत वगैरे असं काही नाही. तर या पक्षाचा नेता लोकप्रिय आहे. हा नेता सत्तेवर येतो. बहुमताने. मतदारांचा भरघोस पाठिंबा त्याला मिळतो.\nया नेत्याची पहिली खेप संपत येते. मग या नेत्याला वाटायला लागतं आपण आणखी एकदा देशाच्या प्रमुखपदी राहायला हवं. तशी संधी मिळेल अशी व्यवस्था तो करतो. त्याची लोकप्रियता आणखीनच वाढते. हा नेता तंत्रप्रेमी आहे. नागरिकांसाठी छानशी अशी डिजिटल ओळखपत्र तो तयार करतो. या ओळखपत्राचा क्रमांक मग या नागरिकांच्या जगण्या-मरण्याच्या प्रत्येक गोष्टीशी जोडला जातो. सुरुवातीला नागरिक हरखून जातात. त्यांना वाटतं किती छान सोय आहे. पण ही सोय कालांतरानं किती गैरसोयीची आहे हे त्यांना कळायला लागतं. कारण या ओळखपत्राच्या निमित्तानं सरकारनं त्यांच्या अस्तित्वाची दोरीच आपल्या हाती ठेवलेली असते. या डिजिटल ओळखपत्राची जोडणी त्या व्यक्तीच्या बँक खात्याला, गुंतवणुकीला आणि इतकंच काय त्याच्या मोबाइल फोनलासुद्धा झालेली. कोण कोणत्या चित्रपटाला जातंय, कोणाकोणाला भेटतंय, व्यक्तींची गुंतवणूक कशात आहे, प्रत्येकाचा दिनक्रम कसा आहे, तो एखाद दिवशी बदलला गेला तर का असं झालं, प्रत्येकाची मित्रमंडळी कोणकोण आहेत, ती प्रवास कधी आणि कोणत्या कोणत्या देशात करतात, परत येताना काय काय त्यांनी आणलेलं असतं, या मंडळींचे राजकीय विचार काय आहेत, हे लोकं कुठे कुठे भेटतात..असं प्रत्येकाचं जगण्याचं व्याकरणच सरकारच्या हाती जातं. हे इतकंच नाही. हा नेता देशभर कॅमेऱ्यांचं जाळं तयार करतो. कारण दिलं जातं सुरक्षेचं.\nपण या सुरक्षेमागं काय आहे, हे देखील नंतर कळू लागतं नागरिकांना. हे कॅमेरे बुद्धिमान आहेत. त्यांनी एखाद्या ठिकाणच्या गर्दीत समजा एखादा चेहेरा टिपला आणि सरकारला याच चेहेऱ्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर ती एका क्षणात मिळते. कारण संगणक प्रणालीनं प्रत्येक चेहेरा डिजिटल ओळखपत्र क्रमांकाशी जोडलेला असतो. म्हणजे एखाद्या चेहेऱ्यावर संगणकाच्या पडद्यावरचा बाण रोखला की पडद्यावर लगेच त्या व्यक्तीचा डिज���टल ओळख क्रमांक झळकतो, हा कोणता रहिवासी आहे, काय करतो..वगैरे वगैरे सर्व काही माहिती लगेच हाताशी तयार. सुरुवातीला या तंत्रज्ञानाने अचंबित झालेल्या नागरिकांना नंतर कळतं. या तंत्राचा खरा उपयोग काय आहे ते. कारण एखाद्या राजकीय चर्चेला, सभेला गेलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती सरकारच्या हाती क्षणार्धात जमा व्हायला लागते.\nलगेच सुरक्षा यंत्रणांचे प्रश्न. या सभेला का गेलात त्यात तुमचा रस काय त्यात तुमचा रस काय तुम्हाला मुळात जावंसंच का वाटलं तुम्हाला मुळात जावंसंच का वाटलं असं काही. ज्यांनी गुमान खाली मान घालून खरी उत्तरं दिली त्यांचं ठीक. पण बंडखोरी किंवा स्वतंत्र विचार वगैरे दाखवायचा प्रयत्न जरी कोणी केला तरी त्याची खैर नाही अशी अवस्था यायला लागली. जे फारच राजकीय विरोध किंवा तसं काही करायला लागले त्यांची बँक खाती एका क्षणात गोठवली जायला लागली. तरीही कोणी स्वतंत्र बाणा वगैरे दाखवायचा प्रयत्न केलाच तर तशा व्यक्तींचे मोबाइल फोन बंद व्हायला लागले, आजारी पडले तर डॉक्टरांकडे औषधंही घ्यायची पंचाईत..ओळखपत्रंच नाही. मग करणार काय\nआणि त्यात या राज्यकर्त्यांला त्याच्या अस्तित्वाला आधार देईल असा कार्यक्रम सापडला. भ्रष्टाचार निर्मूलन. देशातल्या प्रत्येक नागरिकाचा संपूर्ण डिजिटाइज्ड असा तपशील सरकारच्या हातात आलेला. त्यामुळे हा राज्यकर्ता जरा कोणी विरोध करतंय असं दिसलं की त्याच्याविरोधात भ्रष्टाचार केल्याची मोहीमच काढायला लागला. आता किमान जीवनशैली असलेल्या नागरिकाच्या बँक खात्यात काही ना काही शिल्लक असते. म्युच्युअल फंड किंवा तत्समांत त्याची काही गुंतवणूक असते किंवा जमीनजुमला तरी असतो. नागरिकांचे सर्वच तपशील हाती आल्याने नागरिकाच्या वाटेल त्या गुंतवणुकीवर सरकार प्रश्न निर्माण करायला लागलं. आणि तसंही आपण सोडून अन्य कोणीही कमावलेला पैसा हा भल्या मार्गानं नसतोच असं प्रत्येकाला वाटत असतं.\nतर त्या राज्यकर्त्यांनं नागरिकांच्या याच मानसिकतेचा फायदा उठवला आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा खराखोटा वरवंटा प्रत्येकावर फिरवत आपलं भलं तेवढं साधलं. पण हळूहळू हा आपला देशप्रमुख नक्की काय करतोय हे नागरिकांना कळायला लागलं. नाराजी दाटू लागली. तंत्रज्ञानाच्या आधारे आपलं जगणं हराम करणाऱ्या या सत्ताधीशाच्या नाकात तंत्रज्ञानच वेसण घालेल का..असा प्रश्न नागरिकांना पडू लागला. आणि अखेर या सत्ताधीशाच्या निकटवर्तीयालाच या प्रश्नाचं उत्तर सापडलं.\nते जाणून घेण्यासाठी ‘सेरिमनी’ हे पुस्तक वाचायला हवं. वँग लिक्शिआँग हे या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हटलं तर ती आहे कादंबरी. पण नाही म्हटलं तर ती आहे एक समोर घडत जाणारी सत्यकथा.\nसमोर म्हणजे अर्थातच चीनमध्ये. हे वँग चिनी लेखक आहेत. पण सेरिमनी आता इंग्रजीतही आलंय. हाँगकाँगचा प्रकाशक आहे कोणी. या पुस्तकात वँग यांनी २०२१ सालचा चीन कसा असेल याचं चित्र रेखाटलंय. जे न देखे रवि..ते देखे कवी..असं म्हणतात. हे असं आता मराठीतल्या कवींना दिसतं की नाही ते माहीत नाही. पण चिनी भाषेतल्या कवींना दिसत असावं. म्हणजे त्यांची हे असं काही बघण्याची नजर शाबूत असणार.\nयाचं कारण असं की गेल्या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरात पहिल्यांदा ही कादंबरी प्रकाशित झाली. ती काळी आहे. म्हणजे तिच्यातलं अस्तित्व हे असं भयाण भीतिदायक आहे. जॉर्ज ऑरवेल याच्या १९८४ या कादंबरीप्रमाणं. तर ती जेव्हा प्रकाशित झाली त्यावेळी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला नव्हता. तो निर्णय म्हणजे स्वत:ला तहहयात चीनच्या अध्यक्षपदी ठेवण्याचा. वँग यांच्या कादंबरीतला जो सत्ताप्रमुख आहे तो स्वत:ला मरेपर्यंत देशाचं नेतृत्व करता येईल अशी तरतूद करतो. म्हणजे कादंबरीत. पण कादंबरी प्रकाशित झाली आणि अवघ्या काही आठवडय़ांत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी खरोखरच स्वत:ला कायमस्वरूपी अध्यक्ष राहता येईल यासाठी घटनादुरुस्ती करून घेतली.\nहे लक्षात आलं आणि वँग यांची कादंबरी चांगलीच गाजू लागली. इतकी की तिच्या इंग्रजी प्रकाशनाचा सोहळा रद्द केला जावा यासाठी सरकारकडून वँग यांच्यावर दबाव यायला लागला. पण ते मागे हटले नाहीत. पुस्तकाचं प्रकाशन झालंच. त्यानंतर हे पुस्तक आणि वास्तव यातल्या साम्याबाबत वँग यांना अनेकांनी विचारणा केली. काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकांनी त्यांच्या या साहित्यिक द्रष्टेपणाबद्दल त्यांची मुलाखतही घेतली. वँग सविस्तर बोललेत. त्यांनी या कादंबरीमागची आपली भूमिका, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांवर वचक ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न वगैरे अनेक मुद्दे मांडलेत. त्यातला एक संदर्भ चर्रकन आपल्या मनावर ओरखडा ओढतो.\nसरकारच्या अशा प्रयत्नांना विरोध केला नाही तर ��्यातून डिजिटल डिक्टेटर तयार होण्याचा धोका आहे, असं वँग यांचं मत आहे.\nचांगला लेखक भविष्य सांगतो ते असं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nराज ठाकरे अमरावती एक्सप्रेसने विदर्भाकडे रवाना\nमायलेकींच्या सुरक्षेसाठी तो उबर चालक मध्यरात्रीनंतरही दीड तास थांबून राहिला\n'महाराष्ट्रात येताना भीती नसते, कारण इथं मोदी-शाहंसारखे गुंड नाहीत'\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभाजपाध्यक्ष अमित शाह यांचा अचानक मुंबई दौरा\n#MeToo : आरोप सिद्ध होणाऱ्यांसोबत काम न करण्याचा फरहान अख्तरचा निर्णय\n#MeToo : आरोपांनंतर 'यशराज फिल्म्स'मधून आशिष पाटील यांची हकालपट्टी\n'राधिका मसाले'च्या मीम्सवर अनिता दाते म्हणते..\n#MeToo : तनुश्री- नाना वादावर मराठी कलाकार गप्प का यावर अनिता दाते म्हणते..\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्यांकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nऑनलाइन बाजारात दसऱ्यापासूनच ‘दिवाळी’\nभाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीचा कायापालट\nकमी वजनाच्या बालकांत ८४ टक्क्यांनी घट\n‘थीम पार्क’मध्ये ८२ टक्के भ्रष्टाचार\n‘लोहपुरुष’ पोलीस आयुक्त, जरा इकडेही लक्ष द्या\nमित्राच्या अपघाती मृत्यूच्या तणावामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची आत्महत्या\n२८ नवे कुष्ठरुग्ण आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-vighan-marigold-rates-also-remained-ganeshotsav-12130", "date_download": "2018-10-16T19:31:31Z", "digest": "sha1:DZDMTT3WE75KU4V6IQRGFZQAGH7XL5XX", "length": 15451, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, The 'Vighan' of marigold rates also remained in Ganeshotsav | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nझेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम\nझेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nसध्या दादर बाजारात पुणे परिसरातील फूल उत्पादक पट्यातून झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. यामुळे गणेशोत्सवात तरी काही दिवस झेंडूला उच्चांकी दर मिळेल ही आशा फोल ठरली आहे.\n- भरतेश खवाटे, संचालक, श्री शेतकरी फु��े व भाजीपाला संघ, कोथळी, जि. कोल्हापूर\nगेल्या चार महिन्यांपासून झेंडूचे मार्केट खूपच खालावले आहे. गणेशोत्सवासाठी पश्‍चिम महाराष्ट्राबरोबर बाहेरूनही झेंडू येत असल्याने दादर मार्केटला फुलांची आवक वाढली आहे. यामुळे दर वाढणे अशक्‍य बनले आहे.\n- सचिन लोखंडे, व्यापारी, दादर फूल मार्केट\nकोल्हापूर : झेंडूच्या घसरत्या दराला गणेशोत्सवातही फारसे तारले नसल्याची स्थिती आहे. प्रचंड मागणी असलेल्या गणेशोत्सव काळातही झेंडूला किलोला केवळ ३० ते ४० रुपये इतका मर्यादित दर मिळत असल्याने झेंडू उत्पादकांचा पूरता अपेक्षा भंग झाला आहे. दादरच्या फुलबाजारात जुन्नर, नाशिक, नारायणगाव आदी ठिकाणांहूनही फुलांच्या आवकेत वाढ झाली आहे. यामुळे झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम असल्याचे चित्र आहे.\nजुलै महिन्यापर्यंत फारशी मागणी नसल्याने झेंडूचे दर मंदीतच होते. ऑगस्टच्या मध्यापर्यंत दर दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो राहिले. आॅगस्टनंतर राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे राज्यभरातील फुलांचे नुकसान झाले. अचानक आवक कमी झाल्याने दरात काही काळ वाढ झाली. ऑगस्ट अखेरपर्यंत ४० ते ५० रुपये दर होते.\nदरात फारसा उठाव नाही\nगणेशोत्सवामध्ये मुंबईत झेंडूची मागणी वाढते. यामुळे दर चांगले रहातील, असा कयास उत्पादकांबरोबर फुल विक्रेत्यांचाही होता. परंतु, सप्टेंबरच्या सुरवातीपासून दरात पडझड सुरू झाली. गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर चार दिवसांपर्यंत झेंडूची विक्री किलोस २० ते २५ रुपयांनी झाली. गणेशोत्सवासाठी मागणी सुरू झाल्यानंतर उत्पादकांनी फुलांची काढणी वेगाने सुरू केली. परंतु, दादरच्या बाजारात राज्यातील फूल उत्पादक पट्यातून फुलांची आवक सुरू झाल्याने आवक वाढलेलीच दिसली. सध्याचे दरच दिवाळीपर्यंत कायम राहू शकतील, अशी शक्‍यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.\nपुणे झेंडू गणेशोत्सव महाराष्ट्र maharashtra व्यापार फुलबाजार flower market पाऊस दिवाळी\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोल���तील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.transliteral.org/pages/i161223210552/view?switch=desktop", "date_download": "2018-10-16T18:51:34Z", "digest": "sha1:XLS33LIMMLTCOUGZGH3JMQUWNNBYKJ4I", "length": 10727, "nlines": 155, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत", "raw_content": "\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीकृष्ण - कथामृत|\nश्रीगणुदासकृत - श्रीकृष्ण - कथामृत\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - प्रस्तावना\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - श्री सद्गुरु प्रार्थना\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - अनुक्रमणिका\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - पहिला सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - दुसरा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - तिसरा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - चवथा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - पांचवा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सहावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सातवा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - आठवा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - नववा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - दहावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - अकरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - बारावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - तेरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - चौदावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - पंधरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सोळावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nश्रीकृष्ण कथामृत - सतरावा सर्ग\nसंतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.\nReferences : प्रस्तावना लेखक\nरा. द. रानडे. एम्. ए.\nवैद्य अ. दा. आठवले\nआवृत्ति १ ली, शके १८७२.\nद रा. कानेगांवकर, एम्.ए.\n२५२, नारायण, पुणें २.\nवि. ज्ञात ; माहीत ; ठाऊक . मालूम करणें . - रा १५ . ३१ . [ अर . मअलूम ] मालूमत , मालुमत , मालूमात , मालुमात , माती - स्त्री .\nघडलेल्या गोष्टींतील सर्व मुद्दे , कलमें ; यच्चयावत परिस्थिति ( एखाद्या कृत्याची ); कच्ची हकीगत .\nमाहिती . माझी मालुमात हि लिहिणें . - पेद २१ . ५५ . माहितीचा कागद\nपत्रांतील मजकूर . - पया १८० .\nपितापुत्र अथवा भाउ भाउ एकाच नक्षत्रावर जन्मले असता त्याचे काय परिणाम होतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/editorial-opinion/mahesh-mhatre-blog-on-ban-on-fire-crackerss-271799.html", "date_download": "2018-10-16T18:42:55Z", "digest": "sha1:AJ4WZFT36NCM4PQ7BIHEPUBYPSQXY5ES", "length": 22927, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औरंगजेबची आठवण करून देणारी फटाकेबंदी !", "raw_content": "\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nराज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमधली मरगळ झटकणार\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nदारूच्या कंपनीतील ५ हजार टन मक्क्याने भरलेल्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\n#Metoo मोहिमे संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल\nमॉडेलला घरी बोलवून मित्रानेच केला खून\nजलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nगोव्यात काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या मनसुब्यावर पाणी, २ आमदार भाजपात दाखल\n#Metoo : महिला खेळाडूंनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षकाची आत्महत्या\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nदबंग गर्ल सोनाक्षी सांगतेय बॉर्डरवरच्या जवानांबरोबरचे अविस्मरणीय अनुभव\nअशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरेनं सुरू केलाय 'प्रवास'\n#Metoo: स्त्रीनं संधीसाठी हात पुढे करताना आपली चूक नाही ते तपासून पहावं - निशिगंधा वाड\nPHOTO सबरीमाला मंदिर प्रवेशापासून राहुल गांधींच्या गुरुद्वारा भेटीपर्यंत देशभरातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी\nकरिनाची 'ही' फॅशन स्टाईल तुम्हीही फॉलो करू शकता\nहे आहेत देशातले 10 वादग्रस्त बाबा, कुणावर बलात्कार तर कुणावर खुनाचा आरोप\nसततच्या पोट दुखीवर करा हे ५ घरगुती रामबाण उपाय\nक्रिकेटमध्ये पुन्हा वादळ, अफगाणिस्तानच्या खेळाडूने ठोकले ६ चेंडूंत ६ षटकार\nउमेश यादवने घडवला इतिहास, 19 वर्षानंतर केली 'ही' कामगिरी\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nIND vs WI : वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 127 धावा, भारतासमोर 72 धावांचं लक्ष्य\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\nएका पावाच्या तुकड्यासाठी भिवंडीत तुफान मारामारी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nऔरंगजेबची आठवण करून देणारी फटाकेबंदी \n\"औरंगजेबाला हे पुरेसे वाटले नाही म्हणून त्याने आणखी एक फतवा काढून दिवाळी व होळी हे हिंदूंचे सण हिंदूंनी यापुढे गावात साजरे न करता गावाबाहेर जाऊन साजरे करावेत असाही आदेश काढला त्याचे कारण होते - या सणांमुळे जो गोंधळ - आवाज होतो त्यामुळे गावातील मशिदींचा शांतता भंग होतो.\"\nमहेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत\nसर्वोच्च न्यायालयाने लागू केलेल्या फटाकेबंदीच्या निर्णयावरून सध��या सगळीकडे शब्दांचे बॉम्ब, निराशेच्या लडी, आनंदाचे फुलबाजे उडताहेत. पण न्यायालयाच्या या निर्णयाने इतिहासात दडलेले एक सत्य बाहेर आलेले आहे. हे ऐतिहासिक सत्य विद्यमान केंद्र सरकारला मात्र आवडणार नाही. होय, ज्या शांतताभंगाच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली परिसरात फटाकेबंदी लागू केली आहे, अगदी तशीच बंदी १६६८ मध्ये धर्मांधतेसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेबाने केली होती. \"औरंगजेब -सत्यता आणि शोकांतिका\" या रवींद्र गोडबोले लिखित पुस्तकात पृष्ठ क्रमांक ९७ वर त्याचा स्पष्ट उल्लेख आहे, तो असा, \"औरंगजेबाला हे पुरेसे वाटले नाही म्हणून त्याने आणखी एक फतवा काढून दिवाळी व होळी हे हिंदूंचे सण हिंदूंनी यापुढे गावात साजरे न करता गावाबाहेर जाऊन साजरे करावेत असाही आदेश काढला त्याचे कारण होते - या सणांमुळे जो गोंधळ - आवाज होतो त्यामुळे गावातील मशिदींचा शांतता भंग होतो. असा शांतताभंग होणे इस्लामला मंजूर नाही. औरंगजेबाचा हा फतवा म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्या वस्त्यांमध्ये जातीय विद्वेष पेटविणारी ठिणगी ठरली, जिची आग आपण आजही अनुभवत आहोत.\"\nम्हणजे बरोबर ३४९ वर्षांपूर्वी जो निर्णय औरंगजेबाने एका फतव्याद्वारे काढला होता, तोच आता उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर सत्ताधारी भाजपसह, काँग्रेस,राष्ट्रवादी पासून सगळ्याच पक्षांनी वेगवेगळी मत-मतांतरे दिली आहेत.\nलेखक चेतन भगत यांनी अगदी सुरुवातीलाच याविषयी विरोधात मत व्यक्त करून टीकेची राळ उडवून दिली, \"फटाक्याशिवाय दिवाळी,ट्रीशिवाय क्रिसमससारखे फटाके फोडल्याविना दिवाळी साजरी करणे म्हणजे ट्रीशिवाय क्रिसमस व बकरीच्या कुर्बानीशिवाय बकरी ईद साजरी करण्यासारखे आहे.\" असं बोलून भगत यांनी सोशल मीडियावर अक्षरश : आग लावून दिली आहे.\nत्यात भर टाकली राज ठाकरे यांच्या आक्रमक विधानाने...\"आता आम्ही काय व्हाॅटस्अॅपवर फटाके फोडायचे का\" असा सवाल उपस्थितीत करून राज ठाकरे यांनी त्यांच्या ठाकरी भाषेत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हानं दिलं. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला तर फटाकेबंदीच्या बातमीने आयतं कोलीतच सापडलं. दोन दिवसांच्या सामना वृत्तपत्रात त्याचे पडसाद आणि पडघम आपल्याला उमटताना दिसताय.\nदरम्यान फटाकेबंदीच्या निर्णयाचं केंद्रीय पर्यावरण मंत्री यांनी ट्विटरवर स��वागत केलं होतं. पण नंतर या निर्णयावर टीका होऊ लागल्यावर त्यांचे ट्विट काढून घेण्यात आले आहे.\nपण त्यातून काही बोध न घेता, दिल्लीच्या नागरिकांना जर फटाके फोडून दिवाळी साजरी करायची असेल तर त्यांनी भोपाळला यावं असं धक्कादायक विधान मध्यप्रदेशचे राज्य गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी केलं आहे.\nसुप्रीम कोर्टाने दिल्ली आणि परिसरात फटाके विक्रीस बंदी केल्यानंतर त्यांनी हे विधान केलं आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार दिल्लीच्या नागरिकांना फटाके फोडता येतील अशी सगळी व्यवस्था भोपाळमध्ये करण्यात येईल असंही भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं. तसंच फटाके फोडल्याने भोपाळच्या पर्यावरणाला काही धोका नाही असंही विधान त्यांनी केलं आहे. 'आपण रामराज्य आणण्याच्या गप्पा करतो. पण जर राम वनवासातून घरी परत येण्याचा दिवाळीचा सणच जर आपण साजरा करू शकत नसू तर त्याला काय अर्थ आहे'.\nदिल्ली स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी हा फटाके विक्रीवर बंदी सुप्रीम कोर्टाने आणली आहे.या निर्णया वर बोलताना सिंह यांनी आप सरकारला ही टोला लगावला आहे. 'वाहनांमुळे प्रदूषित झालेली दिल्लीचं पर्यावरण सुधारण्यासाठी आप सरकारने मेहनत घ्यायला हवी'. तसंच शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात पर्यावरण उत्तम आहे असंही त्यांनी सांगितलंय.\nदिल्ली पाठोपाठ, मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यावर बंदी आणली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने ही मनाई केली आहे. तसेच नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे.\nफटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल्स आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल्स याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश सर्वत्र लागू करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या बंदीनुसार रहिवासी भागात फटाके विक्रीला पूर्णपणे बंदी घालावी आणि ज्यांचे विक्री परवाने निवासी भागात आहेत. त्यांचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.\nदिल्ली-एनसीआरमध्ये यंदाच्या दिवाळीत फटाके विक्री होणार नाही.सुप्रीम कोर्टाने येथे ३१ ऑक्टोबरपर्यंत फटाके विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र,फटाके फोडण्यावर बंदी नाही. खरेदी केलेले फटाके नागरिक फोडू शकतात.१ नोव्हेंबरप���सून काही अटींवर फटाके विकण्याची परवानगी असेल, असे सांगितले जाते.\n२०१५ मध्ये अर्जुन,आरव व झोया या तीन मुलांनी नातेवाइकांमार्फत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले की,दिल्लीत प्रदूषण घातक स्तरावर पोहोचले आहे.त्यांना शुद्ध हवेत श्वास घेण्याचा हक्क आहे. दिवाळीसारख्या सणांत फटाके विक्रीवर बंदी घातली जावी. यावरील सुनावणीत कोर्टाने गेल्यावर्षी ११ नोव्हेंबर रोजी फटाके विक्रीवर बंदी घातली होती. या वर्षी १२ सप्टेंबर रोजी त्यात सूट दिली. मात्र,मुलांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली.यानंतर नवा आदेश आला आहे. आता त्याची अंमलबजावणी कशी होते यावर या आदेशाचे भवितव्य अवलंबून असेल, असे म्हणायला हरकत नाही. पण हा औरंगजेबाचा जो संदर्भ या निर्णयाशी जुळणारा आहे, त्यावर भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, याविषयी काय मत आहे, ते मात्र अजूनही समोर आलेले नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#MeToo तेव्हाच का नाही बोलली \nमतभेदानंतरही गांधीजी म्हणाले जवाहरलाल हाच माझा वारस\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nधावत्या लोकलमधून प्लॅटफॉर्मवर तरुणाची स्टंटबाजी\n10 वर्षांपूर्वीच्या खुनाला वाचा फुटली, 'त्या' सीरियल रेपिस्टने १९ मुलीवर केला बलात्कार\nअमरावती शहरात डेंग्यूचा कहर; 24 तासात तीन महिलांचा मृत्यू\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-10-16T19:38:27Z", "digest": "sha1:VON6AVDMA2F2NA23YQJ5UR75SJ6Q65LP", "length": 5491, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १८६० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १८६० च्या दशकातील जन्म\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८३० चे १८४० चे १८५० चे १८६० चे १८७० चे १८८० चे १८९० चे\nवर्षे: १८६० १८६१ १८६२ १८६३ १८६४\n१८६५ १८६६ १८६७ १८६८ १८६९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.च्या १८६० च्या दशकातील जन्म\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८६�� मधील जन्म‎ (१७ प)\n► इ.स. १८६१ मधील जन्म‎ (२० प)\n► इ.स. १८६२ मधील जन्म‎ (१८ प)\n► इ.स. १८६३ मधील जन्म‎ (१८ प)\n► इ.स. १८६४ मधील जन्म‎ (१९ प)\n► इ.स. १८६५ मधील जन्म‎ (१६ प)\n► इ.स. १८६६ मधील जन्म‎ (१३ प)\n► इ.स. १८६७ मधील जन्म‎ (२७ प)\n► इ.स. १८६८ मधील जन्म‎ (१४ प)\n► इ.स. १८६९ मधील जन्म‎ (२० प)\nइ.स.चे १८६० चे दशक\nइ.स.च्या १९ व्या शतकातील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/protect-environment-save-water-and-womens-empowerment-12228", "date_download": "2018-10-16T18:51:00Z", "digest": "sha1:ZDUU7H6RI56HYEDALPT4LF2XLNMZJIPT", "length": 14669, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Protect the environment, save water and women's empowerment पर्यावरणरक्षण, पाणी वाचवा अन्‌ महिला सक्षमीकरण | eSakal", "raw_content": "\nपर्यावरणरक्षण, पाणी वाचवा अन्‌ महिला सक्षमीकरण\nमंगळवार, 6 सप्टेंबर 2016\nनाशिक - गणेशोत्सव म्हणजे मांगल्य आणि आनंदाचे पर्व. या मंगलपर्वातील हे दहा दिवस म्हणजे सर्वांनाच भारावून टाकणारे असतात. त्यामुळेच बाप्पाचे दर्शन, आरास पाहण्यासाठी कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या मोठी असते. हेच लक्षात घेऊन ‘सकाळ’च्या ‘क्‍लीन बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा या उपक्रमात प्रबोधन, जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे.\nनाशिक - गणेशोत्सव म्हणजे मांगल्य आणि आनंदाचे पर्व. या मंगलपर्वातील हे दहा दिवस म्हणजे सर्वांनाच भारावून टाकणारे असतात. त्यामुळेच बाप्पाचे दर्शन, आरास पाहण्यासाठी कुटुंबासह येणाऱ्यांची संख्या मोठी असते. हेच लक्षात घेऊन ‘सकाळ’च्या ‘क्‍लीन बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा या उपक्रमात प्रबोधन, जनजागृतीवर अधिक भर दिला जाणार आहे.\nया अनोख्या उपक्रमाचे घोटी- धामणगाव मार्गावर असलेल्या श्रीमती मथुराबाई भाऊसाहेब थोरात (एसएमबीटी) हॉस्पिटल हे प्रायोजक आहेत. गणेश मंडळांनी स्वच्छता व पर्यावरणपूरक विषयांवरचे देखावे, तसेच परिसरात स्वच्छतेबाबत अथवा पर्यावरण केलेल्या कामाची नोंद या स्पर्धेत घेतली जाईल. मंडळांनी ‘सकाळ’ शहर कार्यालय, ठक्कर बझार येथे नोंदणी करावी. विजेत्यांना प्रथम- सात हजार एक, द्वितीय- पाच हजार एक, तृतीय- तीन हजार एक व उत्तेजनार्थ पाच जणांना (एक हज���र एक रुपये) पारितोषिक दिले जाईल.\nआमच्या मंडळातर्फे पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. त्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होते. मूर्ती पाण्यात विसर्जित न करता ती दान करतो. इतरांनाही मूर्तिदान करण्यासाठी प्रवृत्त करतो. यंदा ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ हा देखावा सादर करणार आहे. दहा दिवस महिला सक्षमीकरण, तसेच पर्यावरणरक्षणाविषयी जनजागृती केली जाईल.\n- शैलेश कुलकर्णी, अध्यक्ष, युनिक ग्रुप\nगणेशोत्सवात पाणीबचतीविषयी मोहीम राबविणार आहोत. ‘पाणी वाचवा-पाणी जिरवा’, ‘झाडे लावा-झाडे जगवा’ असा संदेश भाविकांपर्यंत पोचवणार आहोत. परिसर स्वच्छ ठेवून खऱ्या अर्थाने ‘क्‍लीन बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा मोहीम जनमानसात रुजविणार आहोत.\n- अमित नडगे, जय शंभो भवानीप्रणीत भरत मित्रमंडळ\n‘क्‍लीन’ बाप्पा- ‘ग्रीन’ बाप्पा’ हा ‘सकाळ’ने सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आमच्या मंडळातर्फेही गणेशोत्सवात विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जाणार आहेत. यात कलानगर परिसरात वृक्षारोपण करणार आहोत. आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.\n- प्रशांत हिरे, अध्यक्ष, कलानगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ\nगणेशोत्सवात स्वच्छतेविषयी जनजागृतीवर जास्तीत जास्त भर देणार आहोत. भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व पटविण्याबरोबरच परिसरात पुन्हा स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. निर्माल्य नदीपात्रात टाकू नये, गोदावरीचे प्रदूषण करू नये, यासाठी कार्यकर्ते काम करतील.\n- रवी रकटे, अर्जुन कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, द्वारका\nमहापौर दालनात पाण्यासाठी ठिय्या\nऔरंगाबाद - पाइपलाइनचे मंजूर असलेले काम सुरू होत नसल्यामुळे हनुमाननगरात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनदेखील प्रशासन...\nपाण्याअभावी जनावरांचे हाल, शेतकरी हवालदिल\nसलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी...\nजळगाव : केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या कामाचे व पर्यायाने मंत्री नितीन गडकरींचे सर्वत्र कौतुक होत असताना गडकरींच्याच आवडत्या जळगाव जिल्ह्यात...\nमोहोळमध्ये केला महिला किसान दिवस साजरा\nमोहोळ : महिला शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांना ���ृषि उद्योगात संधी असून अधिक तंत्र आत्मसात करणे हि काळाची गरज आसल्याचे प्रतिपादन डॉ. तानाजी...\nतापी काठावरील गावांचा पाणीप्रश्न सोडवा : आमदार डॉ.गावित\nनंदुरबार : येथील पंचायत समितीची आज नंदुरबार तालुक्यातील पूर्वभागातील गावांची संभाव्य पाणी टंचाईसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://davidunthank.com/mr/2014/12/", "date_download": "2018-10-16T18:39:07Z", "digest": "sha1:VUY6TORKVAWAMOE7QCGKHWKT6MBBL3LP", "length": 5471, "nlines": 114, "source_domain": "davidunthank.com", "title": "डिसेंबर 2014 - DavidUnthank.com", "raw_content": "\nपुच्छ Equina सिंड्रोम माहिती\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nडिसेंबर 22, 2014 by डेव्हिड Unthank\n आनंददायी ख्रिसमस & आपण सर्व धन्य नवीन वर्ष. दावीद & किम\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम, Diversions\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nडिसेंबर 22, 2014 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nFiled Under: पुच्छ घोड्याचा सिंड्रोम\nडिसेंबर 2, 2014 by डेव्हिड Unthank\nसारखे लोड करीत आहे ...\nमुलभूत भाषा सेट करा\nईमेल द्वारे ब्लॉग सदस्यता घ्या\nया ब्लॉग सदस्यता आणि ईमेलद्वारे नवीन पोस्ट सूचना प्राप्त करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nओहायो हवामान आनंद & सूर्यास्त\nतीन वर्षे – CES येत वळून वळून पाहात\nआम्ही परत आलो आहोत\nख्रिसमस ग्रीटिंग आणि वार्षिक व्हिडिओ अद्यतनित करा – 3 माझे & 30 से\nआपल्या शरीरात भाग मोडतात कोणत्या स्तंभ\nपुच्छ Equina सिंड्रोम असलेल्या माझ्या अनुभव वर्णन शब्द\nTwitter वर मला अनुसरण\nDKU इंटरनेट सेवा आयोजन\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करणे\nपोस्ट पाठवला गेला नाही - आपल्या ईमेल पत्ते तपासा\nईमेल तपास अयशस्वी, कृपया पुन्हा प्रयत्न करा\nकेविलवाणा, आपल्या ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA/", "date_download": "2018-10-16T19:04:38Z", "digest": "sha1:5QBKUQPZJTJMQEEXU5EYOKMXNEMRJDOI", "length": 14871, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पालकमंत्री बळ देईनात, संपर्क प्रमुखांचा प्रभाव पडेना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपालकमंत्री बळ देईनात, संपर्क प्रमुखांचा प्रभाव पडेना\nलोकसभेचे शिवधनुष्य पेलणार तरी कसे \nशिवसेनेची दयनीय स्थिती सुधारणार तरी कोण \nसातारा,दि.6 – शिवसेनेचे साताऱ्यापाठोपाठ सांगलीत ही पानीपत झाले. दोन्ही जिल्ह्यांच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी असलेले नितीन बानुगडे-पाटील यांचा शिवसैनिकांवर प्रभाव निर्माण करण्यात अपयशी ठरल्याने दोन्ही जिल्ह्यात सेनेची अवस्था दयनीय झाली आहे. तर दुसऱ्याबाजूला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे शिवसेनेचे सेनेचे असून देखील त्यांच्याकडून बळ मिळत नसल्याने शिवसैनिक हतबल आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य पेलायचे तरी कसे असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.\nराज्यातील सरकारमध्ये सेना साडेतीन वर्षापुर्वी सहभागी झाली. त्यावेळी पालकमंत्र्याच्या नियुक्‍त्या करताना सुदैवाने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सेनेला मिळाल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये कमालीची आनंद निर्माण झाला होता. मात्र, साडेतीन वर्षाच्या कालावधीत पालकमंत्र्यांनी कोणतीही ताकद सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली नसल्याची खंत व्यक्त केली जाते. तसेच ना.शिवतारे यांनी देखील या कालावधीत आपला ऍटीट्युड प्रशासकीय अधिकाऱ्याप्रमाणे ठेवत शिवसैनिकांना अंगाला लागून घेतले नाही. वर्षात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व नियोजन समितीच्या सभा व एखादा अनुचित प्रकार घडला तर औपचारिक भेट असा वर्षातून जास्तीत जास्त वीस दिवसांचा कालावधी जिल्ह्यातील जनतेच्या नशिबी आला. यावरून शिवसैनिकांच्या वाट्याला त्यांचा किती अवधी आला असेल याची श्‍वेतपत्रिकाच जाहीर करणे गरजेचे असल्याचे मत शिवसैनिक व्यक्त करित आहेत.\nपश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढावी हेतूने सातारा अन सांगलीच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी नितीन बानुगडे-पाटील यांच्या सोपविण्यात आली. परंतु चार वर्षाच्या कालावधीत दोन्ही जिल्ह्यात शिवसेना वाढीचा प्रगतीचा आलेख उलटा खाली आला. यापुर्वी सातारा जिल्ह्यात व नुकत्याच झालेल्या सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नितीन बानुगडे-पाटील यांच्या संपर्कप्रमुखपदाचा फुगा फुटला. मात्र, दुसऱ्या बाजूला त्यांनी लोकसभा लढावी अशी अपेक्षा मोजक्‍या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. परंतु बानगुडे पाटील यांनी सातारा जिल्ह्यात प्रथम पक्षाची व संघटनेची घडी बसवली की विस्कटवली याची माहिती ही जाहीर केली पाहिजे. कारण, सातारा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांचे एकच जिल्हाध्यक्ष पद आहे. मात्र, शिवसेना एकमेव असा पक्ष आहे की या पक्षात तीन जिल्हा प्रमुख नेमण्यात आले आहेत. तिन्ही जिल्हाप्रमुखांचा एकमेकाला ताळमेळ नाही. हर्षद कदम यांच्यावी चार विधानसभा मतदारसंघांची तर चंद्रकांत जाधव व राजेश कुंभारदरे यांच्याकडे प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. चंद्रकांत जाधव हे साताऱ्याचे असताना त्यांच्याकडे माण-खटाव व फलटण हे मतदारसंघ तर कुंभारदरे महाबळेश्‍वरचे असताना त्यांच्याकडे महाबळेश्‍वर मतदारसंघात समाविष्ट खंडाळा व वाई तालुक्‍यांसह कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर कदम यांच्याकडे पाटणपासून कराडमार्गे सातारा ते जावलीपर्यंत चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची उलट जास्त विस्कटलेला दिसून येते. सातारा वगळता संपुर्ण महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात एवढ्या संख्येने जिल्हाप्रमुख नेमले गेलेले नाहीत. त्याच प्रकारे उपजिल्हाप्रमुखपदांच्या ही नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांना मतदारसंघाचे मुलभुत प्रश्‍नच माहित नसल्याने पक्ष वाढणार तरी कसा आणि अशा प्रकारे नियुक्‍त्या सातारा जिल्ह्यातच असे का असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे. एकूणच संपर्कप्रमुखांनी जिल्ह्यात विस्कटवलेली घडी व पालकमंत्र्यांकडून ताकदच मिळत नसल्याने काम करायचे तरी कसे असा प्रश्‍न शिवसैनिकांना पडला आहे.दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात यापुर्वी सेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये सेनेचा उमेदवार कायम दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. मात्र, पक्षाची पडझड अशाच प्रकारे सुरू राहिली तर पक्षश्रेष्ठींनी आगा���ी निवडणुकीच्या गणितांमध्ये सातारा जिल्ह्याचा गांभिर्याने विचार नये अशी खंत निष्ठावंत शिवसैनिक व्यक्त करू लागला आहे.\nजिहे-कठापूर एक मार्मिक उदाहरण\nजिहे-कठापूर योजना पूर्ण करणे हे आपले स्वप्न असल्याचे पालकमंत्री व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केले. मात्र, साडेतीन वर्षानंतर देखील योजनेचे काम पूर्ण झाले नाही. प्रत्येक वेळी तारीख पे तारीख व आश्‍वासनांचा पाऊस हे शिवतारे यांचे धोरण राहिले. मात्र, काही महिन्यांपुर्वी अखेरीस योजना पूर्णत्वाच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनाच चार दिवस आंदोलन करावे लागले होते याची नोंद पक्षश्रेष्ठींनी घ्यायला हवी.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकर्जतच्या रस्त्यांसाठी 10 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर\nNext articleसंगमनेरमधील रस्त्यांसाठी 26 कोटी मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%9A.%E0%A4%8F%E0%A4%9A._%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A5", "date_download": "2018-10-16T18:13:24Z", "digest": "sha1:FIVK5W5LLFOEGG4Y6ENHBYIY6AI5VXOB", "length": 8850, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एच.एच. आस्क्विथ - विकिपीडिया", "raw_content": "\n५ एप्रिल १९०८ – ५ डिसेंबर १९१६\n७ सप्टेंबर, १८३६ (1836-09-07)[काळ सुसंगतता \n२२ एप्रिल, १९०८ (वय ७१)[काळ सुसंगतता \nहर्बर्ट हेन्री आस्क्विथ, ऑक्सफर्ड व आस्क्विथचा पहिला अर्ल (इंग्लिश: Herbert Henry Asquith, 1st Earl of Oxford and Asquith; १२ सप्टेंबर, इ.स. १८५२ - १५ फेब्रुवारी, इ.स. १९२८) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.\nहेन्री कॅम्पबेल-बॅनरमनच्या मृत्यूमुळे सत्तेवर आलेल्या आस्क्विथने पंतप्रधानपद आठ वर्षे सांभाळले. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात आस्क्विथला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. त्यामुळे शांतताकाळात एक यशस्वी परंतु युद्धकाळात अपयशी नेता असे इतिहासात त्याचे वर्णन केले जाते.\nबीबीसीवरील एच.एच. आस्क्विथ ह्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटि���क • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १८३६ मधील जन्म\nलेखातील काळ सुसंगततेबद्दल साशंकता असणारी पाने\nइ.स. १९०८ मधील मृत्यू\nइ.स. १८५२ मधील जन्म\nइ.स. १९२८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१३ रोजी २३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_3890.html", "date_download": "2018-10-16T19:42:25Z", "digest": "sha1:AH2TYW6W52F3VICKRQ7JUBH4UPX7ZYNT", "length": 3850, "nlines": 37, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): लोकांना मर्ढेकर ऐकायचेत - किस्से आणि कोट्या", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nलोकांना मर्ढेकर ऐकायचेत - किस्से आणि कोट्या\nपु.लं. आणि सुनिताबाई मर्ढेकरांच्या कवितांचं छान सादरीकरण करत. एकदा एन. सी. पी. ए. थिएटरमध्ये हा मर्ढेकरांच्या कवितांचा कार्यक्रम होणार होता. त्यावेळी थिएटरच्या गेस्ट हाउसमध्ये जेवणाची सोय नव्हती, म्हणून जयंतराव साळगावकारांनी दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपल्या घरुन केली. ऐन वेळी कुणी पाहुणा आला तर गैरसोय म्हणून जेवण ���ोडं अधिकच पाठवलं होते. तो मोठ्ठा डबा पाहिल्यावर पु.ल. लगेच म्हणाले,\n‘अहो, आम्हाला संध्याकाळी लोकांना मर्ढेकर ऐकवायचेत, ढेकर नव्हे\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A5_(%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0)", "date_download": "2018-10-16T19:38:34Z", "digest": "sha1:LHWG32NJOX2UYSKUAKFYF6FPC6EWFMBO", "length": 5483, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेराक्रुथ (शहर) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मेक्सिकोचे बेराक्रुथ शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेराक्रुथ (निःसंदिग्धीकरण).\nस्थापना वर्ष २२ एप्रिल १५१९\nबेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिकोतील एक प्रमुख शहर आहे. हे मेक्सिकोच्या अखाताच्या किनाऱ्यावर बेराक्रुथ ह्याच नावाच्या राज्यात वसले आहे. या शहराची लोकसंख्या ४,४४,४३८ तर महानगराची लोकसंख्या ५,१२,३१० आहे.[१] ही लोकसंख्या अंदाजे २४१ किमी२ विस्तारात राहते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१७ रोजी ००:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/why-does-yawn-come-118061200028_1.html", "date_download": "2018-10-16T19:43:44Z", "digest": "sha1:KBGKQSA36QQ6QWRYHT7VVFNNVAA6P7Y7", "length": 11424, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जांभई का येते? | Webdunia Marathi", "raw_content": "\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजांभया द्यायला लागल्यावर झोप आली आहे असं सगळ्यांना वाटू लागतं. या जांभया नेमक्या का येतात कंटाळा आल्यावरच जांभया यायला सुरूवात होते का कंटाळा आल्यावरच जांभया यायला सुरूवात होते का फुफ्फुसातला ऑक्सिजनचा प्रवाह वाढवण्यासाठी जांभई गरजेची आहे, असे अगदी आत्तापर्यंत शास्त्रज्ञांना वाटत असे. जांभईमुळे रक्तप्रवाह आणि हृ���याची धडधड वाढत असल्याने हे म्हणजे शरीर ताणल्यासारखेच आहे, असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. ही दोन्ही संशोधने खरी असली तरी जांभईमुळे तुम्ही ताजेतवाने होता, असे नुकतेच झालेले एक संशोधन सांगते. एका मोठ्या घटनेआधी आपण जांभई देतो. मोठ्या सामन्याआधी क्रीडापटूला जांभई येते. विमानाच्या उड्डाणाआधी पालयट जांभई देतो. तर तुम्ही मुले परीक्षेआधी जांभई देता.\nमाणसांनाच नाही तर जनावरांनाही जांभई येते. खाण्याआधी काही प्राणी जांभई देतात तर जंगली प्राणी भांडण्याआधी जांभई देतात. गंमत म्हणजे एकाने जांभई दिल्यावर दुसर्‍यालाही जांभई येते. तुम्हीही बरेचदा हे अनुभवले असेल. जांभईमुळे आपला मेंदू बदलासाठी तयार होतो, असे नव्या संशोधनांमधून समोर आले आहे. जांभई म्हणजे कंटाळा या संकल्पनेच्या हे अगदी उलट आहे. आईच्या पोटात असलेले बाळही आपली शारीरिक स्थिती बदलण्याआधी जांभई देते. हजारो, लाखो वर्षांपूर्वी लोक शेकोटी पेटवून एकत्र बसत असत. त्यावेळी मुख्य व्यक्तीने जांभई दिल्यावर इतर लोकही मान म्हणून जांभई देत असत, असाही एक विचार आहे. जांभई या संकल्पनेभोवती अनेक गोष्टी फिरत असल्या तरी झोपण्याआधी जांभई का येते यामागचे गुपित उजूनही उघड झालेले नाही. ही सुद्धा बदलाचीच तयारी असू शकते.\nलोणचे कसे टिकवावे, यासाठी काही घरगुती उपाय\nकेस गळतीवर ह्या 5 वस्तूंचे सेवन करा\nपलंगाखाली ठेवू नये या वस्तू\nकाय आहे हे मिसिंग टाइल सिंड्रोम\nवास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम Video\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्य���क वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-10-16T18:07:33Z", "digest": "sha1:I3HXDZKOYG7RFUT43JWBCEC3TSIH6EMR", "length": 9941, "nlines": 134, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाई-सुरुर रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाई-सुरुर रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत\nवाहनांच्या वाढत्या संख्येमुळे चौपदरीकरणाची आवश्‍यकता\nभुईंज, दि. 2 (वार्ताहर)\nवाईसह पर्यटनस्थळे असणाऱ्या पाचगणी महाबळेश्‍वरला जोडणाऱ्या सुरुर रस्त्याची अवस्था सध्या अतियश दयनीय अशी झाली आहे. मुळातच अरुंद असलेल्या या रस्त्यावर भरमसाठ आणि मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याने वाहने चालविणे फार जिकीरीचे झाले आहे. दरम्यान, गत काही महिन्यांपूर्वी महाबळेश्‍वर नजीक असणाऱ्या खिंगर गावातील एका तरुणाला याच रस्त्यावर अपघातात आपला जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतरही या रस्त्यावर अनेक किरकोळ तसेच गंभीर अपघात घडले आहेत. तरीही गांधारीच्या भूमिकेत असलेल्या बांधकाम विभागाच्या डोळ्यावरील पट्टी निघालेली नसल्याचेच प्रकर्षाने दिसत आहे.\nसुरुर ते वाई हे अंतर जवळपास नऊ किलोमीटर इतके आहे. सुरुर, कवठे, वेळे, वहागाव, कवठे, बोपेगाव, ओझर्डे या गावांसह परिसरातील इतरही गावातील शेतकरी वर्गाला आपल्या शेतात पिकविलेला माल विक्रीसाठी तसेच गरजेच्या दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी वाईलाच जावे लागते. त्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. याशिवाय पाचगणी, महाबळेश्‍वरसाठ�� येणाऱ्या असंख्य पर्यटकांनीदेखील याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. दरम्यान, दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या आणि वाहतुकीची वर्दळ पाहता या सुरुर ते वाई या रस्त्याचे चौपदरीकरण होणे गरजेचे होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. तसेच सध्या या रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली असून रस्त्या इतके खड्डे पडले आहेत की वाहनधारकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. तरीही बांधकाम विभाग अन्‌ लोकप्रतिनिधींकडूनही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्यानेच या रस्त्यावरील खड्ड्यांना साधा मुुरुमाचाही उतारा मिळालेला नाही.\nया रस्त्यावर वाढत असलेली वाहतुकीची वर्दळ आणि अपघातांचे वाढलेले प्रमाण पाहता लवकरत लवकर रस्त्याची दुरुस्ती करुन भविष्यात या रस्त्याचे चौपदरीकरण व्हावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.\nउरला नाही कुणी वाली\nवाई ते सुरुर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची अवस्थ अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. अजूनही या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र अपघाताच्या घटना थांबाव्यात किंवा कमी व्हाव्यात यासाठी ना प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत, ना यासाठी लोकप्रतिनिधींकडून पुढाकार घेतला जात आहे. त्यामुळे या रस्त्याला अन्‌ येथील जनतेला कुणी वालीच उरला नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleक्रिकेटवरील निष्ठेमुळेच पुनरागमन करू शकलो- महंमद शमी\nNext articleरुग्णांचे रेफरल ऑडिट करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://asingles.dating.lt/?lg=mr", "date_download": "2018-10-16T18:49:50Z", "digest": "sha1:L5B5WRSCLRGVMNISKU6URJ273ROESR4K", "length": 6638, "nlines": 102, "source_domain": "asingles.dating.lt", "title": "Australian singles", "raw_content": "\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअंडोराअंगोलाअंगुलियाआंटिग्वा आणि बारबुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऔस्ट्रेलियाऑस्ट्रीयाअजरबईजनबहामासबहरिनबांग्लादेशबार्बडोसबेलारुसबेल्जियमबेलिझबेनिनबर्मुडाभूतानबोलिवियाबोस्निया आणि हर्जेगोविणाबोत्स्वाणाब्राजीलबृणे दरुस्लामबल्गेरियाबरकिना फासोबुरुंडिकंबोडियाकामेरूनकॅनडाकेप वार्डेचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकोंगोकुक बेटेकोस्टा रिकाकोट डी इवोरक्रोएशियाक्युबासायप्रसचेक गणराज्येडेन्मार्कडोमीनिक गणराज्येएक्वेडोरइजिप्तएल सल्वेडोरइक्व्याटोरियल गुनियाएरित्रीयाइस्टोनियाइथियोपियाफेरो बेटेफिजीफिनलंडफ्रांसफ्रेंच पोलीनेसियागबोनगांबियाजोर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलंडग्रेनेडाग्वाडेलोपग्वाटेमालागिनियागिनिया - बिसाऊगयानाहैतीहोंडूरासहाँग काँगहंगेरीआइसलॅंडइंडियाइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राइलइटलीजमेकाजपानजॉर्डनकझाकिस्तानकेनियाकिरीबातीकोरियाकुवेतकिर्गीस्तानलाओसलट्वियालेबेनानलेस्थोलिबेरियालिबियालायच्टेंस्टीनलिथ्वानियालग्झेंबर्गमकाऊमेसेडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदिवमालीमाल्टामार्टिनिकेमॉरिशसमेक्सिकोमोल्डोवामोनाकोमांगोलियामोंटेनेग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानेपाळनेदरलाण्ड्सनेदरलाण्ड्स आंटिलिसन्यु सेलेडोनियान्यूझीलंडनिकरागवानायजेरनायजेरियानोर्वेओमानपाकिस्तानपनामापापुआ न्यु गिनियापराग्वेपेरुफिलिपिन्सपोलंडपोर्तुगालकताररियुनियनरोमेनियारशियारवंडासेंटकिट्स आणि नेविससेंट लुशियासेंट पीएर आणि मिक्वेलोनसेंट विनसेंट आणि द ग्रेनाडीनसमोआसान मारिओसाओ टोम आणि प्रिन्सिपीसौदी अरबसेनेगलसर्बियासियेरा लिओनसिंगापूरस्लोवाकियास्लोवेनियासलोमन बेटेसोमालीयादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसूरीनामेस्वाझीलंडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियातैवान, जपान अधिकृतताजिकिस्तानटांझानियाथायलंडटोगोत्रिणीदाद आणि टोबेगोट्यूनिशियातुर्कीतुर्कमेणिस्तानतर्क्स आणि सायकोस बेटेत्वालूयुगांडायुक्रेनअरब संघराज्येयूनायटेड किंगडमयूनायटेड स्टेट्सयूनायटेड स्टेट्स मायनर आऊटलेईंगउरग्वेउझ्बेकिस्तानवनवाटूव्हेनेजुएलावियतनामयेमेनझांबियाजिंबाब्वेपूर्व तिमोरKosovoVaticanRepublic of Seychelles\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/manthan/astrology-agricultural-issues/", "date_download": "2018-10-16T20:05:52Z", "digest": "sha1:WRJHLRBHIDTK62G2V7Z2NZBRFI57OLPO", "length": 38752, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Astrology Of Agricultural Issues | कृषी प्रश्नांची त्रांगडे | Lokmat.Com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत ह���णारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा प���ार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी न जाता आकर्षक घोषणा आणि मागण्या तेवढ्या पुढे केल्या जातात. त्या पूर्ण करणे क���ीण आहे हे दिसत असतानाही त्या रेटल्या जातात, कारण हा प्रश्न कोणाला सोडवायचाच नाही. शेतकरी परत परत नागवला जातो आणि अगतिकतेतून अपरिहार्य पावले मग उचलतो.\n- डॉ. गिरधर पाटील\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी न जाता आकर्षक घोषणा आणि मागण्या तेवढ्या पुढे केल्या जातात. त्या पूर्ण करणे कठीण आहे हे दिसत असतानाही त्या रेटल्या जातात, कारण हा प्रश्न कोणाला सोडवायचाच नाही. शेतकरी परत परत नागवला जातो आणि अगतिकतेतून अपरिहार्य पावले मग उचलतो.\nगुड पॉलिटिक्स इज आॅल्वेज अ बॅड इकॉनॉमी’ ही म्हण सार्थ ठरवणारी शेती व शेतकऱ्यांचे सारे प्रश्न, मग ते उत्पादन, बाजार वा तंत्रज्ञानाचे असोत, एवढ्या क्लिष्ट व गंभीर अवस्थेला पोहचलेत की त्यातून मार्ग काढणे वाटते तेवढे सोपे राहिलेले नाही. या साºया प्रश्नांचे राजकियीकरण करत ते पक्षीय राजकारणात सत्ताकारणाशी जोडले गेल्याने त्यांची जटिलता अधिकच वाढली आहे. या साºया प्रश्नांच्या मुळाशी जाण्यापेक्षा तात्कालिक उद्रेकाचे शमन करण्यातच राजकीय व्यवस्थेने आपली मान सोडवून घेण्यात धन्यता मानली असली तरी पुढे, म्हणजे राजकारण वा निवडणुका या पलीकडे, भविष्यात या क्षेत्राचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळत नाही.\nया दिशेने होणाºया साºया प्रयत्नांची दखल घेऊनही या क्षेत्रात सातत्याने होत राहणाºया आत्महत्या या सध्याची हलाखी व परवड यांच्या द्योतक आहेत. त्यातून निर्माण झालेला शेतकºयांमधील असंतोष हा हे प्रश्न न सोडवण्याचा परिपाक आहे व त्यापोटी होणारी आंदोलने पदरात काहीएक पाडत नसल्याने अधिकच वैफल्यग्रस्त होत आहेत. या साºया प्रश्नांचे खरे स्वरूप, त्यातील राजकीय, सामाजिक व आर्थिक परिमाणांचा सहभाग याची काही प्रमाणात मीमांसा झाली असली, तरी तो मार्ग अवलंबिणे वाटते तेवढे सोपे नाही हे राज्यकर्त्यांच्याही लक्षात आल्याने जसे जमेल तसे हाताळत कालहरणाचा प्रयत्न होतो आहे.\nयाला एक दुसराही पदर आहे. शेती प्रश्नांचे महत्त्व मतपेटीशी जोडले जाते. या असंघटित उत्पादक वर्गाची संख्या जास्त असूनदेखील केवळ ती निवडणुकांवर प्रभाव टाकू शकत नसल्याने, आहे त्या मतदारांच्या निश्चिंतीकरणाकडेच राजकीय पक्षांचे लक्ष असते. शेतकºयांमधील असंतोष हा निवडणुकांच्या दृष्टीने चांगला दारूगोळा समजला जातो व त्यातून खºया खोट्या लोकानुययी आश्वासनांची खैरात करत निवडणुकांचा फड जिंकणे हे नेहमीचेच होऊ लागले आहे.\nशेतीचे प्रश्न हे आर्थिक आहेत व त्यांचा सरळ संबंध सरकारी धोरणांशी आहे हे आता मांडूनही चाळीसएक वर्षे होत असली तरी मूळ कारणांना हात लावायला कुणी धजावत नाही. भारतातील औद्योगिकीकरण पूर्व काळात शेतीची व्यवस्था ही राष्टÑीय उत्पादनाचा प्रमुख कणा होती. राष्टÑीय उत्पादनातील शेतीचा वाटा हा कमी होत गेलेला दिसला तरी शेतीचे उत्पादन हे वाढतेच असल्याचे दिसते. इतर क्षेत्रांच्या वाढीपुढे तुलनात्मक पाहिले तर ते कमी दिसते. त्याचे कारण सेवाक्षेत्रासारख्या इतर क्षेत्रांनी मारलेली व व्यापलेली मुसंडी हे असू शकेल. देशाची साधनसामग्री व उपलब्ध क्षमता या औद्योगिकीकरणाकडे वळवल्या गेल्याने या क्षेत्रावर अवलंबून असलेली लोकसंख्या ही मात्र तेवढीच राहत गेल्याने त्यातील अडचणी वाढत गेल्या. कुठलेही उत्पादन हे शेवटी त्याच्या विनियोगातून निर्माण होणाºया संपत्तीत रूपांतर होण्याच्या दृष्टीने बाजार या व्यवस्थेची नितांत गरज असते. नुसती असून उपयोगाची नाही, तर ही बाजार व्यवस्था ही उत्पादक व उपभोक्ता यांना न्याय देणारी असावी. आता ही गृहीतकं केवळ जगमान्यच नाहीत तर अर्थशास्त्रात सिद्ध झालेल्या संकल्पना आहेत. या पार्श्वभूमीवर शेती उत्पादन व त्याचा बाजार याचा अभ्यास केला तर शेतमाल उत्पादनावर आपण अनन्वित अत्याचार केल्याचे दिसते. त्यातून शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव ही मागणी त्यावेळच्या परिस्थितीनुसार योग्य असली तरी कायमस्वरूपी उपाय म्हणून अर्थशास्त्रीयदृष्ट्या कुचकामी ठरते. एकवेळची भूक भागवणे व भुकेचा कायमचा विचार करणे यात जो फरक आहे तोच यातून दिसून येतो. नफा तर जाऊ द्या किमान भरपाई म्हणजे उत्पादन खर्च तरी निघेल असा भाव मिळणेही हे त्यावेळच्या (आणि आताच्याही) बंदिस्त बाजारात शक्य होत नसल्याने बाजार खुला करण्याचीही मागणी करण्यात आली. मात्र भारतातील साºया क्षेत्राला आपल्या निसर्गदत्त वरकडीतून भांडवल पुरवू शकणारी दुभती गाय कोणालाही हातून जाऊ द्यायची नसल्याने कालांतराने या क्षेत्रातील सारे भांडवल लयास गेल्याने आज ही विपन्नावस्था आल्याचे दिसते.\nएकवेळ त्यावेळच्या प्राप्त परिस्थितीत बंदिस्त बाजारात उत्पादन खर्चावर भाव मागणे क्षम्यही समजता येईल; मात्र त्यानंतर पुला���ालून इतके पाणी वाहून गेलेय की आजही स्वामिनाथन आयोगातील उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा अशा भोंगळ मागणीचा गाजावाजा होतो आहे. हमीभाव देऊ शकेल अशी कुठलीही यंत्रणा, व्यवस्था वा देशाची आर्थिक क्षमता नसताना केवळ आकड्याची मागणी करणे हेही फारसे सयुक्तिक वाटत नाही. अशा आकर्षक मागणीचा जीवनात साºया आशा गमावलेल्या शेतकºयांच्या मनावर परिणाम होणार हे निश्चित असून, त्याचा उपयोग शेतकºयांपेक्षा राजकीय फायद्यासाठीच केला जात असल्याचे दिसते. पीक विमा वा पेन्शनसारख्या मागण्या या अगतिकतेतून आता काहीच मार्ग नसल्याच्या भावनेतून आलेल्या नैराश्याच्या आहेत व एक सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून समजल्या तरी या क्षेत्राच्या मूळ सक्षमीकरणापुढे गौण ठरणाºया आहेत. त्या दिल्यात तरी एक वेळची भूक भागवणाºयाच ठरतील व या क्षेत्राच्या कायमस्वरूपी सबलीकरणाकडे दुर्लक्ष करण्यापोटी वापरल्या जाऊ शकतील.\nमुळात शेतीचा धंदा हा गुंतवणुकीची भरपाईही न करणारा आतबट्ट्याचा ठरत असल्याने त्याच्या उत्पादनाला देशात वा जगात चांगले दर मिळण्याची शक्यता असूनदेखील त्यातील नफा शेतकºयांपर्यंत न पोहचता भलतीकडेच जात असल्याचे दिसून येईल. हा बाजार प्रक्रिया उद्योगाला नफा मिळू देण्याचा जेवढा न्याय देतो त्या प्रमाणात हे उत्पादन करणाºया शेतकºयांना मिळू देत नाही. तोच प्रकार उपभोक्त्यांच्या बाबतीतही होत असतो. शेतमाल बाजारात दर कितीही कोसळले तरी त्याचे प्रतिबिंब ग्राहकांच्या दरापर्यंत कधी पोहचल्याचे दिसत नाही. विशेषत: दरांतील तफावत शोधणे जिकिरीचे ठरावे अशा नाशवंत शेतमालाच्या बाबतीत तर हे नेहमीचेच झाले आहे. शेतमालाच्या दरांतील या कृत्रिम तेजीमंदीवर मात करण्यासाठी टिकावू शेतमालाच्या साठवणुकीच्या व्यवस्था उपयोगी ठरू शकतात. मात्र प्रचंड भांडवली गुंतवणूक असणाºया या योजना सध्यातरी या क्षेत्राला पेलवणाºया नाहीत. विरोधाभास असा की ज्या बाजार समिती कायद्याला सरकार जिवापाड संरक्षण देते, त्याच कायद्यात शेतमाल साठवणूक, प्रतवारी व वाहतुकीची जबाबदारी कायद्याने या शेतमाल बाजारावर टाकलेली असूनसुद्धा त्याबाबतीत काहीही केले जात नाही. या बाजार समित्यांत कोण निवडून जावे याबाबत सरकार जेवढ्या तत्परतेने कायदे करतंय तेवढेही आपणच केलेल्या नियमनमुक्तीच्या अंमलबजावणीबाबत उ��ासीन दिसते.\nआयात-निर्यातीच्या धोरणांबाबतही असाच अंधार आहे. मुळात यांचे सारे निर्णय हे शेतीव्यतिरिक्त खात्याकडून होत असून, आजवरच्या अनुभवावरून प्रत्येक आयात व निर्यात ही शेतकºयांचे हित डावलणारी व आर्थिक गैरव्यवहाराने डागाळलेली दिसून येईल. शेतकºयांनी काय, कसे पिकवावे, कोणाला विकावे, काय भावाने विकावे, प्रक्रियेचे अधिकार, तंत्रज्ञानाचे अधिकार याचे त्याला स्वातंत्र्य नसल्यानेच हे उत्पादक क्षेत्र पराकोटीच्या विपन्नावस्थेला पोहचले आहे.\nआताही निवडणूक येऊ घातली आहे. शेतकºयांचे प्रश्न अशा मूळ कारणात हात न घालता शेतकºयांना आकर्षक वाटू शकतील अशा मागण्या पुढे करत त्या जिंकण्याचा प्रयत्न होईल. त्या पुºया करणे हे कठीण आहे व असणार हे पक्के माहीत असूनदेखील रेटले जाणार आहे. शेतकरी मात्र परत एकदा फसवणूक झाल्याच्या भावनेतून नव्या आंदोलनाची तयारी करायला मोकळा असे हे सारे चित्र आहे..\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअजब स्वप्नांची गजब दुनिया\nभजे, इमरती आणि निवडणूक\nशिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/ahmednagar-pathardi-maratha-reservation-meeting-406118-2/", "date_download": "2018-10-16T18:08:23Z", "digest": "sha1:CNISWL3WN264MZAKQRT4UERKSZOOX4PE", "length": 9431, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बारा दिवसांपासूनचा पाथर्डीतील ठिय्या स्थगित | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nबारा दिवसांपासूनचा पाथर्डीतील ठिय्या स्थगित\nपाथर्डी - येथे मराठा समाजाचे बारा दिवसांपासून आंदोलन सुरू होते.\nआज शहरात चक्‍काजाम आंदोलन\nपाथर्डी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. मंगळवारी न्यायालयाने आरक्षणाबाबत केलेल्या सुनावणीवर विश्‍वास ठेवून दिलेल्या वेळेपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले.\nदरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहे. पाथर्डी शहरातही वसंतराव नाईक चौकात सुमारे बारा दिवसांपासून सकल मराठा समाज बांधवाकडून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते. दि. 9 ऑगस्ट रोजी पाथर्डी तालुक्‍यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तालुका बंदची हाक दिली असून शहरातील नाईक चौकात सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.\nदि.27 जुलैपासून आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधव बेमुदत ठिय्या आंदोलन चालू आहे. आंदोलना दरम्यान कीर्तन, भजन, भक्‍तीगीते, व्याख्याने,प्रोबोधनपर पवाडे असे विविध कार्यक्रम आयोजित करून शांततेच्या मार्गाने बारा दिवस होत आहेत. उद्या सकाळी नाईक चौकात तालुक्‍यातील हजारो समाज बांधव चक्काजाम आंदोलनात सहभागी होणार आहेत.\nउद्याच्या चक्काजाम आंदोलनानंतर बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. आरक्षण मिळावे, यासह कोपर्डी घटनेतील आरोपीना तात्काळ फाशी द्यावी, मागावसर्गीय आयोगाचा अहवाल तात्काळ प्राप्त करून दिलेल्या वेळेत आरक्षणाचा निर्णय घ्यावा, प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह बांधावेत, आर्थिक विकास महामंडळाव्दारे समाज बांधवांना व्यवसायासाठी कर्ज द्यावे, ओबीसी शिष्ययुवृत्तीचा लाभ मिळावा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम लवकर पूर्ण करावे, गडकिल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणेकरांच्या जिभेवर रेंगाळतेय ड्रॅगन फ्रुटची चव\nNext articleलाखो भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन\nराज्यात 172 तालुक्‍यात दुष्काळ : चंद्रकांत पाटील\nकाष्टीत उज्ज्वला योजनेतून गॅसवाटप\n‘रावण दहन’ ही कुप्रथा\nनागरदेवळ्यातील अलमगीरचा पाणीप्रश्‍न गंभीर\nमनसेच्या कामगार सेनेची निदर्शने; आयुक्तांना काळे फासण्याचा इशारा\nझापवाडी शाळेत वाचन दिनानिमित्त पुस्तकांचे रसग्रहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2018-10-16T18:16:37Z", "digest": "sha1:AVQRWZGTV7AO5RB3S62YJD2ZBN4MWVMM", "length": 4714, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट\nफ्रेडरिक तिसरा (२१ सप्टेंबर १४१५, इन्सब्रुक – १९ ऑगस्ट १४९३, लिंत्स) हा १४४० पासून जर्मनीचा राजा व इ.स. १४५२ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १४२४ पासून ऑस्ट्रियाचा ड्युक देखील होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nसिगिस्मंड पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १४१५ मधील जन्म\nइ.स. १४९३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३९ व��जता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2018-10-16T18:38:53Z", "digest": "sha1:JBZ7MRNVO6LWFIL5JQUUK2DVYL32F3KI", "length": 9008, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेसाठी समन्वय ठेवा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nगोवर, रूबेला लसीकरण मोहिमेसाठी समन्वय ठेवा\nसातारा,दि.7 प्रतिनिधी – गोवर व रूबेला लसीकरण मोहिम येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये राबविण्यात येणार असून मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केल्या.\nलसीकरण मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन थाडे, जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, शिक्षण सभापती राजेश पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जीवन लाहोटी यांच्यासह पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व विद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, गोवर हा संक्रमक व घातक आजार असून त्यामुळे सन.2016 च्या आकडेवारी नुसार देशात दरवर्षी 50 हजार मुलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर रूबेला सौम्य संक्रमक आजार असला असून तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. गर्भवती स्त्रियांना हा आजार झाला तर अचानक गर्भपात अथवा बाळांना जन्मजात शाररिक दोष निर्माण होवून शकतो. त्यामुळे भारत सरकारने गोवर आजाराचे निमुर्लन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सरकारने टप्प्या टप्याने गोवर व रूबेला ही लस विविध राज्यातील नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात संपुर्ण राज्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून सातारा जिल्ह्यात ही 9 महिने ते 15 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात येणार असून सर्व विभागांनी मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच यापुर्वी गोवर व रूबेला हे लस दिली असली तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यायचा आहे. मोहिम 4 ते 5 आठवड्यात पुर्ण करावयाची असून आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व विभागांनी समन्वय ठेवून शाळांमध्ये पहिल्या 2 ते 3 आठवड्यात व नंतर उर्वरित अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण व उपकेंद्रे सत्राच्या ठीकाणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार\nNext articleसर्वोच्च न्यायालयात प्रथमच तीन महिला न्यायाधीश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/470131", "date_download": "2018-10-16T18:58:26Z", "digest": "sha1:DSEJFWXYKDTEC267RWDUDIEQXXJUPTCC", "length": 6084, "nlines": 54, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवीन आर्थिक वर्ष, नवीन कर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » नवीन आर्थिक वर्ष, नवीन कर\nनवीन आर्थिक वर्ष, नवीन कर\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली\nभारतात आर्थिक वर्षाला प्रारंभ 1 एप्रिलपासून होतो. अर्थसंकल्पात प्रस्तावित असणाऱया सर्व प्रकारचे कर 1 एप्रिलपासून लागू करण्यात येतात. आर्थिक दरात होणारे बदल आणि नवीन वित्तीय नियमांमुळे सामान्य लोकांसाठी आवश्यक असणाऱया अनेक वस्तूंच्या किमतीवर परिणाम होता. आज, 1 एप्रिलपासून देशातील कोणत्या वस्तू महाग अथवा स्वस्त होणार आहेत, याचा तक्ता पुढे दिला आहे.\n रेल्वे तिकिटावरील सेवा शुल्क कमी होणार असल्याने बुकिंग स्वस्त.\n व्याजदरात सवलत जाहीर केल्याने घर खरेदी स्वस्त.\n पाणीशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारे आरओ.\n सौर ऊर्जेची बॅटरी, पॅनल.\n कार, मोटार सायकल आणि व्यावसायिक वाहनांचा विमा.\n तंबाकूजन्य पदार्थ, पान मसाला आणि गुटखावरील उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर.\n सिगारेटवरील उत्पादनशुल्क 215 रुपये प्रति हजारावरून वाढवित 311 रुपये प्रति हजार.\n एलईडी बल्व तयार करणाऱया सामग्रीच्या सीमा शुल्कात 6 टक्क्यांनी वाढ.\n चांदीची भांडी आणि चांदीचा अन्य सामाने.\n मोबाईल फोन. फोन तयार करण्यात येणाऱया प्रिन्टेड सर्किट बोर्डवर सीमा शुल्क.\n स्टीलची भांडी, ऍल्यूमिनियम संबंधी वस्तू. ऍल्यूमिनियमवर 30 टक्के आयात कर.\n राष्ट्रीय महामार्गावरील करामध्ये 2 ते 3 टक्क्यांनी वाढ.\nविशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर बाजार कोसळला\nआर्थिक मंदी तांत्रिक नसून वास्तविक\n2017 मध्ये अलिबाबाकडून 3.68 कोटी रोजगार\nअंबानी युगानंतर देशात फ्लिपकार्टचे उद्योग क्षेत्रात मोठे योगदान\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारतीय कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-starting-application-under-sangliat-fruit-crop-insurance-scheme-12796", "date_download": "2018-10-16T19:27:54Z", "digest": "sha1:KUEP7VBDP4SMAI67HAAG3ZTZRMNFUHCO", "length": 15426, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Starting the application under the Sangliat Fruit crop Insurance Scheme | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसांगलीत फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणा सुरू\nसांगलीत फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरणा सुरू\nबुधवार, 10 ऑक्टोबर 2018\nसांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.\nसांगली ः २०१८-१९ मधील आंबे बहरासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अधिसूचित मंडळातील फळपिकासाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत द्राक्ष, डाळिंब, केळी, पेरू, आंबा आणि लिंबू या अधिसूचित फळपिकांचा समावेश आहे. द्राक्षांचा विमा रक्कम भरण्याची १५ ऑक्‍टोबर मुदत देण्यात आली आहे. तर अांब्यासाठी डिसेंबरअखेर मुदत अाहे.\nवित्तीय संस्थाकडे पीककर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळपिकांसाठी कर्जमर्यादा मंजूर आहे. अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ही योजना ऐच्छिक आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. तसचे फळपिकांचे हवामान धोक्‍यापासून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तर होणारा तोटाही मोठा असतो.\nहवामान धोक्‍यापासून विमा संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी आपला विमा हप्ता जवळच्या बॅंकेत कमा करावा लागणार आहे. या योजनेसाठी तालुका कृषी अधिकारी आणि मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nविमासंरक्षित प्रतिहेक्‍टर व हप्ता व मुदत\nपीक मुदत विमासंरक्षित रक्कम भरायची रक्कम\nद्राक्ष १५ ऑक्‍टोबर ३ लाख ८ हजार १५ हजार ४००\nडाळिंब ३१ ऑक्‍टोबर १ लाख २१ हजार ६ हजार ५०\nपेरू ३१ ऑक्‍टोबर ५५ हजार २ हजार ७५०\nकेळी ३१ ऑक्‍टोबर १ लाख ३२ हजार ६ हजार ६००\nआंबा ३१ डिसेंबर १ लाख २१ हजार ६ हजार ५०\nलिंबू १५ नोव्हेंबर ६६ हजार ३ हजार ३००\n२०१८ 2018 हवामान द्राक्ष डाळ डाळिंब पीककर्ज उत्पन्न कृषी विभाग agriculture department विभाग sections\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बे��िशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...\n'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...\nकपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...\nजळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...\nनागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...\nनगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...\nतासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...\nविसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद : येथे रविवारी (ता....\nवऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...\nनगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...\n‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...\nपीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...\nइंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे : सरकारने आता तांत्रिक...\nपुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...\nदुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...\nसोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/ipl-2018/squads/", "date_download": "2018-10-16T20:06:54Z", "digest": "sha1:PB2LI7NNDM6GDXOQ7FA4EVUOXZ6IFAWU", "length": 27973, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "IPL 2018 Squads | IPL 2018 Squads &Players List | IPL 2018 Squads Latest News & Articles | Lokmat.com", "raw_content": "बुधवार १७ ऑक्टोबर २०१८\nमोहटोलात दुर्गा उत्सवाऐवजी अखंडटाळ उत्सव\nलाच घेताना पोलीस, वकिलाला पकडले\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nमेडिकल कॉलेज मंजूर होणार\nमुंबईत पुन्हा दहशतवादी हल्ला होणार असल्याची अफवा\n‘हवाई सुंदरी’ बनण्यासाठी दोघींनी गमावले लाखो रुपये\nमध्य प्रदेशच्या अल्पवयीन मुलीची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुखरूप सुटका\nपालिकेच्या सीमावादामुळे ४०० कुटुंबे मेटाकुटीस\n‘व्हीटीएमएस’ ठेवणार ठेकेदारांवर वॉच\n‘नो एन्ट्री’ सीक्वलमध्ये दिसणार ‘हा’ ‘हॅण्डसम मुंडा’\nहर्षदा खानविलकरच्या आयुष्यात 'या' सणाचे आहे खास महत्त्व\nसलमान खान आणि दीपिका पादुकोण बनले नंबर वन\n‘मरियम खान- रिपोर्टिंग लाइव्ह’ मालिकेत अंजू महेंद्रू साकारणार 'ही' भूमिका\n#MeToo : मीटू इफेक्ट दीपिका पादुकोणच्या फाऊंडेशनमधून टॉप टॅलेंट मॅनेजर पायऊतार\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nसतत सर्दी-खोकल्याचा त्रास होतोय 'ही' कारणं असू शकतात\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nWorld Food Day : सर्दी-खोकला आणि तापामध्ये 'हे' पदार्थ खाणं टाळावं\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान जखमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nभंडारा - घरगुती गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने तीन जण जखमी, मोहाडी तालुक्याच्या अांधळगाव येथे रात्री ९ वाजताची घटना\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nमुंबई - हायकोर्टाचा बेस्ट प्रशासनाचा दणका, 40 इलेक्ट्रिक बसचा करार रद्द\nब्राह्मोस हेरगिरी प्रकरण - निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी\nमुंबई - भाजपाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्री आणि मुंबई अध्यक्ष आशीष शेलार स्वागतासाठी उपस्थित\nझारखंड - नक्षलवाद्यांनी नऊ ट्रकना लावली आग, लोहारडागा येथे 10 शस्त्रधारी नक्षलवाद्यांचे कृत्य\nपणजी - गोव्यातील काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपात प्रवेश, दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर भाजपात दाखल\nउत्तर प्रदेश - इटाह येथे सुमारे 35 लाखांची देशी दारू जप्त, दोन जणांना अटक\nठाणे - कडोंमपाचे 400 कंत्राटी कामगार उद्यापासून संपावर, 18 महिन्यांचा पगार थकवल्याने संप\nपुणे- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजपा वगळून सर्व नगरसेवक हंडे -कलश घेऊन दाखल\nपुणे - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, भाजप वगळून सर्व नगरसेवक विस्कळीत पाणी पुरावठ्याविरोधात हंडे-कलशा घेऊन दाखल\nसातारा - माची पेठेत पतीकडून पत्नीची हत्या, पत्नीची हत्या करुन आरोपी पती फरार\nछत्तीसगड : राजनंदगावात आयईडीचा स्फोट, आयटीबीपीचे तीन जवान ��खमी.\nवसई-विरारला पाणीपुरवठा करणार पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेलं फुकट\nगडचिरोली : चकमकीत एक नक्षलवादी ठार, कुरखेडा तालुक्यातील कोमलपाडा जंगलातील घटना\nAll post in लाइव न्यूज़\n७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे.\nमहेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, रवींद्र जडेजा, फॅफ ड्यू प्लेसिस, हरभजन सिंग, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, केदार जाधव, अंबाती रायुडू, इम्रान ताहिर, कर्ण शर्मा, शार्दुल ठाकूर, जगदीशन नारायण, मिचेल सँटनर, दीपक चहार, के.एम. आसिफ, लुंगी एनगिडी, कनिष्क सेठ, ध्रुव शौरी, मुरली विजय, सॅम बिलिंग्स, मार्क वूड, क्षितीज शर्मा, मोनू सिंग, चैतन्य बिश्नोई.\nविराट कोहली (कर्णधार), एबी डिविलियर्स, सर्फराज खान, ख्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, उमेश यादव, ब्रेंडन मॅक्कुलम, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरे अँडरसन, कॉलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरुद्ध अशोक जोशी.\nदिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.\nअजिंक्य रहाणे (कर्णधार), राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, डी'आर्की शॉर्ट, जतिन सक्सेना, कृष्णप्पा गौतम, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, स्टुअर्ट बिन्नी, हेनरिक क्लासेन, जोस बटलर, प्रशांत चोप्रा, संजू सॅमसन, अंकित शर्मा, अनुरीत सिंह, आर्यमान बिर्ला, बेन लॉघलीन, धवल कुलकर्णी, दुष्मांता चामीरा, जयदेव उनाडकट, जोफ्रा आर्चर, सुधेशन मिथुन, झहीर खान, डी'आर्की शॉर्ट.\nकेन विल्यम्सन (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, मनीष पांडे, रिकी भुई, सचिन बेबी, शिखर धवन, तन्मय अगरवाल, बिपुल शर्मा, कार्लोस ब्रॅथवेट, दीपक हुडा, मेहंद��� हसन, मोहम्मद नबी, शाकीब अल हसन, यूसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, वृद्धिमान साहा, बसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, बिली स्टॅनलेक, ख्रिस जॉर्डनस, खलिल अहमद, राशिद खान, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल, थंगारसू नटराजन.\nआर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.\nरोहित शर्मा (कर्णधार), जयप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, मुस्ताफिझूर रेहमान, पॅट कमिन्स, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, इशान किशन, राहुल चहर, इव्हिन लुईस, सौरभ तिवारी, बेन कटिंग, प्रदीप सांगवान, जेपी ड्युमिनी, तजींदर सिंग, शरद लुम्बा, सिद्धेश लाड, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, अकिला धनंजया, अनुकूल रॉय, मोहसिन खान, एमडी निधीश, मिचेल मॅक्लेघन.\nश्रेयस अय्यर(कर्णधार), गौतम गंभीर , ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, कॉलिन मुन्रो, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.\nबिग बॉस 12मीटूअॅपलप्रो कबड्डी लीगभारत विरुद्ध वेस्ट इंडिजनवरात्रीइंधन दरवाढहेमा मालिनीजागतिक अन्न दिवसअॅमेझॉन\nरुमा शर्माचा Hot अंदाज Viral\nजगातील 'ही' सूक्ष्म शिल्पं पाहिलीत का\nगर्लफ्रेंडला प्रपोज करताना वापरा या 'जरा हटके' कल्पना\nचालतं-फिरतं घर पाहिलंय का\nप्राण्यांची 'अशी' मजामस्ती पाहिलीय का\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nNavratri 2018 : दुर्गापुजेसाठी बॉलिवूड तारकांचे 'हे' लूक्स तुम्हीही ट्राय करू शकता\nपुस्तकांचा 'असा' वापर कधी पाहिलाय का\nफुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल\nनगरमध्ये फुलपाखरं व रानफुलांचे ताटवे ठरतायत आकर्षणाचं केंद्र\nसप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nसणांसाठी अशा करा सोप्या हेअरस्टाईल्स...\nजोतिबाची पाच पाकळ्यातील बैठी सरदारी पूजा\nअंबाबाई वैष्णवी देवीच्या रुपात, पर्यटकांचा ओघ सुरूच\nनाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवल��� काळे झेंडे\nसई लोकुरने पारंपरिक वेशभूषेसह केला दांडिया अन् गरब्याचा सराव\nविविध मागण्यांसाठी जळगावमधील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा\nठाण्यात रिक्षा जळून खाक\nNavratri 2018 : करवीर निवासिनी श्री अंबाबाईची गजारुढ रुपातील पूजा\nNavratri 2018 : जोतिबाची पाच पाकळ्यांतील खडी पूजा\nअपघातातील जखमी दाम्पत्याचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी पुरक व्यवसायाकडे वळावे\nआगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार\n‘मी टू’अंतर्गत होणारे आरोप सत्य कशावरुन \nपाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय लढा : फरांदे\nमुंबईत येणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी सुरु\nमालदीवमध्ये लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारत करू शकतो हस्तक्षेप\nबुधवारी उघडणार सबरीमाला मंदिराचे दरवाजे; आंदोलनकर्त्या महिलांना रोखले, तणावाची परिस्थिती\nमहाराष्ट्र सरकारची महाभेट; कर्मचाऱ्यांचा 'डीए' 3 टक्क्यांनी वाढवला\n लातुरात दिवसाढवळ्या घरात घुसून तरुणीचा केला खून\nनिवडणूक रणनीतीचा बादशाह आता राजकारणात, नितीशकुमारांची ताकद वाढली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/mangalwar-easy-tips-for-good-luck-118060500006_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:21Z", "digest": "sha1:MJFQJ4TA36VU7FKIUY6KOQABVTF5B52R", "length": 15484, "nlines": 157, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाग्य उजळायचे असेल तर मंगळवारी अमलात आणा हे 10 उपाय | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाग्य उजळायचे असेल तर मंगळवारी अमलात आणा हे 10 उपाय\nधर्म आणि ज्योतिष्यानुसार मंगळवार हनुमानाचा अत्यंत प्रिय दिवस आहे. म्हणून या दिवशी मनापासून हनुमानाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. यासोबतच मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात. तर आपणही आपले भाग्य उजळवू इच्छित असाल तर मंगळवारच्या दिवशी अमलात आणा हे 10 सोपे उपाय:\n* हनुमान मंदिरात दर्शनासाठी जावे.\n* हनुमानाला तयार विडा अर्पित करावा.\n* मंगळवारी हनुमानाची पूजा-अर्चना करून ध्यान केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव दूर होतो.\n* 'ॐ क्रां क्रीं क्रौं स: भौमाय नम:' मंत्र उच्चारणासह घरातून बाहेर पडावे.\n* लाल वस्त्र धारण करावे किंवा लाल कपडा जवळ ठेवावा.\n* हनुमानाच्या मंदिरात लाल फूल अर्पित करावे.\n* घरातून निघण्यापूर्वी मधाचे सेवन करावे.\n* या दिवशी काटा, चाकू, कात्री, किंवा इतर धारदार वस्तू खरेदी करू नये.\n* बजरंगबलीला गूळ ���णि चण्याचं नैवेद्य दाखवावं.\n* बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी 108 वेळा खालील मंत्र जपावा.\nमंत्र- 'ॐ श्री हनुमंते नमः' किंवा 'ॐ रामदूताय नम:', यातून कोणत्याही एका मंत्राची माळ प्रती मंगळवारी जपावी.\nमराठीत श्री हनुमान चालिसा (पाहा व्हिडिओ)\nहे दोन हनुमान मंत्र देतील इच्छित वरदान\nहनुमानाचे चमत्कारी 12 नावे, संकटापासून वाचवतात\nया 5 लहान चुका आणि ग्रह देतात अशुभ प्रभाव\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषया��मध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=83&product_id=243", "date_download": "2018-10-16T19:47:44Z", "digest": "sha1:EOWKDDEA7FZ6MSIDDZVLMCI27VHXUIEM", "length": 4239, "nlines": 68, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Aadhunik Hindi Sahitya : Antaranga |आधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nडॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे द्वैभाषिक लेखक-समीक्षक आहेत. त्यामुळे मराठी व हिंदी ह्या दोन्ही भाषांतील साहित्याचा तौलन���क अभ्यास हा त्यांचा चिंतनाचा व लेखनाचा विषय राहिला आहे.\nप्रस्तुत ग्रंथात हिंदी-मराठीचे अंतःसंबंध प्रकट करतानाच दोन्ही भाषांतील काही साहित्य-कलाकृतीविषयी तुलनात्मक विचारही डॉ. बांदिवडेकर यांनी मांडले आहेत.\nहिंदीतील काही मुख्य साहित्यप्रकारांची त्यांनी सखोल चर्चा केली आहे. त्यांचा मुख्य हेतू हिंदी साहित्याचे दर्शन घडवणे हा आहे.\nत्याबरोबरच या ग्रंथातून आधुनिक हिंदी साहित्याचे अंतरंग जाणून घेता येते आणि हिंदीच्या आधुनिक हिंदी साहित्याचे एक परिदृश्य निश्चित स्वरुपात उभे राहते. तसेच आधुनिक हिंदी साहित्याच्या स्वरूपाचा, शक्तीचा आणि मर्यादा-वैशिष्ठ्यांचा बोध होतो.\nआधुनिक हिंदी साहित्य : अंतरंग ह्या ग्रंथात ज्या साहित्याकारांची व त्यांच्या कलाकृतींची चर्चा केली आणे, ते सर्वच साहित्यकार आणि त्या कलाकृती हिंदी सर्वश्रेठ मानल्या जातात.\nत्यांचे श्रेष्ठपण डॉ. बांदिवडेकर यांनी अतिशय सहृदय वृत्तीने दाखवून दिले आहे.\nहिंदी साहित्याचे दरवाजे खुले करणारा हा मौलिक ग्रंथ मराठी-हिंदी ह्या दोन्ही भाषांच्या अभ्यासकांना व मर्मज्ञ वाचक-रसिकांना मार्गदर्शक ठरेल. .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://davabindu.wordpress.com/2016/04/02/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-14/", "date_download": "2018-10-16T19:56:50Z", "digest": "sha1:T2G2NQHMQN3BVRZZSR67PBS2OQPHL5YA", "length": 68642, "nlines": 369, "source_domain": "davabindu.wordpress.com", "title": "अज्ञाताची चाहूल : (भाग : 14) | davabindu दवबिंदू", "raw_content": "\nविचार, आठवणी, अनुभव, भावना, हितगुज , मतं….आणि बरंच काही\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nतिने घड्याळात बघितलं. सकाळचे साडेपाच वाजत आले होते. उद्या कसलं उजाडलाय पण आजचा दिवस. आजच जाऊन त्या मोलकरणीला भेटलं पाहिजे. सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे खरं तर. ती अटेंड करून मग जाऊ शकतो. पण त्या वेळेला ती मोलकरीण नाही भेटली तर उजाडलाय पण आजचा दिवस. आजच जाऊन त्या मोलकरणीला भेटलं पाहिजे. सकाळी एक महत्वाची मीटिंग आहे खरं तर. ती अटेंड करून मग जाऊ शकतो. पण त्या वेळेला ती मोलकरीण नाही भेटली तर मागच्या वेळेला ती संध्याकाळी ५-५.३० च्या सुमाराला भेटली होती. कदाचित तीच तिच्या कामाची वेळ असेल. आजही त्याच वेळेला गेलं पाहिजे. पण सुजय नेमका घरी असला आणि त्याने आपल्याला बघितलं तर मागच्या वेळेला ती संध्याकाळी ५-५.३० च्या सुमाराला भेटली होती. कदा��ित तीच तिच्या कामाची वेळ असेल. आजही त्याच वेळेला गेलं पाहिजे. पण सुजय नेमका घरी असला आणि त्याने आपल्याला बघितलं तर त्यासाठी काहीतरी विचार करून ठेवायलाच हवा. आणि ईशाला लगेच कळवायला हवं. सो आज संध्याकाळी पाच वाजता- सुजयच्या बिल्डींग मध्ये. ठरलं.\nतिने समोरची खिडकी उघडली. बाहेर उजाडायला सुरुवात झाली होती. हवेत गारवा नसला तरीही एक प्रकारचा ताजेपणा भरून राहिला होता. आणखी एक नवीन दिवस सुरु होत होता, नवीन आव्हानांसोबत आणि नव्या अत्माविश्वासासोबत…\n—————— भाग १३ पासून पुढे चालू—————–\nसिद्धार्थ ऑफिससाठी तयार होत होता खरा, पण त्याच्या डोक्यात कौस्तुभ परांजपेचेच विचार चालू होते. काल सायली मधेच आल्यामुळे कौस्तुभशी बोलणं होता होता राहिलं होतं. आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याला कामातून अजिबात वेळच मिळाला नव्हता. ऑफिसमधून निघायला उशीर झाला होता खरं, तरीही निघता निघता त्याने पुन्हा फोन लावून बघितला पण रिसेप्शनवरचाच फोन उचलला गेला नाही. आणि उचलला गेला असता तरी कौस्तुभ ऑफिसमध्ये असला असताच असं नाही. आज ऑफिसच्या कामातून वेळ काढून पुन्हा त्याला फोन करून बघायला हवा. त्याच्याकडून सुजयबद्दल काहीतरी कळलं, की सायलीशी ह्या बाबत बोलता येणार होतं. पण ऑफिसमध्ये सगळे आजूबाजूला असताना त्याच्याशी मोकळेपणाने सगळं बोलताही आलं नसतं. काल सायलीच मध्ये आली, आज दुसरं कुणी आलं असतं. नाही, हे प्रकरण लवकरात लवकर हातावेगळं करायला हवं होतं. नेमका कौस्तुभचा मोबाईल नंबर त्याच्याकडे नव्हता नाहीतर त्याला कोणत्याही वेळेला फोन करता आला असता. पण सध्यातरी त्याला ऑफिस– टाईम मध्ये ऑफिसच्याच फोन वर कॉल करता येणार होता. दोन मिनिटं विचार करून त्याने मोबाईल उचलला आणि सायलीला मेसेज टाईप केला,\nबॉस आय एम नॉट फिलिंग वेल टुडे. आय एम गोइंग टू द डॉक्टर आणि विल बी इन द ऑफिस बाय ११–११.३० . होप डॅट्स ओके.\nपुढच्याच मिनिटाला सायलीचा मेसेज आला.\nनो प्रॉब सिद्धार्थ. यु टेक केअर अँड टेक रेस्ट. नो नीड टू कम टू द ऑफिस टुडे. आय विल बी इन द ऑफिस टील ३ pm अँड आफ्टर डॅट आय हॅव टू गो आउट फॉर सम पर्सनल वर्क. आय विल गिव्ह यु अ कॉल इन द इविनिंग. बाय.\nसायली सुद्धा ऑफिसला निघायच्या गडबडीत होती. सिद्धार्थला मेसेज करून झाल्यावर तिने तिच्या महत्वाच्या काही गोष्टी पर्स मध्ये टाकल्या आणि ती ब्रेकफास्ट करण्यास���ठी बाहेर आली.\n“झालं का तुझं आवरून” तिला बाहेर आलेली बघताच आई किचन मधून बाहेर आली. ” सायली, रात्रभर झोपली नाहीस का” तिला बाहेर आलेली बघताच आई किचन मधून बाहेर आली. ” सायली, रात्रभर झोपली नाहीस का डोळे असे का दिसतायत तुझे डोळे असे का दिसतायत तुझे\nआईच्या आवाजात नेहेमीचीच काळजी होती.\nबाबा नुकतेच वॉक करून आले होते आणि सोफ्यावर बसून नेहेमीप्रमाणे चहा घेत पेपर वाचत होते. आईने त्यांच्याकडे बघितलं तसं त्यांनी हाताने खूण करून आईला शांत राहायला सांगितलं.\n“सायली, आज लवकर निघालीस वाटतं एरव्ही माझा चहा होऊन १५ मिनिटं होऊन गेली तरी तू आत तयार होत असतेस आणि मग धावत धावत येतेस नाश्ता करायला. पण बरं झालं एका अर्थी. आपण आज एकत्र चहा घेऊ.”\nबाबा डायनिंग टेबलवर बसत म्हणाले.\n“आज तुझी फेव्हरेट डिश केलीये. मिक्स डाळींचे डोसे. काल न जेवताच झोपलीस, म्हटलं आज जाताना तरी पोटभर खाऊन जाशील. “\nआईने तिच्यासमोर डोसे आणून ठेवले आणि ती पण तिथेच बसली.\nसायली काहीच न बोलता खायला लागली. कालच्या उपवासामुळे तिला आता खरंच खूप भूक लागली होती. आई–बाबांनी पुन्हा एकमेकांकडे बघितलं. सायलीच्या डोक्यात काहीतरी चाललंय हे त्यांना कालच जाणवलं होतं. सुजयला मिळालेल्या संधीबद्दल कळताच सायलीने ज्या प्रकारे रीएक्ट केलं होतं, ते पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटलं होतं. आज सायली ऑफिसला निघायच्या आधी तिच्याशी बोलायचंच, असं त्यांनी ठरवलं होतं.\n“अगं, रात्री झोपच लागली नाही नीट. थोडा वेळ तुमच्या खोलीत येउन पण झोपले होते पण नाहीच झोप लागली. सकाळी ५ वाजता वगैरे बाहेर आले होते मी. बिस्किट्स खाल्ली थोडी. तुम्ही झोपला होतात. पण तरी आत्ता खूप भूक लागलीये.”\n“काय झालंय सायली नक्की कालपासून बघतोय आम्ही, सुजयच्या यु.एस च्या संधी बद्दल कळल्यावर तू फार वेगळी रीएक्ट झालीस आणि तेव्हापासून अस्वस्थ आहेस. म्हणूनच झोप नाही लागली तुला, बरोबर ना कालपासून बघतोय आम्ही, सुजयच्या यु.एस च्या संधी बद्दल कळल्यावर तू फार वेगळी रीएक्ट झालीस आणि तेव्हापासून अस्वस्थ आहेस. म्हणूनच झोप नाही लागली तुला, बरोबर ना काय चाललंय डोक्यात तुझ्या काय चाललंय डोक्यात तुझ्या काही टेन्शन आहे का काही टेन्शन आहे का\n“आता अगदीच थोडे दिवस आई. मनातल्या आणखी काही शंकांची उत्तरं मिळाली, की तुम्हाला सगळंच सांगेन. आणखी टेन्शन नाही देणार तुम्ह��ला.” सायली मनाशीच विचार करत होती.\n“सायली, अगं आई काहीतरी बोलतेय तुझ्याशी. लक्ष आहे ना तुझं\n“हो. सॉरी. झोप झाली नाहीये ना, डोकं जड झालंय नुसतं. आज ऑफिसला गेले नसते खरं तर, पण एक खूप महत्वाची मीटिंग आहे, जावंच लागेल. आणि आई, तू टेन्शन घेऊ नकोस गं. कालचा दिवस खरंच खूप बिझी गेला आणि एक क्लायन्ट जरा प्रॉब्लेमाटिक आहे. एरव्ही बॉसनीच हॅंडल केलं असतं हे सगळं. पण ते हैदराबादला गेलेत आणि तिकडून मग त्यांना कलकत्त्याला जायचंय पंधरा दिवसांसाठी. त्यामुळे मला ते हॅंडल करायचंय, त्याचं टेन्शन आहे जरासं. हे असले मोठे आणि जुने क्लायनट्स बॉस बघतात. आता ह्या क्लायन्टच्या बाबतीत काही महत्वाचा डिसिजन घायचा झाला, आणि तो चुकला तर काय, असं सारखं वाटतंय मला.\nमी काल आले तेव्हाच माझं डोकं खूप दुखत होतं आणि त्यात सुजय, ती यु.एस ची संधी, लग्नाची तारीख वगैरे सगळं कळलं. मी त्याच्याबाजूने विचार करण्याच्या मनस्थितीतच नव्हते गं. एवढा मोठा निर्णय घ्यायचा, तोही लग्नाच्या बाबतीतला, हेच डोक्यात आलं पहिल्यांदा. आय वॉज नॉट प्रीपेअर्ड फॉर धिस काईंड ऑफ सिच्युएशन. म्हणून चिडचिड झाली. मग नंतर शांत होऊन विचार केल्यावर मला स्वतःलाच खूप विचित्र वाटलं, मी अशी रीएक्ट का झाले, म्हणून. नंतर त्याला विश पण केलं मी फोन करून. माझा चॉइस किती परफेक्ट आहे असा विचार करून आता आय एम रिअली फिलिंग प्राऊड अबाउट हिम. “\nहे सगळं बोलताना आई–बाबांच्या नजरेला नजर मिळवण्याची सायलीची हिम्मतच नव्हती. खाली बघून खाता खाता बोलण्याचं ती नाटक करत होती. आपण मान उचलून वर बघितलं तर आई–बाबांना लगेच लक्षात येईल की काहीतरी गडबड आहे, हे तिला माहित होतं.\nतिचं बोलणं ऐकून आई–बाबांचं समाधान झालं की नाही, हे तिला नीटसं कळलं नाही. पण तिने सुजयला फोन करून त्याचं अभिनंदन केलं हे ऐकून, त्या दोघांमध्ये काही तणाव नाही हे लक्षात आल्यावर आई–बाबांना बरं वाटल्याचं मात्र तिला जाणवलं.\nखाऊन झाल्यावर उठता–उठता तिला आठवलं की आपण महत्वाचं तर बोललोच नाही आई–बाबांशी. आई उठून किचनमध्ये जात होती तिला सायलीने हाताला धरून पुन्हा खुर्चीवर बसायला सांगितलं.\n“सगळ्यात महत्वाचं मी बोललेच नाही तुमच्याशी. काल रात्रभर हाच विचार करत होते मी, म्हणून झोप नाही लागली. फायनली मी डिसिजन घेतलाय, १५ दिवसात लग्न करण्याचा. आई तू काल म्हणालीस ते पटलंय मला. अर्थात मी लगेच त्याच्याबरोबर नाही जाणार. इथेपण माझ्यासाठी खूप चांगल्या अपॉरचुनिटीज आहेत. म्हणजे या कंपनीत. बाबा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, साखरपुड्याच्या आदल्या आठवड्यातच बॉसनी त्याबद्दल सांगितलं मला. अर्थात नक्की सांगणार नाहीत ते आत्ता पण त्यांनी हिंट दिली. मला वेगळा आणि आणखी वरच्या पोझिशनचा रोल द्यायचं चाललंय, एवढं काहीतरी मला कळलं. म्हणून मला कुठलीच घाई करायची नाहीये. पण एक वर्षानंतर वगैरे विचार करेन मी तिकडे जाऊन तिथे काही चांगल्या संधी मिळतायत का ते बघायचा. असा मी सध्यातरी विचार केलाय. मध्ये व्हेकेशनसाठी जाऊन येईन तिकडे, जमेल तेव्हा. आणि असं केलं तर मला इथे तुमच्याबरोबर पण जास्त राहता येईल ना\nतर बाबा, तुम्ही कळवून टाका सुजयकडे. फक्त एकच गोष्ट, एवढ्या कमी दिवसात लग्न करायचं तर अगदी घरातलेच लोकं असलेले बरे. एवढी मोठी तयारी आता होणं शक्य नाही. उगीच धावपळ होईल, दमछाक होईल आणि हॉल तर आता एवढ्या कमी दिवसात मिळणारही नाही. त्यापेक्षा घरीच करू सगळं असं मला तरी वाटतंय. वाटलं तर, सुजय निघायच्या आदल्या दिवशी वगैरे रिसेप्शन करू आपण. त्यात फार काही करायचं नसतंच. म्हणजे विधींची तयारी काही नाही. फक्त हॉल आणि केटरर बघायला लागेल. ते सुजयच्या बाबांशी बोलून घेता येईल. अर्थात हे माझं म्हणणं झालं. तुम्ही पण बोला आणि काय ते फायनल करा. बरं चला, मी पळते आता. संध्याकाळी बोलू. “\nसायली एका दमात हे सगळं बोलली, पाठ केल्यासारखं. आणि ती घराबाहेर पडली सुद्धा. आई आणि बाबा अवाक होऊन तिच्याकडे बघत होते.\n“अहो, ही हे मनापासून बोलतेय का मला अंदाजच येत नाहीये तिचा. ” आईला पुन्हा काळजी वाटायला लागली.\n“म्हणून मी म्हणत होतो, आपलं मत तिला आधी सांगायचं नाही. मग तिला निर्णय घेताना त्याचंही टेन्शन येणार. पण तुला सगळं सांगायची घाई झालेली असते. मलाही कळत नाहीये आता. मीच तिला म्हटलं तू निर्णय घे असं. पण ती खरंच मोकळी झाली तिचा निर्णय घेऊन. एरव्ही तिला काय वाटतंय हे तिने आपल्याला सांगितलं असतं, आपलं मत घेतलं असतं, आपण सगळ्यांनी त्याच्यावर चर्चा केली असती आणि मग एका निर्णयावर आलो असतो सगळे. पण या वेळी ती असं कसं वागली तेही एवढं महत्वाचा निर्णय घायचा असताना तेही एवढं महत्वाचा निर्णय घायचा असताना अगदी अलिप्तपणे, आता काहीतरी एक ठरवायलाच हवं तर ठरवून मोकळे होऊया, अशी भूमिका वाटली तिची.” ब���बा\n“हो ना, आणि पुढचा सगळाच विचार केला तिने. स्वतःचं करियर, जॉब. लग्न कसं करायचं, रिसेप्शन वगैरे. म्हणजे काल ही मुलगी आता या गोष्टीवर निर्णय घ्यायचा म्हणून वैतागली होती. आणि मग एका रात्रीत तिने या सगळ्याबद्दल विचार करून एकटीने निर्णय घेऊनही टाकला काहीच कळत नाहीये. मला वाटतंय, की आपण संध्याकाळी बोलू पुन्हा तिच्याशी आणि मग कळवू सान्यांकडे. उगीच घाई नको करायला..” आई\n“हो, मलापण तसंच वाटतंय…” बाबा\nसाडेआठ वाजले तसा सिद्धार्थ नेहेमीप्रमाणे आईला नमस्कार करून ऑफिससाठी बाहेर पडला. पण आज त्याला ९ –९.१५ पर्यंत ऑफिसला पोहोचायची घाई नव्हती. त्याने सायलीला मेसेज करून त्याला लेट होईल असं कळवलं होतंच. त्याला फक्त कौस्तुभला फोन करून नीट बोलून त्याच्याकडून सुजयबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. तो थेट बिल्डींगच्या गच्चीवर आला. आता काही वेळ तो इथेच थांबणार होता. सकाळच्या गडबडीच्या वेळात गच्चीवर तसं फारसं कुणी फिरकायचं नाही, त्यामुळे इथून निवांतपणे फोन करता आला असता. गच्चीवर एका बाजूला बसण्यासाठी बाकं टाकली होती आणि वर शेड टाकली होती. तिथे बसून त्याने लॅपटॉप उघडला आणि पुढची चाळीसेक मिनिटं त्याने ऑफिसचे काही महत्वाचे मेल्स ड्राफ्ट केले. सव्वा नऊ वाजले तसं त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि मोबाईलवरून ग्लॉसिसॉफ्ट कंपनीचा बोर्ड नंबर डायल केला.\nपुढच्याच मिनिटाला कौस्तुभच्या डेस्कवरचा फोन वाजायला लागला.\nसायली ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हाही ती विचारातच होती. घरून निघाल्यापासून ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंतचा वेळ कसा गेला तिला कळलंच नव्हतं. संध्याकाळी ती मोलकरीण भेटल्यावर ती काय सांगेल आणि त्यानंतर काय होईल, ह्याबद्दलच ती विचार करत होती. रोज सकाळी तिची तिच्या टीमबरोबर पंधरा मिनिटांची मीटिंग असायची. ती मीटिंग आटोपली आणि त्यानंतरच्या रोजच्या कामात ती बिझी झाली. अकरा वाजता मीटिंग होती, ती लंच टाईम पर्यंत चालणार होती. आणि त्यानंतर दोन तासात तिला ऑफिसमधून निघून सुजयच्या बिल्डींग मध्ये जाण्यासाठी निघायचं होतं. काम बरंच होतं आणि वेळ खूप कमी. पुढचा काही वेळ ती बाकी सगळं विसरून कामात बुडून गेली. सव्वा – दहाच्या सुमाराला तिला रिसेप्शनवरून फोन आला.\n“गुड मॉर्निंग सायली मॅडम. देअर इज समवन हिअर एट द रिसेप्शन टू सी यु. डू यु हॅव एनि अपोईण्टमेन्टस टुडे \n“नो. आय हॅव एन अपोईण्टमेन्ट ओन्ली एट ११ टुडे. हु इज इट\n“वन मोमेंट मॅम……………इट इज……मिस्टर …..सुजय साने.”\nसिद्धार्थ फोनवरच जोरात ओरडला. तो होता तिथेच खाली बसला.\n“सॉरी, नाही म्हणजे माझ्यासाठी हे अगदीच अनएक्स्पेक्टेड आहे, म्हणून असा रीएक्ट झालो मी. कौस्तुभ त्याच्या ट्रान्स्फर बद्दल बोलला होता. पण आजपासून तिकडे जॉइन होणार आहे हे माहित नव्हतं. एनीवेज, थॅंक्स. मला बॅंगलोर ऑफिसचा फोन नंबर मिळू शकेल का\nग्लॉस्सीसॉफ्ट च्या बॅंगलोर ऑफिसचा नंबर सिद्धार्थने नोट करून ठेवला. कौस्तुभ बरोबर आजही चुकामुकच झाली होती. त्याची ट्रान्स्फर होणार आहे हे काल माहित असलं असतं तर सायली कितीही चिडली असती तरीही त्याने सगळी कामं बाजूला टाकून कालच त्याला पुन्हा फोन केला असता. पण आता जर, तर ला काय अर्थ होता कौस्तुभ आजपासून मुंबई ऑफिसला येणार नव्हता. पण म्हणून आज तो लगेच बॅंगलोरला गेला असेल असंही नाही. बॅंगलोर ऑफिसला फोन करून फार उपयोग होईल, असं वाटत नाही. जनरली लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्स्फर होऊन गेले की जॉईनिंग पिरीएड घेतातच. त्यामुळे तो लगेच दुसऱ्या दिवशी काही त्या ऑफिसमध्ये जाणार नाही. बहुतेक तो सोमवारपासून बॅंगलोर ऑफिसला जॉईन होईल. काय करावं आता\nसिद्धार्थ अस्वस्थपणे उठून फेऱ्या मारायला लागला. त्याने घड्याळात बघितलं, ९.२५च झाले होते. तो अजून अर्ध्या तासाने ऑफिसला जायला निघाला असता तरी चाललं असतं. अचानक तो थांबला. विचारांची गती जलद झाली होती. कौस्तुभ काल ऑफिसला आला होता. तो दिवसभर ऑफिसमध्ये होता असं धरलं तर आज, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच तो बॅंगलोरला गेला असेलच असं नाही. म्हणजे तो अजून मुंबईतच असणार, बहुतेक तरी. एक मिनिट अजून विचार करून त्याने पुन्हा ग्लॉस्सीसॉफ्टला फोन लावला.\nआणखी एक मिनिटानंतर सिद्धार्थ फोनवर अगदी काकुळतीला येउन विनवण्या करत होता.\n“आय एम रिअली सॉरी. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला त्रास देतोय. कौस्तुभच्या कलीग ने सांगितलं मला त्याची ट्रान्स्फर झाली ते. मला खरंच माहित नव्हतं हो आजच ट्रान्स्फर होईल ते. मी कालच आलो यु.के वरून आणि मध्ये आमचा काही फोन झाला नाही. कॅन यु डू मी अ फेवर प्लीज मला त्यांचा मुंबईतला अड्रेस मिळेल का. म्हणजे आम्ही नेहेमी बाहेर भेटायचो, त्यामुळे प्रॉपर अड्रेस माहित नाही. प्लीज, मला एक खूप महत्वाचं पार्सल द्यायचंय त्याचं. ख���प अर्जंट आहे. त्याचा मोबाईल पण लागत नाहीये, तुम्ही प्लीज मला त्याचा अड्रेस किंवा नंबर काहीही दिलंत तरी चालेल. ”\n“आय अंडरस्टॅंड युअर प्रॉब्लेम सर. पण आम्ही कोणत्याही एम्प्लॉईची पर्सनल माहिती देत नाही बाहेरच्या कोणाला, परमिशन असली तरच देऊ शकतो. तुम्ही हवं तर त्यांच्या डिपांर्टमेंट मध्ये फोन करून विचारा. पण आम्ही रिसेप्शनवरून कोणालाही ही माहिती देत नाही. कंपनीचे रुल्स फार स्ट्रीक्ट आहेत. आय होप यु अंडरस्टॅंड. सॉरी सर.”\nसिद्धार्थने हताश होऊन फोन ठेवून दिला. पुन्हा त्याच्या डिपांर्टमेंटमध्ये फोन करून त्याला उगीच स्वतःकडे लक्ष ओढवून घायचं नव्हतं. आजचाही दिवस वाया गेल्यागतच होता. साखरपुड्यातलं सुजयचं फोनवरचं संशयास्पद बोलणं त्याला आठवायला लागलं. कौस्तुभ बरोबरचं सुजयचं खोटं खोटं वागणं आठवलं,तो स्वतःचा जवळचा मित्र असल्यासारखं लोकांना वाटावं म्हणून सुजयने केलेली धडपड आठवली. कौस्तुभपर्यंत आणखी कसं पोहोचता येईल, ह्याचा तो विचार करायला लागला. पण काहीच सुचेना. त्याने घड्याळात बघितलं. नऊ चाळीस झाले होते. आता तसंही थांबून काहीच उपयोग नव्हता. बेंचवर पडलेलं त्याचं सगळं सामान त्याने गोळा केलं आणि तो ऑफिसला जायला निघाला निघाला.\nसिद्धार्थ ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा साडेदहा होत आले होते. रिसेप्शनजवळच्या वेटिंग एरियात बरेच व्हीझीटर्स बसलेले होते पण तिकडे काही त्याचं लक्ष गेलं नाही. रिसेप्शनवर आल्यानंतर उजव्या बाजूच्या दरवाज्यावर त्याने त्याचं आय–कार्ड स्कॅन केलं आणि तो दरवाजा उघडला. सिद्धार्थ आत जाणार तेवढ्यात मागून धापा टाकत कुणीतरी पळत आलं. कोण आहे ते बघायला सिद्धार्थ मागे वळला. मागून जोरात पळत येत असलेल्या त्या मुलीने आता आपण याच्या अंगावर जोरात आदळणार आहोत असं लक्षात आल्यावर कसाबसा स्वतःच्या पळण्याचा वेग आटोक्यात आणला. तरीही सिद्धार्थ एका हाताने जे दार पकडून उभा होता त्यावर येउन ती आदळलीच. त्या मुलीला कुठेतरी बघितलंय की काय, असं त्याला वाटून गेलं पण नक्की काही आठवलं नाही.\n“हे, आर यु ओके\n“ओह यस, आय एम फाईन. अक्चुअलि हे असं पळणं आणि आदळणं माझ्यासाठी नेहेमीचंच आहे. तुम्हीच घाबरले असाल माझ्यामुळे. आय एम सॉरी. ”\n“हो मी खरंच घाबरलो. बाय द वे, तुम्ही इथे व्हीझीटर आहात का तर मग तुम्हाला इथून आत येता येणार नाही. रिसेप्शनवर व्हीझीटर्स चं एन्ट्री कार्ड मिळतं ते घेऊन व्हीझीटर्स साठी वेगळा एन्ट्रन्स आहे, तिथून यावं लागेल तुम्हाला. “\nसिद्धार्थ अजूनही तिला कुठे बघितलंय ते आठवण्याचा प्रयत्न करत होता.\n“हो मला माहित आहे ते. पण तिथून वेटिंग एरिआतुन आत बघत होते तर तुम्ही आत जाताना दिसलात म्हणून तुम्हाला थांबवायला पटकन धावत आले मी तुमच्या मागे …..”\nसिद्धार्थच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून तिला त्याचा काय गोंधळ उडालाय ते लक्षात आलं.\n“ओह, सॉरी मी ओळख नाही ना करून दिली माझी. तुम्ही ओळखलं नसेल ना मला, किंवा कुठेतरी बघितलंय पण कुठे ते आठवत नसेल ना मी सांगते. मी ईशा , सायलीची मावसबहीण. तिच्या साखरपुड्यात तुम्ही बघितलं असेल मला.”\n“ओह यस, मी खरंच विचार करत होतो तुम्हाला कुठे बघितलंय त्याचा. पण तुम्ही इथे कशा आणि इथे का थांबलायत आणि इथे का थांबलायत सायली आली असेल सकाळीच. ” सिद्धार्थ\n“हो ती आली आहे,पण जागेवर नाहीये. रिसेप्शन वाले फोन करतायत तर डेस्कवरचा फोन ती उचलत नाहीये. मी मोबाईलवर कॉल करतेय पण ती उचलत नाहीये. आणि तिने सांगितल्याशिवाय हे इथले लोक आत नाही सोडणार मला…तेवढ्यात तुम्ही दिसलात, म्हणून मी ….धावत मागे आले तुमच्या….म्हटलं निदान आत जाऊन तरी वेट करता येईल. मी सकाळी लवकर निघालेय हो पुण्याहून, मला चहा– कॉफी काहीतरी हवंय.” ईशा\n“हो, हो, नो नीड टू एक्स्प्लेन ऑल धिस. तुम्ही सायलीची बहिण आहात म्हटल्यावर तुम्हाला इथे कसं बसवून ठेवेन मी सायली बॉस आहे ना माझी, उद्या तिला कळलं तर माझ्या प्रमोशनवर घाला यायचा……” सिद्धार्थ हसत हसत म्हणाला. “फक्त तुमचं कार्ड बनवून घेऊ इथून आणि मग तुम्ही माझ्याबरोबर याच एन्ट्रन्सने या. “\n“पण मग तुम्ही इथे आलात ते सायलीला माहित नाहीये वाटतं, नाहीतर तिने तशा इनस्ट्रकशनस दिल्या असत्या. इथे तुम्हाला थांबावं लागलं नसतं, ” सिद्धार्थ आत जाता–जाता बोलत होता.\n“खरं तर तिला सरप्राइझ द्यायचं होतं मला. एक मिनिट, प्लीज ‘तुम्ही’ वगैरे म्हणून नका मला, फार फॉरमल वाटतं. आणि मग मलाही उगीच ‘तुम्ही- तुम्ही’ असं म्हणावं लागतं समोरच्याला.” ईशा वैतागून म्हणाली.\nतिच्या मोकळेपणाने बोलण्याचं सिद्धार्थला हसू आलं.\n बरं मला सांग, तू मला कसं काय ओळखलंस, एवढ्या लांबून. आपण एकदाच भेटलोय तरीपण\n“साखरपुड्यातले फोटोज बघितले होते ना मी. म्हणून लक्षात होतं. ” ईशा\n“ओके, हे बघ आलोच आपण. हे ��मचं ऑफिस आणि इथे सायली बसते. कुठे गेलीये काय माहित आज खरं तर एकच मीटिंग होती अकरा वाजता. आत्ता कोण आलंय काय माहित आज खरं तर एकच मीटिंग होती अकरा वाजता. आत्ता कोण आलंय काय माहित ए एके, सायली कुठे आहे माहित आहे का ए एके, सायली कुठे आहे माहित आहे का\n“पता नाही, मै भी अभी आया हू…” एके\n“मी सांगते ना,” एकेच्या पलीकडे बसलेली एक कलीग म्हणाली, “आता सायली मॅडम फक्त आपल्या राहिल्या नाहीयेत ना, आता हळूहळू आपलं महत्व कमीच होणार आणि …………..”\n“काय टाईमपास करतेयस तू सायली कुठे आहे\n“अरे सुजय आलाय तिला भेटायला. ते लोकं आय थिंक कॅफेटीरिया मधेच बसले असतील”\n” ईशा आणि सिद्धार्थ एकदमच ओरडले.\nदोघांच्याही चेहऱ्यावरचा रंगच उतरल्यासारखा झाला.\n“कुल डाऊन सिद्धार्थ. त्यांचं लग्न ठरलंय. ते असे भेटणारच.” सिद्धार्थने स्वतःला समजावलं.\n“ईशा, तुझ्यासाठी काय सांगू चहा की कॉफी\nईशा तर विचारात गढून गेली होती. कालच रात्री सायलीने लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं तिला सांगितलं होतं. हे कळल्यावर ईशासुद्धा रात्री नीट झोपली नव्हती. आणि पहाटे ५ वाजता सायलीचा मेसेज आला होता, ती आज त्या मोलकरणीला भेटायला जात असल्याचं. हे एवढं सगळं चालू असताना ईशाला तिकडे पुण्याला चैन पडणं शक्यच नव्हतं. काही अर्जंट फॅमिली प्रॉब्लेम हॅंडल करण्यासाठी ३–४ दिवस सुट्टी घ्यावी लागतेय, असं मेल बॉसला पाठवून सकाळी ७ वाजताच ती घरातून निघाली. आईला मात्र तिने सांगितलं की ऑफिसच्या काही अर्जंट कामासाठी मुंबईला जावं लागतंय, त्यामुळे मावशीकडे जाऊन ३–४ दिवस राहणार आहे. ईशा मुंबईला सायलीकडेच राहणार आहे, हे ऐकून तिच्या आईनेही तिला फार प्रश्न विचारले नाहीत.सायलीसाठी मात्र हे सरप्राईझ ठेवलं तिने, आणि पुण्याहून थेट ती सायलीच्या ऑफिसमध्ये आली. सुजय इथे आलेला असणं तिच्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. सुजय सायलीला भेटायला का आला असेल, ह्याचाच ती आता विचार करत होती. सुजय आणि सायली कॅफेटीरियामध्ये बसून बोलतायत, असं चित्र तिच्या डोळ्यांसमोर यायला लागलं.\n“तुला वेळ असला तर मला जरा तुमचा कॅफेटेरिया कुठे आहे ते दाखवशील का प्लीज” ईशा पर्स घेऊन उठलीच.\n“तिथे जायची गरज नाही अगं, इथे मागवू शकतो मी चहा वगैरे…”\nसिद्धार्थला तिच्या अचानक घाई करण्याचं कारण कळत नव्हतं.\nईशाने वैतागून त्याच्याकडे बघितलं.\n” मला भूक पण लागली आहे…��ाहीतरी खायचंय …”\n“ओके, ओके…चल दाखवतो…” सिद्धार्थ.\nकॅफेटेरिया मध्ये ते आले तेव्हा तिथे फारशी गर्दी नव्हतीच. ही ब्रेकफास्ट किंवा लंचची वेळ नसल्यामुळे फार लोक नव्हते. मात्र टी ब्रेक किंवा कॉफी ब्रेक घेऊन १० मिनिटांसाठी तिथे आलेले असे काहीजण होते. आत आल्या आल्याच ईशाने सगळीकडे नजर फिरवून सायली आणि सुजय कुठे दिसतायत ते शोधायला सुरुवात केली. पण स्वतः मात्र कोणाला पटकन दिसणार नाही अशी एका खांबामागे उभी राहिली.\n“इथे अशी लपल्यासारखी का उभी राहिली आहेस हे, ती बघ सायली आणि सुजय…तुला त्यांच्याच टेबलवर बसायचंय का हे, ती बघ सायली आणि सुजय…तुला त्यांच्याच टेबलवर बसायचंय का चल मग लवकर नाहीतर ते परत जायला निघायचे.”\nईशाप्रमाणेच सिद्धार्थला सुद्धा सुजयवर लपून वॉच ठेवण्यात जास्त इंटरेस्ट होता. पण ईशाला हे सांगता ही येणार नव्हतं. त्यामुळे लवकरात लवकर तिला सायलीच्या टेबलवर पोहोचवून आपण परत जाण्याचं नाटक करायचं, पण तिथेच कुठेतरी लपून सुजयच्या हालचाली बघायच्या, असं त्याच्या डोक्यात होतं. पण ही ईशा इथे अशी लपून का उभी आहे, आणि त्या दोघांकडे अशी का बघतेय, त्याला कळतच नव्हतं. ती सायलीला सरप्राईझ द्यायला आली होती तर सायली दिसल्यावर तिने खरं तर धावत पुढे जायला हवं होतं. पण ती तसं काहीच करत नव्हती.\n तुला भूक लागलीये ना….चल ना मग….” सिद्धार्थ\n“शु…ओरडू नकोस….किती मोठ्यांदा बोलतोयस…हळू जरा….त्यांचं इथेच लक्ष जाईल आणि मग मला काहीच नाही करता येणार….” ईशा\n“तू काय ते उठले की खांबामागुन येउन त्यांना ‘भॉक‘ करणारेस का” सिद्धार्थला हसायला आलं.\n“तुला काय करायचंय ते मला कॅफेटेरिया मध्ये सोडायला आलास ना, तुझं काम झालं ना मला कॅफेटेरिया मध्ये सोडायला आलास ना, तुझं काम झालं ना थॅंक्स अ लॉट. जा तू आता….मला माझं काम करूदेत…..” ईशा वैतागली.\nती इतकी फटकन बोलली की सिद्धार्थला तिचं बोलणं जरासं लागलंच….तो परत जायला वळला…\n“काय आगावू मुलगी आहे, हिला एवढं आत घेऊन आलो, सायलीची बहिण म्हणून हिची एवढी बडदास्त ठेवतोय पण ही वाट्टेल तसं बोलतेय….जाऊदेत झाली एवढी मदत फार झाली….परत जावं…आणि…..”\nतेवढ्यात त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तो तसाच मागे वळला, ईशाच्या एका बाजूला मागे तिचा चेहरा दिसेल असा उभा राहिला. ती नक्की काय करत होती इकडे लपून बसून तिची नजर काहीतरी शोधत होती. चेहऱ्यावर कडवट भाव होते. लग्न ठरलेल्यांची आपण चिडवून जशी थट्टा- मस्करी करतो, तसं त्यांना चिडवण्याच्या हेतून ती नक्कीच इथे लपलेली नव्हती. मगाशी सुजय इथे आल्याचं कळल्यावर आपल्याप्रमाणेच तिलाही धक्का बसल्यासारखं वाटला होतं. आश्चर्य, आनंद ह्यापैकी कुठलेही भाव तिच्या चेहऱ्यावर आले नाहीत. पण सुजय इथे असल्याचं कळल्यावर ती एकदम सावध झाल्यासारखी झाली आणि लगेच घाईघाईने इथे यायला म्हणून उठलीच. पण इथे आल्यावर सायलीला न भेटता ती अशी लपून बसलीये. तिची शोधक नजर काहीतरी वेगळंच सांगतेय…..हे काय आहे सगळं\n“एक विचारू का ईशा तू वॉच ठेवतेयस का त्यांच्यावर तू वॉच ठेवतेयस का त्यांच्यावर\nसिद्धार्थने असं थेट विचारल्यावर ईशा दचकलीच. तिचा चेहरा एकदम पडला.\n“मी कशाला वॉच ठेवू माझ्या बहिणीवर” ती सिद्धार्थकडे न बघता म्हणाली.\n“सायलीवर नाही, कदाचित सुजयवर\nईशाला आता त्याच्या आगावूपणाचा राग यायला होता.\n“तुला एकदा सांगून कळलं नाही का मला मदत केल्याबद्दल धन्यवाद….पण आता माझ्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. तू जात का नाहीयेस मला मदत केल्याबद्दल धन्यवाद….पण आता माझ्या गोष्टीत नाक खुपसू नकोस. तू जात का नाहीयेस\n“कारण मला पण वॉच ठेवायचाय त्या सुजयवर. आय एम शुअर, तू फार कौतुकाने बघत नाहीयेस त्या दोघांकडे. तुलापण काहीतरी शोध घ्यायचाय ना तुझी नजर तेच सांगतेय… आणि आणखी एक सांगतो…जर तसं काही नसेल आणि माझा अंदाज खोटा असेल तर प्लीज मी आत्ता जे बोललो ते विसरून जा आणि सायलीला काहीही सांगू नकोस. प्लीज.” सिद्धार्थ\nसिद्धार्थ जे बोलला ते ईशासाठी खूपच अनपेक्षित पण तितकंच दिलासा देणारं होतं. अनोळखी लोकांच्या गर्दीत जेव्हा आपण एकटे कुणाशीतरी भांडत असतो आणि अगदी अचानक त्यातलाच एक अनोळखी चेहरा आपल्या बाजूने इतरांशी भांडायला पुढे येतो, तेव्हा जसं वाटेल तसंच वाटलं तिला ……\n“एक मिनिट, तुझा अंदाज बरोबर आहे. मला सुजयबद्दल संशय आलाय आणि त्याचाच शोध घेतेय मी. पण तुला का वॉच ठेवायचाय त्याच्यावर\n“काही गोष्टी मलाही खटकल्यात. ते प्रश्न स्वस्थ बसू देत नाहीयेत. आणि असंच सोडून देणं माझ्या स्वभावात नाही. त्यात पुन्हा समोर सायली आहे म्हटल्यावर तर शक्यच नाही…..” सिद्धार्थ\nसिद्धार्थच्या शेवटच्या वाक्यावर ईशाने एकदम चमकून मान वर करून त्याच्याकडे बघितलं. सिद्धार्थच्या ते लक्षात आल्यावर त्याला जरा ���शाळल्यासारखं झालं. तेवढ्यात सायली आणि सुजय टेबलवरून उठले. आता मात्र त्यांच्या आधी इथून बाहेर निघून जाणं आवश्यक होता. ईशा आणि सिद्धार्थ लगेच तिथून बाहेर पडले.\n“आपण एकदा भेटून बोलूया का कदाचित मला जे माहित आहे ते तुला माहित नसेल आणि तुझ्याकडे जी माहिती आहे ती मला मिळेल. ” सिद्धार्थ\n“हो, नक्कीच. मी आता ३–४ दिवस मुंबईमध्ये आहे. तू माझा नंबर घेऊन ठेव. आपण ठरवू नंतर. ” ईशा\n“पण प्लीज सायलीला कळू देऊ नकोस आपण टच मध्ये आहोत ते. तिला संशय येईल.” सिद्धार्थ\n“तिला ऑलरेडी आलाय…” ईशा\n तिला अजून कुठे माहितीये आपण भेटलोय ते\n“आपल्याबद्दल नाही….सुजयबद्दल. आम्ही दोघी मिळून हा शोध घेतोय….चल तू आता तुझ्या जागेवर जा. मला मिस्ड कॉल दे. आपण कधी आणि कसं भेटायचं ते ठरवू…..बाय….”\nईशा शांतपणे सायलीच्या डेस्कसमोरच्या खुर्चीत जाऊन बसली आणि सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन ईशाकडे बघत राहिला…….\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\nह्या ब्लॉगवरील कोणतेही लेख/ कथा किंवा कथेचा कोणताही भाग लेखिकेच्या पूर्व-परवानगीशिवाय वापरू नयेत. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअज्ञाताची चाहूल – पर्व पहिले (भाग : १ )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 2 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 3 )\nअज्ञाताची चाहूल (भाग : 4)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 5)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 6)\nअज्ञाताची चाहूल (भाग : 7)\nअज्ञाताची चाहूल : पर्व दुसरे (भाग : 8)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 9)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 10)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 11)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 12)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 13)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 14)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 15)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 16)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 17)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 18)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 19)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 20)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 21)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 26)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 22)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 27)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 23)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 28)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 24)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 29)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 25)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 30)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 31)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 32)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 33)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 34)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 35)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 36)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 37)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 38)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 39)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 40)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 41)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 42)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 43)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 44)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 45)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 46)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 47)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 48)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 49)\nअज्ञाताची चाहूल : (भाग : 50)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/woman-who-had-been-bed-ridden-stood-her-feet-135238", "date_download": "2018-10-16T18:55:30Z", "digest": "sha1:QRUU55Y3DRJ2JELDFZ6RBZV3S345ZGB2", "length": 15016, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "The woman who had been bed-ridden stood on her feet अंथरुणाला खिळलेली महिला तिच्या पायवर उभी राहिली | eSakal", "raw_content": "\nअंथरुणाला खिळलेली महिला तिच्या पायवर उभी राहिली\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nनिरगुडसर : उपचाराअभावी गेल्या सहा महिन्यापासुन अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय-65) या महिलेला उपचारनिधी व ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एकुण 1 लाख 56 हजार रुपये जमा करुन महिलेवर उपचार केले. त्यामुळे साधे बसता सुद्धा येत नसलेली महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहीली असुन घरातील कामे करु लागली आहे.\nनिरगुडसर : उपचाराअभावी गेल्या सहा महिन्यापासुन अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय-65) या महिलेला उपचारनिधी व ग्रामस्थांची लोकवर्गणी असे एकुण 1 लाख 56 हजार रुपये जमा करुन महिलेवर उपचार केले. त्यामुळे साधे बसता सुद्धा येत नसलेली महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहीली असुन घरातील कामे करु लागली आहे.\nनिरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्चर होऊन त्या गेल्या सहा महिन्यापासून अंथरुणाला खिल्या होत्या. त्यांना स्वत:ची कामे करण्यास सुद्धा मोठी पराकाष्ठा करावी लागत होती. परंतु त्यांच्या कुटुंबासाठी खरडत खरडत जाऊन त्या थोडासा का होईना स्वंयपाक करत होत्या. अशावेळी त्यांना प्रत्येक दिवशी मोठ्या कसोटीला सामोरे जाव लागत होते. याप्रकाराची माहीती निरगुडसर गावातील माजी उपसरपंच रामदास वळसेपाटील यांना कळल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर संबंधित महिलेचे पती बबन वाघ यांच्यासमवेत माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांची भेट घेऊन सर्व माहीती दिली त्यानुसार वळसेपाटील यांच्या प्रयत्नातुन मुख्यमंत्री निधीतुन 75 हजार व सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातुन 25 हजार असा एकुण 1 लाख रुपयांचा निधी मिळवुन दिला व उर्वरित कमी पडलेली 56 हजार रुपयांची रक्कम रामदास वळसेपाटील यांनी स्वत:कडील 22 हजार रुपये व बाकी गावातुन उभी करुन भोसरी येथील साईनाथ हॅास्पिटलमध्ये उपचार केले. यावेळी डॅा. सुहास कांबळे यांनी मोठे सहकार्य केले.\nबाळासाहेब येवले, प्रकाश कटारीया, सुरेश टाव्हरे, संदीप वळसे पाटील, हनुमंत टाव्हरे, अनिल टाव्हरे, चंद्रकांत वळसे पाटील, नारायण गोरे, सुनिल वळसेसर, गोरक्षनाथ टाव्हरे, निलेश टाव्हरे, सचिन वाळुंज, दिलीप वळसे पाटील, अनिल वळसे पाटील, नवनाथ टाव्हरे, डॅा. अतुल साबळे, जनार्दन मिंडे, मिलिंद वळसे पाटील, कैलास सुडके, बाळशिराम टाव्हरे, बाबा टाव्हरे, दिगंबर सुडके, जालिंदर टाव्हरे यांच्यासह निरगुडसर येथील पंडीत जवाहरलाल नेहरु विदयालयातील संतोष टाव्हरे यांच्या 1994/95 च्या दहावी बॅचच्या ग्रुपने लोकवर्गणीतुन पैशाची उभारणी करुन त्या महिलेवर उपचार करण्यात आले.\nमाझ्यासाठी ती माऊलीसारखीच धावुन आली.\nसुमन वाघ म्हणाल्या की, भोसरी येथील साईनाथ हॅास्पिटल येथे गेल्या 15 दिवस उपचारासाठी होते, माझ्या कपड्यासह जेवणाची व्यवस्था चंदा रामदास वळसे पाटील यांनी केली. दिवसातुन तीन-तीन वेळा हॅास्पिटलमध्ये येऊन माझी काळजी घेतली, त्यावेळी माझ्याबरोबर कुटुंबातील काळजी घेण्यास कोणी नव्हते. त्यावेळी एकप्रकारे ती माझ्यासाठी माऊलीसारखीच धावुन आली.\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nवृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सोडवू - चव्हाण\nनांदेड - विद्यमान सरकार अनेक घोषणा करीत असले तरी अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळेच वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी विकास मंडळाची अंमलबजावणी पूर्ण झाली...\nमंत्रालयात दुग्धजन्य पदार्थांच्या प्रदर्शन, विक्रीचा शुभारंभ\nमुंबई : दुग्धविकास विभागाच्यावतीने मंत्रालयात आयोजित दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-7-%E0%A4%A4%E0%A5%87-13-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2014-114090600013_1.html", "date_download": "2018-10-16T18:20:00Z", "digest": "sha1:S4ZCQOWDX7ELCEK3BRDWXDYF2537VUS5", "length": 19668, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल (7 ते 13 सप्टेंबर 2014)\nमेष : यश देणारा कालखंड. सहकार्य मिळत राहिल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन वातावरण उत्साह निर्माण करेल. फायद्याच्या योजनांवर चर्चा होईल. शुभवार्ता समजतील. नोकरी बढती संभवते. प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक योग अनुकूल. खरेदी कराल. कुटूंबातून चांगली बातमी कळेल. शुभ कार्यात सक्रिय सहभाग घ्याल.\nवृषभ : चांगल्या योजनांवर चर्चा होईल. कोणावर एकदम विश्वास ठेवू नका. सयंम राखावा लागेल नाही तर अडचणी संभवतात. खरेदी-विक्रीचे व्यवहार सांभाळून करा. नोकरीत सहकार्‍याकडून नुकसान संभवते. मान-सम्मानास महत्त्व द्यावे लागेल.\nमिथुन : विरोधक मागे लागतील. नोकरीत सावधगिरी बाळगा. कोणाची मध्यस्थी करू नका. व्यापारात जोखीम स्विकारावी लागेल. मानसिक थकवा जाणवेल. उत्साह कमी होईल.\nकर्क : आवक चांगली होणार असल्याने खरेदी करू शकाल. मात्र व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. कुटुंबातील वाद मिटतील. व्यापार-व्यवसायात यश येईल. नोकरीत मानाचे पद संभवते. स्वभावावाला औषध नाही असे म्हणातात पंरतू ते तुम्हाला शोधावे लागणार आहे.\nसिंह : कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनुभवामुळे काम झटपट हातावेगळं कराल. व्यापार व व्यवसायासाठी अनुकुल काळ आहे. एखाद्या चांगल्या योजनावर चर्चा होईल. आपल्या कार्यातून प्रभाव पाडाल. अधिक प्रसन्न राहाल. कौटूंबिक कार्यात सहभाग घ्याल.\nकन्या : कुटुंबातील वाद वेळीच मिटवणे योग्य ठरेल. कोणाच्या सांगली-वांगलीवर जाऊ नका. आवक साधारण राहिल. कर्जावाले तगादा लावतील. आरोग्यावर खर्च करावा लागेल. आळस झटका.\nतूळ : व्यापार-व्यवसाय मध्यम. कर्जावाले तगादा लावतील. कामकाजात मन लागणार नाही. आर्थिक चणचण भासेल. कुटुंबात वाद वाढल्याने उत्साह हळुहळु कमी होईल. नोकरीत अधिकारपदासाठी संघर्ष करावा लागेल.\nवृश्चिक : नोकरीत अधिकारी वर्गाकडून शाबासकी मिळणार नाही. जुन्या अडचणी सतावतील. आर्थिक योग मध्यम राहतील. खर्च जास्त झाल्याने\nदेणी जड होतील. सौदे बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवास करताना दरम्यान काळजी घ्या.\nधनू : कामाशी क��म ठेवा. पूर्वी घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल. नवीन परिचय लाभप्रद. व्यापारातील अडचणी दूर होतील. नोकरीत बढतीचे योग. आवक वाढल्याने किमती वस्तुची खरेदी करू शकाल. कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहिल.\nमकर : उत्साह देणारा काळ राहिल. परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे पाऊल टाका. मनातील इच्छा पूर्ण होतील. अनुभवाचा फायदा होईल. व्यापार, व्यवसायातील आवक साधारण राहिल. खर्च वाढेल. प्रॉपर्टी, खरेदी, विक्रीचे व्यवहार करताना सावध रहा.\nकुंभ : अनुभवाचा फायदा करून घ्यावा. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत वरिष्ठांकडून उचित सहकार्य लाभेल. प्रवास योग संभवतो.\nमीन : विरोधक शांत बसतील. मानसिक थकवा जाणवणार नाही. अनुभवाचा चांगला वापर करता येईल. कुटूंबात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीच्या संधी येतील. प्रवास योग संभवतो.\nसाप्ताहिक राशीफल 01 सप्टेंबर ते 07 सप्टेंबर 2014\nशुभाक्षर करे भाग्य सुंदर\nसाप्ताहिक राशीफल (24 ते 30 ऑगस्ट 2014)\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १७ ते २३ ऑगस्ट २0१४\nसाप्ताहिक भविष्यफल दि. २0 ते २६ जुलै २0१४\nयावर अधिक वाचा :\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण होईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-west-maharashtra-maharashtra-12461", "date_download": "2018-10-16T19:26:39Z", "digest": "sha1:GZTR356XBZOOTFPRSSM4UWL7BHVYDTLO", "length": 20074, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain in west Maharashtra, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज\nमेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज\nशुक्रवार, 28 सप्टेंबर 2018\nपुणे : राज्याचा दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन - तीन दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने भात, ऊस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nपुणे : राज्याचा दक्षिण भागात असलेल्या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन - तीन दिवसांपासून वादळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. बुधवारी रात्री पश्‍चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या. वादळीवाऱ्यासह आलेल्या पावसाने भात, ऊस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nबुधवारी सकाळपासून असलेल्या कडक ऊन आणि उकाड्यानंतर सायंकाळी ढग दाटून आले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर, सातारा, सांगलीत अनेक ठिकाणी सुमारे दीड तास दमदार पाऊस पडत हाेता. कोल्हापुरातील मुरगुड येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.\nवादळी वाऱ्यामुळे ऊस, भात पिके आडवी होऊन साचलेल्या पाण्यात भिजल्याने फटका बसणार आह��. तर काढणीस आलेल्या साेयाबीन पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. तर दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.\nमॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यास पोषक स्थिती तयार होत असून, गुरुवारी राजस्थामध्ये वाऱ्यांची दिशा बदलल्याचे दिसून आले. शनिवारपर्यंत माॅन्सून परतीच्या प्रवासाला सुरवात होण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकपासून मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय अाहे. तर दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत अाहेत. यामुळे राज्याच्या दक्षिण भागात पावसाला पोषक हवामान होत असून वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्र खवळल्याने उंच लाटा उसळ्याचा इशाराही देण्यात आला आहे.\nपुणे : जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी जाेरदार पाऊस. गाेळेगाव येथे पडत असलेल्या सरींचा video\nगुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - कृषी विभाग) :\nकोकण : गुहाघर ७५, पाटपन्हाले ७४, अबलोली ८०, रत्नागिरी ७०, पावस ३४, फणसोप ४८, कोटवडे ३५, तरवल ३४, पाली ३२, कडवी ४६, फुणगुस ३४, अंगवली ३७, माभले ३२, तेरहे ५३, राजापुर ४०, लांजा ३४, भांबेड ४५, पुनस ३०, साडवली ३८, विलवडे ३५, श्रावण ३२, मदुरा ३५, भुइबावडा ३५, तालवट ३१.\nमध्य महाराष्ट्र : दौंड २४, जेजूरी २१, चळे २०, जवळा ४३, अपशिंगे २२, आनेवाडी २४, कुडाळ २२, पाटण २४, कराड ४७, कोपर्डे-हवेली ४३, सैदापूर ४१, शेणोली ३७, काले ३४, मलकापूर ४५, कोरेगाव २८, शिरंबे २९, वाठार-किरोली ४२, औंध ४६, पुसेसावळी ३४, मायणी ४०, कातरखटाव ३३, दहिवडी २६, गोंदावले ३५, कुक्‍कुडवाड ३७, मार्डी ५१, शिंगणापूर २८, तरडगाव २२, बुधगाव २५, मिरज ३५, सांगली २८, संख ५५, माडग्याळ ५०, जत २९, मुचुंडी ३८, डफळापूर २२, कुंभारी २०, शेगाव ४३, करंजे ६०, लेंगरे २४, विटा ५१, कोरेगाव ३५, कुरळप २९, तांदूळवाडी ४७, आष्टा ४०, इस्लामपूर २६, मणेराजूरी २४, तासगाव २८, कोकरुड २३, शिराळा ३०, शिरसी ३३, मांगले ४९, सागाव ५८, देशिंग ४९, कवठेमहांकाळ ३९, हिंगणगाव ५२, भिलवडी ४४, कुंडल २७, अंकलखोप ३८, पलूस ३२, वांगी ३५, नेवरी २७, कडेगाव २५, शाळगाव ३४, हातकणंगले २४, हेर्ले ३९, शिरोळ ४०, नांदणी २६, जयसिंगपूर २५, शिरढोण २१, दत्तवाड २२, वाडी-रत्नागिरी ३���, कोडोली ३४, बाजार २३, राधानगरी ४५, सरवडे ३६, आवळी ४१, राशिवडे २८, कसबा ५५, करवीर ७२, निगवे ७२, मुडशिंगी ६८, शिरोली-दुमाला ४०, इस्पूर्ली २२, कणेरी ३६, कागल ५२, सिद्धनेर्ली ५१, केनवडे ३६, मुरगुड ११०, बिद्री ४३, गडहिंग्लज २४, दौंडगे २६, नेसरी २७, गारगोटी ३५, कूर ४१, कोवाड ३२, हेरे ३८.\nमराठवाडा : बोरोळ २२, लोहारा २३.\nमहाराष्ट्र कोकण ऊस सोयाबीन वादळी पाऊस पाऊस कृषी विभाग सोलापूर तूर उस्मानाबाद सिंधुदुर्ग माॅन्सून कर्नाटक हवामान समुद्र कुडाळ मलकापूर सांगली इस्लामपूर तासगाव जयसिंगपूर नगर गडहिंग्लज\nअळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण उत्पादन...\nसर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक आहार आहे.\nशेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणी\nसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग आणि सोयाबीनची हमीभावाने विक्री करता याव\nनांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी दर\nनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मूग, उडदाची हमीभावापे\nपीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची सुमितोमो...\nमुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महिंद्रा अॅग्री सोल्यूशन्स\nगिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चाप\nनाशिक : गिरणारे (ता. जि.\nकडधान्य कवडीमोल दरात व्यापाऱ्यांच्या...जळगाव : कडधान्याचा हंगाम येऊन एक महिना झाला;...\nसकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमान पस्तीशीपार गेले...\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड ः जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे...\nभारतात ३६५ लाख गाठी कापूस होणारमुंबई ः भारतात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस...\nमुग, उडीद विक्रीत शेतकऱ्यांना ३३०...पुणे ः शासनाची हमीभावाने खरेदीसाठी नोंदणीच सुरू...\nखरिपात उत्पादनात घट; हमी दरही मिळेनाऔरंगाबाद : खरिपातील प्रमुख पिकांपैकी मूग, उडीद...\nसरकारला दुष्काळचे गांभीर्य ः चंद्रकांत...नगर: राज्यात साधारण दोनशे तालुक्यांत दुष्काळसदृश...\nनर्सरी मॅन ऑफ वरुड- जावेद खान अमरावती जिल्‍ह्यातील वरुड मोर्शी या प्रसिद्ध...\nदुष्काळातही विस्तारला देशी गोवंश व्यवसायकायम दुष्काळी खानापूर तालुक्यातील अडसरवाडी (जि....\nनांदेड, हिंगोली, परभणीतील बारा...नांदेड ः दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार...\nवाढते नैसर्गिक आणि सामाजिक प्रदूषणकाळानुसार निसर्ग���मध्ये खूप बदल होत आहे. सर्व ऋतूत...\nलढा स्वतंत्र अस्तित्वाचा अस्सल हापूस कोणाचा हा गुंता मागील अनेक...\nनांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...\nसंतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...\nजलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...\nतिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर : पाथर्डी तालुक्‍यात...\nतुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...\nसूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...\nभातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...\nठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maratha-students-education-discounts-12887", "date_download": "2018-10-16T18:55:16Z", "digest": "sha1:MKCNU3L55HL4WETTVUIMRVLN4CUI7N7S", "length": 11889, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha students education discounts मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत - तावडे | eSakal", "raw_content": "\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत - तावडे\nशुक्रवार, 30 सप्टेंबर 2016\nपुणे - ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत देण्याची योजनादेखील तयार केली जात आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतःच करतील,‘‘ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.\nपुणे - ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, हीच मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्याबाबत चर्चा सुरू आहे. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत देण्याची योजनादेखील तयार केली जात आहे. त्याची घोषणा मुख्यमंत्री स्वतःच करतील,‘‘ असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.\nशिक्षण विभागाच्या एका कार्यक्रमासाठी तावडे सोमाटणेजवळील शिरगाव येथे आले होते. त्या वेळी ते बोलत होते. मराठा क्रांती मूक मोर्चामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या समाजाला ता��डीने आरक्षण मिळण्याची मागणी त्याद्वारे केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यांच्या भूमिकेला तावडे यांनीदेखील पुष्टी दिली. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीबाबत मात्र त्यांनी सविस्तर माहिती देण्याचे टाळले.\nतावडे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनीच लक्ष घातले आहे. समाजातील सर्व घटकांशी संवाद सुरू आहे. योग्यवेळी ते निर्णय जाहीर करतील. विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलत देण्याची योजना तयार केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. त्यानंतर योजनेची घोषणा ते करतील.‘‘\nचुकीची शिक्षण पद्धती देशासाठी आपत्ती ठरेल : सी. विद्यासागर राव\nलातूर : भारताने जगाला शून्य, योग, आयुर्वेद या सारखे ज्ञान दिले. त्या देशाची शिक्षण पद्धती ही ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या नोकरशहापुरती मर्यादित...\nआघाडीत जनता दलाला गृहीत धरू नका - श्रीपतराव शिंदे\nगडहिंग्लज - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा पाडाव करण्यासाठी देश व राज्य पातळीवर विरोधकांचे गठबंधन करण्यात येत आहे. कॉंग्रेस-...\nमोखाड्यात 'विद्यार्थ्यांचे शोषण अन् मुख्याध्यापकांचे पोषण'\nमोखाडा : मोखाड्यातील पोशेरा येथील आदिवासी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार देऊन उर्वरित धान्य हडपण्याचा डाव येथील...\nशिक्षकभरतीवरील बंदी उठवावी : सुप्रिया सुळे\nइंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या महत्वपूर्ण शैक्षणिक योगदानामुळे समतेवर आधारित हजारो पिढ्या घडल्या. त्याचे संपूर्ण श्रेय कर्मवीर भाऊराव पाटील आणि...\nधनगर समाजाचा अंत पाहू नये - डॉ. विकास महात्मे\nसांगली - टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा (टिस) अहवाल कसाही असो, भाजपने विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरनाम्यात दिलेले धनगर समाजाच्या आरक्षणाचे आश्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण ���ोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_843.html", "date_download": "2018-10-16T19:31:30Z", "digest": "sha1:EEHB5LQVPFN2WVXA6FEOWXTLOYHPAJEK", "length": 16415, "nlines": 116, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "शुक्रवार रोजी रिपाईची महत्त्वपुर्ण बैठक - अध्यक्ष किशोर कांडेकर - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : शुक्रवार रोजी रिपाईची महत्त्वपुर्ण बैठक - अध्यक्ष किशोर कांडेकर", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nशुक्रवार रोजी रिपाईची महत्त्वपुर्ण बैठक - अध्यक्ष किशोर कांडेकर\nगेवराई, दि. 6 __ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले आहे.\nबैठकीत भिमा-कोरेगाव येथिल दंगलीचा मुख्य सुत्रधार संभाजी भिडे यास तातडीने अटक करण्यात यावी, अॅक्ट्रासिटी कायदा अधिक तिव्र व सक्षम करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, गायरान जमीनी नावे करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, ग्रामसभा व ग्राम पंचायतच्या घरकुलाला ठराव देण्याची अट रद्द करण्यात यावी, शहरी भागातील गोर-गरीबांना विना अट घरे उपलब्ध करून देण्यात यावी, विद्यार्थांच्या शिष्यवृतीत वाढ करून विना विलंब विद्यार्थांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, मागासवर्गीयांच्या सर्वच महामंडळास निधी उपलब्ध करून द्यावा, आदि मागण्यासाठी येत्या 29 जूनला बीड येथे काढण्यात येणार्या विराट मोर्चाच्या तयारी साठी दि. 8 जून 2018 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता गेवराई येथील विश्रामगृह येथे महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन, या बैठकीस युवा प्रदेश अध्यक्ष पप्पुजी कागदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.\nया बैठकीस सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रि.पा.ई गेवराई तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले आहे.\n▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड\n--- जाहिरात व बातमी करिता संपर्क ----\n'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी\nमो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787 ▌\nरा��्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी पाथरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रत��निधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/519367", "date_download": "2018-10-16T18:58:54Z", "digest": "sha1:JRNVJIANNLZ2GWG4XGIVUZ23ZPPMZEVS", "length": 6703, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शाहूपुरीत महावितरणचा आंधळा कारभार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » शाहूपुरीत महावितरणचा आंधळा कारभार\nशाहूपुरीत महावितरणचा आंधळा कारभार\nशाहूपुरी ग्रामपंचायत परिसरात गेली पंधरा दिवस वीज वितरण विभागाचा खेळ- खंडोबा सुरू असून दिवस-रात्र येथील वीज गायब होत असल्याने नागरिकांची विजेअभावी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने जर विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाहूपुरी ग्राम विकासाचे सदस्य नवनाथ जाधव यांनी दिला आहे.\nत्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शाहूपुरी ग्रामपंचायत जिह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक कॉलनी येतात. अनेक छोटे-मोठे उद्योग ही येथे आहेत. असे असताना गेल्या पंधरा दिवसांपासून महावितरण विभागाचा आंधळा कारभार सुरू असून त्याचा फटका नागरिकांना सोसावा लात आहे. तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील देशपांडे मारुती मंदिर ते आझाद नगर या परिसरात स्ट्रिट लाईट बंद पडत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील महावितरणचे अधिकारी दखल घेत नाहीत, त्यामुळे शाहूपुरी ग्रामविकास आघाडीच्यावतीने त्वरीत दुरूस्ती न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nतक्रारीनुसार बुधवारी रात्री वीज वितरण विभाग, करंजे कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले असता, खांबावरील वीज तारा एकमेकांना चिकटल्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता. परंतु, पावसाळ्यात रात्री खांबावर चढून काम करणे धोकादायक असल्याने गुरुवारी सकाळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱयांनी योग्य ती दुरुस्ती करून विजपुरवठा सुरळीत चालू केला, असे नवनाथ जाधव यांनी सांगितले.\nउदयनराजेंना अटक झाल्याचे पडसाद वाईतही\nगाडय़ा भंगारात विकून विमा कंपन्यांना गंडा ; टोळी जेरबंद\nअबला लघुपटाची कहाणी स्त्रियांना सबला बनवेल\nसातारकरांच्या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार…\nसलग दुसऱया सत्रात बाजारात तेजी\nनोंदणीकृत मोबाईल नंबर बदलून बँक खात्याची फसवणूक\nगुगलचे सीईओं पिचाईनीं प्रथमच सार्वजनिक ऍप बनवले\nइन्फोसिसला दुसऱया तिमाहीत 4 हजार कोटीहून जादा नफा\n22 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक\n74 भारती��� कंपन्यांनी कमावले जर्मनीत 11 अब्ज युरो\nशिर्डीत विजयादशमी उत्सवाला भक्तिभावात सुरुवात\nगायक ‘प्रसन्नजीत’ची सौभाग्यवती ‘श्वेता’ सांभाळतेय ‘सूर नवा…’ची जबाबदारी\nपुण्यात रंगणार ‘पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’\nदेश, विदेशी जातीच्या श्वानांचा चिंचवडमध्ये डॉग शो\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tejnewsheadlines.com/2018/06/blog-post_886.html", "date_download": "2018-10-16T18:16:14Z", "digest": "sha1:7X3KQXNJFLRYQJB2NT3REER2LUWVNBLZ", "length": 15542, "nlines": 106, "source_domain": "www.tejnewsheadlines.com", "title": "तासगावात शिवसेनेने नगराध्यक्षांचे दालन फोडले. - TejNewsHeadlines TejNewsHeadlines : तासगावात शिवसेनेने नगराध्यक्षांचे दालन फोडले.", "raw_content": "\nमा.आ.बाबाजानी दुर्रानी साहेबांची विधानपरिषदेवर राकाँ कोट्यातून बिनविरोध निवड झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन आणि वाढदिवसा निमित्त तेजन्यूज हेडलाईन्स कडून हार्दिक शुभेच्छा...\nतासगावात शिवसेनेने नगराध्यक्षांचे दालन फोडले.\nवारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, पालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करत शिवराज्यभिषेक दिनीच तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या आहेत. येत्या ३० जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला. नगराध्यक्षांचे दालन फोडत असताना भाजप नगरसेवकांनी मात्र नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांना एकट्याला सोडून केबिनला बाहेरून कडी लावून पळ काढला. शिवाय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मात्र नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान, गेल्या ४ दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन न स्वीकारल्याने अखेर बुधवारी शिवसेनेने थेट आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला.\nनगराध्यक्षांना मारल्याची भाजपकडून अफवा...\nदरम्यान शिवसेना पालिकेत आल्यानंतर काही नगरसेवक नगराध्यक्षांच्या दालनात होते. वाद सुरू होताच सर्वजण बाहेर आले. त्यातीलच एका नगरसे��काने बाहेरून कडी लावली व सगळ्यांना फोनकरून नगराध्यक्षांना मारहाण होत असल्याची अफवा उठवली, यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे पालिकेसमोर मोठी गर्दी झाली होती.\nराष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेसाठी नूतन कन्या प्रशाला सेलू पूजा उगले ची निवड\nसेलू:प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने दि.12 ते 16 डिसें 2017 या कालाव...\nमाधव भंडारी हा तुमचा शरद पवारांविषयी पोटशूळच\nअक्षय पाटील,औरंगाबाद एखादी खोटी गोष्ट जोरात बोलुन किंवा रेटून बोलून खरी होत नसते.पण मुळात ह्या स्वभावामुळेच ओळख निर्माण झालेले माधव भंडारी ...\nआरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही;परळीत मराठा क्रांती मोर्चाची भूमीका\nमहादेव गिके परळी:-जोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत एकही मराठा बांधव जागेवरून हलणार नाही अशी घोषणा आता परळीतील मोर्चेकऱ्यांनी...\nवेतनश्रेणी शासननिर्णयातील 'शाळा सिध्दी' अट रद्द करणार - शिक्षण मंत्री विनोद तावडे\nमहाराष्ट्र राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटन च्या शिष्टमंडळाने घेतली भेट फुलचंद भगत-वाशिम वरीष्ठ वेतन श्रेणी देताना काढलेल्या २३/१०...\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्या साठी राजकीय पक्षांत हालचाली\nकिरण घुंबरे पाटील परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढण्या साठी राकाँ-काँग्रेस आघाडी सह युती न झाल्यास भाजपा ही तगडा उम...\nजवळा झुटा येथील तरूणाचा खून करून कॅनॉल मध्ये फेकले\nकिरण घुंबरे पाटील पाथरी:-तालुक्यातील जवळा झुटा येथील एका तरूनाचे १५ ऑगष्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून खुन केल्याची घडली असून तिक्ष्ण ...\nपरभणी माशा सारख्या दिसना-या बाळाचा जन्म\nप्रतिनिधी परभणी:-जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया ...\nमानवतला विजेच्या शॉक लागून ८ जनावरे दगावली\nप्रतिनिधी मानवत: राष्ट्रीय महामार्गा जवळील झरी पांदण रस्त्या वर विजेच्या शॉक लागून आठ जनावरे दगावली.ही घटना गुरुवारी ६ सप्टेबर रोजी सायंक...\nघरात बसायचं होतं तर उमेदवारी कशा साठी घेतलीत;आघाडीच्या पराभवा नंतर जुनेद खान दुर्रांनींचे सुरेश देशमुखांना पत्र\nप्रतिनिधी प���थरी:-परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात एैन वेळी ही जागा आघाडीत काँग्रेस पक्षाला गेल्याने माजी आ सुरेश देशमुखांन...\nमाजी खा गणेशरावदुधगावकर यांना अटक\nप्रतिनिधी परभणी : भुखंड लाटल्या प्रकरणी परभणीचे माजी खा अॅड. गणेशराव दुधगावकर यांना नानलपेठ पोलिसांनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी त्यांच...\nचोरट्यांनी पाथरीत पाच दुकाने फोडली\nप्रतिनिधी पाथरी:-आज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास पाथरी शहरातील माजलगाव कडे जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने चोरट्यांनी एकाच प...\nमाणुसकीची सेवा ## ऐक वेळ अवश्य भेट द्या ##\nजन्मभुमी फाउंडेशन पाथरी मानवत\nअधिक जाणून घेण्यासाठी वरील फोटो ला क्लिक करा\n★आपली १ रूपया मदत शेतक-याची आत्महत्या रोखू शकतो★\nआपण मंदीरात लाखो, करोडो रूपयांचे नगदी,एैवज दान करतो तर दुसरी कडे आपणाला उर्जा देण्या साठी उन,वारा,वादळ, पावसात,थंडीत राबराब राबून कष्टकरून अन्न पुरवतो तो शेतकरी आज संकटात आहे.हतबल होऊन हजारोंच्या संखेत आत्महात्येचा आकडा समोर येत आहे. आता तर शेतक-यांची मुलं,मुली अगदी एसटी पास साठी, लग्नासाठी पैसे नसल्याने मरणाला कवटाळत आहेत हे दुर्दैव आहे.या साठी आपण संवेदनशिलता म्हणून जमलंच तर केवळ एक रूपया मदत जरूर करावी.\nअन्नदात्या शेतक-या साठी आपण जन्मभूमी फाऊंडेशन ला मदत करू शकता या फाऊंडेशन च्या माध्यमातून उच्चपदस्थ अधिकारी,कर्मचारी,व्यावसाईक,उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन गत वर्षी दुष्काळात शेतक-यांना पेरणी साठी बियाणे मदत दिली आता शेतक-यांच्या जिवणात समृद्धी आणण्या साठी नदी/आेढ्यांचे खोलीकरण करून सिमेंट बांध घालून पाणी अडऊन शेतक-यांना नवी उमेद देण्या साठी काम करत आहेत. या साठी आपल्या सारख्या संवेदनशिल मनांनी केवळ 'एक' रूपया कार्ड स्वाईप करून फाऊंडेशन च्या बँक खात्यावर जमा करून गरजू शेतक-यांना मदत केल्याच समाधान मिळऊ शकता. आपण दिलेला १ रूपया शेतक-याच्या जिवणात नवी उमेद देऊ शकतो. आपली इच्छा असेल तर खालील बँक खात्यात १ रुपया मदत म्हणून देऊ शकता. या फाऊंडेशन विषयी खालील लींक वर जाऊन फेसबुक पेज वर पाहू शकता.\nस्टेट बँक ऑफ इंडीया, शाखा पाथरी\nस्नेहवन \"फुल नाही तर पाकळी तरी होवू I दुखीतांच्या जीवनी सुगंध देवू II\nस्नेहवन हि संस्था आत्महत्याग्रस्त शेतकरी दुर्बळ शेतकऱ्यांच्या मुला���चे शिक्षण,संगोपनाचे काम करते आणि खेड्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी काम करते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/childrensday-marathi/children-day-109111400019_1.html", "date_download": "2018-10-16T18:19:26Z", "digest": "sha1:4CI2RKFD4R4DBJ7U5R5HLUJDHG5LS25Z", "length": 12402, "nlines": 132, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Children Day, Pandit Jawaharlal Neharu | पंडितजींचे बालप्रेम! | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपंडित जवाहरलाल नेहरू उर्फ चाचा नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. दिल्लीतील तीन मूर्ती भवन या सरकारी निवास स्थानात ते रहात होते. तीन मूर्ती भवन प्रशस्त होते. भवन परिसरात भव्य बगीचा होता. त्यात विविध फुलझाडी होती. चाचा नेहरू यांना फुले फार आवडत होती.\nएके दिवशी नेहरूजी बगीचात हिंडताना खूप खूश झाले. पुढे गेल्यानंतर त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने नेहरूजी गेले असता एक- दोन महिन्याचे मुल त्यांना रडताना दिसले.\nपढे रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी फुगे उपस्थित मुलांना वाटून दिले.\nनेहरूजी त्या बालकाच्या आईचा शोध घेतला परंतु बगीचात ती दिसली नाही. कोणीच नव्हते. नंतर ते बालक जरा जास्तच रडू लागले. नेहरूजींनी त्याला घेतले. ते बाळ नंतर शांत झाले. नंतर ते चाचा नेहरूंकडे पाहून हसू लागले. तितक्यात त्या बालकाची आई धावत आली. नेहरूजी हातात आपले बाळ हसताना पाहून तिला आश्चर्य वाटले. नंतर नेहरूजींनी बालकाला त्याच्या आईकडे सोपविले.\nएकदा पंडितजी तमिळनाडूच्या दौर्‍यावर गेले होते. चाचा नेहरूंना पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. काही नागरिकतर सायकलीवर उभे राहून त्यांना बघत होते. जागा भेटेल तेथून प्रत्येक जण पंडिजींना बघत होता.\nपढे गेल्यानंतर हवेत उडणार्‍या रंगीबिरंगी फुग्यांनी पंडिजींचे लक्ष वेधले. त्यांना गाडी थांबवायला सांगितली. ते गाडीतून उतरले व फुगे खरेदी करण्यासाठी फुग्यावाल्याकडे गेले. त्यांना फुगे खरेदी करताना पाहून सगळे आश्चर्यचकीत झाले. नेहरूजींनी खरेदी केलेले फुगे उपस्थित सगळ्यांना वाटून दिले. चाचा नेहरूं���े मुलांवर खूप प्रेम होते. 'मुले म्हणजे देवा घरची फुले' असं ते नेहमी म्हणत असत. मुलेही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत होते.\nचाचा नेहरु (मुलं देवा घरची फुलं)\nजवाहर लाल नेहरू यांचे अनमोल विचार\nअसे होते पंडित नेहरू\nयावर अधिक वाचा :\nस्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...\nया जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...\nइम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख\nपाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...\nलिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...\nमराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...\nकाय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत\nलहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...\nफेशियल करताना घेण्यात येणारी काळजी\nव्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...\n१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग\nअनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...\nबाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी\nआजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...\nसफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा\nआजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-believe-it-or-not-stories/%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8-116022200021_1.html", "date_download": "2018-10-16T18:25:05Z", "digest": "sha1:QADE65I55HALCGVSLGX5WUG2Z3Z4SUAY", "length": 13071, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "का नाही कापत मंगळवारी केस? | Webdunia Marathi", "raw_content": "\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nका नाही कापत मंगळवारी क��स\nलहानपणापासून आम्हाला अशा काही गोष्टी सांगितल्या जातात ज्यांचे कारण न जाणून घेताच आम्ही अंधविश्वास ठेवून जगत राहतो. मजेदार बाब तर ही आहे की आम्हाला माहीत असून सुद्धा आम्ही अंधविश्वास पाळतो.\nतसेच आपण अश्याच काही गोष्टीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या:\nमंगळवारी केस कापू नये\nखूप आधी सोमवारी सुट्टी असायची त्यामुळे लोक त्या दिवशी केस कापून घेयचे. अशाने मंगळवारी त्यांना ग्राहक मिळत नव्हते. याकारणामुळे न्हावी हळू हळू मंगळवारी सैलून बंद ठेवायला लागले. ही परंपरा आजही चालू आहे जेव्हा की आता रविवारी सुट्टी असते. पण कारण न जाणता आजही लोक मंगळवारी केस कापणे टाळतात.\nस्वतःच घर हवे आहे मग, फक्त हे 5 उपाय करा\nलिंबाचे लहान सहानं तांत्रिक उपाय\nकोणत्या तिथीला काय खाणे टाळावे\nकावळा देतो शुभ-अशुभ संकेत, जाणून घ्या\nशुक्रवारी दही खाऊन बाहेर पडा....\nयावर अधिक वाचा :\nका नाही कापत मंगळवारी केस\n5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...\nअशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...\nभुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीणीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला ...\n'कालरात्री' दुर्गेचे सातवे रूप\nदुर्गेचे सातवे रूप 'कालरात्री' या नावाने प्रसिद्ध आहे. नवरात्रीच्या सातव्या दिवशी ...\nशिरडीच्या साईबाबांच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्या\nसाईबाबा जन्म स्थळ महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी गावात साईबाबांचा जन्म 27 ...\nनवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल\nनवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...\nआजचा दिवस आपल्या कार्य-योजनेंसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ...Read More\nबेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. त्यांना ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. तसे आपले सार्वजनिक जीवन बहुमूल्य...Read More\nआपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर लोक आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम नेहमीसारखेच चालू द्या. हितचिंतकांकडून व्यापारासंबंधी चांगला सल्ला मिळू...Read More\nआपल्या आर्थिक मुद्द्यांनुसार एखाद्याचे मन वळविणे कठिण ��ोईल. आपल्याकडे जे काही चांगले विचार आहेत ज्यांना इतरांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. घराच्या...Read More\nअधिकार क्षेत्रात वाढ होईल. मुलांसाठी आणि पत्नीसाठी जास्त वेळ काढणे आवश्यक आहे. सर्जनशील कार्यांमध्ये शिस्त असल्यास उन्नतीचा मार्ग मोकळा होईल....Read More\n\"आनंदाची बातमी मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापार-व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तीव्र वेगाने टाकलेली पावले आपणास प्रतिस्पर्ध्याकडे ओढतील. आपल्या एखाद्या जवळच्या...Read More\nमहत्वाची बातमी मिळाल्याने आनंदित राहाल. पत्नी व मुले यांचा आनंददायी सहवास मिळेल. अनुकूल ते सहकार्य मिळेल. वेळेचे सदुपयोग केल्याने लाभ...Read More\nआपल्या कामांमध्ये मित्रांचा सहयोग मिळेल. कौटुंबिक वेळ अनुकूल राहील. कामासाठी प्रवासाचे योग संभवतात. शत्रू वर्गाचे डावपेच वाया जातील. आरोग्याची काळजी...Read More\nआपणास घरात राहून साफसफाई, आवरासावर करायची असल्यास काही अनपेक्षित कारणे आपल्या कामात विघ्न आणू शकतात. प्रत्येक व्यक्तीशी मृदू आणि सौम्य...Read More\n\"आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आपल्या मित्रांचा व आपल्या कौटुंबिक सभासदांचा सहयोग घ्या. आपल्या व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. कोणतेही कार्य सहजरित्या होणार नाही....Read More\n\"आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. अधिक खर्च होईल. आजचा दिवस आपल्या करियरवर विधायक परिणाम घडवू शकतो. वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटण्याची किंवा एखादे...Read More\n\"आजचा दिवस विधायक कामासाठी चांगला आहे. आपण कुणापासून प्रेरीत व्हाल. आपला जोडीदार आपल्याबरोबर राहील आणि आजची संध्याकाळ आपणासाठी फारच रोमँटिक...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF-3/", "date_download": "2018-10-16T19:03:06Z", "digest": "sha1:VHHBU3X3S4GFVGAXZDRJRNQYAYCYWB2Y", "length": 7354, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कायदा, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकायदा, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपली\nभिगवण- सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू असून आपल्या परिसरात शांततेचे वातावरण असून त्यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असून सामाजिक सलोखा राखण��यासाठी आपण सज्ज रहावे, असे प्रतिपादन भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीळकंठ राठोड यांनी केले.\nमराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी (दि. 9) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भिगवण पोलीस ठाण्याच्यावतीने बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी राठोड बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, उपसरपंच जयदीप जाधव, अजिंक्‍य माडगे यांच्यासह परिसरातील सरपंच व पोलीस पाटील आदी उपस्थित होते. नीळकंठ राठोड म्हणाले की, भिगवण शहरातील नागरिकांनी नेहमी कोणत्याही सामाजिक प्रश्‍नांवर सामंजस्याची भूमिका घेतली असून पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने होत असताना कायदा सुव्यवस्था राखत मराठा समाजाने आंदोलन पुकारले आहे. यापुढील काळातही सहकार्य अपेक्षित असून आपण देखील पोलीस ठाण्याच्यामाध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करु.\nयावेळी अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केल्याबद्दल जवानांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे तुषार झेंडे यांची राज्य ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल झेंडे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी रमेश जाधव,एम. जी. जगताप,राजकुमार मस्कर, नितीन चितळकर, पोलिस पाटील तनुजा कुताळ यांनी मनोगत व्यक्त केले\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleलाभार्थ्यांना शनिवारी श्रवण यंत्राचे होणार वाटप\nNext articleचोरट्याकडून एकाला मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/vacuum-cleaners/simtech-yili+vacuum-cleaners-price-list.html", "date_download": "2018-10-16T19:24:41Z", "digest": "sha1:6LNIRWAPTSHHS7ZADFFEGYZZYEO5VYLX", "length": 15372, "nlines": 396, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सीमतेच ईलि वाचव कलेअर्स किंमत India मध्ये 17 Oct 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आण�� धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसीमतेच ईलि वाचव कलेअर्स Indiaकिंमत\nIndia 2018 सीमतेच ईलि वाचव कलेअर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसीमतेच ईलि वाचव कलेअर्स दर India मध्ये 17 October 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण सीमतेच ईलि वाचव कलेअर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन सीमतेच ईलि १८ल्टर ग्रे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Snapdeal, Flipkart, Amazon, Homeshop18, Naaptol सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सीमतेच ईलि वाचव कलेअर्स\nकिंमत सीमतेच ईलि वाचव कलेअर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सीमतेच ईलि १८ल्टर ग्रे Rs. 4,499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,649 येथे आपल्याला सीमतेच ईलि हिंग प्रेमसुरे वाचव वाचव कलेअर्स उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nवाचव अँड विंडो कलेअर्स\nशीर्ष 10सीमतेच ईलि वाचव कलेअर्स\nताज्यासीमतेच ईलि वाचव कलेअर्स\nसीमतेच ईलि १८ल्टर ग्रे\n- साऊंड लेवल 80 dB\n- डस्ट कॅपॅसिटी No 18 Capacity\nसीमतेच ईलि हिंग प्रेमसुरे वाचव वाचव कलेअर्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://puneganeshfestival.com/pune-city-all.php", "date_download": "2018-10-16T19:24:18Z", "digest": "sha1:GOWQIIF7AUGZTDHMMF2GE32R7CECHFNW", "length": 3700, "nlines": 78, "source_domain": "puneganeshfestival.com", "title": "puneganeshfestival.com PuneGaneshFestival.com", "raw_content": "\nसोनाटा गणेशोत्सव अॅपवरील स्पर्धांचे निकाल\nदगडूशेठ आणि मंडईच्या रथांनी डोळ्यांचे पारणे फेडले\nराज्यात थाटात गणेश विसर्जन\nलालबाग राजाच्या दरबारातील हा अनोखा बाप्पा पाहिलात का\nसेट डिझायनर आणि आर्टिस्ट असलेल्या सुमित पाटीलने यंदाच्या गणपतीत नवा उपक्रम हाती घेतला\nगणेश अथर्वशीर्ष : अन्वयार्थ\nगणपतीचे पूजन सर्वप्रथम का\nआरती करण्याची संपूर्ण कृती\nश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती\nअखिल मंडई मंडळ गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.cinemajha.com/actress/amruta-khanvilkar-first-marathi-celebrity-cross-1-lac-followers-twitter/", "date_download": "2018-10-16T18:32:57Z", "digest": "sha1:D45AYOI2MGPI3XQWRRPOPABSFJPUAJ2P", "length": 5656, "nlines": 45, "source_domain": "www.cinemajha.com", "title": "Amruta Khanvilkar is the first Marathi celebrity to cross 1 lac followers on twitter - Cinemajha", "raw_content": "\nअभिनेत्री अमृता खानविलकर हिने मराठी तसेच हिंदी चित्रपटात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर अमृता खानविलकरचा खूप मोठा फॅन फोल्लोविंग आहे. अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो कि तिच्या फॅशनिस्टा असण्याची चर्चा असो सगळ्यांचा जाणून घेण्याची उत्सुकता असते. काही दिवसांपुरवी अमृताच्या ट्विटर अकाऊंटची 90K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या फॅन्स ना उत्सुकता होती ती १००K ची. अवघ्या काही दिवसांतच अमृताने १००K चा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K फोलोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.\nअमृताची आणि तिच्या फॅन्सची कनेक्टिविटी खूप चांगली आहे.सोशल मीडिया मधील ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा अपिअरन्स हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलीवूडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते.\nज्यावेळी तिच्या अकाउंटवर १००K फोलोअर्स झाले त्यावेळी तिला खूप आनंद झाला. या गोष्टीच संपूर्ण श्रेय ती तिच्या वर भरभरून प्रेम करणाऱ्या फॅन्सना देते त्यांच्यामुळेच खरंतर हे घडून आलंय असे हे तिने सांगितले. १००K ला ती फक्त एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते. १००K फोलोअर्स टप्प गाठाण्याबद्दल अभिनेत्री अमृता खानविलकरला मनःपूर्वक शुभेच्छा \nसध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टी प्रचंड वेगाने वाढत चाली आहे .अनेक दिग्गज दिग्दर्शक मंडळी प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती करत असून अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2018-10-16T19:54:11Z", "digest": "sha1:R22SVFGRFINZHAJP3N3KJFO6YL3N723G", "length": 4031, "nlines": 83, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:मराठी विक्शनरी प्रकल्प - Wiktionary", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अपूर्ण लेख‎ (१ क, ७ प)\n► अवर्गीकृत‎ (१२ प)\n► पाहिजे‎ (१३ क)\n► विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम‎ (१ क, १२ प)\n\"मराठी विक्शनरी प्रकल्प\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nविक्शनरी:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने\nविक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २००७ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-43/segments/1539583510866.52/wet/CC-MAIN-20181016180631-20181016202131-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}