diff --git "a/data_multi/mr/2022-40_mr_all_0050.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-40_mr_all_0050.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-40_mr_all_0050.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,983 @@ +{"url": "https://marathi.thewire.in/ec-final-voter-turnout", "date_download": "2022-09-25T21:35:04Z", "digest": "sha1:A4NM2OVYPG5AZEQY2HNDKAPXX54KXFJM", "length": 11161, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर - द वायर मराठी", "raw_content": "\n२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर\nनवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी ६२.५९ टक्के मतदान झाल्याची माहिती २२ तासानंतर रविवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दिली. शनिवारी दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले पण निवडणूक आयोगाने मतदान पार पडूनही टक्केवारी जाहीर केली नव्हती. त्यावर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी का जाहीर करत नाही, असा सवाल केला होता. रविवारी केजरीवाल यांनी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या एका ट्विटला रिट्विटही करून २२ तास झाले तरी आयोगाकडून मतदानाची का टक्केवारी जाहीर केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. सत्येंद्र जैन यांनीही देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदान होऊन २२ तास उलटूनही निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात नाही असे विधान केले होते.\nअखेर रविवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाचे अधिकारी रणबीर सिंग, संदीप सक्सेना यांनी दिल्लीत ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मतदानाची टक्केवारी अचूक यावी व रिटर्निंग ऑफिसर अन्य कामात व्यस्त असल्याने टक्केवारी जाहीर करण्यास विलंब झाला अशी सारवासारव त्यांनी केली. एकूण झालेल्या मतदानात पुरुषांची टक्केवारी ६२.५५ तर महिलांची टक्केवारी ६२.६२ टक्के इतकी दिसून आली.\nलोकसभेपेक्षा २ टक्के कमी मतदान\nनुकत्याच झालेल्या लोकसभेत दिल्लीतल्या सात लोकसभा मतदारसंघाची मतदान टक्केवारी ६०.५ टक्के होती. त्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकांत केवळ २ टक्क्यांची मतदान वाढ दिसून आली. शिवाय २०१५च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत (६७.१२ टक्के) ५ टक्क्याने मतदान घसरल्याचेही दिसून आले.\nदिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष\nदिल्लीत केजरीवाल यांची आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्ता राखेल असा निष्कर्ष सर्वच जनमत चाचण्यांनी जाहीर केला आहे.\nएनडीटीव्हीच्या पोल ऑफ एक्झिट पोलने आपला ५२ जागा, भाजपला १७ जागा व काँग्रेसला १ जागा दिली आहे. तर टाइम्स नाऊने आपला ४४, भाजप���ा २६ जागा दिल्या आहेत. टीव्ही-९ भारतवर्ष-सिसेरोने आपला ५४ व भाजपला १५ जागा तर सुदर्शन न्यूजने आपला ४०-४५ व भाजपला २४-२८ जागा दिल्या आहेत.\nरिपब्लिक टीव्हीने आपला ४८-६१ तर भाजपला ९-२१ जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.\n२०१५साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून इतिहास रचला होता. हा इतिहास सध्याचे जनमत चाचण्यांचे निष्कर्ष पाहता पुन्हा रचला जाणार नाही असे वाटते. पण केजरीवाल यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार नाही असेही या जनमत चाचण्यांवरून स्पष्टपणे दिसते.\nअण्णा हजारे व केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता. या पक्षाने २०१३मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी या पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या ८ आमदारांच्या विनाशर्त पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते पण हे सरकार फार काळ चालले नाही. त्यानंतर २०१५मध्ये पुन्हा निवडणुका होऊन केजरीवाल यांनी दणदणीत बहुमत मिळवले होते. २०१३च्या निवडणुकांत भाजपला ३२ जागा मिळाल्या होत्या पण त्यांना सरकार स्थापन करता आले नव्हते.\nराज्यामध्ये सरकार नेमके कोणाचे आहे\nसंसदेत जेव्हा पंतप्रधानच ट्रोलिंग करतात…\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/viral/people-born-in-november-like/", "date_download": "2022-09-25T21:16:35Z", "digest": "sha1:TITMQ3JX2GX77QCYFPLEFC2NWUKOTHWM", "length": 6174, "nlines": 48, "source_domain": "marathit.in", "title": "नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात? - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nनोव्हे��बर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात\nनोव्हेंबर महिन्यातील व्यक्तींमध्ये सुद्धा काही खासियत असते. असे म्हटले जाते कि, या महिन्यातील व्यक्ती आपल्या स्वत:च्या हिंमतीवर यशस्वी होतातच पण खुप भाग्यशाली सुद्धा असतात.\nया महिन्यात काही महान आणि भाग्यवान व्यक्तींचा सुद्धा जन्म झाला आहे. तर नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची व्यक्तिमत्व कसे असते\nया महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती खासच असतात. अशी लोक काहीतरी हटके पद्धतीचा नेहमी विचार करतात. त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा एक विशिष्ट असून ती सर्वांना प्रभावित करते.\nया महिन्यातील व्यक्ती घरातील व्यक्ती असो वा मित्र या सगळ्यांसोबत प्रामाणिकपणे वागतात. एवढेच नाही आयुष्यातील पार्टनरला ते कधीच फसवत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर डोळे बंद करुन विश्वास ठेवू शकता.\nया व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचे नेहमीच कौतुक होत असते. लोक त्यांची उपस्थितीमुळे अधिक महत्वाची मानतात. त्यामुळे काही जण अशा व्यक्तींच्या विरोधात कटकारस्थान करतात.\nनोव्हेंबर मधील व्यक्ती मेहनती आणि बुद्धिमान असतात. या व्यक्ती वेळेवर काम पूर्ण करतात. त्याचसोबत एक गोष्ट करायची ठरवल्यास ती पूर्ण करण्यासाठी 200 टक्के मेहनत करतात.\nया व्यक्ती आपल्या गुपित गोष्टी दुसऱ्याला कळू नये याची फार काळजी घेतात. तसेच स्वत: काही गोष्टी गुपित ठेवतात मात्र तुमच्यासाठी ते नेहमीच उभे राहतात.\nया व्यक्तींना राग खुप येतो. त्याचसोबत त्यांचा मुड स्विंग होण्याचे प्रमाण फार दिसून येते. ते आपल्या पद्धतीने आयुष्य जगणे पसंद करतात.\nया व्यक्ती दुसऱ्यांच्या विचाराचा आदर करतात. मात्र काही गोष्टी चुकीच्या होत असल्यास त्यांना त्या पटत नाहीत.\nजो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याचा भारताला काय फायदा होणार\nसत्यभामा महापात्रा कोण होती\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/terrorist-attack-military-post-martyred-two-terrorists-killed-ysh-95-3068235/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T21:20:13Z", "digest": "sha1:3YGZLQNNXJZZJY2JIHWYXHUUZFGRJ6RB", "length": 18526, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Terrorist attack military post martyred two terrorists killed ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nलष्करी चौकीवर दहशतवादी हल्ला; तीन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार\nदोन दहशतवाद्यांनी जम्मूतील राजोरी जिल्ह्यातील लष्करी चौकीवर गुरुवारी सकाळी आत्मघातकी हल्ला केला.\nWritten by लोकसत्ता टीम\nलष्करी चौकीवर दहशतवादी हल्ला\nजम्मू : दोन दहशतवाद्यांनी जम्मूतील राजोरी जिल्ह्यातील लष्करी चौकीवर गुरुवारी सकाळी आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये तीन जवान शहीद झाले. तर, चार तासांच्या चकमकीनंतर दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले.\n‘‘राजौरी जिल्ह्यातील पारघल येथील लष्करी चौकीवरील जवानांना गुरुवारी पहाटे खराब हवामानाचा फायदा घेत दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या येत असल्याचे दिसले. त्यावेळी जवानांनी त्यांना आव्हान दिले. या दरम्यान दोन्ही व्यक्तींनी चौकीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत हातबॉम्ब फेकले. सतर्क जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले,’’ अशी माहिती जम्मू येथे लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली. ‘‘चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. तर लष्कराचे सहा जवान जखमी झाले होते. त्यापैकी तीन शहीद झाले. शहीद जवानांमध्ये सुभेदार राजेंद्र प्रसाद, लक्षमनन डी. आणि मनोज कुमार यांचा समावेश आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वा���ण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘राजकीय पक्षांचे मोफत धोरण ही गंभीर बाब’; सर्वोच्च न्यायालयात याचिका; अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे मत\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nराजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा\nपायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले\nउत्तराखंडमध्ये नागरिक रस्त्यावर; अंकिताच्या खुन्यांना तात्काळ फाशी देण्याची मागणी\nपंजाब विधानसभेच्या अधिवेशनास अखेर राज्यपालांचा होकार\nकाँग्रेस, डाव्यांसह विरोधकांची आघाडी ही काळाची गरज; नितीश कुमार यांचे लोकदलाच्या सभेत प्रतिपादन, भाजपविरोधी एकीचे दर्शन\nबांगलादेशात बोट उलटून २४ हिंदू भाविकांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती\nसुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा\nराजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा\nपायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले\nपंजाब विधानसभेच्या अधिवेशनास अखेर राज्यपालांचा होकार\nकाँग्रेस, डाव्यांसह विरोधकांची आघाडी ही काळाची गरज; नितीश कुमार यांचे लोकदलाच्या सभेत प्रतिपादन, भाजपविरोधी एकीचे दर्शन\nबांगलादेशात बोट उलटून २४ हिंदू भाविकांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती\nउत्तराखंडमध्ये नागरिक रस्त्यावर; अंकिताच्या खुन्यांना तात्काळ फाशी देण्याची मागणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%AF/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T21:19:22Z", "digest": "sha1:5NX6KE2QBIOH7VWB3TFA2R3EJTY5ASEQ", "length": 2573, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - य | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपब���र्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"य\" अक्षरापासून सुरू झालेले ३४० शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/kurkurit-bhaji-recipe-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:24:28Z", "digest": "sha1:RC4YCR2OECYJ245EI6CDXFN5NYE5AB5M", "length": 4859, "nlines": 55, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "कुरकुरीत भजी रेसिपी | Kurkurit Bhaji Recipe In Marathi - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत भजी बनवण्याची रेसिपी – Kurkurit Bhaji Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण कोथिंबीरचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण कुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Kurkurit Bhaji Ingredients In Marathi आणि कुरकुरीत भजी बनवण्याची कृती – Kurkurit Bhaji Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.\nकुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kurkurit Bhaji Ingredients In Marathi\nकुरकुरीत भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kurkurit Bhaji Ingredients In Marathi\nबेसन पीठ १ वाटी\nखाण्याचा सोडा पाव चमचा\nसर्वप्रथम आपण बेसन पीठ १ वाटी घेऊ त्यात पाव चमचा ओवा टाकूया ओवा टाकताना तो हाताने चोळून घेऊ त्यामुळे ओव्याचा स्वाद भजींना छान येतो नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकूया व कोथींबीर पण टाकूया नंतर हे मिश्रण आपण पाण्याने भिजवून घेऊ ते जास्त घट्ट करू नये नंतर सगळ्यात शेवटी खाण्याचा सोडा पाव चमचा टाकून घेऊ व मिश्रण एका दिशेने १० मिनिटे कालवून घेऊ.\nआता कढईत तेल तापत ठेऊ गॅस मध्यम आचेवर ठेऊ व तेल तापले कि त्यात वरील मिश्रणाचे गोळे चमच्याने किंवा हाताने सुपारी एवढे गोळे टाकू व भजी तळून घेऊ. भजी आपण चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी यासोबत खाऊ.\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/asia-cup-2022-official-website-gets-crash-due-to-high-demand-of-india-vs-pakistan-cricket-match-tickets-vkk-95-3073560/lite/", "date_download": "2022-09-25T21:55:58Z", "digest": "sha1:KIOMRXZQI3H7JQPURPFXIK7VZLL57ZDD", "length": 20239, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asia Cup 2022 official website gets crash due to high demand of India vs Pakistan cricket match tickets vkk 95 | Loksatta", "raw_content": "\nAsia Cup 2022: बापरे.. ‘या’ सामन्याच्या तिकीटांना मागणी एवढी की वेबसाईटच झाली क्रॅश\nIndia vs Pakistan Asia Cup 2022 Match: आशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nफोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस\nयेत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान २८ ऑगस्ट रोजी सामना रंगणार आहे. त्यामुळे आशिया चषकाबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच, चाहत्यांच्या त्यावर उड्या पडल्या आहेत. त्यामुळे तिकीट विक्रीची वेबसाईटही क्रॅश झाली आहे.\nआशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्टेडियमवर जाऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या आशिया चषकाची तिकीट सुरू झाली आहे. यूएईमधील सर्वात लोकप्रिय वेबसाइटपैकी एक असलेल्या ‘प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट’ (platinumlist.net) याठिकाणी तिकीट विक्री सुरू आहे. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटे घेण्यासाठी चाहत्यांनी सर्वात जास्त प्रतिसाद दिला आहे. वेबसाइटच्या ट्रॅफिकमध्ये ७०हजारांची वाढ झाली. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश झाली.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nहेही वाचा – Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय फलंदाज ठरणार वरचढ शाहीन आफ्रिदीच्या खेळण्याबाबत शंका\nदरम्यान, आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. त्यानंतर काहीच दिवसांच्या अंतरानंतर टी २० विश्वचषकामध्ये दोन्ही संघ पुन्हा एकमेकांच्या समोरासमोर येतील.\nहेही वाचा – “मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे. निवडलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. प्रदीर्घकाळाच्या दुखापतीनंतर संघात परतलेल्या केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. राहुल व्यतिरिक्त माजी कर्णधार विराट कोहलीदेखील संघात परतला आहे. टी २० विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परत येण्यासाठी आशिया कप विराट कोहलीसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“मेरा पिछा छोडो बहन”; सोशल मीडियावर रंगला ऋषभ पंत अन् उर्वशी रौतेलाचा वाद\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना द��खल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात\nविक्रमी वेळेसह किपचोगे बर्लिन मॅरेथॉनचा विजेता\nआमची कृती नियमाला धरूनच -हरमनप्रीत\nदुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाला जेतेपद; दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा; मुलानीचा प्रभावी मारा\nटीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात\nInd vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/12/m-kisan-portal-launch-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2022-09-25T20:59:41Z", "digest": "sha1:HTZQFPBNCPLSD3J2JE765W2AGL2FQP6D", "length": 9839, "nlines": 99, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "M Kisan Portal Launch : आजपासून ‘किसान एसएमएस पोर्टल योजना’ नोंदणी सुरू, शेतकऱ्यांना मिळणार लाभ; अशी करा घरबसल्या नोंदणी. - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nM Kisan Portal Launch : आजपासून ‘किसान एसएमएस पोर्टल योजना’ नोंदणी सुरू, शेतकऱ्यांना मिळणार लाभ; अशी करा घरबसल्या नोंदणी.\nM Kisan Portal Launch : आजपासून ‘किसान एसएमएस पोर्टल योजना’ नोंदणी सुरू, शेतकऱ्यांना मिळणार लाभ; अशी करा घरबसल्या नोंदणी.\nएम किसान योजना 2022 : नमस्कार शेतकरी मित्रानो आजपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यां करिता Mkisan Portal म्हणजेच M किसान योजना पोर्टल नोंदणी सुरू झालेली आहे. ही योजना शेतकऱ्या करिता एक वरदान ठरणार आहे तर योजने चे फायदे पाहून घरबसल्या तुमच्या मोबाइल वरुण या योजने करिता नोंदणी कशी करावी हे पाहण्या करिता खालील माहिती नीट शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा.\nM Kisan Portal Registration : किसान एसएमएस पोर्टलसह सेवांचे एकत्रीकरण करण्या करिता मूळ ही योजना सुरू झालेली आहे, म्हणजे कि आज पर्यंत शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांची माहिती होण्यास वेळ लागत होता किंवाच शेतकऱ्यां पर्यंत काही योजना पोहचतच नव्हत्या हे कारण लक्षात घेता सरकारने हे पोर्टल सुरू केले आहे व Https://Mkisan.Gov.In/Wbreg.Aspx यासाठी नोंदणी आज पासून सुरू करण्यात आलेली आहे.\nयोजनेचे फायदे काय असणार व धोरण : या किसान एसएमएस पोर्टल योजने मध्ये नोंदणी मोफत असू सरकार च्या सर्व सरकारी योजना ची माहिती ही सर्व नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मोबाइल वर SMS च्या सहायाने पाठवले जाणार आहे.\nकिसान एसएमएस पोर्टल : ग्रामीण भागा मध्ये मोबाईल टेलिफोन च्या खोलवर प्रवेश लक्षात घेता, या कामा करिता एसएमएस ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. हे विचारा मध्ये घेऊन देशा मधील सर्व शेतकऱ्यांना त्याच वेळी अमलात आलेल्या योजनेची माहिती होण्यासाठी ही योजना सुरू झाली आहे.\nMKisan Farmer Registration Form : खूप साऱ्या सेवा वेब आधारित असल्याने, शेतकऱ्यां च्या मोबाईल फोनवर विविध सेवांचे निकाल/अहवाल इत्यादी पाठवण्या करिता 6 अंकी शॉर्ट कोड “कृषी” विकसित करण्यात आला आहे. सर्व सेवा आता च्या नॅशनल वर सहज पणे एकत्रित केल्या जाऊ शकतात. किसान एसएमएस पोर्टल. यासोबतच संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना सर्व एसएमएस मोफत पाठवता येतात. या सर्व सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे.\nM Kisan Portal वर घरबसल्या नोंदणी कशी करावी : अधिकृत संकेतस्थळा��र जाऊन नोंदणी करण्यासाठी :->\nकर्जमाफी योजना 50,000 अनुदान बँक खात्यात जमा पहा याद्या ...\nपरभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम र ...\nप्रधानमंत्री उज्जवला योजना फ्री गैस कनेक्शनसाठी अर्ज कसा करायचा\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nकृषीपंप भारनियमन – Sakal\nAmravti : असा हा पाऊस, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या, लह ...\nपवारसाहेब, कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यम ...\nआंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : उच्च न्यायालयाचे आदेश &# ...\nPune Pimpri Crime | चोर समजून धारदार हत्याराने सपासप वार ...\nLatest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या ...\n भाव वाढले म्हणून लोकांनी दारू पिणं स ...\nNashik : कांद्या वांदा अखेर रस्त्यावर, कवडीमोल दरामुळे श ...\nतुकडेबंदी कायद्यावर फुली; जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना ...\nचोपण जमीन सुधारणेसाठी करा हे उपाय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/man-arrested-for-planting-explosive-device-in-intelligence-headquarters-at-mohali-vwt/", "date_download": "2022-09-25T20:46:11Z", "digest": "sha1:A7KX5YV56QNLEPZTNF3T5YKNBLAVA2TQ", "length": 16147, "nlines": 126, "source_domain": "expressmarathi.com", "title": "मोहालीतील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात स्फोटक यंत्र पकडले, आयएसआयचे दहशतवादी मॉड्यूल उघड - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nReading: मोहालीतील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात स्फोटक यंत्र पकडले, आयएसआयचे दहशतवादी मॉड्यूल उघड\n��ोहालीतील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात स्फोटक यंत्र पकडले, आयएसआयचे दहशतवादी मॉड्यूल उघड\nचंदीगड: पंजाब पोलिसांनी शुक्रवारी युवराज सभरवाल उर्फ ​​यश याला अटक केल्याचा दावा केला, ज्याने मे महिन्यात मोहाली येथील गुप्तचर मुख्यालयात स्फोटक उपकरणे पेरली होती. त्याच बरोबर, त्याने कॅनेडियन गँगस्टर लखबीर सिंग उर्फ ​​लांडा आणि पाकिस्तानी गँगस्टर हरविंदर सिंग रिंडा चालवल्या जाणार्‍या पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI द्वारे समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याचा दावा केला. पंजाब पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लखबीर सिंग हा हरविंदर सिंगच्या जवळचा मानला जातो, ज्याने बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) सोबत हातमिळवणी केली होती आणि दोघांचे आयएसआयशी जवळचे संबंध आहेत. लखबीर सिंगने मे महिन्यात पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ल्याची योजना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि अमृतसरमध्ये सब इन्स्पेक्टर दिलबाग सिंग यांच्या कारखाली आयईडी पेरला होता.\nयुवराज सभरवाल यांनी ही उपकरणे गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात बसवली होतीमल्ही हा हॅप्पी संघेरा यांच्या संपर्कात होतालवकरच शस्त्रेही जप्त करण्यात येणार आहेतयुवराज सभरवाल हा नव्याने लोकवस्ती असलेल्या फैजपुरा येथील रहिवासी आहे\nयुवराज सभरवाल यांनी ही उपकरणे गुप्तचर विभागाच्या मुख्यालयात बसवली होती\nपोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंजाब पोलिसांनी लखबीर सिंगच्या सूचनेनुसार स्फोटक यंत्र पेरणाऱ्या युवराज सभरवाल उर्फ ​​यशला शुक्रवारी अटक केली. सभरवाल हा या प्रकरणात अटक झालेला आठवा आरोपी आहे. जोगेवाल गावातील बलजीत सिंग मल्ही (25) आणि फिरोजपूरच्या बुह गुजरन गावातील गुरबक्ष सिंग उर्फ ​​गोरा संधू अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदीनुसार अमृतसरमधील राज्य विशेष ऑपरेशन सेलमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.\nमल्ही हा हॅप्पी संघेरा यांच्या संपर्कात होता\nपंजाबचे पोलिस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, जालंधरचे अतिरिक्त महानिरीक्षक (काउंटर इंटेलिजन्स) नवज्योतसिंग महल यांच्या नेतृ���्वाखालील पोलिस पथकाने दोघांना अटक केली आणि गुरबक्ष सिंग यांच्या गावातून त्यांच्या सांगण्यावरून दोन मॅगझिनसह एके-56 रायफल, 90 काडतुसे आणि 90 काडतुसे जप्त केली. दोन गोळ्या. प्राथमिक तपासात मल्ही हा इटलीच्या हरप्रीत सिंग उर्फ ​​हॅप्पी संघेरा याच्या संपर्कात होता आणि संघेराच्या सूचनेनुसार बलजीत सिंगने जुलै २०२२ मध्ये सुदान गावातील मखू-लोहियान रस्त्यावरून शस्त्रास्त्रांची खेप उचलली. नंतर त्याने गुरबक्ष सिंग यांच्या मालकीच्या शेतात माल लपवून ठेवला.\nलवकरच शस्त्रेही जप्त करण्यात येणार आहेत\nडीजीपी म्हणाले की, असेही कळले आहे की, बलजीत सिंग कॅनडातील लखबीर लांडा आणि अर्श डल्ला यांच्यासह विविध गुंडांच्या थेट संपर्कात होता. पुढील तपास सुरू असून लवकरच आणखी शस्त्रे जप्त होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेनुसार पंजाब पोलिसांचे गुंडांविरुद्धचे युद्ध जोपर्यंत पंजाब गुंडमुक्त राज्य म्हणून उदयास येत नाही तोपर्यंत सुरूच राहील, असे यादव म्हणाले.\nमोहाली झुला अपघात: अवघ्या काही सेकंदात… आणि अचानक मोहालीचा हा मोठा झुला कोसळला, VIDEO\nयुवराज सभरवाल हा नव्याने लोकवस्ती असलेल्या फैजपुरा येथील रहिवासी आहे\nयादवच्या म्हणण्यानुसार, युवराज सभरवाल हा नवी आबादी फैजपुरा येथील रहिवासी असून त्याला हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून अटक करण्यात आली आहे. यादव म्हणाले की, सभरवाल यांचा यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडा यासह विविध जघन्य गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. डीजीपी म्हणाले की, सभरवाल यांच्यासह पोलिसांनी त्यांचे दोन सहकारी पवन कुमार उर्फ ​​शिवा माची आणि साहिल उर्फ ​​माची यांनाही अटक केली आहे. दोघेही अमृतसरमधील चमरंग रोडचे रहिवासी आहेत. या दोघांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nPrevious Article टँकरने दुचाकीवरील पती पत्नीला चिरडले, दोघे ठार\nNext Article उत्तराखंड भाजप नेत्याच्या मुलाला रिसॉर्टमध्ये हत्येप्रकरणी अटक\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/category/employment-news/", "date_download": "2022-09-25T20:16:14Z", "digest": "sha1:WVKFY7CSS2XJZK7UZJIUR223TWOEFGBE", "length": 13926, "nlines": 203, "source_domain": "krushirang.com", "title": "रोजगार Archives - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nTeachers job application: म्हणून शिक्षकांनी फिरवली पुणे महापालिकेच्या शाळेकडे पाठ..\nLinkedIn Skills Training: नोकरीच्छुक तरुणांना मोठी संधी; क्लिक करून वाचा महत्वाची माहिती\nDRDO Recruitment 2022: 1901 पदांची भरती; वाचा महत्वाची…\nRailway Recruitment 2022: उद्यापासून अर्ज भरण्यास…\nअ 1 न्यूज अर्थ आणि व्यवसाय अहमदनगर आंतरराष्ट्रीय आरोग्य व फिटनेस आरोग्य सल्ला उद्योग गाथा\nJob Alert: मोदीराज्यात ‘त्याचा’ही विक्रम.. पहा नोकऱ्यांची काय झालीय परिस्थिती\nJob Alert: मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशात आणि प्रत्येक राज्यात संबंधित मुख्यमंत्री यांनी दमदार काम केल्याचा दावा संबंधित पक्ष दररोज करतात. मात्र,…\nJobs alert: बातमीदार होण्याची सुवर्णसंधी; पाहा कुठे आणि कोणाला होता येणार पत्रकार\nSIP : ‘या’ योजनेत गुंतवा फक्त 5000 रुपये अन् दरमहा मिळवा 35000 ; जाणुन घ्या कसं\nSIP : प्रत्येकाला निवृत्तीनंतरच्या (retirement) खर्चाची चिंता असते, म्हणूनच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक (Investment) करतात. तुम्ही आजपर्यंत रिटायरमेंट प्लॅनिंग केले नसेल तर आजपासून करा,…\nStartup : रोजगार उद्योजकता व��भागाचा मोठा निर्णय; राज्यात सुरू केल्या स्टार्टअप यात्रा; पहा काय होणार…\nStartup : राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत 15 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 पर्यंत राज्यात…\nEmployment : ‘या’ काँग्रेस राज्यात रोजगाराचा मेगा प्लान; पहा, किती नवीन रोजगार मिळणार \nEmployment : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी स्वातंत्र्यदिनी सांगितले की, राज्य सरकारने 1.29 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. आणखी एक लाख रोजगारांबाबत…\nBusiness : पावसाळ्यात सुरू करा ‘हे’ व्यवसाय; मिळेल चांगल्या उत्पन्नाची हमी; जाणून घ्या..\nBusiness : सध्या पावसाचे दिवस आहेत. या दिवसात चालणारे काही व्यवसाय (Business) करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायांची माहिती देणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही…\nBihar : स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा; पहा,…\nBihar : देशाच्या स्वातंत्र्यदिनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या मार्गदर्शनाने…\nJob: ‘ही’ दिग्गज कंपनी देत ​​आहे जबरदस्त ऑफर्स, एकाच वेळी मिळणार दोन पगार; पटकन करा चेक\nJob : देशातील आघाडीची फास्ट ऑनलाइन फूड ऑर्डर (Online Food Order) आणि डिलिव्हरी (Fast Delivery) कंपनी आता कर्मचाऱ्यांना एक मोठी सुविधा देत आहे. स्विगीने (Swiggy) आपल्या कर्मचार्‍यांसाठी उत्तम…\nJob Alert: ब्राव्हो.. ‘तिथे’ नोकऱ्यांचा पडणार पाऊस.. पहा कशामुळे येणार अच्छे दिन\nJob Alert : मुंबई : बेस्ट नेटवर्क, अविश्वसनीय डेटा संपत्ती आणि रोजगार बाजारपेठेबाबत असलेली सखोल माहिती यांच्या आधाराने शाईन डॉटकॉम (Shine.com) या भारतातील दुस-या सर्वात मोठ्या जॉब सर्च…\nElon Musk: टेस्लाला झटका.. कार्यालयही केले बंद.. पहा कितीजणांना बसलाय फटका\nमुंबई : जगातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून मिरवणाऱ्या इलॉन मस्क (Elon Musk) याला अखेरीस ट्विटर डिलमधून बाहेर पडण्याची नामुष्की स्वीकारावी लागली आहे. त्याचा चाहत्यांना झटका बसलेला असतानाच आता…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/pfrda-bharti/", "date_download": "2022-09-25T21:10:00Z", "digest": "sha1:JX3KBZ7WKU3OQI3WME7HZQQNANK6IL3F", "length": 19632, "nlines": 277, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "PFRDA Bharti 2022 | PFRDA Recruitment 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nHomeGovernment Jobsपेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये “सहाय्यक व्यवस्थापक” पदांची भरती २०२२.\nपेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये “सहाय्यक व्यवस्थापक” पदांची भरती २०२२.\nSeptember 15, 2022 Shanku Government Jobs Comments Off on पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण मध्ये “सहाय्यक व्यवस्थापक” पदांची भरती २०२२.\nपेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: अधिकारी ग्रेड ‘अ’ सहाय्यक व्यवस्थापक (सामान्य, वित्त आणि लेखा, माहिती तंत्रज्ञान, संशोधन अर्थशास्त्र, कायदेशीर, अधिकृत भाषा).\n⇒ रिक्त पदे: 22 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: भारतात कुठेही.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 07 ऑक्टोबर 2022.\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढा���ा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nESIS रुग्णालय पुणे मध्ये नवीन 21 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” प��ांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/olx-narendra-modi-varanasi-office-for-sale", "date_download": "2022-09-25T20:07:24Z", "digest": "sha1:PJCRUGZO2EPQDF45D4CTILMR3DZ4TU43", "length": 5805, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात\nवाराणसीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसी लोकसभा मतदारसंघातील कार्यालय विकणे आहे, अशी जाहिरात ओएलएक्स या वेबसाइटवर केल्याप्रकरणात ४ जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. या चौघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.\nया चार जणांनी मोदींचे वाराणसीतील ‘जनसंपर्क कार्यालयाचे’ फोटो काढले आणि हे कार्यालय विकणे आहे अशी जाहिरात ऑनलाइन खरेदी-विक्री साइट ओएलएक्सवर प्रसिद्ध केली. हे कार्यालय शहरातल्या जवाहर नगर भागात असून भेलूपूर पोलिस हद्दीत ते येते.\nगुरुवारी पंतप्रधानांचे वाराणसीतील जनसंपर्क कार्यालय विकणे आहे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एकाएकी खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच या प्रकाराची गंभीर दखल घेत चौघांना ताब्यात घेतले.\nवाराणसी या लोकसभा मतदारसंघातून मोदी दोन वेळा निवडून आले आहेत.\nतिन्ही दलांचा एक दिवसाचा पगार पीएम केअरमध्ये जमा\nकुणाल कामरा, रचिता तनेजाला सुप्रीम कोर्टाची नोटीस\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाही���, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2022-09-25T21:54:24Z", "digest": "sha1:4BD6G3D7ZZ3OAI6R62FSW6P5FGKSWOHD", "length": 5530, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद . - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nआरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद .\nपारनेर पोलीस स्टेशनचा हद्दीत केलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील तात्पुरत्या जामिनावर असलेल्या आरोपीला पोलिसांनी गावठी कट्टयासंह जेरबंद केले . अनिल गंगाधर नांगरे ( वय २७ रा. गोरेगाव,पारनेर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून एक कट्टा व तीन जिवंत काडतूस जप्त केले आहे .\nआरोपी नांगरे हा गावठी कट्टा घेऊन भाळवणी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनशाम बळप याना मिळाली , या माहितीनुसार पोलीस पथकाने आरोपीस जेरबंद केलं . निरीक्षक बळप यांचा मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हनुमान उगले , हेड कॉन्स्टेबल जालिंदर लोंढे , पोलीस नाईक अप्पासाहेब ढमाले , सुरज कदम , सागर तोडमल , आदींचा पथकाने कारवाई केली . तसेच पारनेर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर कृत्य कोणी करत असल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी , माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पारनेर ठाण्याचे निरीक्षक बळप यांनी केले आहे ,\nपाथर्डी’त ‘पांगरमल’ची तयारी, पोलिसांचा छापा, बनावट दारू कारखान्यावर कारवाई\nकर्जत तालुक्यात बायोडिझेल सदृश्य पदार्थ जप्त .\nगावठी कट्टा व चार जिवंत काडतूस कब्जात बाळगणारा आरोपी जेरबंद\nगुटखा विक्रेत्यांवर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई\nबंगल्यात प्लंबर म्हणून आले अन लाखो लुटून नेले\nलाच घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास ४ वर्ष सक्तमजुरी\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://shop.chaprak.com/product/chaitanya-palavi-chaprak/", "date_download": "2022-09-25T21:37:28Z", "digest": "sha1:G5AOBNOKTN4BHUVWVN7YB6YHVJUW2JWD", "length": 6173, "nlines": 113, "source_domain": "shop.chaprak.com", "title": "चैतन्य पालवीchaitanya palavi", "raw_content": "\nHome / ललित,वैचारिक / चैतन्य पालवी\nया पुस्तकात साहित्य चिंतन आणि अभिव्यक्ती आहे. मानवी मूल्यांतून जागविणारी सद्गुणांची सुंदरता आहे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचा अनुबंध आहे. संतांचे सद्विचारदर्शन आहे. हा शब्दसंवाद शेवटी आनंदाची वारी घडवतो आणि रसिकत्वाच्या गावी नेऊन पोहचवितो.\nज्ञान, तत्त्व, कला, संगीत, भक्ती, कर्म, साहित्य, संस्कृती, निसर्ग, अध्यात्म, सदाचार, लोकाचार यातील विचारसौंदर्याची चैतन्यपालवी घेऊन समाजजीवनाचा वृक्ष बहरत असतो. डॉ. रामचंद्र देखणे यांचे ‘चैतन्य पालवी’ हे पुस्तक म्हणजे त्या विचार सौंदर्याशी घडलेला एक शब्दसंवाद होय. तो संवाद इथे विविध भूमिकांमधून व्यक्त होतो आहे.\nकोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट\nहॅप्पी रिटर्न्स Happy Returns\nमाझी साप्ताहिकी कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट\nअम्मी-अब्बूच्या कविता ₹ 130.00 ₹ 117.00\nशिक्षणाचे पसायदान ₹ 250.00 ₹ 225.00\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\nस्वातंत्र्यदिनानिमित्त ‘चपराक’ची खास ऑफर ₹ 2,100.00 ₹ 1,100.00\nमराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त 'चपराक'ची विशेष योजना ₹ 10,000.00 ₹ 5,000.00\nदर्जेदार पुस्तकांचा संच भरघोस सवलतीत उपलब्ध\n© चपराक पुस्तकालय 2022\nSpecial Offer: 10% Discount* कमीत कमी ३०० रुपयांच्या खरेदीवर पुस्तके मोफत घरपोच मिळवा*. Dismiss", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/hard-work-parents-inspiring-silver-medalist-sanket-sargar-commonwealth-medalist-ysh-95-3075338/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T21:41:46Z", "digest": "sha1:KDBR4KY2DECSUUZL5QX2GKBP5XYLH3XR", "length": 23257, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hard work parents inspiring silver medalist Sanket Sargar Commonwealth medalist ysh 95 | Loksatta", "raw_content": "\n; राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या संकेत सरगरची भावना\nस्पर्धा सुरू असतानाच झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे संकेतला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले.\nWritten by ज्ञानेश भुरे\nपुणे : ‘संकेत पान टपरी’ ते राष्ट्रकुल पदक विजेता हा सारा प्रवास कठीण होता. या प्रवासात साथ देणारे आणि मला इथपर्यंत आणण्यासा��ी खस्ता खाणारे आई-वडीलच माझ्यासाठी खरे प्रेरणास्रोत असल्याचे वेटलिफ्टिंगमधील राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता संकेत सरगरने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nस्पर्धा सुरू असतानाच झालेल्या कोपराच्या दुखापतीमुळे संकेतला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. त्यानंतर संकेतच्या हातावर लंडनमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली. संकेत सध्या मुंबईत रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार घेत आहे. ‘‘वडिलांना खेळाडू व्हायचे होते. परिस्थितीमुळे त्यांना जमले नाही. त्यांचे स्वप्न मी पूर्ण करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे कष्ट मी पाहात होतो. कुटुंब चालवत असताना त्यांची होत असलेली ओढाताण बघत होतो. त्यामुळेच मला चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि मी स्वत:ला त्या दृष्टीने घडवत गेलो,’’ असे संकेतने सांगितले.\nसांगलीत पानाच्या दुकानात वडिलांना मदत करणारा संकेत त्यातून वेळ काढत अभ्यास, सराव याची सांगड घालत राष्ट्रकुल पदकापर्यंत पोहोचला. या प्रवासाबद्दल संकेत म्हणाला, ‘‘वडिलांनी दुकानाजवळच असलेल्या दिग्विजय व्यायामशाळेत मला घातले, वेटलिफ्टिंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा मी यात लौकिक मिळवेन असे कधीच वाटले नव्हते. नाना सिंहासने आणि मयूर सिंहासने यांच्याकडून प्राथमिक धडे घेतले. प्रारंभीची दोन वर्षे तर अशीच गेली. स्पर्धा म्हणजे काय, हेदेखील माहीत नव्हते. जिल्हास्तराच्या स्पर्धेत कसे उभे राहायचे, हेच मला कळत नव्हते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तर सोडा राष्ट्रीय स्तरापासूनही मी खूप दूर होतो. अपुऱ्या तयारीनेच मी विभागीय स्पर्धेत उतरलो. तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिकत होतो. परिपूर्ण तयारीशिवाय त्या स्पर्धेत कारकीर्दीतले पहिले रौप्यपदक मिळवले. तेव्हाच या खेळात कारकीर्द घ���वण्याचा विचार निश्चित केला.’’\n२०२०मध्ये संकेतने पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. त्यानंतर पुढील वर्षी दुसरे विजेतेपद मिळवले आणि आता आंतरराष्ट्रीय पदकापर्यंत संकेतने मजल मारली. मात्र, संकेतचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. ‘‘खेळातील प्रगती होत असली, तरी माझे दुकानावरील लक्ष कमी होणार नाही. पानाचे दुकान आणि सराव अशा दोन्ही गोष्टींची मला आता चांगली सवय झाली आहे. येथील कामानेच मला ताण सहन करायला, भावनांवर नियंत्रण ठेवायला आणि समोरच्याशी संवाद साधायला शिकवले, ते मी कधीच विसरणार नाही,’’ असेही संकेत म्हणाला.\n‘‘स्पर्धेत सहभागाला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला ४९ किलो वजन गटात सहभागी होत होतो. त्यानंतर वजन गट वाढवून ५५ किलो वजन गटाची निवड केली. तेव्हापासून चांगले निकाल मिळू लागले. आता अधिक मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि आहाराचीही काळजी घेऊ लागलो,’’ असेही संकेत म्हणाला.\n‘संकेत पान टपरी’ आता ‘राष्ट्रकुल पदक विजेता संकेत पान टपरी’ म्हणून ओळखली जाणार याचा मला अधिक आनंद आहे. कारण या पान टपरीनेच मला घडवल्याचे सांगायला संकेत विसरत नाही.\nमेहनत कमी पडल्याची खंत\nराष्ट्रकुल स्पर्धेत मेहनत कमी पडल्यामुळे सुवर्णपदक हुकल्याची खंत असल्याचे संकेत सांगतो. २०१८मध्ये दुकानात पान बांधताना गुरुराजा पुजारी याची राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरी बघतानाच पुढील वर्षी आपण या स्पर्धेत चमकायचे ही खूणगाठ मनाशी बांधली होती. ‘‘मेहनत घेशील, तर घडशील, हे वडिलांचे वाक्य सतत आठवत होते. त्यामुळे कठोर मेहनत घेत राष्ट्रकुलपर्यंत पोहोचलो आणि देशाचे स्पर्धेतील पहिले पदक मिळवले, याचा मला अभिमान वाटतो. अर्थात, सुवर्णपदक मिळाले असते, तर अधिक आनंद वाटला असता. क्लिन अँड जर्क प्रकारात शरीराचा तोल काहीसा ढळल्याने उजव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे सुवर्णपदकापासून वंचित राहिलो. आता उपचारांनंतर विश्रांती घेत आहे. नव्याने सरावाला सुरुवात करेन, तेव्हा देशासाठी सुवर्णपदक मिळवायचे हेच माझे उद्दिष्ट असेल,’’ असे संकेत म्हणाला.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘बीसीसीआय’चे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्���ा अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रान���सार जाणून घ्या नेमकी तारीख\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात\nविक्रमी वेळेसह किपचोगे बर्लिन मॅरेथॉनचा विजेता\nआमची कृती नियमाला धरूनच -हरमनप्रीत\nदुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाला जेतेपद; दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा; मुलानीचा प्रभावी मारा\nटीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात\nInd vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/21/no-proposal-to-link-social-media-accounts-to-aadhaar-says-ravi-shankar-prasad/", "date_download": "2022-09-25T21:04:32Z", "digest": "sha1:5K32AT57SGGK7IGX5DPQ4SMJUPU6P4JK", "length": 5163, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आधारशी जोडले जाणार नाही सोशल मीडिया अकाऊंट – केंद्र सरकार - Majha Paper", "raw_content": "\nआधारशी जोडले जाणार नाही सोशल मीडिया अकाऊंट – केंद्र सरकार\nदेश, मुख्य / By Majha Paper / आधार कार्ड, केंद्र सरकार, रविशंकर प्रसाद, सोशल मीडिया / November 21, 2019 November 21, 2019\nसोशल मीडिया अकाऊंट आधार कार्डशी जोडण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडिया अकाऊंट आधारशी जोडण्यासंबंधी लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर दिले.\nरविशंकर प्रसाद म्हणाले की, नीति आणि डिझाईननुसार, यूआयडीएआय आधारद्वारे केवळ नागरिकांची माहिती एकत्र केली जाऊ शकते, त्यांच्या पाळत ठेवली जाऊ शकत नाही. सोबतच या अंतर्गत येणारी माहिती केवळ अर्ज अथवा अपडेटेशनच्या वेळीच जोडली जाऊ शकते.\nयाला कधीच अनइंक्रिप्टेट ठेवले जात नाही व शेअर केले जात नाही. प्रसाद म्हणाले की, आधार हे किमान माहिती आणि संघटित डेटाबेस याच्या सिद्धांतावर आधारित आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घड��मोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/04/18/lakhimpur-kheri-case-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%9F/", "date_download": "2022-09-25T21:32:01Z", "digest": "sha1:JGDSWN3W7U2LEJ66IJYCVGLT565FBLSU", "length": 6196, "nlines": 81, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Lakhimpur Kheri case: आशिष मिश्रांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला जामीन - News18 लोकमत - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nLakhimpur Kheri case: आशिष मिश्रांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला जामीन – News18 लोकमत\nLakhimpur Kheri case: आशिष मिश्रांना मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला जामीन – News18 लोकमत\nमुस्लिम बांधवांचं कौतुकास्पद कृत्य; शोभा यात्रेत हिंदू भाविकांसाठी केलं 'हे' काम\nकुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला..;यांनी गँगस्टर होण्यासाठी मित्रालाच संपवलं\nGorakhnath Temple Attack: मुर्तझा आणि दहशतवाद्यांमधलं नवं Online कनेक्शन समोर\nप्रेमविवाहाच्या दुसऱ्या दिवशी पत्नीकडून विचित्र मागणी; 2 मित्रांसमोर भयंकर कृत्य\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफा��ा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n'शालेय अभ्यासक्रामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्य ...\nबागायतदार वाघांना शासनाचे पिवळे कार्ड कधी मिळेल\nवादळी वारा, पावसामुळे शेतीपिकांना फटका – Agrowon ...\nशेतकरी आंदोलन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संघटना ...\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सर्वसामान्यांना गिफ्ट, सभागृह ...\nशेतकरी आंदोलन उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मोठी भूमिका निभ ...\n'महिला शेतकऱ्यांसाठीही फेमिनिस्ट चळवळ उभी राहायला ह ...\nशेतकरी आंदोलन -‘स्वाभिमानी’च्या सांगली – कोल्हापूर ट्रॅक ...\nNana Patole | महापालिका निवडणुकीत 'एक कुटुंब-एक तिक ...\nराज्य सरकार पीक विमा योजनेबाबत फायद्याचा निर्णय घेणार अज ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/category/blog/", "date_download": "2022-09-25T20:16:51Z", "digest": "sha1:AFURDCPC7HMKR6ZMIE6PYNFL6XW6EU3Y", "length": 3454, "nlines": 91, "source_domain": "hellobollywood.in", "title": "ब्लॉग | Hello Bollywood", "raw_content": "\nमाझ्या आयुष्यातला ‘तमाशा Live’; हेमांगीच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टची वर्षपूर्ती\n महानायकाचा हृषिकेश दौरा; ब्लॉगमध्ये लिहिला गंगा पूजेचा अनुभव\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता फक्त ‘हे’ २ कलाकार तिच्या पुढे\n‘अयोध्येचा राजा’चा आज ८८ वा वाढदिवस; पहिल्या मराठी बोलपटाची आठवण\nमुख्यमंत्र्याचा पोरगा म्हणुन जेनेलिया रितेशला इग्नोर करत होती पण..\nरिषभ पंतमुळे संजू सॅमसनची कारकीर्द खराब होणार आहे का\nप्रसिद्ध कलाकार, तगडं बजेट आणि तरीही बाॅक्स आॅफिसवर अपयशी ठरलेला तमाशा चित्रपट खरोखर अपयशी आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/rpi-leaders-tear-up-ek-number-super-movie-posters-in-satara/", "date_download": "2022-09-25T19:53:29Z", "digest": "sha1:PH4ELHZJ4F7GBUVRMMDWV3Q7UCAS3XPW", "length": 7168, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "साताऱ्यात अश्लीलतेला थारा देणार नाही..; RPI' च्या पदाधिकाऱ्यांनी फाडले 'एक नंबर सुपर'चे पोस्टर्स | Hello Bollywood", "raw_content": "\nसाताऱ्यात अश्लीलतेला थारा देणार नाही..; RPI’ च्या पदाधिकाऱ्यांनी फाडले ‘एक नंबर सुपर’चे पोस्टर्स\nin फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, व्हिडिओ\n नुकताच अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनचा ‘एक नंबर सुपर’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘एक नंबर���सुपर’ या मराठी चित्रपटात प्रथमेश परब सोबत एलेनाचा धमाल डान्स आहे. हा चित्रपट सातारा येथे प्रदर्शित करण्यात आला असता आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांकडून या चित्रपटाचे लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा भूमीत अशा अश्लीलतेच्या प्रदर्शनाला आम्ही थारा देणार नाही, असा इशारा यावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यानी दिला.\nआज आरपीआयच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने सातारा शहरात आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यानी ‘एक नंबर…सुपर’ या मराठी चित्रपटाचे शहरात ठिकठिकाणी लावलेले बॅनर फाडून टाकले. तसेच चित्रपटाच्या फ्लेक्सवर अशा पद्धतीने अर्धनग्न तरुणींचे फोटो प्रदर्शित होत असल्याने राज्य महिला आयोग याचे गांभीर्याने घेणार का असा प्रश्न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.\nसाताऱ्यात अश्लीलतेला थारा देणार नाही.. pic.twitter.com/cjrBY8OI2h\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nयावेळी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यानी चित्रपटाच्या पोस्टरबाबत म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सातारा भूमीत अशा प्रकारे चित्रपटाच्या पोस्टरद्वारे अश्लीलतेचे प्रदर्शन केले जात आहे. अशा प्रकाराला आम्ही थारा देणार नाही. फ्लेक्सवर अशा पद्धतीने अर्धनग्न तरुणींचे फोटो प्रदर्शित होत आहेत. या विरोधात राज्य महिला आयोग गांभीर्याने दखल घेणार आहे का तसेच कारवाई करणार का तसेच कारवाई करणार का असा प्रश्न यावेळी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/minister-hasan-mushrif-visited-sai-baba-in-shirdi/", "date_download": "2022-09-25T20:42:25Z", "digest": "sha1:6NEEP5MHJ34F42THGY5CBMSQF77ZGMWO", "length": 4694, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nपालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन\nनगर जिल्ह्याचे पालकमंत्��ी हसन मुश्रीफ हे नगर दौऱ्यावर असताना , त्यांनी शिर्डी च्या साई मंदिर संस्थानला सदिच्छा भेट दिलीय. यावेळी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांना श्री. साई बाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया दिलीय.\nकोरोना चे संकट जगावरून लवकर दूर होऊन गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी प्रार्थना त्यांनी साई चरणी केलीय. यावेळी त्यांनी साई संस्थानच्या दर्शन व्यवस्थेचं कौतुक केलं. त्याचबरोबर साई संस्थानच्या पेहरावाबाबतच्या आवाहनाला ही प्रतिक्रिया दिलीय.\nआमदार संग्राम जगताप नगरच्या वंचित प्रश्नांवर भडकले\nपिंपरी चिंचवड शहरात घरफोडी करणारी टोळी अटक\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nकरुणा मुंडेनी शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची केली घोषणा .\nदेवस्थानांची ५१३ एकर जमीन लाटली – नवाब मलिक\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A5", "date_download": "2022-09-25T20:22:19Z", "digest": "sha1:LTOSLATADXYVYXCOPOVQAHCAAVMN3Q3D", "length": 24309, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्लूटूथ - विकिपीडिया", "raw_content": "\nब्लूटूथ हे मोबाइल डिव्हाइस पासून कमी अंतरावरील (2.4 पासून 2,485 जीएचझेड मार्ग बॅंड अल्प- तरंगलांबी UHF रेडिओ लहरी वापरून) देवाणघेवाण, आणि वैयक्तिक एरिया नेटवर्क ( PAN ) निर्माण करण्यासाठी वायरलेस साधन आहे. याचा शोध 1994 मध्ये दूरसंचार विक्रेता एरिक्सन शोध लावला. हा शोध मुळात RS-232 डेटा केबल्स वायरलेससाठी पर्यायी म्हणून लावला होता. मात्र ब्लूटूथ अनेक साधने कनेक्ट करू शकते.\nब्लूटूथ दूरसंचार, कम्प्युटिंग, नेटवर्किंग, आणि असेच काम करणाऱ्या 25000 पेक्षा अधिक सदस्य कंपन्या आहेत, ब्लूटूथ आवड ग्रुप ( SIG ) द्वारे व्यवस्थापित केली आहे. IEEE IEEE 802.15.1 ब्लूटूथ छान , पण यापुढे मानक कायम राखते. ब्लूटूथ SIG ने वर्णन विकास जबाबदारी पात्रता का��्यक्रम सांभाळते, आणि ट्रेडमार्क संरक्षण होते. एक निर्माता एक साधन एक Bluetooth डिव्हाइस म्हणून बाजारात पूर्ण ब्लूटूथ SIG ने मानके( Bluetooth SIG standards) करणे आवश्यक आहे. पेटंट नेटवर्क वैयक्तिक पात्रता साधने परवाना आहेत जे तंत्रज्ञान लागू होतात.\n२ नाव आणि लोगो\n३.१ संवाद आणि कनेक्शन\n\" लहान -दुवा \" रेडिओ तंत्रज्ञान विकास, नंतर ब्लूटूथ नावाचा तसे एरिक्सन मोबाईल आणि डॉ जॉन Ullman डॉ Nils Rydbeck चीफ टेक्नॉलॉजी अधिकारीपदाच्या द्वारे 1989 मध्ये सुरू झाला . उद्देश , वायरलेस हेडसेट जोडा विकसित होते जॉन Ullman , शॉन 8902098-6 जारी 1989-06-12 शॉन 9202239 दोन मार्ग शोधून काढणारे, त्यानुसार, जारी 1992-07-24 . Nils Rydbeck विकास आणि Jaap Haartsen आणि स्वेन Mattisson निर्देशीत सह Tord Wingren लढाई . दोन्ही तसे , स्वीडन मध्ये एरिक्सन काम करत होते. तपशील वारंवारता प्रसार स्पेक्ट्रम तंत्रज्ञानावर आधारित आहे.\nनाव \"bluetooth\" तसेच ख्रिस्ती ओळख, स्कॅन्डेनेव्हीयन Blåtand / Blåtann ( पुरातन नॉर्स blátǫnn ) , एकच राज्यात प्रवेश dissonant डॅनिश जमाती एकत्र आणि कोण दहाव्या शतकातील राजा हॅराल्ड ब्लूटूथ ख्यातनाम एक Anglicised आवृत्ती आहे आख्यायिके , . हे नाव कल्पना मोबाइल फोन संगणक संपर्क साधण्याची परवानगी असे एक प्रणाली विकसित केली. कोण जिम Kardach करून 1997 मध्ये प्रस्तावित होते . या प्रस्तावाच्या वेळी तो फ्रांस जी Bengtsson ऐतिहासिक कादंबरी वाचून वायकिंग्ज आणि राजा हॅराल्ड ब्लूटूथ लांब बीटाचे होते. परिणाम ब्लूटूथ एक सार्वत्रिक मानकामध्ये त्यांना एकत्र, संचार प्रोटोकॉल त्याच करते आहे.\nब्लूटूथ लोगो बांधणी प्राचीन उत्तर युरोपीय वर्णमालेतील वर्ण , धाकटा Futhark Runes ( Hagall ) एकत्र करणे आहे ( ᚼ ) आणि ( Bjarkan ) ( ᛒ ), हॅराल्डच्या आद्याक्षरे .\nब्लूटूथ 2402 आणि 2480 मेगाहर्ट्‌झ , किंवा 2400 आणि 2483,5 मेगाहर्ट्‌झ दरम्यान फ्रिक्वेन्सी गार्ड बॅंड तळाशी शेवटी रुंद 2 मेगाहर्ट्‌झ आणि शीर्षस्थानी रुंद 3.5 मेगाहर्ट्‌झ समावेश संचालन. या जागतिक स्तरावर विना परवाना औद्योगिक , वैज्ञानिक आणि वैद्यकीय ( मार्ग ) 2.4 GHz लहान- श्रेणी रेडिओ फ्रिक्वेन्सी बॅंड आहे. ब्लूटूथ वारंवारता (Adaptive frequency hopping) प्रसार स्पेक्ट्रम नावाच्या रेडिओ तंत्रज्ञान वापरते. ब्लूटूथ पॅकेट मध्ये प्रसारित डेटा विभाजीत , आणि 79 नियुक्त ब्लूटूथ चॅनेल एक प्रत्येक पॅकेट प्रसारित. प्रत्येक वाहिनी 1 MHz एक बॅंडविड्थ आहे. हे सहसा , प्रति सेकंद 1600 hops करते अनुकूलन वारंवारता ( AFH ) सह सक्षम. ब्लूटूथ कमी ऊर्जा 2 मेगाहर्ट्‌झ अंतर, 40 चॅनेल राहता वापरते, जे .\nमुळात, गॉसियन वारंवारता -शिफ्ट दाबत ( GFSK ) स्वरनियमन उपलब्ध स्वरनियमन योजना होती. ब्लूटूथ 2.0 + EDR परिचय / 4- DQPSK ( भिन्नता Quadrature टप्पा Shift दाबत ) π आणि 8DPSK स्वरनियमन असल्याने देखील सुसंगत साधने दरम्यान वापरले जाऊ शकते. GFSK सह काम साधने 1 Mbit /चे एक समकालीन डेटा दर शक्य आहे जेथे मूलभूत दर कार्य (BR) मोड केले आहेत. वर्धित डेटा दर टर्म (EDR) π / 4- DPSK आणि 8DPSK योजना वर्णन करण्यासाठी , प्रत्येक 2 आणि 3 Mbit देत / अनुक्रमे वापरले जाते. या ब्लूटूथ रेडिओ तंत्रज्ञान (बीआर आणि EDR) रीती संयोजन एक \" बाबासाहेब / EDR रेडिओ ' म्हणून वर्गीकृत आहे.\nब्लूटूथ मास्टर- गुलाम इमारतीसह(master-slave structure) एक पॅकेट -आधारित प्रोटोकॉल आहे. एक मालक piconet मध्ये सात गुलाम संवाद करू शकता. सर्व साधने मालक घड्याळ शेअर करा. पॅकेट विनिमय मालक , ज्यामुळे 312,5 μs कालांतराने ticks व्याख्या मूलभूत घड्याळ, आधारित आहे. दोन घड्याळ 625 μs एक स्लॉट करा ticks, आणि दोन क्रमांकात 1250 μs एक स्लॉट जोडी करा. सिंगल- स्लॉट सोपे बाबतीत अगदी स्लॉट मास्टर प्रसारित पॅकेट आणि विचित्र क्रमांकात प्राप्त होतो. गुलाम , उलट, अगदी स्लॉट प्राप्त आणि विचित्र क्रमांकात प्रसारित. पॅकेट 1, 3 किंवा 5 स्लॉट लांब असू शकते, पण सर्व प्रकरणांमध्ये मध्ये पदव्युत्तर प्रसार विचित्र स्लॉट अगदी स्लॉट मध्ये सुरू होते आणि गुलाम आहे.\nसर्व साधने या कमाल पोहोचण्याचा तरी मुख्य ब्लूटूथ साधन आहे, piconet (ब तंत्रज्ञानाचा वापर करून तात्पुरते कॉम्प्यूटर नेटवर्क ) सात साधने कमाल संवाद करू शकता. साधने, भूमिका स्विच करू शकता करार, आणि गुलाम मालक होऊ शकतात (उदाहरणार्थ, एक फोन जोडणी सुरू हेडसेट अपरिहार्यपणे मास्टर- म्हणून इनीशीएटर म्हणून सुरू कनेक्शन - मात्र नंतर गुलाम म्हणून चालू शकते ).\nब्लूटूथ कोअर तपशील एक scatternet , काही साधने एकाच वेळी एक piconet आणि दुसरे गुलाम भूमिका मास्टर भूमिका जे तयार करण्यास दोन किंवा अधिक piconets कनेक्शने उपलब्ध आहेत.\nकोणत्याही वेळी , डेटा मास्टर आणि अन्य एक साधन दरम्यान हस्तांतरित केली जाऊ शकते जे गुलाम साधन पत्ता मास्टर निवडते (थोडे वापरले प्रसारण मोड वगळता [संदर्भ द्या] . ); विशेषतः , तो एक साधन पासून एक साखळी फॅशन दुसऱ्या वेगाने स्विचेस. प्रत्येक ऐकण्यासाठी नवं पुस्तक घेऊन येतो , जे गुलाम पत्ता निवडतो दास आहे तर ( सिद्धांत ) मास्टर असल्याने स्���ॉट , एक मास्टर जात एक गुलाम जात पेक्षा एक फिकट ओझे आहे प्राप्त. सात गुलाम एक मास्टर असल्याने शक्य नाही, एकापेक्षा अधिक मास्टर गुलाम जात तपशील scatternets आवश्यक वर्तन म्हणून अस्पष्ट आहे कठीण आहे.\nअनेक USB ​​ब्लूटूथ अडॅप्टर किंवा \" dongles, \" उपलब्ध आहेत, जे काही एक आयआरडीए अडॅप्टर यांचा समावेश आहे.\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nब्लूटूथ मानक वायर- बदलण्याची शक्यता संचार प्रोटोकॉल प्रामुख्याने कमी-पावर वापर डिझाइन प्रत्येक साधन कमी किंमतीची निवड transceiver microchips आधारित एक लहान श्रेणी आहे. साधने रेडिओ ( प्रसारण ) या संचार प्रणालीचा वापर कारण , ते एकमेकांना दृष्टीने व्हिज्युअल ओळ असणे नाही , तथापि दिसायला ऑप्टिकल वायरलेस मार्ग व्यवहार्य असणे आवश्यक आहे. श्रेणी वीज- वर्ग अवलंबून आहे , पण प्रभावी श्रेणी सराव बदलू; उजवीकडे तक्ता पहा .\nअधिकृतपणे वर्ग 3 रेडिओ पर्यंत 1 मीटर (3 फूट) , वर्ग 2 श्रेणी आहे, सर्वात सामान्यपणे , मोबाइल डिव्हाइस आढळले प्रामुख्याने औद्योगिक वापर प्रकरणे साठी 10 ​​मीटर (33 फूट ), आणि इयत्ता 1 , 100 मीटर (300 फूट) . ब्लूटूथ विपणन इयत्ता 1 श्रेणी बहुतांश घटनांमध्ये 20-30 मीटर ( 66-98 फूट) आहे पात्र , आणि वर्ग 2 श्रेणी 5-10 मीटर ( 16-33 फुट) .\nप्रभावी श्रेणी वंशवृद्धी अटी, साहित्य कव्हरेज, उत्पादन नमुना चढ, स्पर्शा संरचना व बॅटरी परिस्थितीमुळे असते. सर्वात ब्लूटूथ अनुप्रयोग घरातील परिस्थिती, भिंती रोग प्रतिबंधक लस तयार करण्याची जंतुशास्त्रातील रित आणि सिग्नल प्रतिबिंबे श्रेणी ब्लूटूथ उत्पादने निर्दिष्ट ओळ ऑफ दृष्टीने श्रेणी पेक्षा खूप कमी करण्यासाठी सिग्नल योग्य fading जेथे आहेत. सर्वात ब्लूटूथ अनुप्रयोग बॅटरी समर्थित वर्ग 2 साधने कमी शक्तीशाली साधन श्रेणी मर्यादा निश्चित झ���कत दुवा इतर शेवटी एक वर्ग 1 किंवा वर्ग 2 साधन आहे की नाही हे श्रेणीत थोडे फरक आहेत. काही बाबतींत एक वर्ग 2 साधन ठराविक वर्ग 2 साधन पेक्षा दोन्ही उच्च संवेदनशीलता आणि प्रसार शक्ती एक इयत्ता 1 transceiver कनेक्ट केला जात आहे तेव्हा डेटा दुवा प्रभावी श्रेणी वाढविता येऊ शकतो. मुख्यतः मात्र इयत्ता 1 साधने वर्ग 2 साधने समान संवेदनशीलता आहे. दोन इयत्ता 1 उच्च संवेदनशीलता आणि उच्च पॉवर दोन्ही साधने कनेक्ट आतापर्यंत ठराविक 100 मीटर अधिक श्रेणी परवानगी देऊ शकतात अर्ज आवश्यक प्रक्रिया करून अवलंबून. काही साधने फार कायदेशीर उत्सर्जन मर्यादा न 1 किमी आणि दोन समान साधने दरम्यान पलीकडे खुल्या शेतात श्रेणी परवानगी देते.\nब्लूटूथ कोर तपशील पेक्षा कमी नाही 10 मीटर (33 फूट) श्रेणी करणे सक्तीचे केले आहे , पण वास्तविक श्रेणी नाही वरच्या मर्यादा आहे. उत्पादक ' लागूकरण श्रेणी प्रत्येक बाबतीत आवश्यक प्रदान पुन्ह जाऊ शकते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.greensat.in/post/%E0%A4%95-%E0%A4%B5-%E0%A4%A1-%E0%A5%A7-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AF-%E0%A4%A8-%E0%A4%95-%E0%A4%B7-%E0%A4%B9-%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A4%AA-%E0%A4%A5-%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B9", "date_download": "2022-09-25T21:49:02Z", "digest": "sha1:DBVM65LK5K7RJGB3UOJRXOVCRK7KLHPY", "length": 5478, "nlines": 47, "source_domain": "www.greensat.in", "title": "कोविड -१ दरम्यान कृषी: हे हायपेथ चालले आहे?", "raw_content": "\nकोविड -१ दरम्यान कृषी: हे हायपेथ चालले आहे\nसरकारतर्फे शेतक announced्यांपर्यंत वाढत जाणा digital्या डिजिटल प्रवेशाबरोबरच सरकारने जाहीर केलेल्या समर्थनात्मक सुधारणांचा आणि पुढाकारांमुळे चालू असलेल्या महामारीत भारतीय अ‍ॅटेक सेक्टर वेगवान वाढ नोंदवत आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनमध्ये पुरवठा साखळी व कामगार टंचाईचा थोड्या वेळाने विस्कळीत असतानाही शेती खरोखरच चांगली झाली. सुरुवातीच्या धक्क्यानंतर अ‍ॅगटेक सेक्टर स्थिर झाला आणि खंड-आधारित व्यवसायाला मंथन केले. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगानंतरही अ‍ॅगटेक व्यवसाय तंत्रज्ञानाचा पाठिंबा मिळवून, आणि शेती समुदायाच्या वाढीस बाधा आणणारी गंभीर आव्हाने सोडवून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारतातील अ‍ॅगटेक कंपन्या पीक, हवामान आणि मातीच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी आयओटी वापरत आहेत, जे यामधून चांगल्या उत्पादनास चालना देतील तर इतर शेतात काटा जोडण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, वेगवेगळ्या बाजारपेठेत खरेदीदारांशी संपर्क साधतील, पुरवठा स्वयंचलित करेल आणि पुरवठा सुलभ करेल. झटपट रोख वसाहतींसाठी साखळी आणि बिल्ड प्लॅटफॉर्म. आता माहिती, साधने आणि आर्थिक मदतीची साधने या दृष्टीने शेतक्यांना सक्षम बनविण्यात आले आहे. हे सर्व अ‍ॅटेक क्षेत्राची आशाजनक वाढ सिद्ध करते आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या योगदानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अगदी भारत सरकारने पूर्ण पाठिंबा दर्शविला असून शेतीला नवीन उंचीवर नेण्याचा निर्धार केला आहे. भारत कृषी उत्पादनात जागतिक स्तरावर दुसर्‍या क्रमांकावर असून, २०२२ पर्यंत कृषी इको-सिस्टमला जास्तीत जास्त उत्पादनक्षमता वाढवून निर्यात १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्यास आणि शेतकर्‍यांच्या दुप्पट उत्पन्नात मदत करण्यात teगटेक कंपन्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. या क्षेत्रात वाढीची वाढ दिसून येईल. आणि असा निष्कर्ष काढणे सुरक्षित आहे की अ‍ॅटेटेक फर्म त्याच्या हायपरपर्यंत राहिल्या आहेत.\nआपल्या शेतात द्राक्ष रोग बरे करण्यासाठी टिपा\nटिकाऊ शेती म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://boltipustake.blogspot.com/2012/04/blog-post_5575.html", "date_download": "2022-09-25T21:21:11Z", "digest": "sha1:X44UCEQRK6RWKYYHRSGWS35BQE45P7SZ", "length": 7747, "nlines": 107, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: दत्ताकाकांशी सुखसंवाद", "raw_content": "\nकृष्णाकांठ (यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र)\nकाही आठवणी (रमाबाई रानडे)\nनिवडक कविता (विनिता महाजनी)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म\nशूद्र पूर्वी कोण होते\nजातीभेद निर्मूलन (डॉ आंबेडकर)\nपंचायत राज्य (म. गांधी)\nमंगल प्रभात (म. गांधी)\nसाने गुरुजींच्या गोड गोष्टी\nपं .रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास\nगीता बोध (म. गांधी)\nआरोग्याची किल्ली (म. गांधी)\nनैतिक धर्म (म. गांधी)\n\"मी\" (ह. ना. आपटे)\nस्वामी विवेकानंदांची १० पुस्तके\nअमोल गोष्टी (साने गुरुजी)\nश्यामची आई (साने गुरुजी)\nशेतक-याचा आसूड (म. फुले)\nसत्याचे प्रयोग (म. गांधी)\nप्राईड & प्रेजुडिस (मराठी)\nलेस मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी)\nमनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nवाचक: अपर्णा व नितिन धारवाडकर\nदत्ताकाका हे श्री गोंदवलेकर महाराजांचे भक्त. त्यांची विविध विषयांवरील प्रवचने \"दत्ताकाकांशी सुखसंवाद\" या पुस्तकात संकलित करण्यात आलेली आहेत. त्यांच्या सस्नेह अनुमतिने ती बोलत्या स्वरूपात येथे सादर करित आहेत अपर्णा व नितिन धारवाडकर.\n२. आभार कुठवर मानणार\n५. सुख के सब साथी\n७. वासनेचे मूळ दूर केले\n९. प्रेमना हाट बिकाये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/", "date_download": "2022-09-25T20:24:25Z", "digest": "sha1:CBNFOR6TGVLDROVEL6JQGSJGEOTOVCLB", "length": 11390, "nlines": 116, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Special Marathi News, Latest Special Marathi headlines, Photo, videos and trends about Special", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nबारा माणसे मारणा-या वाघामुळे चार जिल्ह्यांतील वनाधिकारी हैराण\nप्राथमिक शिक्षकांची ३१ हजार पदे रिक्त; दर्जेदार शिक्षण मिळणार कसे\nMSRTC एसटीतील अनेक महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित\nगाव तिथे एसटी, प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळात महिलांकडेदेखील विविध जबाबदाऱ्या सोपावल्या आहेत. एसटीमधील या महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. या महिला...\n‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत’, भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल\nपॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संघटनेशी संबंधित विविध ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. याचा निषेध म्हणून शनिवारी पुण्यात काही समाजकंटकांकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात...\nया ‘संकटग्रस्त’ पक्ष्यानं अवघ्या ५ दिवसांत पार केलं सायबेरिया ते मुंबईचं अंतर\nपावसाळा संपल्यानंतर मुंबईत स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन व्हायला सुरुवात होते. पावसाचा महिना संपायला काही दिवस शिल्लक असताना थेट सायबेरियातून एक पाहुणा मुंबईतील भांडुप पम्पिंग स्टेशनमध्ये...\nगोंदियात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने विद्यार्थी बेशुद्ध\nगोंदियातून एक संतापजनक घटना घडली असून एका ट्रकमध्ये जनावरांना भरतात तसे शाळकरी विद्यार्थ्यांना कोंबल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी ट्रकमध्ये असंख्य विद्यार्थी होते, यापैकी...\n‘राष्ट्रीय सिनेमा दिना’नंतरही ‘या’ तारखेपर्यंत स्वस्तात पाहता येणार चित्रपट\nनुकताच देशात राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरा करण्यात आला आहे. या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या ७५ रूपयात चित्रपट पाहायला मिळाल्याने चित्रपटगृह...\n1 ऑक्टोबरपासून LPG आणि CNG च्या किमती वाढणार की कमी होणार\nदर महिन्याच्या सुरूवातीला इंधन कंपन्यांकडून उत्पादनांचे नवे दर जाहीर केले जातात. गेल्या महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर ३६ रूपयांनी कमी केले होते....\nव्हिडिओ कॉल वरून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई गुन्हे शाखेकडून तरूणाला बेड्या\nमुंबईसह संपूर्ण देशात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देईल, असे एकामागून एक धमकीचे फोन येत होते. मात्र हे फोन नेमके कोणाचे, याचा तपास मुंबई गुन्हे...\nमुंबईकरांनो आता समुद्राखालून जाणार ट्रेन; ‘असा’ असणार भुयारी मार्ग\nदेशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी देशात पहिल्यांदा समुद्रतळाशी बोगदा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वांद्रे-कुर्ला काॅम्लेक्स आणि शिळफाटा...\n1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ\n1 ऑक्टोबरपासून भारतात इंटरनेट सेवा सुरु होणार आहे. भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. यामुळे...\nदेशविरोधी कट रचल्याचा आरोप;औरंगाबादमधून पीएफआय संस्थेच्या पदाधिका-यांना अटक\nमागच्या काही दशकांपासून सिमी, आयसिस या दहशतवादी संघटना आणि आता पीएफआयसारख्या कट्टरपंथीय संघटनेवर झालेल्या कारवाईमुळे औरंगाबाद चर्चेत आलं आहे. गुरुवारी एनआयए आणि ईडीच्या पथकाने...\n123...636चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nकर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याची आत्महत्या, व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे होते तणावात\nपीएफआयच्या कार्यकर्त्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल, फडणवीसांनी दिले आदेश\n‘मुख्यमंत्र्यांनी ठरवलं असतं तर शिवतीर्थावर आमचाच दसरा मेळावा झाला असता, पण…’,...\n‘उद्या त्यांचं सरकार आलं तर मी त्यांना गुरुमंत्र देईन’, फडणवीसांचं पवारांना...\nमीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तपदाचा वाद पोहोचला न्यायालयात\nपीएफआयवर लवकरच येणार बंदी, केंद्र सरकारकडून हालचाली सुरू\nव्हिडिओ कॉल वरून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबई गुन्हे शाखेकडून तरूणाला...\nगोंदियात 100 हून अधिक विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये कोंबून प्रवास, श्वास गुदमरल्याने विद्यार्थी...\nनवरात्रीमध्ये रात्रीचा प्रवास ‘बेस्ट’ गेट वे ऑफ इंडिया ते जुहू बीच...\n‘राष्ट्रीय सिनेमा दिना’नंतरही ‘या’ तारखेपर्यंत स्वस्तात पाहता येणार चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AE", "date_download": "2022-09-25T21:03:59Z", "digest": "sha1:NQ52377K5ZDGJ256PSAR7SJB22HJQJLH", "length": 3176, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: ५० चे - ६० चे - ७० चे - ८० चे - ९० चे\nवर्षे: ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८० - ८१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइंडोनेशियामध्ये राजा अजी साका याने संस्कृत भाषा आणि पल्लव लिपी प्रचलीत केली. काही काळाने ही लिपी स्थानिक भाषांकरिताही वापरली जाऊ लागली.\nसम्राट कनिष्क कुषाण साम्राज्याचा अधिपती झाला. हे साम्राज्य अफगाणिस्तानपासून उत्तर भारतापर्यंत विस्तारलेले होते.\nशक कालगणनेला सुरुवात झाली\nशेवटचा बदल २२ ऑगस्ट २०२२ तारखेला १९:३० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०२२ रोजी १९:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2022-09-25T20:35:19Z", "digest": "sha1:URUCCS5PBA3AOVSJVM2UOSUHGXHIPDZY", "length": 45635, "nlines": 93, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नरेश सावे साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनरेश सावे साठी सदस्य-योगदान\nFor नरेश सावे चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\n'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ( रोमन लिपीत मराठी ( रोमन लिपीत मराठी Advanced mobile editAndroid app editcampaign-external-machine-translationcondition limit reachedContentTranslation2Disambiguation linksdiscussiontools (hidden tag)discussiontools-added-comment (hidden tag)discussiontools-source-enhanced (hidden tag)Fountain [0.1.3]iOS app editManual revertmeta spam idModified by FileImporterNew topicNewcomer taskNewcomer task: linksPAWS [1.2]PAWS [2.1]ReplyRevertedSectionTranslationSourceSWViewer [1.4]T144167Visualwikieditor (hidden tag)अनावश्यक nowiki टॅगअभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला अमराठी मजकूरअमराठी मजकूरआशय-बदलआशयभाषांतरईमोजीउलटविलेएकगठ्ठा संदेश वितरणकृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.कृ.हे विशिष्ट संपादन प्रताधिकार उल्लंघना करीता तपासा.कोण म्हणते/समजते/मानते,कसे उमजते ; संदर्भ आहेत ना ; संदर्भ आहेत ना दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख ट��ळा.सुचालन साचे काढलेहिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी२०१७ स्रोत संपादन\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१५:१११५:११, २५ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न वाधोणा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वाधोणा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:२२१७:२२, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न वडविहारा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वडविहारा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०८१७:०८, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न नारखेड (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नारखेड''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:०३१६:०३, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न नांदोरी (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नांदोरी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:०११६:०१, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न नायगाव (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नायगाव''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:०११६:०१, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न पिपळा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पिपळा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखाव���_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:००१६:००, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न पारसोडी (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पारसोडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१५:५९१५:५९, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न नबाबपूर (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नबाबपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१५:५८१५:५८, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न मोहनपूर ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मोहनपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१५:५७१५:५७, २३ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न वारजाळी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वारजाळी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१११७:११, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न मिरजापूर (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मिरजापूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१०१७:१०, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न शिंदी (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''शिंदी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपता��ा: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०९१७:०९, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न मिलनपूर ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मिलनपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०९१७:०९, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न पारडी (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पारडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०८१७:०८, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न म्हासोरा ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''म्हासोरा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०७१७:०७, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न माननाथ ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''माननाथ''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०७१७:०७, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७८‎ न माणिकवाडा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''माणिकवाडा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०६१७:०६, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न नवेगाव (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नवेगाव''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०५१७:०५, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति ०‎ मालापूर ‎No edit summary सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\n१७:०५१७:०५, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६७‎ न मालापूर ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मालापूर,''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०४१७:०४, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न मायवाडी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मायवाडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०३१७:०३, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५४८‎ न मडणा ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मडणा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०३१७:०३, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न लोहगडमाळ ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''लोहगडमाळ''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०२१७:०२, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५४८‎ न कोनी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''कोनी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०११७:०१, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७८‎ न नारायणपूर (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''नारायणपूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०११७:०१, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न पिळापूर (नरख���ड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पिळापूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:००१७:००, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न मोगरा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मोगरा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५९१६:५९, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न लोहगड (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''लोहगड''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५८१६:५८, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न वडगाव (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''वडगाव''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५८१६:५८, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न खारसोळी (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खारसोळी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५७१६:५७, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न खारगड ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खारगड''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५६१६:५६, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न सोनेगाव (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''सोनेगाव''' | ���काशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५६१६:५६, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५९६‎ न पिंपळगावराऊत ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पिंपळगावराऊत''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५५१६:५५, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न खारबाडी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खारबाडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५४१६:५४, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न महेंद्री ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''महेंद्री''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५३१६:५३, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५४८‎ न खरशी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खरशी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५३१६:५३, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न पळसगाव (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''पळसगाव''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५२१६:५२, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५५४‎ न खराळा ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खराळा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळच... सद्य खूणपत��का: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५११६:५१, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७८‎ न खापरीकेणे ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खापरीकेणे''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:५११६:५१, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,६०८‎ न खेडीगोवारगोंडी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खेडीगोवारगोंडी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महारा... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१६:४९१६:४९, २१ सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न विवारा ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''विवारा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१४१७:१४, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ न गोंधणी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''गोंधणी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१३१७:१३, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,६०४‎ न खंडाळा बुद्रुक ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खंडाळा बुद्रुक''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१२१७:१२, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न मामदापूर (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''मामदापूर''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१११७:११, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६०‎ ��� इंदोरा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''इंदोरा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळ... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१०१७:१०, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५४८‎ न खापा (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खापा''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:१०१७:१०, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५८४‎ न खालंगोंदरी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खालंगोंदरी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०९१७:०९, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५६६‎ न खुटखेरी ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खुटखेरी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जव... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०८१७:०८, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५७२‎ न करीमाबाद ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''करीमाबाद''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |ज... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n१७:०८१७:०८, २० सप्टेंबर २०२२ फरक इति +२,५४८‎ न खडकी (नरखेड) ‎ नवीन पान: {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार=गाव |इतर_नाव= | स्थानिक_नाव ='''खडकी''' | आकाशदेखावा = | आकाशदेखावा_शीर्षक = | शोधक_स्थान= right | अक्षांश = | रेखांश = | उंची = | राज्य_नाव = महाराष्ट्र |जवळचे... सद्य खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit Disambiguation links\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/650", "date_download": "2022-09-25T21:48:33Z", "digest": "sha1:QYRVOINNYXCVBENQDYQVHTNJ2XSBRYY4", "length": 14775, "nlines": 242, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "विराट कोहलीवर स्पष्टीकरण देताना, टीम इंडियातील वादावर BCCI चीं पहिली प्रतिक्रिया! – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nविराट कोहलीवर स्पष्टीकरण देताना, टीम इंडियातील वादावर BCCI चीं पहिली प्रतिक्रिया\nविराट कोहलीवर स्पष्टीकरण देताना, टीम इंडियातील वादावर BCCI चीं पहिली प्रतिक्रिया\nदै चालु वार्ता वृत्तसेवा /\nमुंबई : टीम इंडियातील वादावर BCCI चीं पहिली प्रतिक्रिया टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असताना भारतीय टीमच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद झाला होता. या प्रकरणात भारतीय टीममधील सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे तक्रार केली होती, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी विराटची तक्रार करण्यात आल्याच्या वृत्ताला निराधार म्हंटलं आहे. असं वृत्त बुधवारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं.या सर्व प्रकरणावर आता बीसीसीआयनं मौन सोडलं आहे.\nत्याचबरोबर टी२० टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय विराटचा स्वत:चा होता. त्यामध्ये बीसीसीआयची कोणतीही भूमिका नव्हती, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.\nत्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोन सिनिअर खेळाडूंनी बीसीसीआयकडं विराटची तक्रार केल्याचं वृत्त इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालं होतं.\nविराट कोहलीनं १६ सप्टेंबर रोजी टी२० टीमची कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर विराटनं रोहित शर्माला व्हाईस कॅप्टनपदावरुन हटवण्याची मागणी निवड समितीकडं केल होती, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं.\nधूमल यांनी ङ्कटाईम्स ऑफ इंडियाङ्कशी या विषयावर बोलताना सांगितले की, ङ्ककोणत्याही भारतीय क्रिकेटपटूनं बीसीसीआयकडं लेखी अथवा तोंडी तक्रार केलेली नाही. बीसीसीआय प्रत्येक निराधार बातम्यांवर स्पष्टीकरण देऊ शकत नाही. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप टीममध्ये बदल होणार असल्याचं आम्ही काही ठिकाणी वाचलं. हे कुणी सांगितलं\nबीसीसीआयनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. विराटनं त्याचा निर्णय स्वत: घेतला होता. त्यानंतर त्यानं बीसीसीआ���ला कळवलं. त्यामुळे मी बोर्डाच्या वतीनं सांगू इच्छितो की, या प्रकारची कोणतीही तक्रार आलेली नाही ङ्कमीडियातील एका वर्गाची भारतीय क्रिकेटबद्दल सारं काही माहिती आहे, अशी समजूत आहे. त्यामुळे हे समजत पूर्णपणे चुकीचे आहे विराटचा राजीनाम्याचे २४ तास अगोदर कोणालाही कल्पना नव्हती असे ते यावेळी बोलताना म्हणाले.\nPrevious: शिवसेना खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर..\nNext: स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून कौतुकास्पद निर्णय \nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nस्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर….\nस्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर….\nगायक मिका सिंगने संताप व्यक्त केला ; म्हणाले\nगायक मिका सिंगने संताप व्यक्त केला ; म्हणाले\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.vanitasamaj.in/2018/10/", "date_download": "2022-09-25T21:36:45Z", "digest": "sha1:Y4QSOOAIHB2A6OKEEFVVCTZLPFY6AIB2", "length": 2286, "nlines": 37, "source_domain": "www.vanitasamaj.in", "title": "ऑक्टोबर 2018 - वनिता समाज", "raw_content": "\nवधू वर सूचक मंडळ\nPosted in मागील कार्यक्रम\nवनिता समाज श्रावण विशेषांक\nतू अचला, तू स्वबला\nहरवलेले पत्र 23 एप्रिल 2021\nफेसबुक वर आमचे अनुसरण करा\nनवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली.त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही संस्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे.आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे […]\nअलीकडे अपलोड केलेले फोटो\nपत्ता: वनिता समाज, 13, लोधी इन्स्टिट्यूशन एरिया,\nलोधी रोड, नवी दिल्ली -110003\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/08/09/rain-red-alert-for-konkan-vidarbha-parts-of-maharashtra-weather-office/", "date_download": "2022-09-25T21:42:01Z", "digest": "sha1:WYSU2B4KSYVKNRZTS32W7UQADVQZEAPJ", "length": 11709, "nlines": 169, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "राज्यात मुसळधार पावसाचा कहर - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचा कहर\nराज्यात मुसळधार पावसाचा कहर\nमहाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला, बरीच गावेही संपर्कहीन\nमुंबई : राज्यातील बरेच जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. कोकण भाग, गडचिरोली, नाशिक, सोलापूर जिल्हा आणि मुंबईत जोरदार वृष्टी सुरू आहे. त्यामुळे बरीच शहरे आणि गावे जलमय झाली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र-तेलंगणा या राज्याचा संपर्क पावसामुळे तुटला आहे.\nपावसामुळे कोकणाकडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे. विशेषत: सिंधुदुर्गातील कणकवलीकडे जाणारे रस्ते बंद पडले आहेत. रत्नागिरीलाही पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला. काल सायंकाळपासून मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोकण भागात कोसळत आहेत. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nभंडारा जिल्ह्यातही पावसाने कहर केला. पाणी साचल्याने अनेक गाव मार्ग बंद झाले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 18 गाव मार्ग बंद आहेत. भंडारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडी, शिकवणी वर्ग यांना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज (बुधवार) सुट्टी जाहीर केली आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई ही करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र -तेलंगणाचा संपर्क तुटला\nचंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वर्धा नदीवर अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात बांधलेल्या अप्पर व लोअर वर्धा या धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्याने वर्धा नदी पात्रात पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात तिसर्‍यांदा महाराष्ट्राचा तेलंगणाशी संपर्क तुटला..\nबल्लारपुरात पावसाचा जोर वाढला\nबल्लारपुर शहराजवळच्या वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी चढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा नदीच्या पुरामुळे आसपासच्या सर्वच पुलांवर पाणी चढल्याने वाहतूक बंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 127 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पावसाची नोंद झालीे.\nवर्धा, इरई व पैनगंगा या नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे असे आवाहन डॉ. कांचन जगताप यांनी केले आहे.\nमान्सूनच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस\nनागपूर, भंडारासह विदर्भातील अनेक भागांत यलो अलर्ट जारी\nनागपूर, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये 10 ऑगस्टला ऑरेंज अलर्ट जारी\nपूर्वीचा लेखइराकमध्ये वीज टंचाई विरोधात नागरिक रस्त्यावर\nपुढील लेखमहिलांना मोफत बसप्रवास म्हणजे क्रांती : स्टॅलिन\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nराजाराम साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र\nशिवसेनाचा दसरा मेळावा शिवाजीपार्क वरच\nदसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला शिवाजी पार्क मिळणार नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/bank-of-baroda-recruitment-2022-for-159-posts-apply-online/", "date_download": "2022-09-25T20:04:48Z", "digest": "sha1:I4NYUXBFSWGVGZVET25GRZZNNTSTVSHW", "length": 5081, "nlines": 138, "source_domain": "careernama.com", "title": "Bank of Baroda Recruitment 2022 for various 159 posts | Apply online", "raw_content": "\nकोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू \nकोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू \nकरिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 159 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पध्दतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/\nएकूण जागा – 159\nपदाचे नाव – ब्रांच रिसिवेबल मॅनेजर\nशैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट – 23 to 35 वर्षापर्यंत\nनोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत\nहे पण वाचा -\nपदवीधरांना सुवर्णसंधी ; बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत भरती \nकोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना संधी ; बँक ऑफ बडोदा मध्ये…\n10 पास आहात अन् नोकरी शोधताय जाणुन घ्या 1300 हून अधिक भरती…\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nऑनलाईन अर्ज करा – click here\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/pm-did-nothing-release-the-kashmir-files-on-youtube-kejriwal-targeted-bjp-and-pm-modi/", "date_download": "2022-09-25T19:45:45Z", "digest": "sha1:SXOWDN6EKB3RCSKNFRNH3RGJYINOJZFS", "length": 8582, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "'पंतप्रधानांनी काहीही काम केलं नाही..', 'द काश्मीर फाईल्स' युट्युबवर टाका; केजरीवालांची जोरदार बॅटिंग | Hello Bollywood", "raw_content": "\n‘पंतप्रधानांनी काहीही काम केलं नाही..’, ‘द काश्मीर फाईल्स’ युट्युबवर टाका; केजरीवालांची जोरदार ���ॅटिंग\nin बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट\n ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासून या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. दरम्यान या चित्रपटावरुन सध्या देशाचं राजकारण चांगलच तापलंय. त्यात दिल्लीच्या विधानसभेत जेव्हा याच चित्रपटावर चर्चा झाली तेव्हा भाजपकडून ‘द काश्मिर फाईल्स’ करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानसभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले मत मांडले. तेव्हा ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्यापेक्षा यूट्यूबवर टाका म्हणजे सगळ्यांना तो मोफत पाहता येईल”, असं अरविंद केजरीवाल म्हणाले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.\n‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटाला लोकांची विशेष पसंती मिळत असल्याचे पाहून रोज संसदेत किमान एकदा या चित्रपटाचे नाव काढले जाते. शिवाय चित्रपटाची कामे पाहता चर्चा तर होणारच.. काही भाजप शासित राज्यात हा चित्रपट करमुक्त केला आहे. यानंतर आता दिल्लीतही भाजपकडून चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली जातेय. यावरून आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पीएम मोदींना चांगलाच टोला लगावलाय.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\n“8 साल केंद्र सरकार चलाने के बाद अगर किसी देश के प्रधानमंत्री को विवेक अग्निहोत्री के चरणों में शरण लेनी पड़े तो इसका मतलब उस प्रधानमंत्री ने 8 साल में कोई काम नहीं किया, बताओ विवेक अग्निहोत्री के चरणों में शरण लेनी पड़ रही है बचा लो बचा लो” –@ArvindKejriwal के शब्द विधानसभा में pic.twitter.com/eC6uIGnd3p\nदरम्यान केजरीवाल म्हणाले कि, ‘संपूर्ण भारतीय जनता पार्टी देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे. असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते काय तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन मुलं विचारतील बाबा काय काम करता मुलं विचारतील बाबा काय काम करता त्यांना सांगाल का चित्रपटाचे पोस्टर लावतो म्हणून. 8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही. 8 वर्षे खराब केले. विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी त्यांना लोळण घ्यावं लागत आहे की, वाचव वाचव म्हणून…’ अशा शब्दात केजरीवाल यांनी BJP पक्षाला आणि मोदींना निशाण्यावर धरलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/agriculture-rural-development/2022/02/28/36128/poultry-farming-info-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%A1/", "date_download": "2022-09-25T21:54:40Z", "digest": "sha1:NC3GUZPPN5JDFHGOB2DIAQ344H2VYTDW", "length": 16705, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "Poultry Farming Info : आहे मोठा स्कोप, परंतु..अडचणीही..; वाचा कुक्कुटपालनाची महत्वाची माहिती - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nPoultry Farming Info : आहे मोठा स्कोप, परंतु..अडचणीही..; वाचा कुक्कुटपालनाची महत्वाची माहिती\nPoultry Farming Info : आहे मोठा स्कोप, परंतु..अडचणीही..; वाचा कुक्कुटपालनाची महत्वाची माहिती\nकृषी व ग्रामविकासअर्थ आणि व्यवसायपोल्ट्री (कुक्कुटपालन)\nएकूण जगाचा विचार केल्यास लोकसंख्येच्या चीननंतर (Poultry Farming in China) भारताचा (India) नंबर लागतो. मात्र, भारतात अजूनही मांसाहार करण्याबद्दल अनेक शंका-कुशंका असतात. तसेच इथे कोणताही रोग किंवा नैसर्गिक संकट आले की, सोशल मिडीयामध्ये पोल्ट्री फार्मिंगला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते. सामान्य जनताही मग त्याला बळी पडते. करोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड १९ आजाराचा मोठा फटका या क्षेत्राला नुकताच बसला आहे. एकूणच लोकसंख्या आणि कुपोषणाचे प्रमाण लक्षात घेता मांसल कोंबड्या (Hen) आणि अंडी (Egg) यांना मोठी संधी आहे. मात्र, त्याला मर्यादाही आहेत. (Poultry Farming Marathi Information)\nजगाच्या १८ टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात सर्वाधिक पोल्ट्री फार्म असायला हरकत नाही. मात्र, एकूण जगाचा विचार करता २०१९ या आर्थिक वर्षामधील आकडेवारीचा विचार केल्यास भारताचा यामध्ये पाचवा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक अर्थातच महासत्ता असलेल्या अमेरिकेचा. दुसरा ब्राझिलचा, तिसरा युरोपिअन युनियनचा, चौथा चीनचा आणि त्या खालोखाल भारताचा. अंडी उत्पादनातही असेच चित्र आहे. अंड्यांच्या उत्पादनात चीन हा महासत्ता होऊ पाहणारा (शेजारील कुरापतखोर देश) प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानी अमेरिका तर, भारत तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच भारत अजूनही प्रोटीन डेफिसिट (खाण्यामध्ये प्रथिनांची कमतरता) असलेल्यांच्या यादीतच आहे. त्यामुळेच देशाला आरोग्यपूर्ण आणि सक्षम करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायातील गुंतवणूक वाढणे आवश्यक आहे.\nएकूण देशांतर्गत अंडी उत्पादनाच्या ६० टक्के वाटा फ़क़्त पाच राज्यांचा आहे. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल ही ती महत्वाची मोठी राज्ये आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि अंड्यांची मागणी लक्षात घेता दक्षिण भारतीय राज्ये आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अंडी पुरवठा करतात. तर, आता सध्या अनेक कंपन्या करार पद्धतीने मांसल कोंबडीपालन करवून घेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर आहे. एकूण देशांतर्गत चिकन उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा १६ टक्के आहे. त्याखालोखाल हरियाना, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशा राज्यांचा क्रम लागतो. तरीही महाराष्ट्र राज्याला यामध्ये आणखी मोठा स्कोप आहे.\nदेशातील मध्यभागी असलेले राज्य आणि वाहतुकीसाठीच्या सुविधा यामुळे महाराष्ट्र राज्य पोल्ट्रीचे आगार बनले आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र व खानदेशात वाढत असलेला पोल्ट्री व्यवसाय आता मराठवाडा आणि विदर्भातही रुजत आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा या सेक्टरमध्ये असलेला टक्का २५ च्याही पुढे सहजपणे जाईल असे दिसते. सकस आहाराचे महत्व आणि पोल्ट्री व्यवसायाबाबत असलेले संशय दूर करण्यासाठी मात्र, आपल्याला त्यासाठी मोठे काम करावे लागणार आहे. (क्रमशः)\nलेखन व संपादन : सचिन मोहन चोभे\nवाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील पोल्ट्री फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास ���ोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग\nWomen Health : मासिक पाळीसह स्वच्छतेची ‘ही’ काळजी घ्या; नाहीतर होऊ शकते इन्फेक्शन\nRussia-Ukraine War : रशिया विरोधात आता ‘गुगल’ ही मैदानात.. रशियाची ‘अशी’ करणार आर्थिक नाकेबंदी..\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nPrepaid Recharge Plan : जबरदस्त प्लान.. कमी पैशांत मिळवा जास्तीत जास्त फायदा; चेक करा…\nPetrol Price : शनिवारी मिळाला मोठा दिलासा.. पेट्रोलच्या किंमतीबाबत कंपन्यांनी घेतला…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज प्लानमध्ये फायदाच फायदा.. जिओलाही…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66170", "date_download": "2022-09-25T21:33:28Z", "digest": "sha1:XARFAAHHUZZOALN5XHPHYWGBRSHDWZYZ", "length": 25779, "nlines": 256, "source_domain": "mahasamvad.in", "title": "जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू - पालकमंत्री एकनाथ शिंदे - महासंवाद", "raw_content": "\nजिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू – पालकमंत्री एकनाथ शिंदे\nमहाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन\nin ठाणे, जिल्हा वार्ता\nठाणे, दि. 1 (जिमाका) – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती, जलसंधारण, आदिवासी विकास, या क्षेत्रांबरोबरच शहरातही मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारत आहेत. सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्यात अनेक योजना प्रगतीपथावर असून त्यातील काही योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही नगर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.\nमहाराष्ट्र दिनानिमित्त साकेत येथील पोलीस मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त जय जित सिंह, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, कोकण परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम देशमाने आदी यावेळी उपस्थित होते.\nयावेळी सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दल, होमगार्ड, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, महिला पोलीस, ठाणे महापालिका सुरक्षा दल आदींनी मानवंदना देऊन संचलन सादर केले. पालकमंत्री श्री. शिंदे यांनी संचलनातील दलाचे निरीक्षण केले. यावेळी पालकमंत्र्यांनी दिवंगत आणि शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या परिवाराशी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, पोलीस बांधवांच्या परिवारातील सदस्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.\nमहाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी ही विकासाची दोन्ही चाके समानरितीने चालत असल्यामुळे ठाणे जिल्ह्याचा विकास होत आहे. कोवीड काळात जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस दलानेही एकदिलाने अतिशय उत्तम काम केले आहे. ठाणे जिल्हा प्रशासन, जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या वर्षभरात अतिशय उल्लेखनीय काम केलं असून त्या बळावर त्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आहेत.\nमहाआवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील सर्वोकृष्ट जिल्ह्याचा तृतीय क्रमांक ठाणे जिल्ह्याला जाहीर झालाय. तसेच ‘सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत’ गटात भिवंडी तालुक्यातील ‘चिचवली ग्रामपंचायतीस प्रथम’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोकृष्ट विभागातील प्रथम पुरस्कार कोकण विभागाला जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजनेतून सुमारे 9 हजार 610 घरे बांधली आहेत. राज्य शासनाने राबविलेल्या महाआवास अभियान टप्पा 2 मध्ये 175 ��रकुले पूर्ण झाली आहेत. या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.\nराष्ट्रीय स्तरावरील स्मार्ट सिटी अभियानामध्ये यंदा जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला राष्ट्रीय पातळीवरील कोविड इनोव्हेशन पुरस्कार मिळाला आहे. तर ठाणे स्मार्ट सिटीचा समावेश देशातील 100 शहरांमधील पहिल्या दहा शहरांमध्ये झाला आहे. ‘डिजी ठाणे’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर दुसरा क्रमांक मिळाला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करत असल्याचेही श्री. शिंदे यावेळी म्हणाले .\nश्री. शिंदे म्हणाले की, सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला 450 कोटींचा निधी दिला होता. हा सर्व निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यांतील नागरी क्षेत्रातील सेवा सुविधांसाठी विशेष अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. यानुसार आगामी वर्षासाठी अतिरिक्त 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 475 कोटी रुपयांच्या नियतव्ययामध्ये या विशेष निधीची भर पडली असून आता जिल्ह्याचा एकूण नियतव्यय 618 कोटी रुपयांचा झाला आहे.\nजिल्हा वार्षिक योजनेतून गेल्या वर्षी जिल्ह्यातील पोलीस दलाच्या बळकटीकरणाअंतर्गत 5 कोटी 88 लाख 21 हजार रुपये निधीतून 147 वाहने देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा – सुव्यवस्था राखण्यास मदत झाली. ठाणे-कसारा दरम्यान महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रथमच ठाणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील ठाणे कसारा महामार्गावर 22 सी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.\nपालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याचे रूपांतर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात होणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या उच्चाधिकार समितीने 213 कोटींची सुधारित प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे आधीचे 314 आणि आताचे 213 अशा 527 कोटींचा निधी मंजूर झाला असून या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात एकूण 900 बेडस् असणार आहेत. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी वर्कशॉपच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाली आहे.\nठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, मुंब्रा येथील धोकादायक इमारतीचा विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्याचप्रमाणे खारीगाव येथील उड्डाण पुलामुळे रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात टळण्यास मदत होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते चेंबूरपर्यंतचा फ्रीवे ठाण्यापर्यंत आणण्यात येणार आहे. तीन हात नाका, नितीन व कॅडबरी जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रेड सेपरेटर प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी नमूद केले.\nमुंबई विद्यापीठाच्या ठाणे व कल्याण उपकेंद्रांना धर्मवीर आनंद दिघे यांचे देण्याचे निश्चित झाले आहे. ठाणे शहराचे वैभव असलेल्या ऐतिहासिक टाऊन हॉलच्या नुतनीकरणाचे उद्घाटन आज होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\n6 मे रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त विविध योजनांचा राज्यभर जागर करण्यात येणार असल्याचही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.\nराज्याच्या हिरक महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीसांचा तसेच स्काऊट गाईडमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थी शिक्षक, जिल्हा परिषदेचा स्व. आर.आर. आबा सुंदर गाव अभियानातील विजेत्या गावांचा, स्मार्ट ग्राम योजना, आदी विविध योजनेतील विजेत्यांचा, महानगरपालिकेच्या उत्कृष्ट कर्मचारी यांचा पालकमंत्री श्री. शिंदे व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nसामाजिक न्याय विभागाच्या विशेष दालनाला पालकमंत्र्यांची भेट\nमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी मुख्य शासकीय समारंभाच्या ठिकाणी ठाणे समा��� कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने विशेष स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यवरांसह भेट घेऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली.\nकोकण विभागीय विकास प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन\nकोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी – सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी – पालकमंत्री अमित देशमुख\nकोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी - सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी - पालकमंत्री अमित देशमुख\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/farmers-protest-godi-media-channels-ground-reporters", "date_download": "2022-09-25T19:47:51Z", "digest": "sha1:ENNVYGUOR3EYWWOIFXKGTCKMCM5WYOGE", "length": 15792, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘गोदी मीडिया’च्या पत्रकारांची अशीही व्यथा - द वायर मराठी", "raw_content": "\n‘गोदी मीडिया’च्या पत्रकारांची अशीही व्यथा\nनवी दिल्लीः सिंधु सीमेवर ‘गोदी मीडिया, गो बॅक’, ‘गोदी मीडिया नॉट अलाऊड’, असे फलक शेतकर्यांच्या हातात दिसतात. एखाद्या पत्रकाराने कुणा शेतकर्याची मुलाखत किंवा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केल्यास लगेच थेटपणे पत्रकाराला विचारले ��ाते, तुम्ही गोदी मीडियाचे तर नाहीत ना\n‘गोदी मीडिया’ हा शब्द रुढ झाला तो प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांच्याकडून. नरेंद्र मोदी सरकारच्या कोणत्याही निर्णयाची चिकित्सा न करता सतत त्याचे समर्थन करणार्या न्यूज चॅनेल, वर्तमानपत्राला उद्देशून रवीश कुमार यांनी ही शब्द रुढ केला आणि तो लोकप्रिय झाला.\nकाही दिवसांपूर्वी ट्विटरवर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओत शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते मुख्य प्रवाहातील एका न्यूज चॅनेल्सशी बोलताना तयार झाले होते. बोलताना त्यांनी त्या चॅनेलला ‘गोदी मीडिया’ असे संबोधत आपली बाजू मांडली. नंतर त्यांनी त्या चॅनेलच्या वार्ताहराला एक कप चहाही दिला.\nशेतकर्यांच्या संताप हा सर्वच वृत्तसंस्थांच्या विरोधात नाही. पण ‘आज तक’, ‘झी न्यूज’ व ‘रिपब्लिक टीव्ही’ या चॅनेलना ते कॅमेर्यासमोर ‘गोदी मीडिया’ असे संबोधतात. आमच्या मागण्या, आमचे हक्क व अधिकार, आमची बाजू ही न्यूज चॅनेल जनतेपर्यंत पोहचवत नाहीत, असे या आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.\n‘द वायर’ला एका आंदोलकाने सांगितले, ‘या न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी काही वृद्ध शेतकर्यांना गाठतात आणि त्यांना नव्या शेती कायद्यातील काही ठराविक प्रश्न विचारून या शेतकर्यांना या शेती कायद्यातले काहीच कळत नाही असे दर्शवतात. ते आमच्या चळवळीला खलिस्तानी म्हणूनही हिणवतात.’\nन्यूज अँकरमुळे आम्हाला लोकांचा राग सहन करावा लागतो\nएका मुख्य प्रवाहातील न्यूज चॅनेलचा वार्ताहर शकीर (नाव बदलले आहे) याचे म्हणणे आहे की, ‘मी शेतकर्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला गेलो की मला त्यांचा संताप सहन करावा लागतो. त्याचे कारण की स्टुडिओत बसलेले अँकर शेतकरी आंदोलनाच्या विरोधात मते व्यक्त करत असल्याने हीच त्या चॅनेलमध्ये काम करणार्या सर्वांची भूमिका आहे, असा समज लोकांचा होता. त्याचा सामना प्रत्यक्ष काम करणार्या आमच्यासारख्या पत्रकारांना होतो. २०१४ नंतर अनेक न्यूज चॅनेल, ज्यात माझे चॅनेल आहे, यांनी सरकारच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि सरकारविरोधी पत्रकारिता संपुष्टात आली. याचा फटका रस्त्यावर प्रत्यक्ष काम करणार्या आमच्यासारख्या पत्रकारांना बसतो. आमच्या भूमिका स्टुडिओतल्या अँकरपेक्षा भिन्न व विरोधी असतात ते सांगण्याची संधी आम्हाला अशा अँकरमुळे मिळत नाही. स्टुडिओत किंचा���णार्या अँकरचे भविष्य सुरक्षित असते, त्यांच्याकडे मुबलक पैसा असतो, त्यांना चिंता नसते पण आमच्यासारख्या ग्राउंड काम करणार्या पत्रकारांना यांच्यामुळे त्रास होतो, आमचे भविष्य त्यांच्या इतके सुरक्षित नाही.’\nजेएनयूतील विद्यार्थी आंदोलन व सीएएसंदर्भातील आंदोलनाचे वृत्तांकन करताना शकीरला फटका बसला होता.\nन्यूज चॅनेल्स जनतेविरोधी व सरकारधार्जिणी असल्यास लोक अशा चॅनेल्सवर प्रतिक्रिया देण्यास तयार नसतात. अशा आंदोलकांना कॅमेर्यासमोर बोलण्यास बरेच प्रयत्न करावे लागतात. न्यूज चॅनेलच्या प्राइम टाइम डिबेटमध्ये जे काही घडतं त्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे लोकांना समजावे लागते, असे शकीर सांगतो. आताच्या शेतकरी आंदोलनात काही आंदोलकांनी माझे व्हीडिओ माझ्या संमतीविना काढून ते सोशल मीडियाद्वारे पसरवले आहेत, व या पत्रकाराशी कोणी बोलू नये, वा त्याला प्रतिक्रिया देऊ नये असे अन्य आंदोलकांना सांगितले आहे.\nशकीरच्या जीवाला अद्याप धोका पोहचलेला नाही पण वार्तांकन करताना त्याला पोलिस किंवा जवानांच्या जवळ राहून लोकांशी बोलावे लागते.\nसीएए विरोधी आंदोलनात शकीरला स्वतःचे आयकार्ड व न्यूज चॅनेलचा लोगो काढून वार्तांकन करावे लागले होते.\nअन्य एका न्यूज चॅनेलची प्रतिनिधी मीरा (नाव बदलले आहे) सांगते, सीएए व आताचे शेतकरी आंदोलनाचे वृत्तांकन करताना मला अनेक आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. कारण माझे चॅनेल हिंदी असून ते शेतकरी आंदोलनाच्या विरोधात प्राइम टाइमचे कार्यक्रम करत असते. सीएए आंदोलनात लोकांमध्ये आमच्या चॅनेलविषयी खदखद होती पण आता शेतकरी आंदोलनात लोकांचा संताप थेट कळून येतो.\nमीरा सांगते, आमच्या चॅनेलमधील अँकर हे पूर्णपणे उजव्या विचारसरणीचे समर्थन करणारे असून त्यांच्या भूमिका या प्रत्यक्ष रस्त्यावर वृत्तांकन करणार्या वार्ताहराच्याही असतात असे लोकांना वाटते. लोकांचा संताप अँकरपर्यंत पोहचू शकत नाही, तो राग आमच्यावर काढला जातो. मला या शेतकरी आंदोलनात अनेक आंदोलकांकडून तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया झेलाव्या लागल्या आहेत, आंदोलक माझ्या चॅनेलच्या कॅमेर्यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. पण काही प्रादेशिक व स्थानिक चॅनेलबाबत तसे वातावरण नाही, सामान्य माणसाला अशा चॅनेलविषयी अजूनही विश्वास वाटतो आहे.\nविशाल ���ेली २० वर्षे कॅमेरामन म्हणून एका बड्या न्यूज चॅनेलमध्ये काम करत आहे. तो म्हणतो, आमच्या चॅनेलच्या विरोधात लोकांचा संताप दिसतो तेव्हा मला कॅमेरा व अन्य महागड्या वस्तू सांभाळाव्या लागतात. न्यूज चॅनेलना लागणारे वृत्तांकन कॅमेर्याशिवाय अशक्य आहे, कॅमेर्यात चित्रित होणारी दृश्ये ही बातमी असते. आम्हा कॅमेरामनचा न्यूज चॅनेलकडून चाललेल्या प्रचाराशी काही संबंध नसतो, पण आम्हाला लोकांच्या संतापाचा सामना मात्र करावा लागतो.\nकृषीकायदे खरेच शेतकऱ्यांपुरते मर्यादित आहेत\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2022-09-25T19:42:44Z", "digest": "sha1:OCACYRMPWL5J7I6EYHLSG2S3PLGEHAUL", "length": 20111, "nlines": 93, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लाला लजपत राय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय लेखक आणि राजकीय नेता\nलाला लजपतराय (२८ जानेवारी, १८३६:धुंढिके, पंजाब, ब्रिटिश भारत[१] - १७ नोव्हेंबर, १९२८:लाहोर, ब्रिटिश भारत) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.[२]\nधुंढिके, पंजाब, ब्रिटिश भारत\nलाहोर, पंजाब, ब्रिटिश भारत\nअखिल भारतीय काँग्रेस, हिंदू महासभा,आर्य समाज\nलाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.[३]\n३ सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने\n५ लाला लजपतरायांनी लिहिलेली पुस्तके\nलाला लजपतराय यांचे वडील मुन्शी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि प��्शियनचे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते. १८४९ मध्ये लाला लजपतरायांचा विवाह राधादेवींशी झाला.[४]\n१८७० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांच्या वडलांची बदली रेवरी येथे झाली. तेथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत लजपतरायांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.\nसुरुवातीच्या आयुष्यात लजपतराय यांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला. १८८० मध्ये, लजपतरायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. येथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्यसैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले.लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वतींच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्यसमाजाचे सदस्य बनले. तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक, संपादक बनले.[५]\nहिंदुत्वावरील वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभेत सामील झाले. त्यामुळे त्यांना नौजवान भारत सभेच्या टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्मनिरपेक्ष नव्हती. भारतीय उपखंडातील हिंदू जीवनपद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या यशस्वी आंदोलनासाठी त्यांनी शांततामय मार्गाने चळवळी केल्या.१८८४मध्ये त्यांच्या वडलांची बदली रोहतक येथे झाली आणि लाहोर येथील अभ्यास संपवून लजपतरायसुद्धा त्यांच्या बरोबर आले. १८८६ मध्ये ते वडलांच्या बदलीबरोबर हिसारला आले आणि तेथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. बाबू चूडामणींसह लजपतराय हिसारच्या बार कौन्सिलचे संस्थापक सदस्य बनले.\nलहानपणापासूनच देशसेवा करण्याची राय यांची तीव्र इच्छा होती. त्यामुळे देशाची पारतंत्र्यातून सुटका करण्याची लजपतरायांनी शपथ घेतली. त्याच वर्षी त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हिसार जिल्हा शाखा स्थापन केली. तसेच बाबू चूडामणी, चंदूलाल तयाल, हरीलाल तयाल आणि बालमुकुंद तयाल हे तयाल बंधू, डॉ. रामजीलाल हुडा, डॉ.धनीराम, आर्यसमाजी पंडित मुरारीलाल, शेठ छाजूराम जाट आणि देवराज संधीर यांच्याबरोबर लाला लजपतरायांनी आर्य समाजाची स्थापनासुद्धा केली. काँग्रेसच्या अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हिसार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्या���ाठी त्यांची १८८८ आणि १८८९मध्ये निवड झाली. १८९२मध्ये उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी ते लाहोर येथे गेले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत. त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले.\n१८८६मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अंग्लो-वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली. भारताच्या १९४७ साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले.\n१९१४मध्ये स्वातंत्र्यलढ्यात योगदान देण्यासाठी लजपतरायांनी वकिलीला रामराम ठोकला. १९१४मध्ये ते ब्रिटनला गेले आणि नंतर १९१७ मध्ये अमेरिकेला गेले. ऑक्टोबर १९१७मध्ये त्यांनी न्यू यॉर्कमध्ये भारतीय होमरूल लीगची स्थापना केली.[६] ते १९२७ ते १९३०पर्यंत अमेरिकेत होते.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७मध्ये कोणताही खटला न चालवता लाल लजपतरायांची ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.\n१९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लाहोरमध्ये लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्त्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.\nसायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शनेसंपादन करा\n१९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना केली.[७] भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली. ३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला ���रण्याचे आदेश दिले. जखमी होऊनसुद्धा लाला लजपतरायांनी या जमावासमोर भाषण केले. \"आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो.\" हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.\nशिमला येथील लाला लजपत रायांचा पुतळा\nनिदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपतराय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटिश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.\nयंग इंडिया मधील लाला लजपतरायाचे छायाचित्र\nपण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलीस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोरमधील जिल्हा पोलीस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या.[८] या दोघांचा पाठलाग करणारा चननसिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.\nलाला लजपतरायांनी लिहिलेली पुस्तकेसंपादन करा\nद कलेक्टेड वर्क्स ऑफ लाला लजपत राय. संपादक: बी.आर.नंदा[१०]\nलाला लजपत राय रायटिंग ॲन्ड स्पीचेस [११]\nमॅझिनी, गॅरिबाल्डी, शिवाजी महाराज यांची उर्दू भाषेत लिहिलेली संक्षिप्त चरित्रे [११]\nश्रीकृष्ण आणि त्याची शिकवण\n^ \"जयंती विशेष : लाल लाजपतराय के योगदान को भुला नहीं पाएगा देश..\n^ \"साइमन कमिशन के विरोध में डंडे खाने वाले लाला लाजपत राय इस बैंक के संस्‍थापक भी थे\" (हिंदी भाषेत). 2018-08-11 रोजी पाहिले.\n^ \"इयत्ता आठवी समाजशास्त्राचे पाठ्यपुस्तक, शिक्षण विभाग, केरळ राज्य\" (PDF). ११ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\n^ \"लाला लाजपत राय - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर\". bharatdiscovery.org (हिंदी भाषेत). 2018-08-11 रोजी पाहिले.\nशेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२२ तारखेला १६:४० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०२२ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/81602.html", "date_download": "2022-09-25T21:03:13Z", "digest": "sha1:34DZGNMMLJEAHS5S2R3A6GX542MHMOVX", "length": 19251, "nlines": 221, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "कर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > कर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण \nकर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण \nकर्नाटक भारतात आहेत कि पाकिस्तानात हे विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी येतात कि धार्मिक कृती करण्यासाठी हे विद्यार्थी शाळेत शिक्षणासाठी येतात कि धार्मिक कृती करण्यासाठी अशा प्रकारचे शाळेच्या नियमांचे भंग करून कृती करणार्‍यांना शाळेतून काढून टाकले पाहिजे \nशाळांमध्ये श्रीमद्भगवदगीता शिकवण्यावरून ‘शिक्षणाचे भगवेकरण’ होत असल्याची ओरड करणारे आता शाळांमध्ये नमाजपठण करूनही ‘शिक्षणाचे इस्लामीकरण’ होत असल्याचे म्हणत नाहीत, हे लक्षात घ्या \nबागलकोटे (कर्नाटक) – कर्नाटक राज्यात हिजाबवरून प्रकरण तापलेले असतांना आता राज्यातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थी नमाजपठण करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. काही वृत्तवाहिन्यांनीही याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे.\nबागलकोटे येथील एका शाळेचा व्हिडिओ समोर आला असून त्यात ६ मुसलमान विद्यार्थी वर्गामध्ये नमाजपठण करत असल्याचे दिसत आहे. शाळेने याला अनुमती दिली नसतांना नमाज���ठण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याविषयीचा ‘सी.एन्.एन्. न्यूज १८’चा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.\nकडबा (मंगळुरू)- येथील शाळेतील मुसलमान विद्यार्थिनींकडून शुक्रवारी स्थानिक मशिदीमध्ये जाऊन नमाजपठण करण्याची मागणी\nमंगळुरूच्या कडबा तालुक्यातील अनकथाडका येथील सरकारी शाळेमध्येही मुसलमान विद्यार्थी वर्गामध्ये नमाजपठण करत असल्याचे दिसून आले आहे.\nयाचाही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हा व्हिडिओ ४ फेब्रुवारीचा असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर स्थानिक लोकांनी नमाजपठणाला विरोध चालू केला आहे. यामुळे राज्य शिक्षण विभागाने शाळेत जाऊन माहिती घेतली. काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/12/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2022-09-25T20:06:29Z", "digest": "sha1:OIR2JYZH6GZ7BYNTRANLAFNK6QR72CMD", "length": 8096, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या टॉपच्या क्रिकेट खेळाडूंनी बोल्ड होण्यात बनविलेय रेकॉर्ड - Majha Paper", "raw_content": "\nया टॉपच्या क्रिकेट खेळाडूंनी बोल्ड होण्यात बनविलेय रेकॉर्ड\nक्रीडा, क्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / क्रिकेट, द्रविड, बोल्ड, रेकॉर्ड, सचिन / May 12, 2020 May 12, 2020\nक्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा कुणाच्या, सर्वाधिक बळी कोणाचे, सर्वाधिक कॅच कोणाचे ही रेकॉर्ड्स सतत नोंदली जातात आणि त्याची महिती क्रिकेटप्रेमी आवर्जून लोकांना देत असतात. पण क्रिकेट मध्ये सर्वाधिक वेळा बोल्ड कोण झाले याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. याचे एक कारण म्हणजे क्रिकेट मध्ये बोल्ड आउट होणे हे सर्वात वाईट मानले जाते आणि एखादा खेळाडू वारंवार याच पद्धतीने आउट होत असेल तर याच्या खेळाच्या तंत्रावरचा प्रश्न उपस्थित केले जातात. पण क्रिकेटच्या सर्व प्रकारात बोल्ड होण्याची रेकॉर्ड आहेत आणि त्याची माहिती ऐकली तर क्रिकेटप्रेमीना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.\nफोटो साभार क्रिकेट काउंटी\nतंत्रशुध्द खेळ आणि विकेटवर भक्कम पाय रोवण्याची कामगिरी यामुळे टीम इंडियामध्ये’ द वॉल’ अशी ओळख मिळविलेला राहुल द्रविडने सर्वाधिक वेळा बोल्ड होण्याचा कारनामा करून दाखविला आहे असे सांगितले तर कदाचित कुणाचा विश्वास बसणार नाही. पण त्याने हे रेकॉर्ड केले आहे तेही कसोटी सामन्यात. त्याने खेळलेल्या १६४ टेस्ट मध्ये तो ५५ वेळा बोल्ड झाला आहे. पण त्याचबरोबर २८६ डाव खेळताना तो ३२ वेळा नॉटऔट सुद्धा राहिला आहे. वन डे मध्ये तो ५७ वेळा बोल्ड झाला आहे.\nसर्वाधिक रन्स काढण्या���े रेकॉर्ड नावावर असलेला मास्टरब्लास्टर सचिन सुद्धा कसोटी सामन्यात ५४ वेळा बोल्ड होऊन या यादीत दोन नंबर वर आहे. तर वनडे मध्ये ६८ वेळा बोल्ड होऊन सचिन पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत तीन नंबरवर आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान अॅलन बॉर्डर. तो कसोटीत ५३ वेळा बोल्ड झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचाच स्टीव्ह वॉ वन डे मध्ये ६३ वेळा बोल्ड झाला आहे.\nटी २० मध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा बोल्ड होणारा फलंदाज आहे श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान. ८७ सामन्यात तो १९ वेळा बोल्ड झाला आहे. वॉर्नर आता हे रेकॉर्ड मोडण्याच्या जवळ पोहोचला असून तो आत्तापर्यंत १८ वेळा बोल्ड झाला आहे तर टीम इंडियाचा रोहित शर्मा त्याच्या मागेच असून तोही १५ वेळा बोल्ड झाला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8/?replytocom=6981", "date_download": "2022-09-25T21:16:23Z", "digest": "sha1:WC7GCCIZVKEG63ZDX6S4USAZ5T6U4ROP", "length": 26003, "nlines": 280, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "दक्षिण कोरिया : कोरोनाची सतर्क हाताळणी (South Korea : Prompt Action Against Corona) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome व्यक्ती दक्षिण कोरिया : कोरोनाची सतर्क हाताळणी (South Korea : Prompt Action Against...\nदक्षिण कोरिया हा पूर्व आशियातील छोटा देश. तो चीनच्या दक्षिणेला आहे. कोरियन द्वीपकल्पाचे विभाजन दुसऱ्या महायुद्धानंतर, 1945 साली झाले. त्यातून दोन देश जन्माला आले -उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. त्यांनी हिरवेगार डोंगर, चेरीच्या बागा, सागर किनारा व अनेक सुंदर बेटे ही नैसर्गिक संपत्ती खूप छान जोपासली. कोरियाची लोकसंख्या सव्वा पाच कोटी आहे. सेऊल ही दक्षिण कोरियाची राजधानी. प्राचीन बौध्द मंदिरे व अर्वाचीन हायटेक प्रगती यांचा सुंदर संगम तेथे झाला आहे.\nदक्षिण कोरियात कोरोनाची पहिली केस19 जानेवारी 2020ला निदर्शनास आली. सरकारी यंत्रणा कार्यक्षम असल्याने त्यांनी लागलीच दक्षता घेण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या जवळ जवळ एक महिन्यात 18 फेब्रुवारी 2020पर्यंत तीस केसेस होत्या व सर्व नियंत्रणात आहे याचे सरकारला समाधान होते. परंतु 19 फेब्रुवारी रोजी केस नंबर 31अॅडमिट झाली व त्या बाईंमुळे सगळेच चित्र पालटले. त्यानंतरच्या दहा दिवसांत तेवीसशे केसेसची नोंदणी झाली. झाले असे, की त्या बाई त्याआधी दोन अतिजनवस्तीच्या शहरांतून फिरून आल्या होत्या. त्यातील एक होते सेऊल व दुसरे डेगू. त्यानंतर एक छोटासा अपघात झाल्यामुळे त्या इस्पितळात अॅडमिट झाल्या व त्यांच्या अंगात ताप असताना त्या तेथून बाहेर पडून दोन वेळेस चर्चमध्ये दर्शन घेऊन आल्या. त्यानंतर चाचणीच्या अहवालात त्यांना कोविद-19 झाल्याचे कळले. तोवर त्या जेथे जेथे गेल्या तेथे संसर्ग झाल्याने रोगाची लागण झाली. केवळ त्या एका चर्चमध्येच शंभर रोगी निघाले. हा हा म्हणता संख्या तेवीसशेवर जाऊन पोचली. परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये म्हणून मग सरकारने टेस्टिंग वाढवले. मार्च अखेरपर्यंत साडेतीन लाख लोकांचे टेस्टिंग झाले होते; म्हणजे दर दीडशे माणसांपाठी एक असे ते प्रमाण होते.\nसरकारने टेस्टिंगवर भर दिला, कारण MERS हा संसर्गजन्य रोग 2015 साली जेव्हा झाला होता तेव्हा मध्य पूर्वेकडील त्या रोगाची लागण मध्य पूर्व वगळता दक्षिण कोरियात सर्वात जास्त झाली होती. तेव्हाही जास्तीत जास्त टेस्टिंग करून रोग आटोक्यात आणण्याकडे भर दिला गेला होता व त्यात यश आले होते. त्यामुळे त्या अनुभवाच्या जोरावर याही वेळेस टेस्टिंगवर भर देण्यात आला. तसेही येथे बरेच लोक सरसकट मास्क घालतात. सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे यांविषयी नियम जारी होताच, दक्षिण कोरिया हा शिस्तप्रिय देश असल्याने लोक नियमांचे पालन करत होतेच. तसेच, मोठमोठ्या कार्यालयांत प्रवेशद्वारांत थर्मो स्कॅनर्स बसवण्यात आले. कोणा व्यक्तीला ताप असेल तर लगेच कोविद चाचणी करण्यास पाठवले जाई. निरीक्षण, देखरेख व मूल्यांकन यांवर भर दिला गेला. मला कोरियन भाषा थोडी थोडी येते परंतु ते नियम मला कळले नव्हते. पण आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी माझ्यासाठी सरकार��े वितरित केलेले मास्क आणून दिले. मास्क न लावल्यास दंड आकारण्यात येत होता व परदेशी लोकांना तर तो अडीच हजार डॉलर इतका होता.\nदक्षिण कोरियात लॉकडाऊन जाहीर झाला नाही परंतु शाळा बंद करण्यात आल्या. फेब्रुवारी अखेरपर्यंत चीन वगळता सर्वात जास्त केसेस दक्षिण कोरियात नोंद झाल्या होत्या. तरी परिस्थिती लवकर आटोक्यात आणल्याबद्दल जगभर कोरियाचे कौतुक होत होते. परंतु नियती वेगळाच डाव मांडत होती. जरी बहुतांश जनता नियम पाळत होती तरी काही अपवाद होतेच. मे महिन्याच्या अखेरीस एक संक्रमित माणूस अनेक पब्समधून फिरला. त्याला लागण झाली असल्याचे चाचणीत आले. रोगाचे थैमान परत पसरू लागले. त्यामुळे सगळे नियम पुन्हा लागू केले. जमाव करण्यास मज्जाव करण्यात आला. पब्स, जीम अशी ठिकाणे बंद ठेवण्यात आली.\nजूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत व एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत बारा हजारच्यावर केसेस झाल्या आहेत व बहुतांश पेशंट बरे होऊन घरी जात आहेत. दोनशे ऐंशी रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्या काळात साडेबारा लाखांहून जास्त चाचण्या घेतल्या गेल्या. त्या सर्व सरकारी खर्चाने करण्यात आल्या. लोकांना त्या मोफत होत्या.\nलॉकडाऊन नसल्यामुळे अनेक कार्यालये चालू होती; काही जण घरून काम करत होते. कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी इन्फ्रा रेड स्कॅनर्समधून जावे लागते. जर कोणा कर्मचाऱ्याला ताप असेल तर अलार्म वाजतो. मग त्याची तपासणी प्रथम डॉक्टरांतर्फे केली जाते व त्याला चाचणीसाठी पाठवले जाते. कार्यालयात कामानुसार लोकांना क्लस्टर करून बसवले जाते. त्यामुळे त्यांची कमीत कमी हालचाल होते. क्लस्टरमध्येही त्यांना दूर दूर बसवले जाते. तीच गोष्ट कॅण्टीनची. सगळ्यांना जेवणाच्या वेळा नेमून दिल्या त्यामुळे तेथे गर्दी होत नाही. कॅण्टीनमधील पन्नास टक्के खुर्च्या काढून अंतर ठेवले जाते.\nसरकारी इस्पितळात चाचणीसाठी वेगळे तंबू उभारले आहेत. एकदा चाचणी झाली, की तिचा निकाल येईस्तोवर व्यक्तीला ट्रॅक केले जाते. निकाल निगेटिव्ह असेल तर फोनवर मेसेज येतो. पॉझिटीव्ह असेल तर त्वरित इस्पितळात भरती केले जाते.\nअमृता हन्नुरकर या नवी मुंबईच्या वाशीला लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. त्यांनी शिकागो बूथमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्या गेली तीन वर���षे सेऊलला सॅमसंग कंपनीत कार्यरत आहेत.\nअमृता हन्नुरकर या नवी मुंबईच्या वाशीला लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. त्यांनी शिकागो बूथमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्या गेली तीन वर्षे सेऊलला सॅमसंग कंपनीत कार्यरत आहेत.\nअमृता हन्नुरकर या नवी मुंबईच्या वाशीला लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. त्यांनी शिकागो बूथमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्या गेली तीन वर्षे सेऊलला सॅमसंग कंपनीत कार्यरत आहेत.\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा\nखूप सुंदर लेख. अभिनंदन\nछानच लिहिले आहेस. ..\nअमृता खुप छान लिहिलं आहेस दक्षिण कोरियातील कोरओनाच्या सद्य परिस्थिती विषयी..आम्हाला भारतात छान माहिती मिळाली.कोरियन सरकार त्याचे ही साथ रोखण्यासाठी चे उपक्रम आणि त्यांना पूर्णपणे साथ देणारी जनता याच कौतुक आहे आणि तूझ्या शब्दात तू छान रेखाटल आहेस..आपला देश सोडून एका दुसऱ्या देशात वास्तव्य असता ना त्याच्या साठी अप्रिसिएशन च हे लिखाण म्हजे तुझ खुप कौतुक आहे…👌👍\nदक्षिण कोरिया ची महत्वपूर्ण माहिती मिळाली . वेगवेगळे देश आणि तिथे प्रत्यक्षात अनुभवलेला कोविद काळ ,जगभरातील सुरु असलेल्या या महामारीची भीषण परिस्थिती समोर आणते ..खूप छान लेखन आहे .. अभिनंदन.\nही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.\nमाला काही डाउट नाहीअमृता तिचा आई सारखी ब्रिलिएंट आहेमोहन लिमये\nअम्रृता,कमीतकमी शब्दात लिहिलेला अभ्यासपूर्ण लेखएखाद्या कसलेल्या लेखकासारखा.द. कोरिया आशियातील खूप पुढारलेला देश का आहे ते ह्या लेखातून समजतं.\nअमृता हन्नुरकर या नवी मुंबईच्या वाशीला लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत झाले. त्यांनी शिकागो बूथमधून एमबीएचे शिक्षण घेतले. त्या गेली तीन वर्षे सेऊलला सॅमसंग कंपनीत कार्यरत आहेत.\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/category/maharashtra/page/12/", "date_download": "2022-09-25T19:50:43Z", "digest": "sha1:NP76CU5AR2ZQMEIMBHU7RVQEFLKPH3YT", "length": 8278, "nlines": 115, "source_domain": "expressmarathi.com", "title": "महाराष्ट्र Archives - Page 12 of 15 - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nसंगमनेरात जुगार अड्ड्यावर छापा, एक जण ताब्यात\nSangamner Raid: जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमालासह…\nलावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे पुण्यात निधन\nGulabbai Sangamnerkar passed away in Pune: गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या ९० व्या…\nअहमदनगर: विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला\nजाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस\nतरुणीवर अत्याचार; पाच जणांवर गुन्हा दाखल\nAhmednagar Rape Case: आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले.…\nपरमिट रूममध्ये सुरु असलेला वेश्याव्यवसाय व सेक्स राकेटचा पर्दाफाश\nSex Racket: एमआयडीसीतील राजलक्ष्मी हॉटेल, परमिट रूम, बार…\nदोन मैत्रिणींच्या आत्महत्यांने खळबळ, तपासात धक्कादायक कनेक्शन\nPune Suicide Case: दोघींन�� आत्महत्या का केली याचं…\nगुन्हेगाराला मदत करणारा पोलीस कर्मचारी निलंबित\nAhmednagar Police Constable Suspended: गुन्हेगाराशी आर्थिक हितसंबध असलेल्या…\nमाजी मंत्री बच्चू कडू यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी\nBachu Kadu: २०१८ साली एका आंदोलनादरम्यान आमदार बच्चू…\nउमेदवारी देण्याच्या अमिषाने बलात्कार, मनसे पदाधिकाऱ्याला अटक\nRape Case: उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत मनसे पदाधिकाऱ्याने…\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/young-mans-body-was-found-in-a-well/", "date_download": "2022-09-25T21:12:22Z", "digest": "sha1:RXVLHZE5EFXKABJDGXPA3VTQZ5I5MDU4", "length": 9517, "nlines": 120, "source_domain": "expressmarathi.com", "title": "अहमदनगर: विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nReading: अहमदनगर: विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला\nअहमदनगर: विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला\nAhmednagar | Shrirampur News: पाय घसरून विहिरीत पडला असल्याची शक्यता. विहिरीत चपला दिसल्याने गळ टाकून घेतला शोध.\nश्रीरामपूर: तालुक्यातील निमगावखैरी येथील सोमनाथ बापू उंदरे (वय 32) हा तरुण त्यांच्याच शेतातील विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nनिमगाव खैरी येथील तीनचारी परीसरातील इंद्रायणी भागवत उंदरे यांच्या मालकीची गट नं. 85 मधील विहीर पूर्णपणे भरलेली असल्याने मयत सोमनाथ हा दुपारच्यावेळी पाणी पिण्यासाठी गेला असताना पाय घसरून विहिरीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रात्री घरी न आल्याने घरातील मंडळींनी त्याचा इतरत्र शोध घेतला मात्र मिळून न आल्याने रात्री तालुका पोलीस ठाण्यात मिसींगचा तक्रार अर्ज देण्यात आला.\nदरम्यान पुन्हा शोध सुरू असताना रात्री शेतात रस्त्याच्या कडेला त्याची गाडी लावलेली दिसली तर विहिरीत सोमनाथच्या चपला दिसल्याने गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता तो विहिरीत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी साखर कामगार रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमनाथ हा घरातील कर्ता पुरुष असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे.\nPrevious articleलावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे पुण्यात निधन\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nशाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nमहिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या\nअगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत\nPrevious Article जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस\nNext Article लावणीसम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे पुण्यात निधन\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/tractor-application/preet-4049-4wd/mr", "date_download": "2022-09-25T20:16:21Z", "digest": "sha1:P2VVES7KR2EC7OKCOA6DDRIDWVBNBG3F", "length": 10573, "nlines": 228, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Preet 4049 4Wd Agricultural Implements | Agricultural Machinery", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nप्रीत ४०४९ ४डब्ल्यूडी तपशील\nप्रीत ४०४९ ४डब्ल्यूडी एप्लिकेशन\nएप्लिकेशन ऑफ प्रीत ४०४९ ४डब्ल्यूडी\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T20:46:56Z", "digest": "sha1:YTPLYRLM7VGBSONVLIP7QNDHP263ZOUY", "length": 8773, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:टेम्प्लेटडाटा शीर्षक - विकिपीडिया", "raw_content": "\nयथादृश्यसंपादक व इतर साधनांसाठी वापरण्यात येणारे हे टेम्प्लेटडाटा दस्तावेजीकरण आहे.\nटेम्प्लेटडाटा शीर्षक साठी टेम्प्लेटडाटा\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयथादृश्यसंपादक व इतर साधनांसाठी वापरण्यात येणारे हे टेम्प्लेटडाटा दस्तावेजीकरण आहे.\nTemplate name साठी टेम्प्लेटडाटा\nयथादृश्यसंपादक व इतर साधनांसाठी वापरण्यात येणारे हे टेम्प्लेटडाटा दस्तावेजीकरण आहे.\nटेम्प्लेटडाटा शीर्षक साठी टेम्प्लेटडाटा\nसाठी वापरण्यात येणारे हे टेम्प्लेटडाटा दस्तावेजीकरण आहे.\nटेम्प्लेटडाटा शीर्षक साठी टेम्प्लेटडाटा\nयथादृश्यसंपादक व इतर साधनांसाठी वापरण्यात येणारे हे टेम्प्लेटडाटा दस्तावेजीकरण आहे.\nटेम्प्लेटडाटा शीर्षक साठी टेम्प्लेटडाटा\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:टेम्प्लेटडाटा शीर्षक/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०१८ रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=55480", "date_download": "2022-09-25T21:00:29Z", "digest": "sha1:PDLMUOPRLJHEYSVW5WEIUASJ6UCSJRZX", "length": 14776, "nlines": 245, "source_domain": "mahasamvad.in", "title": "विकास कामांना गती देण्यासाठी योग्य नियोजन करा - पालकमंत्री", "raw_content": "\nविकास कामांना गती देण्यासाठी योग्य नियोजन करा – पालकमंत्री\nजिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची आढावा बैठक\nin जिल्हा वार्ता, नागपूर\nनागपूर, दि. 20 : डिसेंबर महिन्यापर्यंत खर्चाची स्थिती अल्प प्रमाणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता होती. पुन्हा महानगरपालिकेची आचारसंहिता प्रस्तावित असू शकते. अशा वेळी योग्य नियोजन करून विकास कामे पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.\nजिल्हा नियोजन समितीवरील कार्यकारी समितीची आढावा बैठक बचत भवन येथे आज पार पडली. या बैठकीला पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.\nया बैठकीमध्ये यापूर्वी झालेल्या 22 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त, तसेच इतीवृत्ताच्या अनुपालन अहवालावर चर्चा झाली. जिल्हा वार्षिक योजना सन 2021 -22 अंतर्गत कोविड-19 च्या झालेल्या खर्चाचा आढावा,तसेच कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यावरही चर्चा झाली. सन 2022-23 च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक, कार्यक्रम आदिच्या प्रारूप आराखड्यास मान्‍यता प्रदान करण्यावरही चर्चा झाली. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उपलब्ध खर्चाचे योग्य नियोजन करून जिल्ह्यात विकास कामांना गती देण्याचे आवाहन केले.\nमहानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यास पुन्हा आचारसंहितेमुळे अनेक ठिकाणी खर्च करता येणार नाही. त्यामुळे उपलब्ध असणाऱ्या दिवसांचे योग्य नियोजन करण्याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या काळात रखडलेल्या कामांना तातडीने सर्व विभागाने प्राधान्य देऊन पूर्ण करावे, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता व कार्यपूर्तीचे अहवाल, ज्या ठिकाणी प्रलंबित असतील त्याचा तातडीने निपटारा करण्यात यावा. शंभर टक्के खर्च होत नसल्यास य��बाबत नियोजन विभागाला अवगत करावे, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या विभागाला हा निधी देण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.\nजिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्येक विभागाचा यापूर्वी झालेला खर्च, तसेच पुढील वर्षाच्या नियोजनासाठी देण्यात आलेला प्रस्ताव याबाबत संबंधित विभाग प्रमुखांशी चर्चा केली, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पुढील वर्षाच्या नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.\n‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा-कृषिमंत्री दादाजी भुसे\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66172", "date_download": "2022-09-25T21:35:00Z", "digest": "sha1:YGALVSEGYQYZETZ5KIU654WLL5VKPRFG", "length": 28561, "nlines": 271, "source_domain": "mahasamvad.in", "title": "कोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी - सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी - पालकमंत्री अमित देशमुख - महासंवाद", "raw_content": "\nकोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी – सुविधा आणि लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी – पालकमंत्री अमित देशमुख\nमहाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण\nin लातूर, जिल्हा वार्ता\n१४ हजार ७७६ घरकुलांना मंजूरी\nनगरोत्थान अभियान योजनेतून ६८ कोटींची कामे\nअनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजनेसाठी २० कोटी\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ३०१ कोटींची मदत\nजिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजीटल\nकोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या ३ हजार ११७ नातेवाईकांना आर्थिक मदत\nलातूर जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाचे सर्वाधिक शासकीय वसतीगृहे\nलातूर दि.1 ( जिमाका ) कोविड काळात आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी सुविधा आणि लोक कल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील विकासाल गती मिळाली. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने लातूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देवू, असे प्रतिपादन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.\nआज जिल्हा क्रिडा संकूल येथे महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांना उद्देशून त्यांनी शुभेच्छा संदेश दिला. त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे,जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, पदाधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nपालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता सांगून कोविडच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले, हे संकट टाळायचे असेल तर, मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे पुन्हा सुरु करावे लागेल. अधिकाधिक नागरिकांना लस घेण्याचे प्रशासनाने वेळोवेळी आवाहन केले आहे. अजूनही लस वितरण सुरु आहे. सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nकोविडच्या काळातही आणि कोव��डनंतर शासनाने जी कामे केली. त्यात पायाभूत सोयीसुविधा पासून ते अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. त्यात मार्च, 2022 अखेर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत 56 हजार 613 उद्दिष्टापेक्षा अधिक 59 हजार 761 लाभार्थ्यांना रुपये 23 कोटी 45 लाख 35 हजार रुपयांचा लाभ देण्यात आलेला असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.\n१४ हजार ७७६ घरकुलांना मंजूरी\nरमाई घरकुल आवास योजनेंतर्गत लातूर जिल्हयामध्ये नागरी व ग्रामीण क्षेत्रामध्ये मागच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये एकूण 14 हजार 776 घरकुलांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती सांगून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत व धनगर समाज विशेष कार्यक्रम विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या नागरिकांचे घरे बांधण्यासाठी 6 सप्टेंबर 2019 पासून जी वैयक्तीक लाभाची योजना सुरु झालेली आहे, त्या योजनेंतर्गत जिल्ह्यात आज अखेर 6 हजार 660 लाभार्थ्यांची निवड करुन मंजूरी प्रदान करण्यात आल्याचे सांगितले. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गंत 4 हजार 446 इतकी घरकुल मंजूर करण्यात आल्याची माहितीही दिली.\nजिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत सन 2021-22 मध्ये रु. 123 कोटी 54 लाखापेक्षा अधिक इतका निधी खर्च झालेला असून या योजनेंतर्गत 36 हजार 108 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आल्याचे सांगितले.\nनगरोत्थान अभियान योजनेतून ६८ कोटींची कामे\nमहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्था‍न राज्यस्तरीय अभियानांतर्गत लातूर शहराच्या 1 ते 18 प्रभागामधील रस्ते हॉटमिक्स करणे, नाल्या व मोठे नाले बांधणे यासाठी नगर विकास विभागाकडून 68 कोटींला मंजूरी दिली असून याची निविदा प्रक्रिया चालू असल्याचे सांगून नागरी दलीतेत्तर वस्ती सुधारणा योजनेतंर्गत सन 2020-21 मध्ये 5 कोटी 66 लक्ष रूपयांच्या कामास प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. तसेच याअंतर्गत शहरात विविध ठिकाणी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविणे, जुनी रेल्वेलाईन रस्त्यावरील डिव्हायडरची रूंदी कमी करून नवीन डिव्हायडर करणे, शहरातील इतर विकास कामे असे एकूण 50 कामे प्रास्तावित असल्याचे सांगितले.\nअनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार योजनेसाठी २० कोटी\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी अनुसूचित जाती व नवबौध्द वस्ती सुधार या योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये 20 कोटी रूपये प्राप्त झाले असून 15 कोटी 16 लक्ष रूपयांच्या 142 कामांना प्रशासकीय मंजूर�� प्राप्त असून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी आपल्या शुभ संदेशपर भाषणात दिली.\nकिमान कौशल्य विकास कार्यक्रम\nकिमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2021-22 या जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात एकूण 230 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण प्रगतीपथावर असल्याचे सांगून छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता विकास अभियानांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या एकूण तीन योजनांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात लाभ देण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.\nमागच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेमध्ये सन 2021-2022 प्रधानमंञी पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील अधिसुचित पिकासाठी 9 लाख 60 हजार 536 पिक विमा अर्ज करुन शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रधानमंञी खरीप पिक विमा योजना मधील शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई पोटी रक्कम रु. 35 कोटी 71 लाख एवढी रक्कम 78 हजार 405 शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर, 2021 या कालावधीत अतिवृष्टी व पुर परिस्थिमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात 5 लाख 7 हजार 499 बाधित शेतकऱ्यांना 431.79 कोटी इतका निधी शासनाकडून वाटप करण्यात आल्याचे सांगून ई-पीक पाहणी हा कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट, 2021 पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. सन 2021-2022 मध्ये लातूर जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 128 शेतकऱ्यांच्या 3 लाख 25 हजार 158 हेक्टर आर क्षेत्राची मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी नोंद केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.\nनानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 282 गावाची निवड करण्यात आलेली असुन त्यापैकी एकुण 277 गावाची रुपये 447 कोटी 51 लाख रूपये रकमेचे गाव विकास आराखडे मंजूर झाल्याचे पालकमंत्री यांनी अधोरेखित केले.\nजिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजीटल\nजिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा डिजीटल करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग मुलांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी राज्यात आदर्श ठरावे असे उमंग ऑटिझम सेंटरची लातूर येथे उभारणी करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nकोविडमुळे मृत्यू पावलेल्यांच्या ३ हजार ११७ वारसांना आर्थिक मदत\nजिल्ह्यातील कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसांना रुपये 50 हजार इतके सानुगृह अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 117 इतक्या मयत व्यक्तींच्या वारसांना मदतनिधी डी.बी.टी. द्वारे थेट त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात राज्य शासनाकडून वितरीत करण्यात आल्याचे सांगून महिला व बाल विकास विभागातंर्गत जिल्ह्यातील कोविडमुळे मृत्यू झालेल्या 8 अनाथ बालकांना पंतप्रधान सहाय्यता योजनेतंर्गत 10 लाख रुपयांची मुदत ठेव जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट ऑफिस खात्यावर तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतंर्गत 5 लाख मुदत ठेव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nलातूर जिल्ह्यात समाज कल्याण विभागाचे सर्वाधिक शासकीय वसतीगृहे\nसामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह योजनेतंर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लातूर जिल्ह्यामध्ये 13 मुलांचे व 12 मुलींचे असे एकूण 25 शासकीय वसतिगृहे कार्यान्वित असून विद्यार्थी प्रवेश क्षमता 2 हजार 790 इतकी आहे. या वसतिगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व्यवस्था केली जाते. तसेच शैक्षणिक साहित्य व निर्वाह भत्ता प्रदान करण्यात येतोत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील महाविद्यालयात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. सन 2020-21 व 2021-22 मध्ये एकूण 1 हजार 821 विद्यार्थ्यांना रुपये 363.33 लक्ष इतक्या रकमेचा लाभ देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिली.\nजिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहू – पालकमंत्री एकनाथ शिंदे\nजिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तिकेचे व सामाजिक न्याय विभागाच्या ‘व्हिजन डाक्युमेंट’चे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन\nजिल्हा माहिती कार्यालया���्यावतीने काढलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या माहिती पुस्तिकेचे व सामाजिक न्याय विभागाच्या 'व्हिजन डाक्युमेंट'चे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74191", "date_download": "2022-09-25T21:20:57Z", "digest": "sha1:Q64L75MH2WOFOYUHFKD7CBHRB2A4AXBK", "length": 13185, "nlines": 246, "source_domain": "mahasamvad.in", "title": "मुंबईत शनिवारी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा", "raw_content": "\nमुंबईत शनिवारी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा\nमुंबई, दि. 18 : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट, 2022 रोजी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर परिसरातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजक उमेदवारांनी या यात्रेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.\nमुंबई शहरामध्ये 20 ऑगस्ट, 2022 रोजी स. 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठ, फोर्ट, एच.आर.कॉलेज व चर्चगेट, हिंदुजा कॉलेज, चर्नीरोड, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सादरीकरण होईल. स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे ��ादरीकरण करणाऱ्या प्रतिभागीपैकी जिल्ह्यातून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप प्रथम रु. 25 हजार, द्वितीय रु. 15 हजार आणि तृतीय रु. 10 हजार असे राहिल. तसेच सर्वात्तम 10 (अव्वल 3 विजेत्यांसह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.\nमहाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक हे जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या प्रत्यक्ष ठिकाणी किंवा www.msins.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (022) 22626303 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन, श्री. सुरवसे यांनी केले आहे.\nराज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018” जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यात “महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे.\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट; शहिदांना श्रद्धांजली\nजन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन\nजन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘म��ासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2022-09-25T21:30:17Z", "digest": "sha1:TBU4RH6MSRHYPA66AOF4HF2QU3HI3SYI", "length": 8376, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "शेतकरी स्वप्निल खाडे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nशेतकरी स्वप्निल खाडे यांचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र\nजामखेड —- शेतमालाला हमी भाव मिळत नाही, तसेच वारंवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या व त्यातच सरकारने वाईन विक्री करण्यास परवानगी दिली म्हणून गांजा उत्पादन केले तर सरकारला बक्कळ महसूल मिळेल व शेतकरी सुखावेल अशी मागणी जामखेड तालुक्यातील शेतकरी स्वप्नील खाडे यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून केली आहे.\nशेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने खते बी-बियाणे यांचे भाव वाढत चालल्याने शेती करणे परवडत नाही आदरणीय साहेब कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करून मृत्यू पावला . साहेब त्याने पिकवलेले अन्न खाऊन देश जगला पण माझा बळीराजा टिकला पाहिजे असा निर्णय अद्याप निर्णय कोणी घेतला नाही, शेतमालाला हमी भाव मिळत नाही व हमी भाव नसल्यामुळे मशागतीसाठी 10 रुपये खर्च केलेले पीक 2 रुपयात द्यावे लागते ,त्याने कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करतो.\nशासनाने सुपर मार्केटमध्ये व किराणा दुकानांमध्ये तसेच मार्केट बाजार मध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली, त्यामुळे आता वाईन कुठेही उपलब्ध होईल त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कितपत भले होईल ही आशा भाबडी .असे करून जर शासनाचे उत्पन्न वाढणार असेल तर राज्यातील शेतकऱ्यांना गांजा पिके घेण्यास परवानगी देण्यास काय हरकत आहे . आतापर्यंत या देशात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्यांच्या दुःखाची हमीभाव देऊन कोणीही त्याचे सांत्वन करू शकल नाही . मार्केटमध्ये वाईन सारख्या पदार्थ विक्रीतून महसूल प्राप्त होऊन तमाम नागरिकांचे भलं होत असेल तर गांजा लागवडीतून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल व शेतकऱ्यांच्या हातात काही थोडेफार पैसे येतील शेतीचे आर्थिक नियोजन आणि शेतकऱ्यांची ढासळती परिस्थिती सुधारेल. गांजा उत्पादनास परवानगी दिल्यास कृषिक्षेत्रात उभारी मिळून प्रोत्साहन मिळेल तसेच शेतमालाला हमी भाव अस पडणार नाही व शेतकरी आत्महत्या करणार नाही.अस या शेतकऱ्याने पत्रात म्हंटले आहे.तसेच जर शासनाने ज्या पद्धतीने वाईन किराणा दुकानात ठेवण्याची परवानगी दिली तशीच जर गांजा लागवडीसाठी परवानगी दिली तर गांजा लावू अस ही या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.\nउध्दव ठाकरे यांना पत्र\nदो गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस बाळगणारे दोन आरोपी जेरबंद.\nअज्ञात चोरट्यांची धाडसी चोरी\nजामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड\nनवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन\nतारखा देत देत चंद्रकांत दादांचे अडिच वर्षे झाली – आमदार रोहित पवार\nबांधावर ड्रगनफूड लावा ,अर्थीक प्रगती करा व बांधावरून होणारे वाद टाळा – प्रा.…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://omny.fm/shows/saam-tv-playlist/playlists/podcast/embed?style=cover", "date_download": "2022-09-25T20:19:02Z", "digest": "sha1:BX3JSJ35XQVXFKBJU6FDYN5MF6TNJEFN", "length": 58528, "nlines": 157, "source_domain": "omny.fm", "title": "Saam TV Playlist", "raw_content": "\nविधिमंडळ आवारातला राडा: हान की बडीव पद्धतीने प्रश्न सोडवायचेत का\nविधिमंडळ आवारातला राडा: हान की बडीव पद्धतीने प्रश्न सोडवायचेत का\nआज विधिमंडळ परिसरातला राडा सर्वांनी पहिला. ज्यांचे आदर्श घ्यायचे तेच एकमेकांवरी धावून जातायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nप्रिय वडापावा.... हे दोन शब्द तुझ्यासाठी...\nआज 'जागतिक वड��पाव दिवस' आहे. यानिमित्त, आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठामोळ्या या फास्ट फूडवर आजचा #लक्ष असतं माझं....\nईडी आली, सीबीआय आली..आता 'आप'ची पाळी आली, पण...\n'आप'चे मनीष सिसोदिया आता केंद्रीय यंत्रणाच्या रडरावर आलेत. मात्र, यामुळे पुन्हा एकदा ईडी, सीबीआय भाजपच्या ईशाऱ्यावर चालतायत असा आरोप सुरु झालाय. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nआमीर बॉयकॉटचं सोड, 'लालसिंग चढढा' खरंच सामान्य आहे रे\nबॉयकॉटमुळे आमीर खानची फिल्म 'लालसिंग चढढा'ला मोठा फटका बसला. पण, आता ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतायत आणि स्वतः ही फिल्म पाहिल्यावर जे वाटलं, त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nसरकारी काम करना होगा, तो 'वंदे मातरम' कहना होगा\nभाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी कामकाजात यापुढे 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे, असा निर्णय घेतलाय. यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nआता हवे रस्त्यावरील अपघातांपासून स्वातंत्र्य\nशिवसंग्राम संघटनेचे नेते आणि मराठा आरक्षण लढाईतील अग्रणी विनायक मेटे यांचं अपघाती निधन धक्का देणारं ठरलं. यानिमित्ताने जगभर युद्धापेक्षाही जास्त जीव घेणाऱ्या अपघातांबद्दल आणि त्यावरील सुरक्षेच्या उपायांबद्दल आहे आजचा #लक्ष असतं माझं\nसुबोध भावे, आमीर खान आणि विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यात गल्लत करू नका प्रेक्षकांनो\n#'लक्षअसतंमाझं'मध्ये परवा सुबोध भावे, आमिर खान यांच्यावरील एपिसोड नंतर अनेकांनी यापूर्वी विक्रम गोखले, कंगना राणावत यांच्यावरील एपिसोडचे दाखले देत एकांगीपणाचे आरोप केले. त्यालाच उत्तर देणारा आजचा #लक्ष असतं माझं\nनड्डा जी, फक्त भाजप राहिला तर भाजपशी लढावं लागेल\nभाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी आज एकेठिकाणी अशा आशयाचे विधान केले की देशात फक्त भाजप राहील आणि अन्य पक्ष नष्ट होतील. मात्र, इतिहास काय सांगतो यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nमराठी माणसा.... शिव्या-शाप देऊन शांत झाला असशील तर आता हा व्हिडिओ पाहाच\nराज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई-ठाण्यातून गुजराती-राजस्थानी बाहेर गेले तर मुंबईचं आर्थिक राजधानी पद जाईल, अशा आशयाचं वक्तव्य नुकतंच केलं. अपेक्षेप्रमाणे कोश्यारी यांच्या नावाने सर्व मराठी जनांनी खडे फोडले. मात्र, त्या पलिकडे जाऊन वास्तवाला भिडण्याची हिंमत दाखव�� का आपण यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nआदित्यसमोर दोन तरुण ठाकऱ्यांचा डबलबार.... एक अमित आणि दुसरा निहार\nआज निहार ठाकरे यांची पत्रकार परिषद पहिल्यानंतर ते 'लंबी रेस का घोडा' आहेत, हे जाणवलं. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nआदित्य ठाकरे हे मला 'सरकार राज'मधले अभिषेक बच्चन का वाटतात\nशिवसेना फुटली आहे. आता तर शिवसेना कुणाची हाच सवाल आहे. अशा स्थितीत आदित्य ठाकरे कंट्रोल घेऊ पाहतायत. थेट एकनाथ शिंदेना आवाज देतायत. म्हणूनच, त्यांच्यात आणि 'सरकार राज'मधले अभिषेक बच्चन यांच्यात मला साम्य वाटतं. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\n तुमच्यामुळे पुरुषाच्या इज्जतीचा मुद्दा चर्चेत आलाय\nभाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नुकतेच एक व्हिडीओ ट्वीट केला. यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे वाटतील अशा एका पुरुषाबत एक महिला दिसते. त्यावरून मोठं वादळ उभं झालंय. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nओबीसी आरक्षण- निकालाचं स्वागत, अहवालावर प्रश्न\nसुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण व त्यामुळे खोळंबलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. मात्र, त्यासाठी आधार असलेल्या बांठीया आयोगाच्या अहवालावर प्रश्न उभे राहणं थांबलेलं नाहीये. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nऔरंगाबाद नव्हे, आता छत्रपती संभाजी नगर\nबऱ्याच राजकारणानंतर आणि अनेक वर्षांच्या मागणीनंतर आता औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नामांतर, त्या मागच्या अस्मितेचा विचार आणि राजकारण यावर आहे आजचा #लक्ष असतं माझं\nद्रौपदी मुर्मू यांना हवं तर पाठिंबा नका देऊ, पण किमान यशवंत सिन्हांचं तोंड बंद करा\nभाजपच्या द्रौपदी मुर्मू आणि भजपेतर पक्षांचे यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे प्रमुख उमेदवार असणार आहेत. मात्र, केवळ भाजपच्या संख्यांबळामुळेच नव्हे, तर मुर्मू या त्यांच्या आदिवासी पार्श्वभूमी व कर्तबगारीनेही उजव्या आहेत. दुसरीकडे, सिन्हा मात्र मुर्मू यांनाच उपदेश करतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nआज गुरु पौर्णिमेनिमित्त एक संवाद, अभिवादन माझ्या आयुष्यातील ट्रोल मंडळींना\nआधी युद्धसज्ज श्रीराम, मग क्रोधित हनुमान आणि आता बोधचिन्हातील उग्र सिंह... आखिर कहना क्या चाहते हो\nनुकतंच नव्या संसदेच्या आवारातील चार सिंहाच्या राष्ट्रीय बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. त्याती��� सिंह नेहमीपेक्षा उग्र दिसत असल्याचा मुद्दा मांडला जातोय. यापूर्वीही देवतांच्या अशा उग्र रुपमागील अर्थाबद्दल चर्चा झाली होती. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nश्रीलंकेतील अनागोंदीतून आपण शिकावे असे 5 धडे\nश्रीलंकेत सध्या यादवीसारखं वातावरण आहे. ही परिस्थिती या निसर्गरम्य देशावर का आली यातून आपण काय शिकावं यातून आपण काय शिकावं यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nउद्धव यांच्यावरची टीका शिंदे समर्थकांना झोंबते...ये रिश्ता क्या केहलाता है\nकिरीट सोमय्यांनी उद्धव यांना 'माफिया CM' म्हटल्यावरून शिंदे गटातील आमदार भाजपला इशारे वगैरे देऊ लागलेत. हा काय प्रकार आहे यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nआदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंना काही फुकटचे सल्ले\nमहाराष्ट्रातळ्या महा राजकीय घडामोडीनंतर एकीकडे आदित्य हे 'निष्ठा' यात्रा काढतायत, तर दुसरीकडे मनसेचे युवा नेता अमित ठाकरेही दौरे आखतायत. या दोन तरुण चुलत ठाकरे बंधुना काही फुकटचे सल्ले, यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nकाली देवीचे विपर्यस्त पोस्टर हा हिंदूंच्या भावनांशी खेळ नाही का\nएका माहितीपटाच्या पोस्टरमध्ये देवी काली हिचे विपर्यस्त चित्रण दाखवल्यानं जगभरातून हिंदूंच्या तिखट प्रतिक्रिया येतायत. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\n आता राज ठाकरे काय करणार\nअखेर महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचा शेवटचा अंक संपत आलाय. मात्र, इतकी सारी पात्र असलेल्या या महानाट्यात राज ठाकरेंचं काय होणार, याचा कुणीच विचार केला नाही यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅ��लवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होता होता राहिले, त्याच्या दोन बाजू आहेत\nकाल फडणवीस मुख्यमंत्री नाहीत हे कळल्यावर महाराष्ट्र भाजपमध्ये वेगळंच वातावरण त्यात झालं. अनेक अर्थ यामागे लावले जातायत. त्यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nफडणवीसांचा मास्टरस्ट्रोक: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागची 5 कारणं\nगेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याची सांगता आज धक्कादायक क्लायमॅक्सने झाली. फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून स्वतः फडणवीसांनीच जाहीर केलं. यामागचं राजकारण खूप खोल आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिम��ंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आ���ि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जू�� भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nसैन्यात रोजगार संधी देणाऱ्या 'अग्निपथ' योजनेला विरोध का\nपंतप्रधान मोदींनी नुकतीच 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली. सैन्यात अल्प मुदतीच्या नोकरीची ही संधी आहे. मात्र, बिहारमध्ये या योजनेला विरोध झाला. सोशल मीडियावर टीकाही होऊ लागली. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nराज्यपाल महोदय, तुम्ही चुकलात\nआज मुंबईत राजभवनातील क्रांतिकारक दालनाचा लोकार्पण सोहळा झाला. मात्र, सोहळा चर्चेत आलंय तो भलत्याच करणाने. राज्यपालांनी काहीही संबंध नसताना औरंगाबाद पाणी प्रश्नाचा उल्लेख करून, त्यावर 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष अपमान केला. हे वागणं योग्य आहे का यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ ��ासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nदेहविक्रय करणाऱ्याला बाईला माणूस मानणार की नाही\nनुकतंच अमृता फडणवीस यांनी देहविक्रय करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठा मिळायला हवी, अशा आशयाचं विधान केलं. त्यावरून बराच गदारोळ झाला. त्यांच्यावर टीकाही झाली. पण, काय चुकीचं बोलल्या त्या यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nAaj Dinank : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या पाहा आज दिनांक या विशेष बुलेटीनमधून \nसाम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट. बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास. Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel\nमुसलमानांच्या आजच्या उद्रेकाचा अर्थ काय\nभाजपतून काढलेल्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर चिडलेल्या मुस्लिम समाजाचा राग आज देशभर दिसून आला. मात्र, एका व्यक्तीच्या निषेधासाठी इतका उद्रेक योग्य आहे यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/22579/", "date_download": "2022-09-25T20:59:50Z", "digest": "sha1:32SJY4D7DXLZ3APIDNOKRYKCZRYFZNAC", "length": 23715, "nlines": 233, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "गौस ( गाउस ), कार्ल फ्रीड्रिख – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nगौस ( गाउस ), कार्ल फ्रीड्रिख\nगौस ( गाउस ), कार्ल फ्रीड्रिख\nगौस (गाउस), कार्ल फ्रीड्रिख : (३० एप्रिल १७७७–२३ फेब्रुवारी १८५५). जर्मन गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ. आधुनिक गणिताच्या संस्थापकांमध्ये यांची गणना करण्यात येते. त्यांचा जन्म ब्रंझविक येथे झाला. चटकन गणन-क्रिया करण्यात ते फार हुशार होते. ब्रंझविकचे ड्युक कार्ल व्हिल्हेल्म फेर्डीनांट यांनी १७९१ पासून आपल्या मृत्युपर्यंत (१८०६) गौस यांना आर्थिक मदत केली आणि त्यामुळे ते शिक्षण व संशोधन करू शकले.\nकॅरोलीन कॉलेजमध्ये गौस यांनी तीन वर्षे (१७९२–९५) शिक्षण घेतले. तेथे त्यांनी ऑयलर, लाग्रांझ, न्यूटन, लाप्लास इ. प्रसिद्ध गणितज्ञांचे ग्रंथ वाचले. १७९३–९४ मध्ये त्यांनी अंकगणितातील, विशेषतः अविभाज्य संख्यांचे संशोधन केले. १७९६ मध्ये त्यांनी फेर्मा यांच्या अविभाज्य संख्यांविषयीचा एक कूट प्रश्न भूमितीच्या पद्धतीने सोडविला. त्यांनी १७९४ मध्ये सांख्यिकीत वापरली जाणारी ‘किमान वर्ग पद्धती’ शोधली. त्यांनी १७९५ मध्ये द्विघाती अवशेषाविषयीचे संशोधन पूर्ण केले. १७९५–९८ या काळात त्यांनी गटिंगेन विद्यापीठात शिक्षण घेतले. १७९९ साली हेल्मस्टेट विद्यापीठाकडे त्यांनी डॉक्टरेट पदवीकरिता प्रबंध पाठविला. या प्रबंधात प्रत्येक बीजसमीकरणाची मुळे क + i ख या सदसत् संख्येने दर्शविता येतात असे त्यांनी सिद्ध केले [ i =√-१, क आणि ख या सत् संख्या आहेत, → संख्या]. अतिगुणोत्तरीय श्रेढी ही अभिसारी आहे किंवा नाही हे ठरविण्यासाठी आवश्यक त्या अटी निश्चित करणारी चाचणी पद्धती त्यांनी शोधून काढली [→ श्रेढी ]. पुष्कळशी फलने अतिगुणोत्तरीय श्रेढींनी दर्शविता येतात हा महत्त्वाचा गुणधर्म त्यांनी दाखविला. पूर्वीच्या गणित्यांनी केलेल्या संशोधनांत प्रत्येकी ठिकाणी गौस यांनी क्रियाशुद्धता, तर्कशुद्धता आणि सूक्ष्मता आणली.\nगौस यांनी Disquisitiones arithmeticae हा ग्रंथ १८०१ मध्ये लिहिला. या ⇨ संख्या सिद्धांताविषयीच्या ग्रंथात एकरूपतेची समीकरणे, द्विघाती अवशेष, द्विवर्ण वर्ग पदावली इत्यादींची माहिती आहे. तसेच क्षन=१ ह्या समीकरणावरून सुसम बहुभुजाकृती कशा काढावयाच्या म्हणजे वर्तुळाचे सारखे भाग कसे करावयाचे, याबद्दल या ग्रंथात मीमांसा आढळते. या ग्रंथापासूनच आधुनिक संख्या सिद्धांताची सुरुवात झाली, असे मानण्यात येते.\nजुझेप्पे प्यात्सी या इटालियन ज्योतिर्विदानी सीरीझ या लघुग्रहाचा (मंगळ व गुरू यांच्या कक्षांच्या मधल्या भागातील अनेक छोट्याग्रहांपैकी एकाचा) शोध लावल्यानंतर १८०१ साली गौस ज्योतिषशास्त्राकडे वळले. त्यांनी लघुग्रह आणि धूमकेतू यांच्या कक्षा निश्चित करण्याकरिता किमान वर्ग पद्धतीचा उपयोग केला. सीरीझ व पालास या दोन्ही नवीन लघुग्रहांच्या कक्षा शोधून काढल्याबद्दल त्यांना १८१० साली फ्रेंच इन्स्टिट्यूटने लालांद पदक दिले. त्यांनी गौसियन त्रुटी नियम शोधून काढला. तो नियम संभाव्यता व सांख्यिकीत प्रसामान्य वंटन म्हणून परिचित आहे [ → वंटन सिद्धांत]. १८०९ साली खगोलीय यामिकीवरील (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रावरील) Theoria motus corporum Coelestium हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला.\nगौस यांनी १८२८ मध्ये Disquisitiones generals circa superficies curvas हा ग्रंथ लिहिला व त्यामुळे अवकल भूमितीमध्ये एक नवे दालन उघडले गेले. या ग्रंथात प्रचल फलनांनी पृष्ठांचे निदर्शन करण्याच्या कल्पनेचा उपयोग केलेला आढळतो [→ भूमिती].\nगौस यांनी भूगणितामध्येसुद्धा महत्त्वाचे कार्य केलेले आहे. हॅनोव्हर राज्याचे त्रिकोणमितीय सर्वेक्षण (पाहणी) करण्यासाठी सरकारतर्फे त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी व्हिल्हेल्म वेबर यांच्याबरोबर\nविद्युत् आणि चुंबकत्व या विषयांसंबंधी संशोधन केले. त्यानी वेबर यांच्या साह्याने विद्युत् चुंबकीय तारायंत्र, दिक्‌पात (चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशा व भौगोलिक उत्तर-दक्षिण दिशा यांमधील कोन) सूची व द्विसूत्री (दोन धाग्यांनी टांगलेला चुंबक असलेला) चुंबकीय क्षेत्रमापक ही उपकरणे तयार केली. १८३३ मध्ये त्यांनी चुंबकीय सिद्धांतावरील आपले कार्य प्रसिद्ध केले. चुंबकीय प्रवर्तन (चुंबकाच्या केवळ सान्निध्याने काही पदार्थांत चुंबकत्व प्राप्त होण्याची क्रिया) व चुंबकीकरण तीव्रता यांच्या एककांना गौस यांचे नाव देण्यात आलेले आहे.\nगौस यांनी गणितातील बहुतेक शाखांमध्ये कार्य केलेले आहे. त्यांच्या दैनंदिनीतील नोंदींवरून त्यांनी विवृत्तीय फलने, सहनिर्देशक भूमिती, अयूक्लिडीय भूमिती, द्��िपद समीकरणे, अतिगुणोत्तरीय श्रेढी वगैरे शाखांत संशोधन केले होते, असे दिसून येते. त्यांचे विविध विषयांमधील कार्य दहा खंडांत प्रकाशित करण्यात आलेले आहे (१८६३–१९३३).\nगौस १८०७ पासून मृत्यूपावेतो गटिंगेन विद्यापीठात वेधशाळेचे संचालक व गणिताचे प्राध्यापक होते. १८०४ साली त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सभासद म्हणून निवड झाली. १८३४ मध्ये त्यांना या सोसायटीच्या कॉप्ली पदकाचा बहुमान देण्यात आला. ते गटिंगेन येथे हृदयविकाराने मृत्यू पावले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postग्रंथविक्री – व्यवसाय\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/653", "date_download": "2022-09-25T19:52:13Z", "digest": "sha1:3CEJW7UM6W7V7IO64LNKP3UODVJ6UTWR", "length": 13709, "nlines": 239, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून कौतुकास्पद निर्णय ! – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nस्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून कौतुकास्पद निर्णय \nस्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून कौतुकास्पद निर्णय \nदै चालु वार्ता वृत्तसेवा /\nनवी दिल्ली : टोकियोतील ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणाऱया काही खेळाडूंना प्रमोशन देण्याचा निर्णय घेण्यात स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडियाकडून घेण्यात आला आहे . यामध्ये हिंदुस्थानी महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, गोलरक्षक सविता पुनिया, पॅरालिम्पिक पदक विजेता मरीयप्पन थांगवेलू व शरद कुमार या खेळाडूंचा समावेश आहे.तसेच हिंदुस्थानच्या पुरुष हॉकी संघाचे सपोर्ट स्टाफमधील पीयूष दुबे यांनाही बढती देण्यात आली आहे.\nशिवाय आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारे, अर्जुन पुरस्कार विजेते बॉक्सर डिंको सिंग यांचे याच वर्षी लिव्हर कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांना ६.८७ लाख रूपये अनुदानाच्या रूपात देण्यात येणार आहेत. साई च्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले.\nहिंदुस्थानचा महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकता आले नाही, पण या संघाने चौथ्या स्थानापर्यंत मजल मारत ठसा उमटवला. या संघामध्ये राणी रामपाल व सविता पुनिया या दोन खेळाडूंचा समावेश होता. सविता पुनिया हिला सहाय्यक प्रशिक्षकाहून प्रशिक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. तसेच राणी रामपाल व पीयूष दुबे यांना सीनियर कोच म्हणून प्रमोशन देण्यात आले आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला मरीयप्पन थांगवेलू याला सीनियर प्रशिक्षक पदावरून मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात येणा��� आहे. तसेच शरद कुमार याला सहाय्यक प्रशिक्षक पदावरून प्रशिक्षक पदावर बढती देण्यात आलेली आहे.\nPrevious: विराट कोहलीवर स्पष्टीकरण देताना, टीम इंडियातील वादावर BCCI चीं पहिली प्रतिक्रिया\nNext: शेतकरी आंदोलनात महामार्ग नेहमी कसे काय रोखले जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने केला सवाल…\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nस्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर….\nस्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर….\n‘भाऊ, जे मला नाय महिती ते सांगा’ कतरिनाच्या या डायलॉगला रणवीरचीं बोलती बंद\n‘भाऊ, जे मला नाय महिती ते सांगा’ कतरिनाच्या या डायलॉगला रणवीरचीं बोलती बंद\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/82018.html", "date_download": "2022-09-25T20:14:49Z", "digest": "sha1:HTQYBLGWIPGLUKIFMFVBXABIUOIHKC3E", "length": 25073, "nlines": 227, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते \nसिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन ७७ लक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जाते \nहिंदु जनजागृती समितीने पत्रकार परिषदेत उघड केली धक्कादायक माहिती \n३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन\nआरोग्याला धोका निर्माण करणार्‍यांवर कारवाईची मागणी\nप्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे, हे प्रशासनाला का दिसत नाही \nसिंधुदुर्ग – जिल्ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांच्याकडून प्रतिदिन एकूण ७७ लक्ष लिटर प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र अन् नदी यांमध्ये सोडले जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. संजय जोशी यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे माहितीच्या अधिकाराखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदांकडून सोडण्यात येणार्‍या सांडपाणी प्रक्रियेविषयी माहिती मागवली असता हा प्रकार उघड झाला आहे.\nपत्रकार परिषदेत श्री. संजय जोशी, बोलताना श्री. संदेश गावडे आणि अधिवक्त्या (सौ.) अस्��िता सोवनी\nप्रदूषित सांडपाणी प्रक्रिया न करता तसेच समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला, पर्यायाने जिवाला धोका निर्माण झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. संदेश गावडे यांनी पत्रकार परिषदेत केली. २८ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा मुख्यालयातील पत्रकार कक्षात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती होती.\nपत्रकार परिषदेत श्री. गावडे म्हणाले की,\n१. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदांकडून प्रतिदिन अनुक्रमे १५, २५ आणि २५ लक्ष लिटर सांडपाणी, तर कणकवली नगरपंचायतीकडून प्रतिदिन १२ लक्ष लिटर सांडपाणी त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात किंवा नदीत सोडले जाते.\n२. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना १४ ऑक्टोबर २०२० या दिनांकाने नोटीस पाठवल्या होत्या. ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि ‘ऑनलाईन’ सांडपाणी निरीक्षण प्रणाली बसवण्यात याव्यात’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे; परंतु यावर पुढे काहीही कृती झालेली नाही.\n३. खरे तर प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायत यांच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ नोटीस पाठवून स्वतःचे दायित्व झटकत आहे का हा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याविषयी प्रदूषण मंडळाकडून होत असलेला विलंबही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.\n४. प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडल्याने समुद्रातील जीवसृष्टीवर त्याचा परिणाम होतो. प्रदूषित पाण्याने मासे मृत झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत.\n५. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश जनता ही मत्स्याहारी असल्याने प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता थेट समुद्र किंवा नदी यांत सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला, पर्यायाने जिवाला धोका निर्माण झाला आहे. हे मासे बाहेरील शहरांतही पाठवले जात असल्याने या धोक्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.\n६. कोरोना, ओमिक्रॉन यांसारख्या संसर्गजन्य महामारीने संपूर्ण जग ग्रासलेले असतां���ा अशा प्रकारचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवाचा धोका वाढवत आहे. या प्रकरणी आम्ही हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्यांचा समादेश (सल्ला) घेतला. त्यामुळे नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्यावरच नव्हे, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संबंधित अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावरही विभागीय चौकशीसह फौजदारी कारवाई होऊ शकते.\nकोकणातील पर्यावरणावर भविष्यात गंभीर दुष्परिणाम – अधिवक्त्या (सौ.) अस्मिता सोवनी, हिंदु विधीज्ञ परिषद\nप्रदूषण करणे हा गुन्हा असून त्यावर कारवाई न करणे, हे गुन्ह्याला पाठीशी घालण्यासारखे आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांना कायदेशीर नोटीसही दिली आहे. प्रदूषण ही विषारी समस्या असून शहरीकरणाकडे चाललेल्या कोकणात आताच या समस्येवर कारवाई केली नाही, तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे प्रदूषण थांबवण्यासाठी संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा पुढच्या कारवाईचे दरवाजे उघडे आहेत, असे आवाहन अधिवक्ता (सौ.) अस्मिता सोवनी यांनी केले.\nआरोग्यपत्रकार परिषदपर्यावरणप्रदूषणप्रशासनाचा भोंगळ कारभारमाहिती अधिकार कायदाराज्यस्तरीयहिंदु जनजागृती समितीहिंदु विधीज्ञ परिषद\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nहिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ,अमरावती\nज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nभारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाच��ा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%9E/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T20:57:11Z", "digest": "sha1:M5HGRYBSX5M4HB6626YVMY5SP7C4AVMR", "length": 1834, "nlines": 34, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ञ | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ञ\" अक्षरापासून सुरू झालेले ३ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/success-story-of-ias-meera-k/", "date_download": "2022-09-25T20:17:04Z", "digest": "sha1:3DTPQ72JXXLQBSQRMEYJIELQ6PXRG357", "length": 8139, "nlines": 138, "source_domain": "careernama.com", "title": "IAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS Careernama", "raw_content": "\nIAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS\nIAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS\n तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि UPSC च्या परीक्षेत यश खेचून आणलंच. हि कहाणी आहे IAS मीरा के यांची. मीरा यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून AIR-6 वा क्रमांक मिळवला.\nकोण आहेत मीरा के…\nमीरा या मूळच्या केरळच्या आहेत. शालेय शिक्षणानंतर त्रिशूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी B.Tech. पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.\nअपयशाच्या पायरीवरून यशाच्या शिखराकडे…\nIAS ची तयारी करताना मीरा यांना सलग तीनवेळा अपयश आलं. सततच्या अपयशाने धीर खचत होता पण जिद्द ठाम होती. या जिद्दीच्या जोरावर मीरा यांनी चौथ्या प्रयत्नात UPSC ची परीक्षा क्रॅक केली. त्या नुसत्या परीक्षा पस झाल्या नाहीत तर संपूर्ण भारतातून त्यांनी AIR-6 वा क्रमांक मिळवला. अभ्यासादरमायन मीरा यांनी अनेक कसोट्या पार केल्या. यातून आलेल्या अनुभवातून भावी अधिकाऱ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आणि त्यांची प्रेरणा कायम ठेवण्यासाठी मीरा यांनी कोणत्या टिप्स दिल्या आहेत ते जाणून घेऊया…\nहे पण वाचा -\nMPSC Success Story : शेतमजुराच्या मुलाच्या खांद्यावर झळकले…\nIAS Success Story : तब्बल 8 वेळा नापास होवूनही मानली नाही…\n MPSC व UPSC मुख्य परीक्षेस पात्र…\nमीरा यांनी दिलेल्या टिप्स…\nUPSC प्रीलिम्स परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा.\nचालू घडामोडींवर सतत लक्ष ठेवा.\nन्यूज पेपर वाचा आणि NCERT पुस्तकांच्या मदतीने तुमचा पाया मजबूत करा.\nभूगोलाकडे विशेष लक्ष द्या. प्रि\nलिम्सच्या उजळणीसाठी छोट्या नोट्स बनवा.\nतुमच्या क्षमतेनुसार रणनीती बनवा आणि योग्य मार्गावर जा.\nUPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्या म्हणतात; ज्यांना UPSC परीक्षेत यश मिळवायचं आहे त्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही दररोज प्रयत्न केले नाही तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही. त्यांच्या मते, यशासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन, जास्तीत जास्त उजळणी, उत्तर लेखनाचा सराव, सकारात्मक दृष्टीकोन या गोष्टी महत्वाच्या आहेत. परीक्षेच्या तयारी दरम्यान ताण येतच असतो. हा ताण दूर करून मूड फ्रेश ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून करमणूक करणे गरजेचे आहे.\nनोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांक���वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\n परदेशातून नोकरीचा कॉल आलाय\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/explained/explained-how-jdu-nitish-kumars-move-to-break-alliance-with-can-affect-bjp-print-exp-sgy-87-3068310/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T20:42:41Z", "digest": "sha1:PC7BWR4NOQZSZ37PTS227COHQJ52K25J", "length": 27060, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्लेषण: नितीशकुमार यांच्या खेळीने भाजपचे गणित बिघडले? | Explained How JDU Nitish Kumars Move to break alliance with can affect BJP print exp sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nविश्लेषण: नितीशकुमार यांच्या खेळीने भाजपचे गणित बिघडले\nविरोधकांनी कितीही टीका केली तरी ७१ वर्षीय नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणातील जातीय समीकरणे पक्की ठाऊक आहेत\nWritten by हृषिकेश देशपांडे\nविरोधकांनी कितीही टीका केली तरी ७१ वर्षीय नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणातील जातीय समीकरणे पक्की ठाऊक आहेत\nनितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ विक्रमी आठव्यांदा घेतली. कधी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत, तर कधी राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसच्या आघाडीत ते सामील झाले आहेत. विरोधकांनी कितीही टीका केली तरी ७१ वर्षीय नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणातील जातीय समीकरणे पक्की ठाऊक आहेत. याच्याआधारेच सत्तेचे सोपान गाठता येते असा अनुभव आहे. अर्थात इतर तात्कालिक मुद्दे असतात, पण हा मुद्दा निर्णायक ठरतो. त्यामुळेच ही समीकरणे नेमकी समजून घेणे महत्त्वाचे ठरते.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nराष्ट्रीय राजकारणातील बिहारचे महत्त्व…\nबिहारमध्ये लोकसभेच्या ४० जा���ा आहेत. खासदारांचे हे संख्याबळ पाहता राष्ट्रीय राजकारणातील बिहारचे महत्त्व लक्षात येईल. गेल्या लोकसभा निवडणुकीत नितीशकुमार व भाजप यांच्या आघाडीने ३९ जागा जिंकल्या होत्या. त्याला कारणीभूत जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असली, तरी उच्चवर्णीय, बिगरयादव ओबीसी तसेच दलित मतदार मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर राहिला हे स्पष्ट झाले. नितीश स्वत: कुर्मी या इतर मागासवर्गीय समाजातून येतात. कुर्मी तसेच कोयरी हे जवळपास ११ टक्के आहेत. हा घटक बऱ्यापैकी नितीशकुमार यांच्यामागे कायम राहिला आहे. त्याखेरीज महिला मतदार नितीश यांच्या पाठीशी राहतात असा अनुभव आहे. त्यामुळे नितीशकुमार ज्या बाजूला जातात तेथे विजय होतो त्याचा प्रत्यय २०१५ तसेच २०२०च्या विधानसभा निवडणुकीत आला. २०१५ मध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता, विशेषत: पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या होत्या, मात्र भाजपला २४३ पैकी केवळ ५३ जागा मिळाल्या होत्या. प्रमुख पक्षांशिवाय लढणाऱ्या भाजपला जातीय समीकरणे जुळवता आली नाहीत. त्यामुळेच नितीशकुमारांनी साथ सोडल्याने विरोधी आघाडी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी बिहारमध्ये डोकेदुखी ठरू शकते. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस तसेच भाकप (माले) या पक्षांची साथ नितीशना मिळणार आहेत. भाजपची भिस्त उच्चवर्णीयांवर असून, यात ब्राह्मण, कायस्थ, राजपूत हे १७ टक्के आहेत. तर काही प्रमाणात बिगरकुर्मी तसेच यादव वगळता इतर ओबीसी घटकांवर राहील. मात्र महाआघाडीपुढे ती अपुरीच आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षामुळे भाजप आघाडीत काही प्रमाणात दलित मते येतील, मात्र विरोधात भाकप (माले) काही विभागांत प्रभावी आहे. भाजपच्या राजकारणाला येथे शह बसेल. त्यातच जितनराम मांझी हेदेखील विरोधात गेल्याने अतिमागास मानल्या गेलेल्या समाजातून मतांची जुळणी करणे भाजपसाठी आव्हानात्मक आहे.\nविश्लेषण : नितीशकुमार नरेंद्र मोदींविरोधात २०२४ मध्ये पंतप्रधानपदाचा चेहरा असतील का\nयादव, मुस्लीम निर्णायक ठरणार\nबिहारमध्ये साधारणत: ११ टक्के यादव तसेच १४ टक्क्यांच्या आसपास मुस्लीम मतदार आहेत. हे मतदार मोठ्या प्रमाणात महाआघाडीच्या बाजूने जातील, असे विश्लेषकांना वाटते. यादव समुदायातील काही नेते भाजपकडे जरूर आहेत. मोदींना मानणारा काही प्रमाणात नवमतदार आहे. पण हे प्रमाण फारसे नाही. नितीशकुमार सोबतीला असल्याने मुस्लीम मतांचा काही टक्का भाजपला मिळत होता. मात्र आता पक्षाला त्यातही फारशी आशा नाही. शहनवाझ हुसेन यांच्यासारखे नेते पक्षाच्या महत्त्वाच्या पदांवर असले तरी समाजावर त्यांचा प्रभाव कितपत पडेल याची शंका आहे.\nविश्लेषण : सत्तासमीकरण कोणतंही असो, केंद्रस्थानी नितीश कुमारच; ‘हे’ तीन घटक ठरतायत कारणीभूत\nभाजपसाठी बिहारचा मार्ग बिकट\nनितीशकुमार सरकार जातनिहाय जनगणना सुरू करून इतर मागासवर्गीय समाजाला आपल्या बाजूने करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल बिहारमध्ये कठीण होईल. त्यातच राज्यभर प्रभाव पाडेल असा एकही नेता पक्षाकडे नाही. सुशीलकुमार मोदी, रविशंकर प्रसाद, नंदकिशोर यादव, गिरिराज सिंह, आठ वेळा विधानसभेवर विजयी झालेले प्रेमकुमार हे नेते जिल्हा किंवा विभागापुरते आहेत. त्यामुळे जातीच्या मतांचे गणित पाहता महाआघाडीतील पक्षांचा चक्रव्यूह भेदणे तूर्त भाजपच्या चाणक्यांंसाठी आव्हानात्मक आहे. पुरोगामी आणि विकासाच्या राजकारणाची भाषा बिहारमध्ये सारेच पक्ष करीत असले तरी जातीय समीकरणांवरच यशापयशाची सारी समीकरणे अवलंबून आहेत. यात आता हुकमाचे पत्ते भाजप विरोधकांकडे आहेत, त्यामुळेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपचा मार्ग बिकट आहे.\nमराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविश्लेषण: ट्रम्प यांच्याविरुद्ध आरोपांचा चक्रव्यूह\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे ���्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nMore From लोकसत्ता विश्लेषण\nविश्लेषण : MEA ने कॅनडातील भारतीयांना सतर्क राहण्यास का सांगितले आहे\nविश्लेषण: उत्तराखंडमधील रेव्हेन्यू पोलीस यंत्रणा काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरणानंतर या यंत्रणेवर टीका का होत आहे\nविश्लेषण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं आता होणार थेट प्रक्षेपण; फायद्यासोबतच तोटेही होणार नेमका काय आहे प्रकार\nविश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही\nविश्लेषण : युक्रेन युद्धाला रशियात वाढता विरोध\nविश्लेषण : विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवाय���ा का सांगतात जाणून घ्या खरं कारण…\nविश्लेषण : लघुग्रहाची पृथ्वीशी होणारी संभाव्य टक्कर टाळण्यासाठी नासाची ‘DART Mission’\nविश्लेषण : दाऊदी बोहरा समाज आणि बहिष्काराची प्रथा सुप्रीम कोर्ट ५० वर्षांपूर्वीच्या निकालाचा का करणार पुनर्विचार\nविश्लेषण : PFI वरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले प्रश्न; ‘दहशतवादी’ संघटना म्हणजे काय, ‘बंदी’ म्हणजे काय\nविश्लेषण : अपयश पचवू न शकलेले गुरु दत्त आणि त्यांच्याभोवती निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न, जाणून घ्या\nविश्लेषण : MEA ने कॅनडातील भारतीयांना सतर्क राहण्यास का सांगितले आहे\nविश्लेषण: उत्तराखंडमधील रेव्हेन्यू पोलीस यंत्रणा काय आहे अंकिता भंडारी खून प्रकरणानंतर या यंत्रणेवर टीका का होत आहे\nविश्लेषण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं आता होणार थेट प्रक्षेपण; फायद्यासोबतच तोटेही होणार नेमका काय आहे प्रकार\nविश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही\nविश्लेषण : युक्रेन युद्धाला रशियात वाढता विरोध\nविश्लेषण : विमान प्रवासादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायला का सांगतात जाणून घ्या खरं कारण…", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/category/fashion-and-lifestyle/fashion/", "date_download": "2022-09-25T21:08:25Z", "digest": "sha1:PWOQTTQIGR7ZMXAMW4F3NJXULJQ4FWGJ", "length": 10346, "nlines": 208, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nयंदाच्या मकर संक्रांतीला आणि हळदीकुंकवाला क्रिएट करा असा लक्षवेधी लूक | trendy fashion during festive time\nफॅशनफॅशन आणि लाइफस्टाइल1LikeJan 11, 2022\nयंदाच्या मकर संक्रांति मध्ये नेहमीपेक्षा केलेली ही हटके आणि ट्रेंडी फॅशन हळदीकुंकूवा साठी घरी आलेल्या बायकांचं लक्ष वेधून राहिल्या शिवाय राहणार नाही.\nखण म्हटलं कि लहान मुलींची परकर ..पोलकी आठवतात आणि त्याचप्रमाणे आपली आजी..पणजी नऊवार लुगड्यांवर प्रामुख्याने घातली जाणारी चोळी ती खणाचीच.... पूर्वीचं ते खणाचं कापड आता फक्त चोळीपुरतं मर्यादित न राहता…\ntypes of jeans fit: जीन्स हा वर्षानुवर्��े चालत आलेला असा पोशाख आहे कि जो स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रचलित आहे. १८ व्या शतकात जेव्हा कॉटनच्या कपड्यांची डिमांड होती तेव्हा डेनिमचे कपडे…\nफॅशनफॅशन आणि लाइफस्टाइल0LikesMar 21, 2021\nStyle in Saree : साडी हा भारतामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेला एक महत्वाचा स्त्री पोशाख . त्यातही आज खूप विविधता आढळते . दक्षिणेकडे केरळ,कर्नाटक पासून ते उत्तरेकडे उत्तरप्रदेश, बिहार.... भारताच्या…\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Santra_ReasonsforDrop.html", "date_download": "2022-09-25T21:24:55Z", "digest": "sha1:RZK7QHQ3ZP3QTN5JSY4Z3BDSDJTVO35T", "length": 18629, "nlines": 56, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी - लिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे", "raw_content": "\nलिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nलिंबूवर्गीय फळझाडांवरील फळगळीची कारणे\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nलिंबूवर्गीय फळझाडांवर फुले येण्याची प्रक्रिया, फळधारणा व झाडावर फळे टिकून राहण्याची क्षमता ही वेगवेगळ्या नैसर्गिक व सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, व्यापारी तत्वावर उत्पादने घेणाऱ्या फळबागेतील बहुतांश फळझाडांवर ८० हजार ते १ - १ लाखापर्यंत फुले लागतात. त्यापैकी ९७ ते ९८% फुले व फळे ही वाढीच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये गळून जाऊन फक्त २ ते ३% च पुर्णत: परिपक्व फळांमध्ये रूपांतर होते. गळ होण्यामध्ये प्रामुख्याने ७० ते ८०% फळे ही वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे ८ ते १७ % फळे कीटकांमुळे आणि ८ ते १०% फळे रोगांमुळे गळून पडतात.\nआंबिया बहारात खालील ३ अवस्थांमध्ये प्रामुख्याने फळगळ होते. पहिल्या अवस्थेत फळधारणे नंतर लगेच मोठ्या प्रमाणात फळगळ होते व ही फळगळ नौसर्गिकरित्या जास्त फुले येण्यामुळे होत असते आणि झाडाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फळगळ ही प्रामुख्याने उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे होते. उन्हाळी फळगळ म्हणतात. विशेषत: उष्ण व कोरड्या हवामानात ही फळगळ अधिक होते.\nतिसऱ्या अवस्थेतील फळगळ ही पुर्ण वाढ झालेल्या पर���तु अपरिपक्व फळांची असते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अतिशय नुकसानकारक ठरते. त्याला फळ तोडणीपुर्वी फळगळ असे म्हणतात.\nफळगळीच्या प्रामुख्याने तीन कारणे आहेत. ती म्हणजे वनस्पतीशास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ रोगांमुळे होणारी फळगळ आणि कीटकांमुळे होणारी फळगळ.\n१) वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ: फळधारणेनंतर होणारी बरीचशी फळगळ ही प्रामुख्याने वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होत असली तरी ती मे व जून महिन्यात होत असल्याने जूनची फळगळ म्हणून ओळखले जाते. ही फळगळ साधारणत: ०.५ ते २.० सेंटीमीटर व्यासाची असताना होते. वनस्पती शास्त्रीय फळगळ ही वाढणाऱ्या फळातील पाणी, कर्बोदके व संजीवके प्राप्त करण्यासाठीच्या स्पर्धेमुळे होते. या काळात पाण्याचा ताण व उच्च तापमान यामुळे लहान फळे जास्त काळ तग धरून राहू शकत नाहीत. त्यामुळे सुरूवातीच्या काळात जर तापमान ३५ ते ४० डी. से. च्या वर असेल व पाणी व्यवस्थत्त्पन योग्य नसेल तर वनस्पती शास्त्रीय फळगळ हा चिंतेचा विषय ठरते.\nउच्च तापमान व पाण्याचा ताण यामुळे झाडाच्या पानाखालील स्टोमॅटांचे तोंड बंद होते व प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया अतिशय मंदावते. परिमाणी वाढत्या फळांना कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो व फळांच्या देठातील पेशीक्षय झपाट्याने वाढतो व अशी फळे लवकर गळून पडतात. ही फळगळ कमी करण्याठी बगीच्यात स्प्रिंक्लर्स बसविल्यास फायदा होतो. कर्बोदकांच्या व संजीवकांच्या असंतुलनामुळे सुद्धा फळगळ मोठ्या प्रमाणवर होते.\nफळगळ होण्याआधी फळाच्या देठामध्ये गुंतागुंतीच्या वनस्पतीशास्त्रीय प्रक्रिया होत असतात. ज्याला पेशीक्षय असे म्हणतात. साधारणत: वनस्पतीच्या अवयवाची निरोगी स्थिती, फळातील भ्रुणाचा योग्य विकास ऑक्सिजन संजीवकांचा तसेच पाण्याचा फळाच्या शेवटच्या टोकापर्यंत होणारा पुरवठा यामुळे फळे झाडांवर पूर्ण वाढ व परिपक्व होईपर्यंत टिकण्यास मदत होते. याउलट रोग किंवा यांत्रिक जखम, कार्बन - नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अति आर्द्रता किंवा जमिनीत असणारा अतिशय जास्त ओलावा या कारणांमुळे फळगळ वाढते.\nवरील कारणांविषयी आपण पाहूया -\nझाडांची सुदृढता : फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे अत्यावश्यक आहे. जी फळे बहाराच्या सुरूवातीलाच पानेविरहीत फांद्यावर पोसली जातात. त्यांची वाढ मंद गतीने होते व ती कमकुवत राहतात. तर जी फळे नवतीसोबतच्या फुलांपासून तयार होतात. त्यांची वाढ जोमदार होते.\nसर्वसाधारण एका फळाची पुर्णवाढ होण्यासाठी ४० पाने असावी लागतात. झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यांवरील सुप्तावस्थेतील रोगाणू निघून जाण्यासाठी छाटणी केली जाते. त्यामुळे त्याचा पुढील पिकांवर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी होतो. या छाटणीमुळे सुप्तावस्थेतील कळ्यांपासून पालवी फुटण्यास मदत होते. सर्वसाधारण एका फळाची पुर्णवाढ होण्यासाठी ४० पाने असावी लागतात. झाड सशक्त व निरोगी राहण्यासाठी फळांची तोडणी झाल्यानंतर वाळलेल्या फांद्यांवरील सुप्तावस्थेतील रोगाणू निघून जाण्यासाठी छाटणी केली जाते. त्यामुळे त्याचा पुढील पिकांवर होणारा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी कमी होतो. या छाटणीमुळे सुप्तावस्थेतील कळ्यांपासून पालवी फुटण्यास मदत होते.\nनत्र : फळांच्या पोषणासाठी कार्बन - नत्राचे संतुलनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नत्राच्या कमतरतेमुळे पेशीक्षयाची क्रिया मंदावते. ऑक्सिजन या संजीवकाच्या वाढीसाठी नत्राची आवश्यकता असते. नवीन संशोधनामध्ये असे आढळून आले आहे की, पानातील एकूण नत्रापैकी अमोनिआ - अमोनिअम (NH3 - NH4+) या समुगाची मात्रा फळांच्या सशक्त वाढीसाठी महत्त्वाची आहे. या संयुगाची मात्रा कृत्रिमरित्या नत्रयुक्त (यरिया) खताची फवारणी करून वाढविता येते.\nकर्बोदके : कर्बोदकांच्या कमतरतेमुळे पाने, फुले व फळे यांच्या पेशीक्षय २ प्रकारे टाळू शकतात. प्रथमत: कर्बोदकांच्या मुबलक उपलब्धतेमुळे पेशी भित्ती सशक्त होतात. तर दुसरे म्हणजे बीजांडाचे आवरण सशक्त होते त्यामुळे भ्रुणाच्या वाढीला मदत होते व वाढणाऱ्या भ्रुणातून ऑक्सिजन संजीवकाचा स्त्राव सुरू होतो व पेशीक्षय टाळण्यास मदत होते.\nजमिनीतील आर्दता : बागेस प्रमाणापेक्षा जास्त व प्रमाणापेक्षा कमी पाण्याची परिस्थिती टाळावी पावसाळ्यात सततच्या पावसाने दलदल होऊन जमिनीतील मुळे कुजतात व मुळांना प्राणवायू कमी मिळतो. त्याचप्रमाणे पाण्याच्या अतिशय कमी उपलब्धतेमुळे फळांच्या सुरूवातीच्या वाढीवर वाईट परिणाम होतो आन अशा फळांमध्ये पेशीक्षय होतो.\nतापमान : फळगळीचे प्रमाण हे कमी तापमानात कमी असते. मात्र उच्च तापमानात ते जास्त ��सते. प्रदीर्घ काळाच्या उच्च (४० डी. से. पेक्षा जास्त) तापमानामध्ये पाने, फुले व फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये होणारी फळगळही अतिशय उच्च तापमानमुळे व कोरड्या हवेमुळे होते. यासोबत जर यांत्रिक इजा, अन्नद्रव्याची उपलब्धता किंवा इतर प्रकारचा ताण यामुळेही पेशीक्षय लवकर होतो.\n२) रोगामुळे होणारी फळगळ :लिंबूवर्गीय झाडांमध्ये फळगळ प्रामुख्याने बोट्रिओ डिप्लोडिआ थिओब्रोमी (Botryodiplodia theobromor ) कोलेटोट्रीकम ग्लोइओस्पो रिऑइडस (colletotrichum glocosporioides) व काही अंशी ऑलटरनेरिय सिट्री (Alternaria Citri) या बुरशींमुळे होते. या बुरशी फळांच्या देठांमधून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढ झालेल्या फळांचे नुकसान करतात. झाडांवर जुन्या वाळलेल्या फांद्या अधिक असतील तर या बुरशीचे जीवाणू मोठ्या प्रमाणात पसरतात. तसेच काही किटकांच्या प्रादुर्भावामुळे उदा. काळी माशी, मावा, तुडतुडे यांच्या शर्करायुक्त तरल पदार्थावर वाढलेल्या बुरशीमुळे पेशीक्षय लवकर होतो व परिणामी फळगळ होते. या प्रकारची फळगळ १०% वाळलेल्या फांद्या असलेल्या झाडावर २० ते २२% होते.\n३) किटकांमुळे होणारी फुलगळ : लिंबूवर्गीय फळझाडांवर प्रादुर्भाव करणाऱ्या किटकांपैकी प्रामुख्याने सिट्रस सिल्ला, सिट्रस बड, माईटस (अष्टपदी) या किडींमुळे फुले व लहानफळे गळून जातात. याशिवाय देशाच्या पुर्वोत्तर भागात आढळणारी फळमाशी (Dacus Dorsalis), रस शोषण करणारे पतंग हे दोन मुख्य किटक आढळतात. यापैकी रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या सर्व जीवन अवस्था ह्या इतर वनस्पतींवर होत असत. त्यामुळे या पतंगाचा बंदोबस्त करणे अतिशय जिकीरीचे काम आहे. हे पतंग संध्याकाळच्या वेळी परिपक्व फळांतील रस शोषण करतात व अशी फळे एक - दोन दिवसांत गळून पडतात. या प्रकारची फळगळ सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात होते. कधी - कधी तोडणीपूर्व फळगळीपैकी ४०% फळगळ या पतंगामुळे होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahahsscboard.in/commbosmarathi.htm", "date_download": "2022-09-25T20:01:46Z", "digest": "sha1:XAJFJNUCWTQKECM62XMYVEXN7YM3RLL5", "length": 3691, "nlines": 75, "source_domain": "mahahsscboard.in", "title": "Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education", "raw_content": "\nउच्च माध्यमिक प्रमाणपत्र सामान्य विषय सांकेतिक क्रमांक आणि अभ्यासक्रम\nउच्च माध्यमिक प्रमाणपत्र व्यावसायिक विषय सांकेतिक क्रमांक आणि अभ्यासक्रम\nमाध्यमिक शालान्त प्रमाणपत्र सामान्य विषय सांकेति��� क्रमांक आणि अभ्यासक्रम\nप्राश्निक, भाषांतरकार, नियामक, परिक्षक यांच्या अर्हता\nआमच्याविषयी > अभ्यास मंडळे\nशिक्षण संक्रमण आणि ग्रंथालय सल्ला समिती\nराज्य मंडळ कर्मचारी निवड समिती\nमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद\nसंपर्क | उत्तरदायित्वास नकार | माहितीचा अधिकार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/aaghadichi-rajkiya-samikarne", "date_download": "2022-09-25T21:19:12Z", "digest": "sha1:7G23VBA4GYMIXX4O5ZJHHJY4LEQDAGXV", "length": 20514, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आघाडीची ‘राज’कीय समीकरणे - द वायर मराठी", "raw_content": "\nराज यांनी मोदी-शहा यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावलेला आहे म्हणजे त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला, ध्येयधोरणाला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तशा प्रकारचे एकही वाक्य त्यांच्या भाषणातही नसते. यात राजकीय सोय असेल, निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून बाळगलेली सावधगिरी असेल अथवा त्यांची ती खरी भूमिकाही असू शकेल. परंतु भविष्यात हाच मुद्दा कळीचा असणार आहे. त्यासाठी आधी आपण विविध शक्यता लक्षात घेऊ.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\nराज ठाकरे सध्या ज्या पद्धतीने सभांमध्ये बोलत आहेत, तशा अभ्यासपूर्ण राजकीय भाषणांची आपल्याला आता सवय राहिलेली नाही. यापूर्वी ज्यांना आपण चांगले राजकीय वक्ते म्हणत होतो, त्यांच्याकडे इतिहासाचे आकलन, वर्तमानाचे विश्लेषण आणि भविष्याची दृष्टी असे. राज यांच्या भाषणांत त्यापैकी काहीही नाही. परंतु तरीही ती एका वेगळ्या अर्थाने अभ्यासपूर्ण आहेत. अव्वाच्या सव्वा आश्वासने देऊन मागाहून त्याच आश्वासनांची चुनावी जूमला म्हणून संभावना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची ते अक्षरशः ‘बिनपाण्याने’ करीत आहेत.\nराज ठाकरे यांच्या या भाषणांचा, पुराव्यांसह भाजपच्या, मोदींच्या आणि शहांच्या त्यांनी केलेल्या या चिरफाडीचा काही उपयोग होईल का या प्रश्नाचे अराजकीय उत्तर आजच्या घडीला कोणीच देऊ शकणार नाही. जे भाजपचे समर्थक आहेत त्यांना ‘राज ठाकरेंकडे केवळ गर्दी असते, मते नसतात’ या आजवरच्या वास्तवावर भरवसा ठेवला पाहिजे असे वाटते आहे. भाजपचा पराभव व्हावा अशी ज्यांची इच्छा आहे त्यांना राजच्या भाषणांमुळे भाजपच्या पायाखालील वाळू सरकली आहे, असे वाटते आहे. बुद्धिवाद्यांचा एरवी भविष्यकथनावर विश्वास नसला तरी निवडणु���ीच्या वेळी त्यांनाही मनाला बरे वाटेल असे काही ऐकण्याची इच्छा असतेच असते. त्यामुळे सध्या आपण केवळ विविध शक्यता लक्षात घेऊ या आणि भविष्यातील राजकीय समीकरणांचा अंदाज बांधू या.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यावेळच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी ‘मोदी-शहा हटाव’ मालिकेतले पहिले वहिले भाषण केले त्याचवेळी, ‘द वायर मराठी’वर लिहिलेल्या ‘राज ठाकरे आणि पेटीवर ठेवलेले आंबे’ या लेखात काँग्रेस-राष्ट्रवादीने राज यांची मदत घेऊन त्यांच्या घणाघाती भाषण शैलीचा आणि सध्याच्या राजकीय भूमिकेचा उपयोग करून घ्यावा असे म्हटले होते. प्रत्यक्षात या दोन पक्षांनी राज ठाकरेंशी काही गुप्त बोलणी, समझोता अथवा तोंडी करार वगैरे केला आहे का ते कळायला मार्ग नाही, परंतु ‘प्रतिसाद म्हणजे प्रत्यक्ष मत नसते’, हा विचार तात्पुरता बाजूला ठेवला तर राजचे प्रत्येक भाषण हे लोकसभेच्या राज्यातील सत्तासंतुलनावर परिणाम करते आहे, असे वाटण्याजोगी वातावरण निर्मिती त्यांनी केली आहे. राज यांच्या, सेनेबाहेर पडल्यानंतरच्या वाटचालीचा विचार केला तर सध्या ते त्यांच्या राजकीय आयुष्यातला सर्वात मोठा जुगार खेळत आहेत आणि यातून वाईट झालेच तर आज जे आहे त्यापेक्षा अधिक वाईट काय होऊ शकते असा टोकाचा विचार त्यामागे दिसतो.\nराज यांनी मोदी-शहा यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावलेला आहे म्हणजे त्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजकारणाला, ध्येयधोरणाला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तशा प्रकारचे एकही वाक्य त्यांच्या भाषणातही नसते. यात राजकीय सोय असेल, निवडणूक आयोगाच्या कचाट्यात सापडू नये म्हणून बाळगलेली सावधगिरी असेल अथवा त्यांची ती खरी भूमिकाही असू शकेल. परंतु भविष्यात हाच मुद्दा कळीचा असणार आहे. त्यासाठी आधी आपण विविध शक्यता लक्षात घेऊ.\n‘ए लाव रे तो व्हिडीओ’\nराज यांच्या ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ या प्रकारच्या भाषणांचा काहीही परिणाम झाला नाही अथवा अगदीच किरकोळ परिणाम झाला, तर युती राज्यात किमान ३५चा आकडा गाठू किंवा ओलांडूही शकेल. त्या परिस्थितीत राज हा केवळ ‘आवाज करणारा फटाका’ आहे, हे पुन्हा एकदा आणि कदाचित अखेरचे स्पष्ट होईल.\nपरंतु राज यांच्या कष्टाचा, तयारीचा युतीला फटका बसून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने राज्यात किमान २५ किंवा त्यापेक्षा अधिक जागा म���ळवल्या तर तर राज्यात राजकीय हलचल होईल आणि येत्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण लोकसभेच्या निकालाच्या दिवसापासून म्हणजे २३ मे पासूनच तापायला सुरुवात होईल. परिणामी विधानसभेत थेट ‘काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे’अशी न भूतो आघाडी मैदानात उतरू शकेल का तर राज्यात राजकीय हलचल होईल आणि येत्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण लोकसभेच्या निकालाच्या दिवसापासून म्हणजे २३ मे पासूनच तापायला सुरुवात होईल. परिणामी विधानसभेत थेट ‘काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे’अशी न भूतो आघाडी मैदानात उतरू शकेल का या प्रश्नाचे बरेचसे उत्तर महाराष्ट्रातला लोकसभा निकालाचा कौल आणि कल केंद्रातही दिसेल का, या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. दोन्ही काँग्रेस आणि मनसे अशी आघाडी करायची ठरले तरी ती प्रत्यक्षात होणे काही एवढे सोपे नाही. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्यात फार मोठी अडचण नाही, कारण त्या पक्षाचे आताचे सर्वेसर्वा राज यांच्या ‘टप्प्या’तले आहेत. त्यांच्या पक्षाच्या नावात ‘राष्ट्रवादी’ असले तरी सगळे निर्णय राज्य पातळीवरच होतात. परंतु काँग्रेसचे काय\nदेशभरातील संस्थाने खालसा होऊनही गेल्या पाच वर्षात काँग्रेसला देशव्यापी असा दुसरा कुठलाही पर्याय उभा राहू शकलेला नाही आणि पडत्या, पडझडीच्या काळातही काँग्रेस पक्षात नेतृत्वासाठी कोणीही गांधी घराण्याच्या पलिकडे पाहिलेले नाही, हे वास्तव आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने राजस्थान, मध्यप्रदेशासारखी महत्वाची राज्ये सर केल्यावर आता तूर्तास राहुल-प्रियांका हेच काँग्रेसची सूत्रे सांभाळतील असे चित्र आहे. काँग्रेसने मनसे सोबत आघाडीत सहभागी व्हायचे असेल तर त्याबाबतचा निर्णय केंद्रात घेतला जाईल आणि काँग्रेसचा मनसेकडे पाहण्याचा दृष्टीकोन, ‘ज्या पक्षाचा आजघडीला एकही आमदार नाही असा एक प्रादेशिक पक्ष’ असाच राहील. हा मुद्दा निकालात निघून आघाडी करण्याचा निर्णय झाला तरी जागावाटपाचा तिढा सुटणे त्याहूनही कठीण आहे. मनसेचा राजकीय प्रभाव असलेला इलाका म्हणून मुंबई, पुणे, नाशिक या परिसराचा विचार केला तर या भागातील राजकीय वर्चस्वात कुणाला तरी भागीदार करून घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना आवडणार नाही, परवडणारही नाही.\nमनसेच्या या कथित प्रभावाखालील क्षेत्रात विधानसभेच्या शंभराच्या आसपास जागा आहेत. त्यातल्या २५ पासून तर पन्नासपर्यंत कितीही जागांची मागणी मनसे करु शकते. या महत्वाच्या आर्थिक क्षेत्रात मनसेला आपल्यात ‘बसू’देण्यास, ‘जरा सरकून घेऊन’ त्या पक्षाला जागा देण्यास, ना त्या पक्षांचे नेते तयार होतील ना कार्यकर्ते. लोकसभेच्या निवडणुकीत मनसेमुळे आघाडीला केवळ थोडाफारच फायदा झाला आणि केंद्रात भाजपची सत्ताही कायम राहिली तर मात्र हे कोडे सोडवणे थोडे सोपे होईल. या तीन पक्षांची आघाडी होऊन निवडणूक लढवणे, जागा वाटप याबाबत सगळेच समजूतीची भूमिका घेतील.\nपरंतु अशीही शक्यता नाकारता येत नाही की राजकीय समीकरणात काहीही बदल न होता भाजपची ताकद आता आहे तशीच आणि जवळपास तेवढीच राहिली, किंवा त्यात अगदीच मामूली घट झाली आणि केंद्रात मोदी-शहा काम राहिले. तर मग राहुल गांधी लगेचच २०२४ च्या तयारीला लागतील आणि राज ठाकरे कदाचित हा शेवटचा जुगार खेळून झाला म्हणून विश्रांतीसाठी परदेशी जातील.\nया ठोकताळ्यांच्या पलिकडलेही काही घडण्याची पूर्ण शक्यता आहे, म्हणून तर आपण भारतीय राजकारणाला सट्टाबाजाराची उपमा देतो. परंतु राज ठाकरे आज जे काही करत आहेत त्याचे विश्लेषण करताना, त्याचा विचार करताना ‘There is no such thing as a free lunch’ या सार्वकालिक व्यावहारिक सत्याचा विसर पडू देऊन चालणार नाही.\nअगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.\nबौद्धिक संपदा अधिकार म्हणजे काय\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-exam-pass-lakshmi-chaudhari/", "date_download": "2022-09-25T21:15:55Z", "digest": "sha1:GXRHMKPTAIPT6PYYX5QYADPOCSPVOR6F", "length": 7910, "nlines": 89, "source_domain": "missionmpsc.com", "title": "दारोदारी फिरून मटकी विकणाऱ्यांची मुलगी झाली पीएसआय | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nदारोदारी फिरून मटकी विकणाऱ्यांची मुलगी झाली पीएसआय\nलोकांच्या दारोदार मटिकी विकून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने आई-वडीलांच्या कष्टाची जाण ठेऊन मोठी झेप घेतली. महाराष्ट्र लोकसवा आयोगच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरिक्षक पदाला (पीएसआय) गवसणी घातली. लक्ष्मी चौधरी (सासरकडचे आडनाव) अशा या मुलीचे नाव.\nपारनेर तालुक्यातील पहूर गावची लक्ष्मीने 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्याचा निकाल 8 मार्च या दिवशी लागला. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच लक्ष्मीला आनंदाची बातमी मिळाली. लक्ष्मी सध्या एरंडोल गावात म्हणजे तीच्या सासरी राहते. पीएसआय ची परिक्षा उत्तीर्ण झाल्याने सर्वच क्षेत्रातुन तीचे कौतुक केले जात आहे.\nलक्ष्मीचे वडील सुरेश करंकाळ आणि आई अजूनही पहूर येथे दररोज सकाळी घरोघरी मटकीची विक्री करून आपल्या परिवाराचा चरितार्थ भागवत आहेत. अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत असतांना देखील आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळेच आज लक्ष्मीला हे यश मिळाले आहे. लक्ष्मी चार बहिणी आणि एक भाऊ आहे. लहान पणापासूनच हुशार असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. बीएडीएडचे शिक्षण पुर्ण करून तिन वर्ष जळगाव येथील ‘दीपस्तंभ’ स्पर्धा परीक्षा केंद्रात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु असतांनाच एक वर्षापूर्वी एरंडोल येथील राहुल चौधरी यांच्या तीचा विवाह झाला. विवाहानंतरही सासरच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.\nलक्ष्मी यांचे राहुल चौधरी हे सिक्कीम येथे सिपला या औषध कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. लक्ष्मी चौधरी उत्तीर्ण झाल्याची माहिती शहरात पसरताच विविध महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.\nआई-वडील, पती, सासु, सासरे, बहिण, मेहुणे व गुरुजनांना याचे सारे श्रेय जाते. लग्नापूर्वी माझ्या आई-वडिलांनी खुप कष्ट करून मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. लग्नानंतर पती राहुल व सासू-सासरे यांनी देखील पुढील शिक्षणासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच हे यश प्राप्त करू शकले.\nSuccess Story : शेता��� काबाडकष्ट करून जिद्दीच्या जोरावर उपजिल्हाधिकारी झालेले मिनाज मुल्ला\nIAS Interview Question: अशी कोणती गोष्ट आहे जी जळत नाही आणि बुडत नाही\nकमी मार्क्स मिळाल्याने चिंतेत आहात मग IAS ची मार्कशीट नक्की बघा\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/high-court-bail-main-accused-case-conspiracy-kill-mahesh-bhat-ysh-95-3068234/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T20:33:01Z", "digest": "sha1:YQRSH6RQ77PU4M4CDJ6TUBTAD32NV4N2", "length": 20292, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "High Court Bail Main Accused case conspiracy kill Mahesh Bhat ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nमुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन; महेश भट यांच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते महेश भट यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड रवी पुजारीचा साथीदार ओबेद रेडिओवाला याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.\nWritten by लोकसत्ता टीम\nमुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माते महेश भट यांच्या हत्येचा कथित कट रचल्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड रवी पुजारीचा साथीदार ओबेद रेडिओवाला याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. रेडिओवालाला ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर करताना तेवढय़ाच किमतीच्या एक किंवा दोन हमीदार देण्याची अट न्यायालयाने घातली. मात्र, रेडिओवालावर चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्यावर गोळीबार केल्याचाही आरोप असल्याने त्याला कारागृहातच राहावे लागणार आहे.\nसहआरोपीने दिलेला कबुलीजबाब वगळता भट यांच्या हत्येचा कट रचल्याच्या कथित आरोपाच्या प्रकरणात रेडिओवालाचा सहभाग दाखवणारा कोणताही पुरावा नाही, याकडे त्याच्या वकील नाझनीन खत्री यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nन्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठानेही रेडिओवालाला जामीन मंजूर करताना अनेक बाबी लक्षात घेतल्या. त्यात कथित गुन्हा घडत असताना रेडिओवालाने खटल्यातील सहआरोपीला साडेतीन लाख रुपये रक्कम दिली होती. रेडिओवाला आणि सहआरोपी भाऊ असून त्यांच्यातील संबंध संशयाच्या नजरेतून पाहता येणार नाहीत. त्यांच्या आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी ही रक्कम आगाऊ दिल्याची कागदपत्रे त्यांच्या वकिलांनी सादर केल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. केवळ सहा ते सात लाख रुपयांची रक्कम भावाच्या नावे हस्तांतरित केल्याच्या आरोपावरून रेडिओवालाला सकृद्दर्शनी दोषी ठरवले जाऊ शकत नाही. तसेच त्याच्यावरील मोक्का हटवण्यात आला असून त्याला खटल्याला सामोरे जावेच लागणार आहे. मात्र त्याच्या कोठडीची गरज नसल्याचे न्यायमूर्ती डांगरे यांनी त्याला जामीन मंजूर करताना नमूद केले.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरुपी बँक वाचविण्यासाठी सरकारबरोबरच राजकीय पुढाकाराची मागणी\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nउत्तर प्रदेशच्या हितासाठी महाराष्ट्राची ‘साखरकोंडी’; खुल्या निर्यातीचे धोरण बदलून कोटा पद्धत आणण्यास तीव्र विरोध\n‘समृद्धी’ प्रकल्प ���खडल्याने अडीच हजार कोटींचा बोजा; करोना आणि तांत्रिक अडचणींमुळे विलंब\nतब्बल पाच सेकंदात एटीएम करायचे हॅक; बँकांना चुना लावणाऱ्यांना ‘अशी’ केली अटक\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\nमुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी\nमांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nउत्तर प्रदेशच्या हितासाठी महाराष्ट्राची ‘साखरकोंडी’; खुल्या निर्यातीचे धोरण बदलून कोटा पद्धत आणण्यास तीव्र विरोध\n‘समृद्धी’ प्रकल्प रखडल्याने अडीच हजार कोटींचा बोजा; करोना आणि तांत्रिक अडचणींमुळे विलंब\nतब्बल पाच सेकंदात एटीएम करायचे हॅक; बँकांना चुना लावणाऱ्यांना ‘अशी’ केली अटक\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\nमुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61619", "date_download": "2022-09-25T21:16:44Z", "digest": "sha1:R5FZNMMXKDGJIEWTASOWHILXEPYI67YV", "length": 22796, "nlines": 187, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास\nरौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास\nलहानपणी आपण आजोळी आजीकडे जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बागडतो, नाचतो, आंबे खातो, धमाल करतो. पांढर्‍यास्वच्छ लुगड्यात वावरणारी आजी आपले लाड करत असते. आवडणारं तव्यावरचं पिठलं, नाहीतर तांदळाचं घावन, असे काहीन् काही ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ करत राहते. मग हळूहळू वय वाढतं, तसं आपलं जाणंयेणं कमी होत जातं. व्याप वाढत जातात. मग कधीतरी ध्रुवतार्‍यासारखी अढळ भासणारी आपली आजी खरंच आकाशात तारा व्हायला म्हणून निघून जाते, आणि आपल्याला जाणवतं, की कपाटात घडीत आखडून पडलेल्या त्या लुगड्याच्या विरण्यासारखंच आपलं बाल्य हळूहळू विरत चाललेलं आहे. 'रौफ' हा टर्किश-कुर्दिश सिनेमा ही हरवत जाण्याची क्रिया परिस्थितीमुळे अधिकच फास्ट फॉरवर्ड झालेल्या अशाच एका बालपणाची गोष्ट आपल्यापुढे मांडतो.\nचित्रपटाची सुरवात एका झोप निघून गेलेल्या रातीने होते. रौफला त्याची आई कुश���त घेऊन बसली आहे. दूरवर बंदुकीच्या गोळ्यांचे फटफट आवाज येत आहेत. मधूनच तोफेचा एक गोळा दणकन कुठेतरी पडतो. बंदुकीच्या गोळ्या जास्त वेगात येतायत, की रौफच्या आईची आसवं, ते सांगणं कठीण आहे. मायकेल अँजेलोसारख्या प्रतिभावंताला दिसावं, व त्याने कागदावर स्थानबद्ध करून ठेवावं, असं हे चित्र काळाच्या स्मृतीकोशात कायमचं स्फटिकरूप घेउन पडलं आहे व दिग्दर्शकद्वयीने तेच ह्या ७० एमएमच्या पडद्यावर चितारलं आहे. मेरीमाता आणि येशू असो, की रौफची आई आणी रौफ असो, आई-मुलाची वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांत होणारी दशा कुठल्याच युगाला चुकलेली नाही.\nवरचं वर्णन इतकं विस्ताराने केलं, ह्याचं कारण म्हणजे दिग्दर्शकांच्या चित्रपट दाखवायच्या भाषेचं कौतुक विशेषकरून करायचं होतं. रौफसारख्या लहान मुलाला संघर्षाचा साराच परीघ सजगतेने उलगडणार नाही, हे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे बराचसा चित्रपट रौफच्या दृष्टीकोनातून प्रतिमांच्या आणि वाईड शॉट्सच्या भाषेत समोर येतो. ह्या प्रतिमा अत्यंत चतुर आणि नैसर्गिक आहेत. त्यामुळे मी शब्दांत काहीही लिहिलं, तरी त्या प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, अशाच आहेत. विशेषतः रौफ चहासाठी ग्लास घ्यायला जातो, तो सीन अशक्य सुंदररीत्या जमला आहे. ह्या चित्रपटाचा लँडस्केपसुद्धा भयंकर सुंदर आहे. तुर्कस्तानच्या पहाडांतील एका कुर्दिश गावची ही कथा आहे. त्या उतारांवर कॅमेरे ठेवून हिमाच्छादित शिखरांचे व मोठ्ठ्या आकाशाचे घेतलेले उजळ शॉट्स बघतच बसावेत. त्या पार्श्वभूमीवर घरांचे अंधारलेले अंतरंग ह्या सगळ्या नाट्याला जो कॉन्ट्रास्ट देतात, तोही बघत राहावा. त्याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शकद्वयीने रेखाटलेली अजून एका आईची आपल्या मुलासाठी होणारी - मला योग्य शब्द नाही सुचत, अनेक भावनांचे मिश्रण आहे ते, पण जे आहे, ते बघावे, आणि निमूटपणे दोघांच्या प्रतिभेला शरणचिठ्ठी लिहून द्यावी.\nहा सगळा काळोख असूनही 'रौफ' दु:खी नाही. रौफ त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळतो, हुशार असूनही शाळेतून हाकलला जातो. त्याची आई अधूनमधून त्याला चापट्या ठेवून देत असते. इतकंच काय, रौफ त्याच्याहून मोठ्या असलेल्या 'झना'च्या प्रेमातही पडतो. (मायबोलीवरील एका अलीकडच्या सिनेमाबाफाची आत्ता मला आठवण होऊन खूप हसू येतंय.) त्या प्रेमाचा अर्थ रौफ मित्रांबरोबर शोधायचा प्रयत्न करतो, तो सीन भयंकर ��िरागस विनोदी आहे. रौफ आणि त्याच्या 'गूस'ची गोष्टही मस्त. त्यातले कॅमेरा अँगल्स खासच. ह्या सगळ्या प्रसंगांत लेन्सिंग, नैसर्गिक प्रकाशयोजना, आणि फ्रेम्स बघत राहाव्या.\nअसं सगळं होत असताना थोडिशी प्रॅक्टिकल-माईंडेड झना रौफला तिच्यासाठी काहीतरी आणायला सांगते. आता ते 'काहीतरी' आहे, ते मी इथे सांगणार नाही, पण रौफला त्या युद्धाच्या वातावरणात ते 'काहीतरी' काय असतं, ते मुळात माहीतच नाही, आणि ते त्याला कुठे मिळतही नाही, हे रुपक इतकं लाजवाब आहे, की विचारू नका युद्धामुळे सगळ्यांची आयुष्यं उलटीपालटी झालेली आहेत, गावात फक्त म्हातारे आणि लहान मुलंच शिल्लक आहेत, असं असताना रौफ ते 'काहीतरी' शोधायच्या मोहिमेवर निघतो. आधीच हळूबाई असलेलं हे गाव आता युद्धामुळे 'डेड स्लो' झालंय. तिथली बस डुगूडुगू चालते. सुतारदादांकडे आता फक्त एकाच गोष्टीची मागणी होतेय. हे सगळं डिटेलिंग छान आणि भयावह झालंय. ह्या सगळ्या काळ्या कडू कॉफीसारख्या पार्श्वभूमीवर रौफबाळ मोहिमेवर निघालंय, ही गोष्ट अगदी योग्य प्रमाणात साखर घालते. ह्यात परत ते 'काहीतरी' व्हिज्युअल एलीमेंट घेऊन येतं. हा सगळा मामला हळूहळू क्लायमॅक्सकडे वेगात जातो. अंतिम सीन तर युद्धाला सरावलेल्या आपल्या सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. रौफची वर्तणूक 'त्याचं बालपण संपतंय' ही एक दु:खद जाणीव आपल्याला अत्यंत नाजूकपणे देऊन जाते, पण त्याचबरोबर आपल्याला ही जाणीव देऊन जाते, की ह्या सगळ्या धबडग्यात, कल्लोळात, आक्रोशात सौंदर्याचीही एक जागा कुठेतरी असू शकते. त्याचबरोबर 'आशा ही नेहमीच एक शृंखला असते, असं नाही' असा काहीसा विचार माझ्या मनात ह्यावेळेस येऊन गेला. ह्यावेळेस शेवटचं म्युझिक न येतं तरी चालतं, असंही वाटून गेलं. ते थोडंसं कर्कश वाटलं. पण हे केवळ माझं मत आहे. दुसर्‍या कोणाला ते संगीत आवडलंही असेल.\nकलाकार बरेचसे हौशी आहेत, व्यावसायिक नाहीत, हीच बाब ह्या चित्रपटाला वजन देऊन जाते. रौफच्या भूमिकेतील आलन गर्सोयने त्याच्या त्या मोठमोठ्ठ्या डोळ्यांतून हा चित्रपट आपल्याला दाखवलाय. उपरोल्लेखित प्रत्येक सीन त्याने स्वतःच्या कृश पण सक्षम खांद्यांवर पेललाय म्हणा ना त्याचे काम भल्याभल्यांना लाजवेल असे आहे. लहान मुलांकडून इतके छान काम वठवून घ्यायचे, म्हणजे खरेच कौतुक आहे. दिग्दर्शक जोडगोळीपैकी एक टर्किश तर ���ुसरा कुर्दिश आहे, असं नंतर कळलं. त्या दोघांच्या पडद्यामागच्या संवादातून आणि डिटेलिंगमधून, मिनिमॅलिस्ट फ्रेम्समधून हा सिनेमा आपल्याशी बोलतो, एक निश्चयी भूमिका घेतो. माणसाच्या सोसण्याबद्दल आणि शोषणाबद्दल विचार करायला लावतो, पण त्यातून काळ्या विनोदाची कड असलेल्या सौंदर्याची झलकही आपल्याला दाखवतो. टर्किश म्हातार्‍याचा कोरीयन युद्धाबद्दल बोलतानाचा विनोदी सीन युद्धासारख्या गोष्टीतली विसंगती काय खास दाखवतो त्याचे काम भल्याभल्यांना लाजवेल असे आहे. लहान मुलांकडून इतके छान काम वठवून घ्यायचे, म्हणजे खरेच कौतुक आहे. दिग्दर्शक जोडगोळीपैकी एक टर्किश तर दुसरा कुर्दिश आहे, असं नंतर कळलं. त्या दोघांच्या पडद्यामागच्या संवादातून आणि डिटेलिंगमधून, मिनिमॅलिस्ट फ्रेम्समधून हा सिनेमा आपल्याशी बोलतो, एक निश्चयी भूमिका घेतो. माणसाच्या सोसण्याबद्दल आणि शोषणाबद्दल विचार करायला लावतो, पण त्यातून काळ्या विनोदाची कड असलेल्या सौंदर्याची झलकही आपल्याला दाखवतो. टर्किश म्हातार्‍याचा कोरीयन युद्धाबद्दल बोलतानाचा विनोदी सीन युद्धासारख्या गोष्टीतली विसंगती काय खास दाखवतो हे असं सगळं एकत्र दाखवायचं, म्हणजे काही खायचं काम नाही. रौफच्या डोळ्यांतून दिसणारी ही यादवी आपणही पाहिलीच पाहिजे, हे नक्की.\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २०१७\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\n तुझा हा रिव्ह्यु वाचला नसता तर त्या दिवशी जास्त वेळ झोपल्यामुळे हा चित्रपट घालवल्याची खंत एवढी जाणवली नसती\nआवड्ला परिचय. जरा ते इराणी\nआवड्ला परिचय. जरा ते इराणी (माजिदी ई चे) पिक्चर असतात तशा टाइपचा अनुभव असेल असे वाटते, किमान तशी तयारी ठेवून बघायला हवा असे दिसते. लिस्टमधे.\nआता कुठे बघता येईल हा चित्रपट\nआता कुठे बघता येईल हा चित्रपट\n बघावासा वाटतोय हा मूव्ही.\nसही लिहिलयस. बघितलाच पाहिजे.\nसही लिहिलयस. बघितलाच पाहिजे.\nचित्रपट कुठे बघायला मिळेल रादर तुम्ही ओळख करून दिलेले सगळेच चित्रपट\nसिनेमा बघावासा वाटतोय पण.....\nमुंबईत गेल्या महिन्यात यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात हा आणि पिफमधले इतर अनेक चित्रपट दाखवले गेले.\nसन्तु, झोप सलामत तो सिनेमे पचास.\nटग्या, जाई, सोलापुरात ह्याचा सॅटेलाईट फेस्टिवल चालू आहे. तिथे कदाचित हा असेल.\nईंटरेस्ट वाढावा असे लिहिलेय..\nईंटर��स्ट वाढावा असे लिहिलेय..\nहा या चित्रपटाचा ट्रेलर आहे का\nदीपस्त, होय तोच ट्रेलर आहे.\nदीपस्त, होय तोच ट्रेलर आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/17/patra-chal-scam-ed-opposes-sanjay-raut-bail/", "date_download": "2022-09-25T20:39:19Z", "digest": "sha1:S3IZLY7264ONHKEH4CWRCDPIE4PWXNVX", "length": 7608, "nlines": 156, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांनी पडद्यामागून सूत्रे हलविली - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांनी पडद्यामागून सूत्रे हलविली\nपत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांनी पडद्यामागून सूत्रे हलविली\nईडीचा आरोप; जामीन देण्यास विरोध\nमुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यहारात शिवसेनेेचे खासदार संजय राऊत यांची प्रमुख भूमिका होती. पडद्यामागे राहून त्यांनी सर्व सूत्रे हलवली आणि आर्थिक अफरातफर केली असा आरोप करत सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्या जामीनास विरोध केला. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना जुलै अखेर अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात मनी लाँड्रींगसंदर्भात गुन्हा दखल आहे.\nपुढील लेखतब्बल १२१३ चहाच्या कपांतून साकारले वाळूशिल्प\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nराजाराम साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र\nशिवसेनाचा दसरा मेळावा शिवाजीपार्क वरच\nदसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला शिवाजी पार्क मिळणार नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/mulyache-thalipeeth-recipe-in-marathi", "date_download": "2022-09-25T19:50:02Z", "digest": "sha1:VL3GPVK6EWOA4ENXFZ6IERGGDVYSR5KT", "length": 5427, "nlines": 61, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "मुळ्याचे थालीपीठ | Mulyache Thalipeeth Recipe In Marathi - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत मुळ्याचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी – Mulyache Thalipeeth Recipe In Marathi मराठीतून. माघील लेखात आपण काकडीचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण मुळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Mulyache Thalipeeth Ingredients In Marathi आणि मुळ्याचे थालीपीठ बनवण्याची कृती – Mulyache Thalipeeth Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात\nमुळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Mulyache Thalipeeth Ingredients In Marathi\nमुळ्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Mulyache Thalipeeth Ingredients In Marathi\nगव्हाचे पीठ -२ वाटी\nआलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )\nथालीपिठं बनवन्यासाठी थोडे तेल\nसर्वप्रथम आपण २ वाटी गहू पीठ घेऊ त्यात तीळ, धने पावडर , जिरे , हळद, एक छोटा कांदा बारीक चिरून टाकू ,आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू तसेच कोथिंबीर टाकू व मीठ चवीनुसार टाकूया .सगळ्यात शेवटी २ मुळे धुवून किसून आपण त्या वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मिश्रण पाणी टाकून मळून घेऊ नंतर थोडे तेल लावून मळून घेऊ व १० मिनिटे ठेऊ .\nनंतर गॅस वर तवा ठेवावा व आता थालीपीठ मिश्रणाचा एक गोळा पोळपाटावर ठेऊन पोळीच्या आकाराचे लाटून घेऊन तव्यावर टाकावे व बारीक गॅस वर खमंग भाजून घेऊन थालीपीठच्या दोन्ही बाजूने तूप लावावे व मुळ्याचे थालीपीठ खाण्यास वाढावे .हे आपण थालीपीठ दही ,रायता ,लोणचे यासोबत खाऊ शकतो .\nLoan Application to bank manager In Marathi | वित्तीय कर्ज मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/22/swamisamarth-815/", "date_download": "2022-09-25T21:17:06Z", "digest": "sha1:PPFKEFSGLUAHDBIUI3K3BBAL5BAKWRYO", "length": 14332, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "23 ऑगस्ट अजा भागवत एकादशी : तुळशीपुढे गुपचूप बोला 'हा' एक मंत्र : नशीब सोन्यासारखे उजळेल! - Marathi 45 News", "raw_content": "\n23 ऑगस्ट अजा भागवत एकादशी : तुळशीपुढे गुपचूप बोला ‘हा’ एक मंत्र : नशीब सोन्यासारखे उजळेल\n23 ऑगस्ट अजा भागवत एकादशी : तुळशीपुढे गुपचूप बोला ‘हा’ एक मंत्र : नशीब सोन्यासारखे उजळेल\nमित्रांनो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या एकादशीस अजा एकादशी म्हणले जाते. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते. भगवान श्री हरी विष्णूंची हि सर्वात प्रिय तिथी आहे. जी व्यक्ती मनापासून ह्या दिवशी व्रत करते त्याचे भाग्य प्रबळ होते. सुख, सौभाग्याची प्राप्ती होते.\nआपण ह्या अजा एकादशी दिवशी माता लक्ष्मी व भगवान विष्णूंची तर पूजा कराच परंतु त्याबरोबरच आपण काही छोटे छोटे उपाय देखील करा हे केल्याने आपले भाग्य प्रबळ तर बनेलच शिवाय आपल्या आर्थिक समस्या देखील दूर होतील. मित्रांनो आज आपण आपले शास्त्रामध्ये सांगितलेले असेच काही उपाय पाहणार आहोत हे उपाय जर आपण या आजा एकादशीच्या दिवशी जर केले तर यामुळे आपले नशीब पूर्णपणे उजळून निघेल आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होईल.\nमित्रांनो अजा एकादशी दिवशी करायचा पहिला उपाय म्हणजे आपल्या घरी ७ कन्यांना आमंत्रित करावे त्यांना खीर खाऊ घालावी व असे सलग ५ एकादशी हा उपाय आपण करावा ह्या एकादशीपासून पुढील ५ एकादशी पर्यंत हा उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आल्यावरती होते. आपल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात.\nह्याचदिवशी करायचा आणखी एक उपाय म्हणजे आपण विड्याच्या पानावर कुंकुवाच्या साह्याने श्री लिहायचं आणि हे पान आपण श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आणि हे विड्याचे पण नंतर पूजा झाल्यानंतर आपण आपल्या तिजोरीत ठेवून दद्यावे मित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर आपण या एकादशीच्या दिवशी केला तर यामुळे आपला व्यवसाय व्यवस्थितपणे चालेल आणि त्याचबरोबर आपल्या उद्योगधंदा व्यास्तीथ चालतो तुमची आर्थिक वृद्धी होते.\nमित्रांनो हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धेने करावेत नाहीतर मनात कोणताही किंतु असेल तर ते करू नयेत. त्यांचे फळ प्राप्त होत नाही. अजा एकादशीदिवशी आपण पिवळ्या रंगाचे चंदन किंवा केशर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून अर्पण करावे. तसेच त्याचा टिळा आपण आपल्या माथी लावावा, हा उपाय दररोज सुद्धा करण्यासारखा आहे. अजा एकादशीदिवशी आपण एक नारळ आणि बदाम आपण अर्पण नक्की करावेत. सलग २७ एकादशी आपण हा उपाय केल्यास मनातील कोणत्याही इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण होतात.\nअजा एकादशीदिवशी आपण राधा कृष्णाच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाच्या फुलांची माळा आपण अर्पण करावी असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख समाप्त होतात. अजा एकादशी दिवशी आपण केसर मिश्रित दुधाने आपण अभिषेख करावा तसेच आपल्याकडे जर आपल्याकडे दक्षीणावरील शंख असेल तर आपण त्यात हे केशरमिश्रित दूध घालून विष्णूंचा अभिषेख करावा. ह्यामुळे सर्व संकटे तसेच सर्व दुःख दूर होतात. मित्रांनो सायंकाळी ह्या दिवशी माता तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप आपण करावा. तुळशीच्या ११ प्रदिक्षणा घालाव्यात जागा नसेल तर आपण स्वतःबोहोती प्रदिक्षणा घालाव्यात.\nभगवान विष्णूंना आपण खिरीचा नैवैद्य दाखवावा आणि तो दाखवण्याआधी आपण त्यात तुळशीची २ पाने अवश्य टाका. त्यामुळे घरात सुख शांती निर्माण होते. त्यांना आपण पूजेत पिवळ्या रंगाची फुले व फळे आपण अर्पण करावीत. आपण ह्या दिवशी तुळशीच्या माळेवरती ओम नमो भागवते वासुदेवाय ह्या महामंत्राचा जप जास्तीत जास्त करावा.\nमित्रांनो या आजा एकादशीच्या दिवशी या मंत्राचा जप आपण तर केला तर यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथ ही आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या घरावर कोणतेही संकट येणार नाही, आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होते.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार कर��, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/22/patra-chawl-scam-sharad-pawar-says-he-is-ready-for-probe/", "date_download": "2022-09-25T21:39:35Z", "digest": "sha1:XLMEJKIURC5T7NDIVLZNOCUG2LQNQG5H", "length": 12309, "nlines": 161, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "आरोप केलेत; आता चौकशी कराच - Kesari", "raw_content": "\nघर मुंबई आरोप केलेत; आता चौकशी कराच\nआरोप केलेत; आता चौकशी कराच\nपवारांचे राज्य सरकारला आव्हान\nमुंबई, (प्रतिनिधी) : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेले आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी फेटाळून लावले. आपली चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा, असे आव्हान देतानाच; आरोप खोटे ठरल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार, हेही सरकारने सांगावे, असे पवार म्हणाले.\nकेंद्��ात कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी पत्राचाळीचा विकासक ठरवण्यासाठी दोन बैठका घेतल्या होत्या. तत्कालीन गृहनिर्माण सचिवांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या पत्रात पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पत्राचाळ प्रकरणाचे शरद पवार हेच ‘रिंग मास्टर’ असून, त्यांच्या सहभागाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.\nपवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले. कोणत्याही चौकशीला आपण कधीच नाही म्हटलेले नाही. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही सरकारने स्पष्ट करावे असेही पवार म्हणाले. तसेच भाजप सरकारच्या काळात अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे तपशीलवार वृत्त कालच एका वृत्तपत्रात आले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nत्या बैठकीत कोणताही निर्णय नाही\nया पत्रकार परिषदेला माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. या प्रकरणाची माहिती देताना त्यांनी 14 जानेवारी 2006 रोजी शरद पवार यांनी पत्राचाळीतील भाडेकरूंच्या प्रश्नासाठी बैठक घेतल्याचे मान्य केले; पण त्याचवेळी पवार नेहमीच राज्यातील विविध प्रश्नांसाठी बैठका घेत असतात याकडे लक्ष वेधले. सर्वांशी चर्चा करुन मध्य मार्ग काढणे हाच हेतु त्या बैठकीत होता. या बैठकीला सर्व अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते. स्वाधीन क्षत्रिय तेव्हा गृहनिर्माण सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त केले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. न्यायालयाचा निर्णय विचारात घेऊन सरकारने निर्णय घ्यावा, असे मत पवार यांनी व्यक्त केले होते. तसा उल्लेखही इतिवृत्तात आहे. तरीही पराचा कावळा करण्यात येत आहे, हे बदनामीचे कारस्थान असल्याची टीका आव्हाड यांनी केली.\nराज ठाकरे यांना टोला\nमनसेच्या टीकेबद्दल प्रतिक्रिया विचारता, ’ज्यांना हाताच्या बोटावर मोजता येतील इतके सुद्धा आमदार निवडून आणता येत नाही, त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचे’, असा टोला शरद पवार यांनी लगावला. शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीच्या पिंजर्‍यातील मांजर असल्याची ��ीका मनसेने केली होती.\nपूर्वीचा लेखहिंमत असेल तर लगेच विधानसभा निवडणूका घ्या\nपुढील लेखराष्ट्रीय तपास यंत्रणेचे राज्यात १२ ठिकाणी छापे\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nमुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती\nउत्साहात या, वाजतगाजत या, शांततेला गालबोट नको…\nआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तळेगावला आंदोलन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/about-us", "date_download": "2022-09-25T21:15:30Z", "digest": "sha1:IB6RL3WB5AWWZKA36WINWP52QYTCJAG7", "length": 3134, "nlines": 35, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "About Us - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार,देवनागरी मराठी या आपल्या मराठी ब्लॉग / वेबसाइट मध्ये मी तुमचे स्वागत करतो.\nमित्रानो आपण आज आपल्या मराठी भाषेपासून आणि आपल्या संस्कृती पासून खरंच खूप दूर चाललो आहोत. जर आपली संस्कृती टिकली तर आपली भाषा टिकेल. आपली देवनागरी मराठी भाषा टिकवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न तुमचा सहभाग आणि तुमचे कंमेंट नक्की करा आणि आम्हाला सहकार्य करा.\nमाझे नाव तुषार. मी संगणक इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. मराठी भाषेत प्रार्थमिक शिक्षण झाल्यामुळे मला असे वाटते कि माझे ज्ञान तुमच्यासोबत शेअर करावे. मरा��ी भाषेत मला जेवढे ज्ञान आहे ते नक्कीच शेअर करेल. मराठी पत्रलेखन, मराठी निबंधलेखन, मराठी व्याकरण ,मराठी फुल्ल फॉर्म्स, मराठी उद्योग / व्यवसाय, तसेच महाराष्ट्राबद्दल थोडी माहिती हि या ब्लॉग / वेबसाइट वरून शेअर करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/after-grandfathers-demise-mithila-palkar-shared-emotional-post-on-insta/", "date_download": "2022-09-25T19:57:42Z", "digest": "sha1:PXPN6PEAZU62VZLLSMVTSLWM73PVK6QT", "length": 8914, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "त्यांच्याशिवाय आयुष्य म्हणजे काय? माहीत नाही; आजोबांच्या निधनानंतर मिथिलाची भावनिक पोस्ट | Hello Bollywood", "raw_content": "\nत्यांच्याशिवाय आयुष्य म्हणजे काय माहीत नाही; आजोबांच्या निधनानंतर मिथिलाची भावनिक पोस्ट\nin फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी\n अभिनेत्री मिथिला पालकरच्या आजोबांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी २६ मार्च २०२२ रोजी जगाचा निरोप घेतला. मिथिला तिच्या आजोबांची लाडकी होती. शिवाय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या स्थानी तिचे आजोबा होते. गेल्या काही वर्षांपासून ती तिच्या आज्जी आजोबांसोबतच राहत होती. त्यामुळे अशा कुणाहीपेक्षा जवळ व्यक्तीचे निधन पचविणे सोप्पी गोष्ट नसते. यामुळे आजोबांच्या निधनानंतर मिथिला अक्षरशः कोलमडली आहे. तिने इंस्टाग्रामवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आपल्या आजोबांसोबतचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी आणि तिच्या कलाकार मित्रमैत्रिणींनी आजोबांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nमिथिलाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे कि, ‘09.02.1928 – 26.03.2022. माझ्या विश्वाचा केंद्रबिंदू आणि मला सर्वाधिक प्रोत्साहन देणारे माझे भाऊ काही दिवसांपूर्वी आम्हाला सोडून गेले. त्यांच्याशिवाय मला आयुष्य म्हणजे काय माहित नाही आणि कदाचित ते कधीच कळणार नाही. एक गोष्ट मला माहित आहे, ते म्हणजे ते खरे लढवय्ये होते. आयुष्यावर भरभरून प्रेम करणारे होते. त्यांची हीच गोष्ट आम्ही आयुष्यभर जपण्याचा प्रयत्न करू. ते माझ्यासाठी खूप खास होते आणि नेहमीच माझे नंबर 1 राहतील. जिथे असाल तिथे छान रहा भाऊ. तुमच्या आनंदी हास्याने स्वर्ग आता अधिक आनंदी होईल.’ मिथिलाच्या या पोस्टवर सुप्रिया पि��गावकर, श्रिया पिळगावकर, अमृता खानविलकर, सायली संजीव यांसारख्या कलाकारांनी कमेंट्सच्या माध्यमातून आजोबाना श्रद्धांजली देत तिचे तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nअभिनेत्री मिथिला पालकर हि तिच्या आजी – आजोबांसोबत दादरला राहत होती. गेल्या दोन वर्षांपूर्वी तिच्या आजोबांनी यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली होती. तेव्हासुद्धा मिथिलाने तिच्या भाऊंसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. ‘भाऊंना भरलेलं घर खूप आवडतं. त्यांची श्रवणशक्ती कमी झाली असली तरी ते सर्वांना पाहून स्मितहास्य करत आणि सर्वांशी गप्पा मारत. कोरोनावर मात केल्यानंतर ते मला हसत म्हणाले होते, की मी किमान शंभरी तरी गाठणार. तुला सोडून इतक्या लवकर कुठेच जाणार नाही’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं होतं. मात्र भाऊंची शंभरी दैवाला मान्य नव्हती बहुतेक. त्यामुळे आज भाऊंनी जगाचा निरोप घेतला मात्र मिथिलाच्या आयुष्यातील त्यांची जागा त्यांच्याशिवाय इतर कुणासाठीच नसेल हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/politics/opposition-leader-devendra-fadnavis-and-bjp-mla-reactions-after-suspension-of-12-bjp-mla/24145/", "date_download": "2022-09-25T21:34:10Z", "digest": "sha1:RS2GY7SU65PZMRN2VG46VMQPEHIZMTYB", "length": 13460, "nlines": 117, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Opposition Leader Devendra Fadnavis And Bjp Mla Reactions After Suspension Of 12 Bjp Mla", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome सत्ताबाजार निलंबनानंतर फडणवीस आणि निलंबित आमदारांचा संताप\nनिलंबनानंतर फडणवीस आणि निलंबित आमदारांचा संताप\nनिलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदारांनी सरकारवरचा संताप व्यक्त केला आहे.\nतालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर आमचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न करुन, सभागृहात विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला. या निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आण��� भाजप आमदारांनी सरकारवरचा संताप व्यक्त केला आहे.\nआमचा संघर्ष चालूच राहील\nआम्हाला ज्या गोष्टीची शंका होती, ती सरकारने खरी करुन दाखवली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आणि या सरकारमुळे ओबीसी आरक्षण कसं गेलं, हे आम्ही दाखवून दिल्याने सरकारने आमच्या 12 आमदारांवर खोटे आरोप करत, ही निलंबनाची कारवाई सूडबुद्धीने केली आहे. पण ओबीसी आरक्षणासाठी 12 काय आमच्या 106 आमदारांचे एक काय, 5 वर्षांसाठी निलंबन झाले तरी आमचा संघर्ष चालूच राहील, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.\n(हेही वाचाः अधिवेशनात ‘राडेबाजी’ भाजपचे 12 आमदार निलंबित… कोण आहेत ‘ते’ आमदार भाजपचे 12 आमदार निलंबित… कोण आहेत ‘ते’ आमदार\nनिलंबन करण्यासाठी रचले कथानक\nयाआधीही अनेकदा सभागृहात असे प्रकार घडलेले आहेत, अध्यक्षांच्या दालनात आधीही अनेकदा बाचाबाची झाली आहे. पण आजवर कोणाचेही निलंबन करण्यात आले नाही, पण जाणीवपूर्वक एक कथानक रचून ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपच्या एकाही आमदाराने शिवी दिलेली नाही. शिवी कोणी दिली हे सगळ्यांनी बघितलेले आहे. शिवसेनेच्या सदस्यांनी तिथे येऊन भाजप आमदारांना धक्काबुक्की केली, त्यानंतर भाजप आमदार आक्रमक झाले. पण आम्ही त्यांना बाजूला केले आणि या प्रकाराबाबत आमदार आशिष शेलार यांनी भास्कर जाधव यांची माफी मागितली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांची गळाभेट घेतली. तो विषय तिथेच संपला होता. पण सरकारच्या काही मंत्र्यांनी मिळून आमच्या आमदारांचे निलंबन करण्यासाठी एक कथानक तयार केले आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nहे तालिबानी सरकार- शेलार\nहा सगळा प्रकार बघितला की असे वाटते की हे नवे तालिबानी आहेत. हे असे तालिबानी राज्यात आहेत याचा मी निषेध करतो, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर आगपखड केली आहे. मी स्वतः आमच्या पक्षाचे सदस्य जे पीठासीन अधिकाऱ्यांसमोर गेले त्यांना ओढून आणले. आमच्या सदस्यांना मी खाली खेचून आणले. संपूर्ण पक्षाच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो असे मी भास्कर जाधव यांना म्हणालो. पण तरीही आमच्यावर ही कारवाी करण्यात आली, हे अत्यंत निंदनीय आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे निलंबित आमदार आशिष शेलार यांनी दिली.\n(हेही वाचाः विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी-विरोधकांमध्ये धक्काबुक्की काय आहे कारण\nसीसीटीव्ही फुटेज समोर आणा\nहे एक षडयंत्र आहे. अध्यक्षांच्या दालनात जे काही झाले त्याचे सीसीटीव्ही फुटेज सरकारने समोर आणावे त्यानंतर दूध का दूध आणि पानी का पानी होईल. ज्या शिवसेना आमदारांनी तिथे येऊन धक्काबुक्की केली त्यांचं निलंबन का करण्यात आलं नाही, असा सवाल भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे.\nबहुमताचा वापर करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबायची महाविकास आघाडीची पद्धत आहे. या सर्व प्रकरणावर पडदा पडल्यानंतर त्याचा पुन्हा पुन्हा सभागृहात उल्लेख करणं हा मुस्कटदाबीचाच प्रयत्न आहे. भाजप आमदारांनी शिवीगाळ केली असेल तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ते सिद्ध करावं.\n– योगेश सागर, भाजप आमदार\n(हेही वाचाः संकटात महाविकास पाठीशी राहिली नाही सरनाईकांनी ‘त्या’ पत्रामागील मांडली व्यथा)\nपूर्वीचा लेखमंडळे, महामंडळे बनले पांढरा हत्ती २० वर्षांपूर्वीचे वार्षिक अहवाल २०२१मध्ये केले सादर\nपुढील लेखशाळा पुन्हा सुरु होणार केव्हा आणि कशा\nलव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान\nलव्ह जिहाद : भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजनबद्ध षडयंत्र\nलव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच\nठाकरे गटाच्या दुस-या राऊतांची जीभ घसरली, शिंदे गटाचा उल्लेख करताना घातली शिवी\nशिंदे गटाचा भाजपलाही ‘दे धक्का’, मुंबईत 100 पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश\nमहापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, बैठकीत निर्णय\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nशिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी\nTraffic Rules : ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात...\nमहिलांसाठी LIC आधारशिला योजना दररोज २९ रुपयांच्या बचतीमुळे तयार होईल ४...\nलव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान\n ‘हे’ लक्षात असू द्या\n ‘हे’ लक्षात असू द्या\nशिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर सहा जखमी\nलव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच\nमहिलांसाठी LIC आधारशिला योजना दररोज २९ रुपयांच्या बचतीमुळे तयार होईल ४...\nTraffic Rules : ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/20/swamisamarth-812/", "date_download": "2022-09-25T19:56:59Z", "digest": "sha1:3FPY2EBTF5UNKFU535XLYNIIIJQ5NMEM", "length": 12719, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "मोठा श्रावणी रविवार 21 वेळा बोला 'हा' मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच! - Marathi 45 News", "raw_content": "\nमोठा श्रावणी रविवार 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच\nमोठा श्रावणी रविवार 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणारच\nमित्रांनो आठवड्यातील पहिला वार म्हणजे रविवार. हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की रविवारचा दिवस सुर्यादेवाना आणि सोबतच भगवान विष्णूदेवाना अर्पण असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक लोक या दिवशी भगवान सुर्यादेवाची, सूर्यनारायणाची पूजा करतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे श्रावण महिना सुरू झाला आहे.\nश्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांना वेगवेगळ्या पूजा अर्चना करून भगवान शंकरांना आपण प्रसन्न करण्यासाठी पूजा करतो व आपण देवाकडे खूप काही मागतो व आपल्याला कोणती संकट यायला नको आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कमी यायला नको यासाठीही आपण देवाकडे मागणी करत असतो.\nआणि मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकराचा मंत्र बोलायचं आहे हा मंत्र खूप शक्तिशाली व लाभदायक आहे आपण हा मंत्र बोलल्याने आपल्या घरातील सर्व संकट दूर होईल व आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण हा मंत्र जर आपल्या देवघरामध्ये भगवान शंकर समोर जर बोलले तरी चालेल.\nआणि मित्रांनो जर तुम्ही असे केले तर ते तुम्हाला कितीही मंत्र बोलला कितीही जप केला तर ते तुम्हाला लाभदायक होणार नाही व तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण नाही झाली की परत तुम्ही देवाला मानत नाही असे देखील तुमच्या मनात येते देव आहेत की नाही असाही प्रश्न तुमच्या मनात येतो कारण तुम्ही ज्या चुका करता त्याच चुका तुम्हाला भोगावे लागतात.\nआणि मित्रांनो आज आपण ज्या मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत या मंत्राचा जप तुम्ही या तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी कोणत्याही वेळी करू शकता मित्रांनो शक्यतो सकाळच्या वेळी देवपूजा झाल्यानंतर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आणि मित्रांनो रविवारच्या दिवस हा सूर्यनारायणांना प्रिय असल्यामुळे जर या दिवशी आपण त्यांच्याच आवडत्या आणि प्रभावी मंत्राचा जप केला तर यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील.\nआणि त्यांच्या कृपेने आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्येही सुख समृद्धी नांदेल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैशांसंबंधीत काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्याही भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने दूर होतील.\nमित्रांनो तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी आपल्याला ज्या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम सूर्य देवताय नमः” ओम भगवते नमः या मंत्राचा जप तुम्हाला 21 वेळा या तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या रविवारच्या दिवशी 21 वेळा करायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही श्रावण रविवारच्या दिवशी या मंत्राचा जप केला तर यामुळे भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि भगवान भोलेनाथ तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण ही करतील म्हणूनच मित्रांनो या तिसऱ्या श्रावण रविवारच्या दिवशी या एका मंत्राचा जप तुम्ही नक्की करा.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवी���ी ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/657", "date_download": "2022-09-25T21:56:55Z", "digest": "sha1:SN255MMVNDS33CBSLRJUJL7P37VI2LFM", "length": 14080, "nlines": 238, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "बिचारे मुख्यमंत्री ‘ नाशिक मध्ये छगन भुजबळ म्हणाले… – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nबिचारे मुख्यमंत्री ‘ नाशिक मध्ये छगन भुजबळ म्हणाले…\nबिचारे मुख्यमंत्री ‘ नाशिक मध्ये छगन भुजबळ म्हणाले…\nदै चालु वार्ता वृत्तसेवा /\nनाशिक : महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था अर्थात ङ्कमित्राङ्कच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती.\nमराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणवार झालेल्या पावसानं हाहाकार उडवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेलं संपूर्ण पीक जमीनदोस्त झालं आहे.या शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकार त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचा विश्वास देखील शेतकऱ्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र���यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परिस्थिती बोलून दाखवली.\nयावेळी बोलताना छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा केलेला ङ्कबिचारे मुख्यमंत्रीङ्क उल्लेख ऐकून अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. मात्र, भुजबळ नेमके कोणत्या संदर्भात हे म्हणाले, हे स्पष्ट होताच उपस्थितांनी देखील त्याला सहमती दर्शवली. ‘ग्लोबल वॉर्मिंग वगैरे मुळे जिथे पाऊस पडायला हवा तिथे पडत नाही. जिथे पडतो तिथे खूप पडतोय. कधी दुष्काळ पडतोय. कधी पाऊस सगळंच वाहून नेतो. इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. या सगळ्याचं ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे‘, असं भुजबळ म्हणाले.\nPrevious: ७ ऑक्टोबरपासून राज्यात जागर एफआरपीचा आंदोलन छेडणार\nNext: चंद्रकांत पाटलांचा संजय राऊत यांना टोला \nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/the-kashmir-files-movie-has-received-excellent-reviews-from-bollywood-actors/", "date_download": "2022-09-25T20:38:06Z", "digest": "sha1:7JSQGXG7MAKK5N6YN4JGXFDTKA5HEGPL", "length": 7688, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "'द काश्मीर फाईल्स' चित्रपटावर बॉलिवूड कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव | Hello Bollywood", "raw_content": "\n‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावर बॉलिवूड कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव\nin फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट\n गेल्या ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकतर हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. याचे कथानक काश्मिरी पंडितांच्या काश्मीर येथून झालेल्या स्थलांतराच्या घटनेचे भाष्य करतो. त्या वेदना, तो त्रास, ते अश्रू आणि काश्मिरी पंडितांनी जगलेले ते दिवस या चित्रपटातून एक भयावह सत्य समोर आणलं गेलं आहे. दरम्यान या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया देणारे दोन गट असले तरीही बॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांनी मात्र चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.\nबॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडिया ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करत ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या कलाकृतीचे कौतुक केले आहे. सोबत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “हा सिनेमा सर्व विक्रम मोडत आहे. ही कौतुकाची वेळ आहे. या सिनेमातील सर्व कलाकारांचं आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं मी अभिनंदन करतो. चित्रपटाच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो”, अशा आशयाचं ट्विट रितेश देशमुखने केले आहे. त्याने या ट्विटमध्ये अनुपम खेर आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना टॅग केले आहे.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली दे���ी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nतसेच बॉलिवूड इंडस्ट्रीतील पंगा गर्ल जी सगळ्यांबद्दल चांगलं बोलणं पसंत करत नाही अश्या अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या सिनेमावर तिने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि, “द काश्मीर फाईल्सच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. त्यांनी पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे पाप होते, ते सर्व पाप धुवून टाकले आहेत. बॉलिवूडचेही पाप त्यांनी धुवून टाकले. हा चित्रपट इतका कौतुकास्पद आहे की जे इंडस्ट्रीवाले आपल्या बिळात लपून बसले आहेत, त्यांनी बाहेर येऊन याचं प्रमोशन केलं पाहिजे. नेहमी ते बकवास, सडलेल्या चित्रपटांचं प्रमोशन करतात.”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/mumbai/2022/05/08/44059/increase-in-rajasthans-difficulty-the-he-star-player-left-the-ipl-halfway-and-returned-to-his-country/", "date_download": "2022-09-25T21:14:20Z", "digest": "sha1:FHVAWQQQJTKJ7C27YLYTBWXAZBFCR4SE", "length": 11376, "nlines": 185, "source_domain": "krushirang.com", "title": "राजस्थानच्या अडचणीत वाढ; 'तो' स्टार खेळाडू IPL अर्धवट सोडून आपल्या देशात परतला", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nराजस्थानच्या अडचणीत वाढ; ‘तो’ स्टार खेळाडू IPL अर्धवट सोडून आपल्या देशात परतला\nराजस्थानच्या अडचणीत वाढ; ‘तो’ स्टार खेळाडू IPL अर्धवट सोडून आपल्या देशात परतला\nमुंबई- राजस्थान रॉयल्सचा (Rajshthan Royal) दिग्गज शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) आपल्या देशात परतला आहे. राजस्थानने सोशल मीडियावर(Social media) पोस्ट शेअर करून त्याची माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये हेटमायर चाहत्यांना संदेश देताना दिसत आहे. शिमरॉन हेटमायरने व्हिडिओमध्ये खुलासा केला आहे की तो आयपीएल अर्धवट सोडून आपल्या देशात का परतत आहे. खरंतर हेटमायर आता वडील होणार आहे. त्यामुळेच पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यानंतर तो आपल्या देशात परतला. तथापि, मुलाच्या जन्मानंतर, हेटमायर पुन्हा परत येईल आणि त्याचे रंग सेट करेल.\nआपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना.. मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा\nपंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात शिमरॉन हेटमायरने 16 चेंडूत 31 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले होते. हेटमायर या हंगामात उत्तम स्थितीत आहे. हेटमायरने या मोसमात एक खास विक्रम केला आहे.\nतो सीझन-15 मध्‍ये डेथ ओव्‍हरमध्‍ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे, या मोसमात हेटमायर डेथ ओव्‍हरमध्‍ये 209 धावा करून टीम राजस्‍थानसाठी फिनिशरची भूमिका बजावताना दिसला आहे. या बाबतीत दिनेश कार्तिक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या हंगामात कार्तिकची बॅट डेथ ओव्हर्समध्येही धावा उडवत आहे.\nकार्तिकने डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजी करताना आरसीबीसाठी एकूण 174 धावा केल्या आहेत. त्याचवेळी राहुल तेवतिया तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने आतापर्यंत डेथ ओव्हर्समध्ये एकूण 134 धावा केल्या आहेत.\n‘त्या’ दौऱ्यावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल ; म्हणाले, खोट्या विश्वासाने ..\nगुजरात निवडणुकीसाठी भाजपने ठरवला ‘तो’ फॉर्म्युला; काँग्रेसच्या अडचणीत होणार वाढ\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/pune-ambil-odha-court-relieves-locals-in-ambil-odha-area-suspension-of-demolition-work-by-pmc-mhss-569745.html", "date_download": "2022-09-25T21:40:34Z", "digest": "sha1:E7QTCFRMAZ6PHNHJYAJ2B2OTILPAFNJZ", "length": 11541, "nlines": 159, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "pune ambil odha : आंबिल ओढ्याच्या स्थानिकांना कोर्टाचा दिलासा, तोडकामाला स्थगिती – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\npune ambil odha : आंबिल ओढ्याच्या स्थानिकांना कोर्टाचा दिलासा, तोडकामाला स्थगिती\npune ambil odha : आंबिल ओढ्याच्या स्थानिकांना कोर्टाचा दिलासा, तोडकामाला स्थगिती\nआंबिल ओढा परिसरात असलेल्या अनधिकृत घरांवर पुणे पालिकेकडून तोडकामाला आज सुरुवात करण्यात आली होती.\nआंबिल ओढा परिसरात असलेल्या अनधिकृत घरांवर पुणे पालिकेकडून तोडकामाला आज सुरुवात करण्यात आली होती.\nपुणे, 24 जून : पुण्यातील (Pune) आंबिलओढा (ambil odha slum) परिसरातील अतिक्रमण असणाऱ्या घरांवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु, आता स्थानिकांना पुणे न्यायालयाने (pune court) मोठा दिलासा दिला आहे. पुणे पालिकेच्या तोडकामाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्थानिकांनी तुर्तास सुटकेचा श्वास सोडला आहे. आंबिल ओढा परिसरात असलेल्या अनधिकृत घरांवर पुणे पालिकेकडून तोडकामाला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद चिघळला होता. त्यामुळे पोलीस आणि स्थानिकांमध्ये मोठा संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने स्थानिकांची बाजू घेत तुर्तास तोडकामाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्थानिकांनी एकच जल्लोष साजरा केला. 12 वीच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाकडून राज्य मंडळांना महत्त्वाचे निर्देश दरम्यान, अतिक्रमण कारवाईमध्ये आतापर्यंत 130 कुटुंबांना हटवण्यात आले. कारवाई करून बाहेर काढलेल्या 130 कुटुंबांपैकी 81 कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था राजेंद्रनगरच्या एसआरए कॉलनीमध्ये करण्यात आली आहे. सुमारे 81 कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाचा करारनामा करण्यात असून तातडीने बांधकाम व्यावसायिकांकडून करून देण्यात आला. पुढे जाण्यास साईड न दिल्यानं एसटी चालकाला मारहाण; महिला कंडक्टरला नेलं फरफटत उर्वरित सुमारे 50 कुटुंबांनी बांधकाम व्यावसायिकाकडून भाडं घेऊन आपल्या पसंतीने जागा शोधून राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळी ज्या कारवाईने मोठा आक्रोश तयार झालेला होता. दुपारपर्यंत प्रशासनाने अत्यंत वेगवान हालचाली करून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवली होती. कारवाई जवळपास पूर्ण केली आहे. आता आंबिल ओढा सरळ करण्याचे काम आणि एसआरएच्या इमारतीच्या बांधकामालासुरुवात केली जाणार आहे. या इमारतीचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 130 कुटुंबीयांना तिथे घर देण्यात येतील.\nEngineer उमेदवारांनो, नोकरीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत\nShocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घ���नेचा CCTV आला समोर\nLove Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर\nभाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय\nपत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार\nपुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nजगू द्याल का नाही राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nRaj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nहा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T21:49:58Z", "digest": "sha1:MTIWYBHIKP45R72ZEOR2L4DBATLKWMQ6", "length": 11783, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "कोतवाली पोलिसांनी पकडला कोटीचा गुटखा ; १० जण अटक - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nकोतवाली पोलिसांनी पकडला कोटीचा गुटखा ; १० जण अटक\nअहमदनगर – गुटख्याच्या गोडावूनवर कोतवाली पोलीसांचा छापा टाकून १० आरोपींना अटक करून १ कोटी ६ लाख २३ हजार ७२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पञकार परिषदेत दिली. यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे पो नि संपत शिंदे हे उपस्थित होते.\nजिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो नि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोसई गजेंद्र इंगळे, व गुन्हे शोध पथकाचे पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना सागर पालवे, पोना राजु शेख, पोकाँ अभय कदम, पोका दिपक रोहकले, पोकाँ अमोल गाढे, पोकों सोमनाथ राउत, पोकाँ अतुल काजळे तसेच पोहेकाॅ दिपक सावळे, चापोहेकाॅ सतिष भांड, पोना राहुल गवळी, पोकाॅ संदीप थोरात, पोकाॅ राहुल गुंडू ( सायबर सेल अ नगर) आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.\nदि.१६ फेब्रुवारी २०२२ रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात दोनजण महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधीत सुपारी विक्री करणे व त्याचा साठा करून सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ कब्जात बाळगण्यास प्रतिबंध असताना एका मोपेड गाडीवरुन गुटखा व सुगंधीत सुपारीजन्य पदार्थ सोबत घेऊन ते विक्री करण्यास आलेले आहेत. आता गेल्यास मिळून येतील अशी बातमी मिळाली. त्या ठिकाणी जावून खात्री करून छापा टाका, असा आदेश दिल्याने पोसई गजेंद्र इंगळे व गुन्हे शोध पथकाला पोनि.श्री शिंदे यांनी दिला.\nपथकाने त्या ठिकाणी जावून खात्री करून पंचासमक्ष छापा टाकला असता त्यांचे कडील गोवा गुटखा, सुगंधीत सुपारी विक्री करताना मिळून आले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राकेशकुमारा जगदंबप्रसाद मिश्रा (वय ४२, रा MIDC अ.नगर), अभिजित गोवींद लाटे (वय ३४ रा पाईपलाईन रोड अ नगर) असे असल्याचे सांगितले. त्यांना त्यांचे ताब्यातील गोवा गुटख्याबाबत चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी येथे गुटख्याचे गोडावून असून तेथूनच सगळा माल विक्री करीता वितरीत केला जातो, असे सांगितले.\nपोलीस पथकाने एमआयडीसी बोल्हेगाव परिसरात राहणारे रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे यांचे शेती गट क्रं ६५/५ गटमध्ये एका पत्र्याचे शेडमध्ये पंचासमक्ष छापा टाकला. या ठिकाणी आरोपी हे गुटख्याचे पाकीट मोजताना मिळून आल्याने त्यांना जागीच ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव राहुल कैलासनाथ सिंग (वय २४, रा दसगर पारा ता कादीपुर जि सुलतानपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर), अझर शकील शेख वय ३१ रा दावल मालीक चौक बोल्हेगाव ता जि अहमदनगर), चंद्रकेश शोभनाथ तिवारी (वय ५०, रा पाडीच डिहीया ता शाहगंज जि जोनपुर उत्तर प्रदेश ह.रा. MIDC बोल्हेगाव अ नगर), शिवप्रकाश रामकुमार तिवारी (वय ४८, रा रामडिहीया ता शहाग��ज जानेपुर उत्तर प्रदेश ह.रा. एमआयडीसी बोल्हेगाव अ नगर), मोहसिन शब्बीर पटेल (वय ३६ रा बोल्हेगाव नवनाथ नगर ता जि अहमदनगर), अर्जुन शंकर यादव (वय ४६, वरळी कोळी वाडा वारसलेन मुंबई ह.रा एमआयडीसी बोल्हेगाव अ नगर), नितीन सुनिल साठे (वय ३२, रा सनफार्मा शाळे जवळ बोल्हेगाव अहमदनगर), शादाब शब्बीर पटेल (वय २९, रा बोल्हेगाव नवनाथ नगर ता जि अ नगर) अटक असून, पत्र्याचे गोडावून, शेडचे मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा फरार असल्याचे सांगितल्याने त्या ठिकाणाची पंचासमक्ष झडती घेतली. गुटखा व सुगंधीत सुपारी व माल वाहतूक करणे करीता वापरातील वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे .\nकर्जत येथील पिर हजरत दावल मलिक देवस्थानच्या जमिनीचा ताबा नव्या व्यवस्थापकीय मंडळाकडे,\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्वचारोग निदान व शस्त्रक्रिया उपचार शिबिराचे आयोजन\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84389.html", "date_download": "2022-09-25T20:00:37Z", "digest": "sha1:NGE2RZ7YYLST24K5M5PGQ3OXZFEK5JEH", "length": 24579, "nlines": 222, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन ! – हिंदु जनजागृती समिती - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – हिंदु जनजागृती समिती\nश्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍यांवर त्वरित गुन्हे नोंद करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – हिंदु जनजागृती समिती\n५ वर्षांनंतरही ‘सीआयडी’च्या अहवालावर कारवाई करण्यास विलंब का \nधाराशिव येथे पत्रकार परिषद\nडावीकडून अधिवक्ता नीलेश सांगोलकर, श्री. राजन बुणगे आणि श्री. किशोर गंगणे\nधाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीदेवीचे मंदिर हे शासकीय नियंत्रणात आहे. मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपिठात प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देतांना न्यायालयाने सदर प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडीचा) चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला होता. या ‘सीआयडी’च्या चौकशी अहवालात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. त्या चौकशी अहवालानुसार दानपेटी लिलावात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा घोटाळा झालेला असून, त्यात दोषी म्हणून ९ लिलावदार, ५ तहसीलदार, १ लेखापरिक्षक, १ धार्मिक सहव्यवस्थापक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे, तसेच त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे; मात्र हा चौकशी अहवाल २० सप्टेंबर २०१७ या दिवशी अपर मुख्य सचिव, गृह विभाग, महाराष्ट्र राज्य यांना सादर होऊन ५ वर्षे होत आली तरी अद्यापही दोषींवर क��णतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या काळात एक आरोपी मृत झाला आहे, तर घोटाळा प्रारंभ होऊन ३१ वर्षे झाली आहेत, मग शासन अन्य आरोपी मृत होण्याची वाट पाहत आहे कि यात दोषी ठरवलेल्या शासकीय अधिकार्‍यांना पाठीशी घालत आहे आता तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य दाखवून तात्काळ सर्व दोषींवर एफ्.आय.आर्. (FIR) दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच त्यांच्याकडून देवस्थानच्या लुटीची रक्कम चक्रवाढ व्याजासह वसूल करावी. अन्यथा हिंदु जनजागृती समितीला यासाठी रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, तसेच आवश्यकता भासल्यास न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. धाराशिव येथील मारवाड गल्लीतील श्री बालाजी मंदिर सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे उपस्थित होते.\nनागरिकांना कायद्याचा धाक दाखवणारे प्रशासन मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी गप्प का – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद\nमंदिरांतील व्यवस्थापनात सुधारणा व्हावी यासाठी मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले आहे; मात्र तसे न होता मंदिरातच भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा उद्देश साध्य झालेला नाही, हेच स्पष्ट होते. मास्क किंवा हेल्मेट घातले नाही; म्हणून दंड आकारणारे, तसेच नागरिकांना कायद्याचा धाक दाखवणारे प्रशासन मंदिरातील ८ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी गप्प का असा प्रश्न अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी या वेळी उपस्थित केला.\nपत्रकार परिषदेला उपस्थित वार्ताहर\nअपहारप्रकरणातील संबंधितांवर गुन्हा नोंद करून मंदिरातील देवनिधीचा मांडलेला बाजार बंद करावा – किशोर गंगणे, माजी अध्यक्ष, तुळजाभवानी पुजारी मंडळ\nमंदिराच्या अपहारप्रकरणातील खरी माहिती दडपून ठेवली जात आहे. माहितीच्या अधिकारातही योग्य माहिती मिळत नाही. यासंदर्भातील अनेक तक्रारींकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मंदिराच्या अपहारप्रकरणातील संबंधितांवर गुन्हा नोंद करून मंदिरातील देवनिधीचा मांडलेला बाजार बंद करावा, अशी मागणी श्���ी. किशोर गंगणे यांनी या वेळी केली.\nपत्रकार परिषदेला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद \nपत्रकार परिषदेला विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांचे २२ पत्रकार उपस्थित होते. राज्यस्तरीय वृत्तवाहिन्यांनीही या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांची मुलाखत घेतली.\nतुळजापूर भवानी मंदिरप्रशासनाचा भोंगळ कारभारराज्यस्तरीयहिंदु जनजागृती समिती\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nहिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ,अमरावती\nज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nभारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.jpsmedical.com/mr/isolation-gown/", "date_download": "2022-09-25T20:12:28Z", "digest": "sha1:ZDC7SVMA3TX77VTS5I5YLEMN2TS7AUMJ", "length": 6301, "nlines": 221, "source_domain": "www.jpsmedical.com", "title": "आयसोलेशन गाउन मॅन्युफॅक्चरर्स - चायना आयसोलेशन गाउन फॅक्टरी अँड सप्लायर्स", "raw_content": "\nस्वत: ची सीलिंग पाउच\nस्वत: ची सीलिंग पाउच\nए सह मायक्रोसॉरस कव्हरेल ...\nथ्रीटसह इपीरिएशियल सीपीई गाऊन ...\nडिस्पोजेबल मायक्रोप्रस कोव्ह ...\nनॉन विणलेल्या (पीपी) वेगळ्या गाउन\nहलके-वजन असलेल्या पॉलीप्रोपायलीन नॉनव्हेन फॅब्रिकपासून बनविलेले हे डिस्पोजेबल पीपी आयसोलेशन गाउन तुम्हाला आराम मिळवून देतो.\nक्लासिक मान आणि कमरच्या लवचिक पट्ट्या दर्शविण्यामुळे शरीराचे चांगले संरक्षण होते. हे दोन प्रकारचे ऑफर करते: लवचिक कफ किंवा विणलेले कफ.\nपीपी इसोलाटीन गाऊन वैद्यकीय, रुग्णालय, आरोग्यसेवा, फार्मास्युटिकल, अन्न उद्योग, प्रयोगशाळा, उत्पादन आणि सुरक्षितता मध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nसी 1506, क्रमांक 519, किफन आरडी, पुडोंग, शांघाय, चीन. 200137\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2012/08/shri-krishna-janmashtami-festival.html", "date_download": "2022-09-25T20:44:35Z", "digest": "sha1:EGRQW2FTPSNUC56DN2O567YRYCB7OHZ3", "length": 96092, "nlines": 1958, "source_domain": "www.marathimati.com", "title": "श्रीकृष्ण जन्माष्टमी - सण-उत्सव", "raw_content": "\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)\nमहाराष्ट्र दिन (१ मे)\nजागतिक महिला दिन (८ मार्च)\nरिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)\nवारी विशेष (पंढरपूर वारी)\nवेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट\nश्रीकृष्ण जन्माष्टमी - सण-उत्सव\nश्रीकृष्ण जन्माष्टमी, सण-उत्सव - [Shri Krishna Janmashtami, Festival] श्रावण वद्य अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.\nश्रावण वद्य अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस (श्रीकृष्ण जन्माष्टमी) म्हणून साजरा केला जातो\nकृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस असतो.\nजेव्हा अधर्म, अत्याचार, अनिती ह्यांचा कडेलोट होतो, त्यावेळी भगवंत अवतार घेतो. त्यावेळी ही तसंच झालं.\nमथुरेचा राजा कंस ह्याच्या अधर्म, अत्याचार, अनितीला जेव्हा प्रजा त्रासली. कंसाने काय केले नाही, त्याने आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव ह्यांना बंदीशाळेत टाकले. कां तर तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हा तुझा वध करील ही आकाशवाणी त्यानं ऐकली होती. आपला शत्रू जन्मताच नाहिसा करायचा, मारून टाकायचा, म्हणून कंसान देवकीची बाळ मारून आपल्या माथी बाल हत्येच पाप घेतलं. बालकाची निर्घुण हत्या केली, तेव्हा देवकीपोटी आठव्या बालकाच्या रूपाने भगवान महाविष्णू ह्यांनी श्रीकृष्ण रूपाने आठवा अवतार घेतला.\nश्रावण वध अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस. श्रीकृष्ण ही भारतीयांची लाडकी देवता. त्यामुळे गोकुळाष्टमी-कृष्णाष्टमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इ. अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही तर तो दुसर्‍या दिवशी सोडतात. त्यालाच कृष्णाष्टमीचे पारणे असे म्हणतात.\nकृष्ण हा भगवान महाविष्णू ह्यांचा आठवा अवतार. त्या अवताराची प्रगटन तिची अष्टमीच. ह्या अवताराच प्रमुख कार्य म्हणजे धर्म रक्षण, भक्त भाविक सज्जन ह्यांच रक्षण अन दुर्जनांना शासन करणं हेच होय. कौरव पांडवाच्या मधलं ते महाभारत घडू नये म्हणून श्रीकृष्णाने खूप प्रयत्न केले, पण…अखेर कृष्णाला सत्याच्या बाजूने, धर्माच्या बाजून म्हणजेच पांडवांच्या बाजूनेच युद्धांत उतरावे लागले. पांडवाच्या बाजूने राहून श्रीकृष्णा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले. कपटी अन‌ कुटिल कारस्थानी कौरवांचा पराभव केला.\nश्रीकृष्णाने बालपणी गोकुळ वृंदावनातील असंख्य गोप-गोपींना आपल्या रूपाने आकर्षित केले. मधुर बासरीने वेड लावले. दुष्ट कंसाचा वध केला. कालिया मर्दन केले. गोवर्धन पर्वत एका करंगळीवर उचलून इंद्राचे गर्वहरण केले. गोकुळचा हा दही, दूध, लोणी चोरणारा कृष्ण, कधी लोकांचा चित्तचोर झाला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.\nश्रीकृष्ण चरित्र हा एक स्वतंत्रपणे अभ्यासाचा, अनुकरणाचा विषय आहे. अर्जुनाचे निमित्त करून उभ्या मानव जातीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांना गीतामृत पाजणारा तो हा कृष्णच. मूठभर पोह्यांसाठी आपल्या मित्राला सुवर्ण नगरी करून देणारा हा कृष्णच. तो असा ���र्जुनाचा सखा, मार्गदर्शक तसाच भोळ्या भावड्या भक्ताचा संरक्षक-मार्गदर्शकही. त्या दुष्टांच्या संहारकाची आणि सज्जन भक्त भाविकांच्या संरक्षकाची आपल्याला सदैव आठवण रहावी. तो आठवा श्रीहरी आपण आठवावा म्हणून हा कृष्ण जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.\nदुसर्‍या दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दही हंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरांत ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो. नवयुवकांसाठी हा एक विलक्षण उत्साहाचा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी हा आनंदाचा दिवस असतो.\nसंपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nदिनांक २३ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस डॉ. अभय बंग - (२३ सप्टेंबर १...\nदिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टे...\nदिनांक २४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दि...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nकोणत्याही देशाचा विनाश करायचा असेल तर केवळ धर्माच्या नावावर लोकांना भांडायला लावा, देश आपोआपच नष्ट होईल.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा श्रीज्ञानदेवाची आरती (Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja) आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती ...\nआरती तुकारामा - तुकारामाची आरती\nआरती तुकारामा (तुकारामाची आरती). आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा \nजय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती\nजय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा (सत्यनारायणाची आरती) सत्यणारायणाच्या पूजेच्या वेळी म्हंटली जाणारी श्री सत्यनारा...\nश्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कह���ण्यांपैकी एक - हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nसन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,999,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,25,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,769,आईच्या कविता,20,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,7,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,16,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,21,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,51,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,6,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्र��ट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,422,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,25,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,8,निवडक,1,निसर्ग कविता,22,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,30,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,11,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,84,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,7,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,13,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,651,मराठी गझल,18,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,66,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,13,मराठी टिव्ही,32,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,6,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,35,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,195,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,305,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महा��ाष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,85,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,54,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,42,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,129,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,19,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,107,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडग��ळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\n माझ्या मातीचे गायन: श्रीकृष्ण जन्माष्टमी - सण-उत्सव\nश्रीकृष्ण जन्माष्टमी - सण-उत्सव\nश्रीकृष्ण जन्माष्टमी, सण-उत्सव - [Shri Krishna Janmashtami, Festival] श्रावण वद्य अष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/bigg-boss-marathi-3-vikas-patil-the-mastermind-in-bigg-boss-marathi-house-new-task-and-new-plan-sp-620674.html", "date_download": "2022-09-25T20:13:06Z", "digest": "sha1:L7XNLTRQZ2KPXZG7L45HBFFYB22SMZX4", "length": 9679, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bigg Boss Marathi च्या घरातील विकास पाटील The MasterMind ; कॅप्टनशी टास्क जिंकण्यासाठी असा केला आहे प्लॅन – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nBigg Boss Marathi च्या घरातील विकास पाटील The MasterMind ; कॅप्टनशी टास्क जिंकण्यासाठी असा केला आहे प्लॅन\nBigg Boss Marathi च्या घरा��ील विकास पाटील The MasterMind ; कॅप्टनशी टास्क जिंकण्यासाठी असा केला आहे प्लॅन\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3) कालपासून “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य सुरू आहे . विकास Team A मध्ये असल्याने तो Team B सोबत कार्याची रणनीति आखताना दिसणार आहे, कारण कुठेतरी त्याला देखील कॅप्टन होण्याची इच्छा आहे.\nबिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3) कालपासून “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य सुरू आहे . विकास Team A मध्ये असल्याने तो Team B सोबत कार्याची रणनीति आखताना दिसणार आहे, कारण कुठेतरी त्याला देखील कॅप्टन होण्याची इच्छा आहे.\nमराठमोळे दिग्दर्शक रवी जाधवने केलं हिंदी वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात\nअमेय वाघ आणि सुमीतमध्ये वादाची ठिणगी, काय आहे नेमकं प्रकरण\n'ती माझ्या आयुष्यात आलीये आणि ...'; संतोष जुवेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात\nतुम्ही कधी बर्फाची पोळी खाल्लीये का; याविषयी विशाखा सुभेदार काय म्हणाली पाहा\nमुंबई, 20 ऑक्टोबर: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये (Bigg Boss Marathi 3) कालपासून “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य सुरू आहे . काल टीम A पूर्णपणे जणू (Bigg Boss Marathi 3 latest episode) मीरा साठीच खेळत होती की काय असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेलच. मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपुरी राहिली कारण, उमेदवारीमधून ती बाहेर पडली. आदिश आणि मीरामध्ये काल उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि ती ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार. आज टीम A म्हातारी बनणार असून Team B म्हणजेच विशाल, सोनाली..... प्राणी बनणार आहेत म्हणजेच या टीमला भोपळे लपवायचे आहेत. आणि विकास Team A मध्ये असल्याने तो Team B सोबत कार्याची रणनीति आखताना दिसणार आहे, कारण कुठेतरी त्याला देखील कॅप्टन होण्याची इच्छा आहे.\nविकासचे म्हणणे आहे, “ दुसर्‍या राऊंडला आजीचे गाठोडे आहे ना ते उघडायचे आणि त्याच्यामध्ये भोपळा ठेवायचा, काल आम्ही पहिले ते उघडून... भोपळा ठेवला की, परत गाठोड आहे तिथे ठेवायचे. मी येणार डायरेक्ट गाठोड घेऊनच आत येणार. तिघांना बाहेर काढायचे आहे. वाचा : ओळखलं का फोटोतील 'या' चिमुकलीला आज आहे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका विशाल तुझं पहिलं काम जिथे जयचा टाकशील तिथे उत्कर्षचा टाकशील आणि तिथेच दादूसचा पण टाकशील. आपल्याला हे तीन लोकं बाहेर काढायची आहेत. हे तीन एकदा बाहेर गेले की मग ... पुढे मग खेळवा तुम्ही सगळ्यांना. कारणं तेव्हा फक्त मुली रहातील. काल जे ते करत होते ना, आपल्याला तितकं नाही करायचे पण... आणि पुढे अजून काही योजना आखल्या गेल्या. बघूया कोण बाजी मारते ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा. वाचा :Bigg Boss Marathi:आज्जीने काहींना दिला 'धम्मक लाडू' तर काहींना 'बेसन लाडू' आता हा टास्क कोण जिंकतेय व कॅप्टन कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्यामुळे कॅप्टन कोणत्या ग्रुपचा होणार यावर देखील घरातील पुढची गणित अवलंबून आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/ncsc-aurangabad-recruitment/", "date_download": "2022-09-25T20:27:21Z", "digest": "sha1:DT4FER4CF3RCSAPUL4OKB3TRDPA2KQHN", "length": 13961, "nlines": 216, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "NCSC Aurangabad Recruitment 2018 Apply Online For 4460 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nअनुसूचित जातियों के लिए राष्ट्रीय आयोग ने नौकरी विज्ञापन प्रकाशित किया है, एनसीसी औरंगाबाद भर्ती २०१८ लागू करने के लिए कह रहा है यह नया विज्ञापन सहायक शिक्षक – आंगनवाड़ी सहायक और अधिक की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन सहायक शिक्षक – आंगनवाड़ी सहायक और अधिक की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से ४४६० रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2128/", "date_download": "2022-09-25T21:18:01Z", "digest": "sha1:A6EY4AK4J7AT7N34DE2DMC3IEY2TBDHN", "length": 5364, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "फेस येथे आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन समाज मंदिराचे उद्घाटन - Public", "raw_content": "\nफेस येथे आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन समाज मंदिराचे उद्घाटन\nफेस ता. शहादा येथे आ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन समाज मंदिराचे उद्घाटन माजी मंत्री व आ. डॉ. विजयकुमार गावित व खा. डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.\nआ. डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधितुन फेस ता. शहादा येथील समाज मंदिराच्या उद्‌घाटन प्रसंगी डॉ. सुप्रिया गावीत , फेस सरपंच लहू पुना भिल , वृंदाताई किशोर पाटील, जयपालसिंग रावल, पुज्यनीय डॉ . महंत श्री . संवत्सरकर बाबा, राकेश पाटील, मनीलालभाई पाटील , पदमाबाई भिल , अलकाबाई चौधरी , राजश्री पाटील , भटीबाई भिल , किशोर पाटील , रामलाल मोरे , ज्योती भिल व सर्व ग्रा.पं. सदस्य फेस आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थीती होती .\nआर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्वृती परीक्षेत श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत\nजाचक कायद्याविरोधात २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी पाळणार एक दिवसाचा लाक्षणिक बंद\nजाचक कायद्याविरोधात २३ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सुवर्ण व्यापारी पाळणार एक दिवसाचा लाक्षणिक बंद\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2623/", "date_download": "2022-09-25T21:08:53Z", "digest": "sha1:IEMTBMTQ7YACZPJXVBDNFPN67MHOUEYA", "length": 7598, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात भाजपाची मागणी - Public", "raw_content": "\nमुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे न��व देण्यात भाजपाची मागणी\nनंदुरबार शहरातील सिंधी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे उड्डाणपूल बांधण्यात यावा , मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात यावे , यासह विविध मागण्यांचे निवेदन भाजपच्या वतीने केंद्राच्या रेल्वे मंडळाच्या प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यांना देण्यात आले .\nभारतीय रेल्वे मंडळाच्या प्रवासी सुविधा समितीच्या सदस्यांचे नंदुरबार येथे आगमन झाले . या वेळी याकमिटीचे प्रमुख डॉ.राजेंद्र फडके , छोटूभाई पाटील , कैलाश वर्मा , गिरीश राजगोर , विभा अवस्थी यांचे स्वागत भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले . याप्रसंगी नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे रेल्वेच्या विविध समस्यांबाबत निवेदनदेखील देण्यात आले . या वेळी खासदार डॉ . हीना गावित , जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी , युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील , भटके – विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे , वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शाह , प्रा.पंकज पाठक , युवा मोर्चा शहर अध्यक्ष जयेश चौधरी , सुनील वाघरी आदी उपस्थित होते . सिंधी कॉलनीकडे मोठी वस्ती झाल्याने या भागात जाण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा . तसेच आरक्षित व अनारक्षित तिकीट खिडकी या भागात उभारण्यात यावी , संपूर्ण रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे , अशीही मागणी करण्यात आली . रेल्वे स्टेशनच्या काही भागात शेड नाही . त्यामुळे पूर्ण स्थानकावर कव्हरशेड उभारण्यात यावा , नंदुरबार – पुणे ही प्रवासी गाडी लवकर सुरू करण्यात यावी , मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीला शहीद शिरीषकुमार यांचे नाव देण्यात यावे , दिव्यांग – व्यक्तींसाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांची सुविधा करण्यात यावी , प्रवाशांना थांबण्यासाठी एका रूमची – व्यवस्था करण्यात यावी , अशी मागणी करण्यात आली .\nरोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे रोटरी गुणवंत पुरस्कार जाहीर\nनंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक उत्साहात साजरा\nनंदुरबार येथील एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये शिक्षक उत्साहात साजरा\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहि��ा सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://threadreaderapp.com/thread/1262780235864584192.html", "date_download": "2022-09-25T20:31:34Z", "digest": "sha1:FW5QJ73QY6SEV7NBOOPEAMQEA3BEL3SR", "length": 8378, "nlines": 104, "source_domain": "threadreaderapp.com", "title": "Thread by @mohol_murlidhar: असे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम... (1/3) #PuneFightsCorona असे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम... (2/3) #PuneFightsCorona असे…", "raw_content": "\nअसे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम...\nअसे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम...\nअसे असतील पुणे शहरातील लॉकडाऊन ४ चे नियम...\nगणेशोत्सव आणि माझ्यातला कार्यकर्ता \nपुणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत आगामी गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे. या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयाबद्दल सर्व मंडळांचे पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद \nमी स्वतःदेखील सर्वात आधी गणेश मंडळाचा कार्यकर्ता. गणेशोत्सव कार्यकर्त्यांसाठी नेमका काय असतो हे शब्दांत सांगणे कठीण आहे. वर्षभर आतुरतेने उत्सवाची वाट पाहत असताना उत्सव जसजसा जवळ येतो, तसतसा अंगात वेगळाच उत्साह अंगात संचारतो.\nकोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंडळानी घेतलेला निर्णय अत्यंत जड अंतःकरणाने घेतला असणार, यात अजिबातही शंका नाही. मात्र व्यापक सामाजिक हिताचा विचार करून घेतलेला हा निर्णय कार्यकर्त्यांच्या संवेदनशील मनाची साक्ष देणारा आहे.\nपुण्यातील काही भागात उद्यापासून केवळ दूध आणि मेडिकल सेवा \nकोरोना प्रादुर्भाव अधिक असलेल्या भागात उद्यापासून तीन दिवस किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी विक्री बंद राहणार राहणार असून दूध विक्री स.१० ते दु.१२ सुरु असेल तर घरोघरी दूध विक्रीसाठी स. ६ ते १० वेळ असेल.\n■ पूर्ण हद्दीत बंधने असलले ठाणे\nसमर्थ, खडक आणि फरासखाना\n■ काही भागात बंधने असलेले पोलीस ठाणे...\n● स्वारगेट पोलीस ठाणे●\nगुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी\nनवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मशीद जवळचा परिसर, भीमपुरा ले��, बाबजान दर्गा/ क्वार्टर गेट, शिवाजी मार्केट/सरबतवाला रोड, शीतळादेवी मंदिर रोड\nताडीवाला रोड (खासगी रस्ता)\nपुण्यातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील \nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे शहरातील आणखी २२ भाग पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, ही सर्वांना मनापासूनची विनंती \nसील करण्यात येत असलेले भाग...\n१) पत्राचाळ, लेन नंबर १ ते ४८ आणि परिसर, प्रभाग क्रमांक २०\n२) संपूर्ण ताडीवाला रोड\n३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर, प्रभाग क्रमांक ०२\n४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटर स्टँड, संत कबीर, AD कॅम्प चौक, क्वार्टर गेट\n५) विकासनगर, वानवडी गाव\n६) लुम्बिनीनगर, ताडीवाला रोड\n७) चिंतामणीनगर, हांडेवादी रोड\n८) घोरपडी गाव, BT कवडे रोड\n९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवाननगर, येरवडा प्रभाग ८\n१०) पर्वती दर्शन परिसर\n११) जुने शिवाजीनगर बसस्थानक परिसर\n१२) पाटील इस्टेट परिसर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23024/", "date_download": "2022-09-25T21:31:45Z", "digest": "sha1:EAGQN3I56URPEAJCLH67N4A2XJATEWK3", "length": 17186, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "खारकच्छ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nखारकच्छ : समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात तयार झालेले वाळूचे बुटके बांध यांमधील खाऱ्या पाण्याची पट्टी. वाळू, खडे, चिखल यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद पट्टीने उपसागराचे मुख अंशतः किंवा पूर्णपणे बंद झाले असेल, तर किनारा व ही पट्टी यांमधील जलविभागालाही खारकच्छ म्हणतात. किनाऱ्याजवळील प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छ निर्माण होते. खारकच्छ उथळ असते व सपाट तळाच्या लहान नौकांच्या वाहतुकीस ते उपयुक्त असते.\nअसे खारकच्छ भारताच्या नैर्ऋत्य व आग्नेय किनाऱ्यांवर पुष्कळ आढळतात. केरळचे ते एक वैशिष्ट्यच आहे. तेथील नारळ, काथ्या व त्यांपासून बनविलेल्य वस्तू यांची बरीच वाहतूक त्यांतून होते. खारकच्छाचे केरळमधील स्थानिक नाव ‘कायल’ असे आहे. नदीचे पाणी समुद्रात शिरू शकले नाही, तर ते मुखाजवळ किनाऱ्याला समांतर दोन्ही बाजूंस पसरते. त्यासही कायल (बॅक-वॉटर) म्हणतात. वाहतुकीच्या सोयीसाठी कायले एकमेकांस व समुद्राला कालव्यांनी जोडलेली असतात. किनाऱ्यापासून असलेल्या प्रवाळभित्ती आणि किनारा यांच्या दरम्यानचे खारकच्छ रुंद, खोल व विस्तृत असतात. कंकणद्वीपाच्या आतील बाजूस जे जलविभाग असतो तोही खारकच्छ होय. जर्मनी, पोलंड व रशिया यांच्या बाल्टिक समुद्रावरील किनाऱ्यावर काही नद्यांच्या मुखाशी एक टोक जमिनीशी जोडलेल्या वाळूच्या दांड्यांनी खारकच्छ तयार झाले आहेत. त्यांस तेथे ‘हाफ’ म्हणतात व ते तयार करणाऱ्या वाळूच्या दांड्यांस ‘नेहरूंग’ म्हणतात. या बंदिस्त खारकच्छांच्या अरुंद मुखांतून आत आलेल्या जहाजांना तेथे आसरा घेता येतो. नदीच्या पाण्यामुळे या खारकच्छांतील पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा कमी खारट व कधी कधी जवळजवळ गोडेच असते. कालांतराने नदीच्या गाळामुळे ‘हाफ’ भरून येऊन ते नौकांस निरुपयोगी होतात. वाळूच्या टेकड्यांमुळेही खारकच्छ तयार होतात. कच्छ याचा अर्थ पाणथळ जागा असा आहे. खार म्हणजे क्षारयुक्त किंवा खारट यांवरून खारकच्छ हा शब्द खाजण (लॅगून) या अर्थी बनला आहे. अनूप, पश्चजल, समुद्रताल हे शब्दही याच अर्थाने वापरता येतील.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/11/Aurangabad-eye-testing-.html", "date_download": "2022-09-25T21:36:50Z", "digest": "sha1:H3UPOL2MFY4O4MZBR56UX2MLMLD345SK", "length": 9299, "nlines": 56, "source_domain": "www.loksawal.com", "title": "औरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › औरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती\nऔरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती\nऔरंगाबाद : नेत्रोपचारासाठी ख्यातनाम एएसजी डोळ्यांचे रुग्णालय औरंगाबादकरांच्या सेवेत औरंगाबाद : देशातील ख्यातनाम नेत्रोपचार रुग्णालयाची साखळी 'एएसजी' आपल्या व्यवसाय विस्तार धोरणांतर्गत औरंगाबादेत दाखल होत आहे. संस्थेची महाराष्ट्रातील तीसरी शाखा असून कांतीचौकात 'ए.जी. प्राईम हाऊस' साकरण्यात येत असल्याची माहिती ए एस जी हॉस्पिटल यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसदर रुग्णालयात मोतीबिंदू(फेको), लॅसिक, व्हिटीओ रेटीना, ऑक्युलोप्लास्टी, ग्लुकोमा, कॉर्निया, तिरळेपणा, न्युरो ऑप्थॅल्मॉलॉजी आदी नेत्ररोगांच्या श्रेणींवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध राहणार आहेत. औरंगाबादकरानां या सुविधा रविवारी देखील उपलब्ध करुन देण्याच्या इराद्याने आम्ही कटिबध्द राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. औरंगाबाद मधील प्रकल्पामध्ये डोळ्यांशी निगडीत सर्व आजार, जटील शस्त्रक्रिया, निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत. एएसजी डोळयांचे रुग्णालय वेळोवेळी शिबीरांचे आयोजन करुन गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देतील. एएसजी समुहाची वाटचाल : सन 2005 मध्ये डॉ. अरुण सिंघवी आणि डॉ. शशांक गंग या एम्स मधील दोन अनुभवी व्यक्तींनी एएसजीआय समुहाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर काही अनुभवी व तज्ञ डॉक्टरांचा समुहात समावेश झाल्यामुळे त्यांचा विस्तार होत गेला. प्रत्येकाला जगातील सर्वोत्तम नेत्रोपचार सुविधा देण्यासोबतच कोणताही भेदरभाव न करता समान उपचार पध्दती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने समुहाची स्थापना करण्यात आली.\nया राज्यांमध्ये आहे अस्त्वि : एएसजीआय समुहाचे 14, राज्यामधील 33, शहरांमध्य�� 40 रुग्णालये कार्यरत आहेत. त्यामध्ये राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आसाम, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर, ओडीसा, बिहार, पंजाब, आसाम, महाराष्ट्र, गोवा या राज्यांचा समावेश आहे.अंतरराष्ट्रीय स्तरावर एएसजी रुग्णालयाची शाखा पूर्व अफिका खंडातील युगांडामधील कंपला येथे गेल्या पाच वर्षापासुन कार्यरत असून दुसरी शाखा तीन वर्षापुर्वी नेपाळमधील काठमांडू येथे साकारण्यात आली आहे.\nमिळालेले मानाचे हे पुरस्कार : एएसजीआय समुहाला आजवर इंटरनॅशनल अचिव्हर्स (2009) उत्कृष्ठ सेवेसाठी वेलनेस हेल्थ (2010) आणि राजीव गांधी गोल्ड मेडल (2014) आदी पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे.\n0 Response to \"औरंगाबादेत मोफत नेत्र तपासणी- वाचा सविस्तार माहिती\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/customize-interests/", "date_download": "2022-09-25T20:48:03Z", "digest": "sha1:CEJNYUDKCHDZMWUCCDEB5RNNXHNRMS7B", "length": 3248, "nlines": 66, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Customize Interests - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्काम���र्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/19/swamisamarth-808/", "date_download": "2022-09-25T21:49:39Z", "digest": "sha1:ZQDYLMWSQY73HWJ2CJF7P2HB7MMUBFJY", "length": 17053, "nlines": 75, "source_domain": "online45times.com", "title": "'असा' एक चमत्कारिक मंत्र : ज्याचा जप सगळ्या देवतांना लागू होईल, 'या' मंत्राने सगळे देव प्रसन्न होतात! - Marathi 45 News", "raw_content": "\n‘असा’ एक चमत्कारिक मंत्र : ज्याचा जप सगळ्या देवतांना लागू होईल, ‘या’ मंत्राने सगळे देव प्रसन्न होतात\n‘असा’ एक चमत्कारिक मंत्र : ज्याचा जप सगळ्या देवतांना लागू होईल, ‘या’ मंत्राने सगळे देव प्रसन्न होतात\nमित्रांनो आपले प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणती अडचणी त्याचबरोबर समस्या वारंवार येत असतात आणि त्या दूर व्हाव्यात यासाठी आपण अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने देवीदेवतांचे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची सेवा पूजाच्या मंत्र जप अगदी मनापासून करत असतो.\nपरंतु मित्रांनो ज्यावेळी आपण एखादी समस्या दूर हो व्हावी यासाठी एखादी सेवा सुरू करतो आणि ती समस्या दूर झाल्यानंतर ती सेवा बंद करतो आणि त्यानंतर पुन्हा एक नवीन समस्या आपल्यासमोर येते आणि त्यासाठी मग आपण दुसरी सेवा शोधत असतो मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या वारंवार येत असतात आणि एका मागे एक समस्या आपल्या जीवनामध्ये येतच असतात आणि त्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या सेवा व पूजा मंत्र जप शोधत असतो.\nमित्रांनो ज्यावेळी आपल्या जीवनात आर्थिक समस्या येतात किंवा पैशांसंबंधीत अडचण निर्माण होतात त्यावेळी आपण लक्ष्मी मातेला आणि त्याचबरोबर कुबेर देवतेची पूजा आजच्या करतो आणि त्यांच्या मंत्राचा जप करत असतो आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपल्या कामांमध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये शांती जात नाही अशा वेळेला आपण स्वामी समर्थांच्या सेवा व पूजाच्या मंत्र जप करत असतो.\nपरंतु मित्रांनो अशा वेळी आपण वेगवेगळ्या मंत्रांचा जप करत असतो परंतु मित्रांनो एकावेळी आपण अनेक मंत्रांचा जप करू शकत नाही म्हणजेच जर आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या दूर व्हाव्यात यासाठी एकच कोणता तरी मंत्र किंवा एकच कोणती तरी सेवा आपल्याला जर मिळाली तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील बरेच जण ज्यावेळी स्वामी समर्थांची सेवा पूजा आमच्या करत असतात त्यावेळी त्यांना असे वाटते की मी स्वामींची अगदी मनापासून पुजारीच आणि सेवा करतो परंतु माझ्या हातून लक्ष्मी मातेची आणि भगवान शंकरांची पूजा होत नाही किंवा त्यांची सेवा होत नाही आणि त्याचबरोबर जी व्यक्ती भगवान शंकरांची किंवा लक्ष्मी मातेची सेवा पूजाच्या करत असते त्या व्यक्तीला असे वाटते की आपल्याकडून गणपतीची आणि त्याचबरोबर हनुमानाची सेवा होत नाही तर मित्रांनो अशा वेळी आपल्या मनामध्ये वेगवेगळी विचार येतात की मी जर घ्या ह्या देवतेची सेवा केली किंवा पूजा केली किंवा मंत्र जप केला तरी यामुळे दुसरी देवी देवता आपल्यावर नाराज झाली आणि त्यांची सेवा आपल्या हातून झाली नाही तर काय होईल.\nतर मित्रांनो अशा वेळी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो परंतु मित्रांनो आपले शास्त्रामध्ये अशा एका प्रभावी आणि चमत्कारिक मंत्राबद्दल माहिती सांगितलेली आहे हा मंत्राचा जप जर आपण आपल्या देवघरासमोर बसून किंवा कोणत्याही देवी देवतेच्या मंदिरामध्ये जाऊन केला तरी यामुळे सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील.\nहोय मित्रांनो सर्व देवी देवता आपल्यावर या एकाच मंत्रामुळे प्रसन्न होतील. मित्रांनो एका अशा प्रभावी मंत्रामुळे सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न होतील आणि याच एका मंत्राचा जप जर आपण दररोज केला तर यामुळे सर्व देवी देवतांची पूजाअर्चा सेवा आणि त्या सर्वांचा मंत्र जप केल्याचे पुण्य आपल्याला या एकाच मंत्र मधून मिळून जाईल.\nतर मित्रांनो कोणता आहे हा चमत्कारी आणि प्रभावी मंत्र आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.\nतर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये देवपूजा करता ती देवपूजा करत असताना आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सर्व सिद्ध देवी देवतांना स्नान घालायचे आहे त्यानंतर अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर सर्व देवी देवतांच्या मूर्तीला अभिषेक घातल्यानंतर त्या स्वच्छ पुसून त्यांना हळद-कुंकू अष्टगंध चंदन हे सर्व लावून झाल्यानंतर देवासमोर दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे त्याचबरोबर दोन कापराच्या वड्या सुद्धा आपल्याला देवी देवतांच्या समोर लावायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 21 वेळा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा या मंत्राचा जप तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये बसून करायचा आहे.\nमित्रांनो दररोज देवपूजा झाल्यानंतर या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम देवी देवताय नमः” “ओम देवी देवताय नमः” मित्रांनो असा हा छोटासा पण चमत्कारी आणि खूप प्रभावी असा मंत्राचा जप तुम्ही दररोज तुमच्या देवघरांमध्ये बसून 21 वेळा केला तर यामुळे सर्व देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतीलच आणि त्याचबरोबर या मंत्राचा जप करायला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमच्या जीवनामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतील आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व लवकरात लवकर पूर्ण होतील तर मित्रांनो असा हा चमत्कारी आणि प्रभावी मंत्राचा जप तुम्ही नक्की करा.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84596.html", "date_download": "2022-09-25T21:08:36Z", "digest": "sha1:UTH3E2B7GP3XLIKXU7I4N65K2WPM3E4N", "length": 18043, "nlines": 217, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहि��दु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > ‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी\n‘अल् कायदा’कडून भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी\nमहंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाचे प्रकरण\nनवी देहली – ‘महंमद पैगंबर यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी सिद्ध आहोत, असे सांगत जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदा हिने भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या केलेल्या कथित अवमानावरून ही धमकी देण्यात आली आहे. ‘अल-कायदा इन द सबकॉन्टीनंट’ (भारतीय उपमहाद्वीपमध्ये अल् कायदा – एक्यूआयएस्) या आतंकवादी संघटनेने भारतातील उत्तरप्रदेश, देहली, गुजरात आणि मुंबई येथे आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे.\n१. या संघटनेने पत्रक जारी केले आहे. त्यात ‘भगवे आतंकतवादी’ असा उल्लेख करत ‘भारतियांनी आक्रमणासाठी सिद्ध रहावे. त्यांना ना त्यांच्या घरात आश्रय मिळणार, ना त्यांच्या सैन्य छावण्यांमध्ये’, असे म्हटले आहे. (हिंदू ‘भगवे आतंकवादी’ असते, तर अल् कायदाला अशी धमकी देण्याचे धाडस झाले असते का आणि अशा धमकीनंतर हिंदू गप्प राहिले असते का आणि अशा धमकीनंतर हिंदू गप्प राहिले असते का – संपादक दैनिक सनातन प्रभात)\n२. पुढे म्हटले आहे की, जे आपल्या प्रेषितांचा अपमान करतात त्यांना आम्ही ठार मारले पाहिजे. जे आपल्या प्रेषितांविषयी अपशब्द वापरतात त्यांना उडवून लावण्यासाठी आपण स्वत:समवेत स्वत:च्या मुलांच्या अंगावरही स्फोटके बांधून आक्रमण केले पाहिजे. त्यांना यासाठी कोणतीही क्षमा मिळणार नाही. हे प्रकरण निंदा किंवा दुःखाच्या कोणत्याही शब्दांनी शांत होणार नाही.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोष��ंवर कठोर कारवाई करा \nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/on-behalf-of-the-district-administration-on-the-occasion-of-amrit-mahotsav-of-independence-salute-to-the-crucifixion-amy-95-3069406/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-25T19:46:15Z", "digest": "sha1:T2FBRL57Y54ZJBTXMK5SVGGUGNACZBBM", "length": 22375, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन | On behalf of the District Administration on the occasion of Amrit Mahotsav of Independence Salute to the Crucifixion amy 95 | Loksatta", "raw_content": "\nठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन\nठाणे कारागृहातील बंद्यांनी सादर केली देशभक्तीपर गीते\nWritten by लोकसत्ता टीम\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन ; ठाणे कारागृहातील बंद्यांनी सादर केली देशभक्तीपर गीते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सविवर्षानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कारागृहातील बंद्यांनी देशभक्तीपर गीत सादर केली. त्यासह, जिल्हा प्रशासनाच्या वतीने वधस्तंभास अभिवादन करण्यात आले.\nदेशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे कारागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्मृतीस्तंभ, वधस्तंभास तसेच कारागृहात फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रतिमेस आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अभिवादन केले.यावेळी त्यांनी कारागृहातील विविध कामांची तसेच सुविधांची पाहणी केली. वधस्तंभाच्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यात येत असून त्याची पाहणीही यावेळी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, कारागृह अधिक्षक हर्षद अहिरराव, तहसीलदार युवराज बांगर हे उपस्थित होते.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nजिल्हा नियोजन समिती आणि आमदार निधीतून कारागृहात विविध कामे सुरू आहेत. स्वातंत्र्यचळवळीतील क्रांतीकारकांना फाशी देण्यात आलेल्या वधस्तंभाचा परिसर स्मारक म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २ कोटी आणि आमदार संजय केळकर यांच्या निधीतून ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. वधस्तंभाच्या ठिकाणी अम्पिथिएटर उभारणे, लाईट आणि साऊंडशो उभारणे, वधस्तंभ परिसराचे सुशोभीकरण आदी कामे सुरू आहेत. ही सर्व कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारागृहातील बंदीसाठी हा विशेष कार्यक्रम होत आहे, असे आमदार संजय केळकर यावेळी म्हणाले. बंदीजनांमध्ये अनेक कलागुण आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने केले पाहिजे. यासाठी स्वयंसेवी संस्था���नीही पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.\nस्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये कारागृहात असलेल्या बंदीजनांसाठीही काही उपक्रम राबवावा असे असे वाटत होते, त्यातून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना पुढे आली, असे मत जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मांडले. स्वातंत्र्य लढ्यात ठाणे कारागृहात बंदी असलेल्या तसेच इथे फाशी देण्यात आलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती भावी पिढीला व्हावी, यासाठी वधस्तंभ स्मारकाचे काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कारागृहातील बंद्यांसाठी आणखी चांगल्या सुविधा देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे,असे देखील ते म्हणाले.\nदेशभक्तीपर नृत्य-गीतांतून बंद्यांनी जागविल्या आठवणी\nया कार्यक्रमात कारागृहातील बंद्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच पुरुष व महिला कैद्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून स्वातंत्र्य चळवळीच्या आठवणी जागविल्या. ऐ मेरे प्यारे वतन, वंदे मातरम्, माँ तुझे सलाम अशा विविध गीतांवर कैद्यांनी नृत्य केले.\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nठाण्यात मराठी परिभाषा शब्दकोश प्रदर्शन ; नागरिकांचा प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nराजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nपायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले\nउत्तर प्रदेशच्या हितासाठी महाराष्ट्राची ‘साखरकोंडी’; खुल्या निर्यातीचे धोरण बदलून कोटा पद्धत आणण्यास तीव्र विरोध\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nजाहल्या काही चुका.. : शुभ दिन आयो आज मंगल करो\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध��ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nडोंबिवलीत भाजपाचा नमो रमो नवरात्रोत्सव; सावळाराम महाराज क्रीडासंकुलात उभारणार मंदिरांच्या भव्य प्रतिकृती\nविश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही\nडोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन\nठाण्यातील मखमली तलावात आढळला मृतदेह\nकल्याणचे बोगस तिकीट तपासणीस कसारा रेल्वे स्थानकात अटक\nठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू\nशिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…\nठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी : निर्णयानंतर CM शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले अन्…; पाहा Video\nजमीन विभागल्याने शेतकरी अडचणीत ; समृद्���ी महामार्गासाठी भूसंपादन, २० गुंठय़ांपेक्षा कमी क्षेत्राच्या वापराबाबत शेतकऱ्यांसमोर प्रश्न\nबदलापूर शहरात हिवसाळय़ाचा अनुभव ; पुणे, नाशिकपेक्षा तापमानात घट; एकाच वेळी पाऊस आणि धुके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/15/home-hunger-fifty-five-to-outsiders/", "date_download": "2022-09-25T20:51:16Z", "digest": "sha1:NBXSIDENXX2YJJF4MQIOZS243JHF54SN", "length": 12513, "nlines": 155, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "घरातले उपाशी; बाहेरच्यांना पंचपक्‍वान्न - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर घरातले उपाशी; बाहेरच्यांना पंचपक्‍वान्न\nघरातले उपाशी; बाहेरच्यांना पंचपक्‍वान्न\nकास पठारावर पीएमपीच्या ई-बस उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर टिकेची झोड\nपुणे : पुणे शहराची जिवनवाहीनी असलेल्या ‘पीएमपीएमएल‘बसमध्ये होणारी तुडुंब गर्दी आणि बसच्या दारामध्ये लोंबकळणारे विद्यार्थी हे चित्र नित्याचे आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना गरजेनुसार सक्षम बससेवा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु असे असताना पीएमपीएमएलकडून मात्र, पर्यटनासाठी सातार्‍यातील कास पठारावर जाणार्‍या नागरिकांच्या सेवेसाठी ई-बस उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू आहेत. भाजपच्या एका नेत्याने यासाठी पीएमपी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पीएमपीएमएलच्या या निर्णयावर पुण्यातील नागरिकांकडून चांगलीच टिकेची झोड उडवली जात आहे. ’घरातले उपाशी अन् बाहेरच्यांना पंचपक्‍वन्नाचे जेवन’ अशा शब्दात पुणेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nकास पठारावरील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी जाणार्‍या नागरिकांसाठी सातार्‍यातील गणेशखिंड ते कास पठारसाठी बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी पीएमपीएमएलकडून ई-बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएलच्या अधिकार्‍यांनी कास पठाराची पाहणी केली होती. त्यानंतर पीएमपीएमएलकडून बुधवार (दि.14) आणि गुरूवार (दि.15) असे सलग दोन दिवस सातार्‍यातील गणेशखिंड ते कास पठार या 13 किलोमिटरच्या अंतरावर ई-बसची चाचणी घेतली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून लवकर या मार्गावर पीएमपीएमएलकडून बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ई-बस चार्ज करण्यासाठी सातार्‍यातील कोविड सेंटरच्या जागेत चार्जरदेखील बसवण्यात येणार आहे. सुरूवातीच्या काळात चार ते पाच ई-बसच्या माध्यमातून पर्यटकांना सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर गरजेनुसार बसच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nअगोदर पुणे-पिंपरीच्या प्रवाशांना सक्षम बससेवा उपलब्ध करून द्या\nपीएमपीएमएलकडून सातार्‍यातील पर्यटकांसाठी आपल्या कक्षाबाहेर जाऊन दिली जाणारी सेवा बेकायदेशीर आहे. शहरातील नागरिकांना दररोज गर्दीतून तसेच बसच्या दरवाजात लोंबकाळून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी सक्षम बससेवा उपलब्ध करून देण्यावर भर देणे गरजेचे आहे. असे असताना पीएमपीएमएलकडून कास पठारावरील पर्यटकांसाठी ई-बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय म्हणजे घरातली मानसे उपाशी आणि बाहेरच्यांना पंचपक्‍वान्न असाच दिसत असल्याचे पीएमपी प्रवाशी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी सांगितले.\nसातार्‍यातील गणेशखिंड ते कास पठार या मार्गावर सलग दोन दिवस ई-बसची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून सुरूवातीच्या काळात चार ते पाच बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\n- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल\nपूर्वीचा लेखमुंबईत एक हजार लिटर भेसळयुक्त दुध जप्त; सहा जणांना अटक\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nवैकुंठातील रात्रीचे अंत्यसंस्कार बंद होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/62fded2bfd99f9db45516af3?language=mr", "date_download": "2022-09-25T22:22:56Z", "digest": "sha1:HJPTZIX54WNNU2PAVI5OABROHWYA7HB2", "length": 2007, "nlines": 11, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - जाणून घ्या, पिकातील प्रमुख अन्नद्रव्यांचे फायदे! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nजाणून घ्या, पिकातील प्रमुख अन्नद्रव्यांचे फायदे\n🌱शेतकरी बंधूंनो, आपण सर्व पिकांसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असतो. पण या अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पिकास पुरवठा झाल्यास त्याचे फायदे तर याची कमतरता असल्यास त्याचे पिकावर कशी लक्षणे दिसतात हे माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा आणि आपल्या पिकातील लक्षणे तपासून पिकास योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा करा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nपीक पोषणपीक संरक्षणव्हिडिओकृषी वार्तामहाराष्ट्रअॅग्रोस्टारसल्लागार लेखकृषी ज्ञान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ayodhya-verdict-request-review-civil-society", "date_download": "2022-09-25T20:22:56Z", "digest": "sha1:CKX27VBSSNFJYTEDOT2GPBVRIMVT4SKC", "length": 11467, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अयोध्या खटल्याचा पुनर्विचार करण्याची सिविल सोसायटींची मागणी - द वायर मराठी", "raw_content": "\nअयोध्या खटल्याचा पुनर्विचार करण्याची सिविल सोसायटींची मागणी\nनवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा अशी विनंती देशातील अनेक मान्यवर, विचारवंतांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. त्या संदर्भातले स्वाक्षऱ्यांचे पत्र या मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठवले आहे.\nया पत्रात आपली भूमिका विशद करताना या मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद पाडणे हा गुन्हा असल्याचे स्पष्टपणे नमूद केल्याचा उल्लेख करत ही मशीद पाडली नसती तर असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला गेला नसता या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले आहे.\nमशीद पाडल्यानंतर भारतीय पुरातत्व खात्याने वादग्रस्त जागेखाली हिंदू मंदिर शोधण्यासाठी उत्खनन केले होते. पण या उत्खननात पुरातत्व खात्याला बाबरी मशिदीच्या जागीच रामाचा जन्म झाला किंवा त्याजागी हिंदू मंदिर होते असा ठाम दावा करता आलेला नाही. त्याचबरोबर मुघल काळात व नंतर नवाबी काळात वादग्रस्त जागी नमाज पठण करण्यास मुसलमानांना बंदी घालण्यात आली नव्हती शिवाय अयोध्येत राम जन्मास आला ही हिंदूंची श्रद्धा होती पण वादग्रस्त जागा हीच रामाची जन्मभूमी होती असा ठाम समज त्याकाळात हिंदूंचा नव्हता, हेही न्यायालयात सिद्ध झालेले नाही, असे या मान्यवरांनी म्हटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात वादग्रस्त जागा हिंदू पक्षकारांना देऊन तेथे केंद्राने राम मंदिर उभे करावे असे सांगितले आहे. याचा अर्थ असा की केंद्राने हिंदूंचे हित पाहावे. त्यामुळे न्यायालयाने असे सूचित करणे हा देशाच्या धर्मनिरपेक्ष घटनेशी प्रतारणा ठरते, असे मत या विनंती पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.\nया विनंती पत्रावर स्वाक्षऱ्या केलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :\nअबन रझा, अचिन विनायक, अहमद रझा, आलोक जैन, आनंद के सहाय, एंजली मुलतानी, अनिल भट्टी, अनिल चंद्र, अंतरा देव सेन, अर्चना प्रसाद, अशोक राव, अस्ताद डाबू, आयशा किडवई, बद्री रैना, सी. पी. भांबरी, सी.पी.चंद्रशेखर, चंचल चौहान, चिराश्री दास गुप्ता, डी.एन.झा, दीपक सनन, धीरेंद्र के झा, दिनेश अबोल, दुनु रॉय, गार्गी चक्रवर्ती, गीता कपूर, गीता हरिहरन, इंदिरा अर्जुन देव, इंदिरा चंद्रशेखर, इरफान हबीब, इशरत आलम, जयती घोष, एम. श्रीमाली, कौसर विझरत, कविता सिंग, केवल अरोरा, कुमार शहानी, लता सिंग, लिमा कानुंगो, एम.के.रैना, मदनगोपाल सिंग, मधु प्रसाद, मधुश्री दत्ता, मनिनी चटर्जी, माया कृष्ण राव, मिहिर भट्टाचार्य, एमएमपी सिंग, मोहनराव, मोहम्मद अबुझर, मुकुल दुबे, एन.के.शर्मा, नदीम रिझावी, नासिर तैयबजी, निखिल कुमार, नीना राव, पामेला फिलिपोस, पार्थिव शाह, प्रभात पटनायक, प्रभात शुक्ला, प्रदीप सक्सेना, प्रशांत मुखर्जी, प्रवीण झा, पुनीत निकोलस यादव, राधिका मेनन, राधिका सिंघा, राहुल रॉय, राजेंद्र शर्मा, राजिंदर अरोरा, रजनी बी अरोरा, राखी सहगल, राम रहमान, रमेश दीक्षित, रमेश ���ावत, रंजनी मजुमदार, रेखा अवस्थी, रिमली भट्टाचार्य, रॉजर अलेक्झांडर, रोहित आझाद, एस के पांडे, सादिक जफर, शक्ती काक, शर्मिला सामंत, शेरना दस्तूर, शिरीन मौसवी, सिधिक कप्पन, स्मिता गुप्ता, सोहेल हाश्मी, सुधन्वा देशपांडे, सुधीरचंद्र, सुकुमार मुरलीधरन, सुमंगला दामोदरां, सुप्रिया वर्मा, स्वाती जोशी, उत्सव पटनायक, वाले सिंह, वंदना राग, वनिता नायक, विजया वेंकटरमन, विकास रावळ, विश्वमोहन झा, विवन सुंदरम्, वजाहत हबीबुल्ला, झोया हसन\nकाश्मीरमध्ये शेतकऱ्यांचे ७ हजार कोटींचे नुकसान\nशिवसेना संसदेत विरोधी बाकांवर\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8-gos/", "date_download": "2022-09-25T20:12:33Z", "digest": "sha1:354RHNFKCH34QKM3XHF7HAQB7OFQDZGG", "length": 1994, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "मनोरंजन gos - DOMKAWLA", "raw_content": "\nगुम है किसीके प्यार में: ‘गम है किसीके प्यार में’ शो कायदेशीर अडचणीत येऊ शकतो, ट्रॅकवर नाराज चाहत्यांनी निर्मात्यांना फटकारले\nप्रतिमा स्त्रोत: सोशल मीडिया कायदेशीर अडचणीत सापडू शकते ‘मी कोणाच्या तरी प्रेमात हरवत आहे’ गुम…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/55357.html", "date_download": "2022-09-25T19:56:39Z", "digest": "sha1:B5JKCC5NCZHORCAEXN6OMQONOKIX7HLX", "length": 17270, "nlines": 214, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "भारतीय उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची इस्लामिक स्टेटची घोषणा - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > भारतीय उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची इस्लामिक स्टेटची घोषणा\nभारतीय उपखंडामध्ये नवा प्रांत स्थापन केल्याची इस्लामिक स्टेटची घोषणा\nगेल्या ३ दशकांत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होण्याऐवजी त्यात अशा पद्धतीने वाढ होत आहे, हे लोकशाही निरर्थक ठरल्याचेच द्योतक \nनवी देहली : इस्लामिक स्टेटने (आयएस्ने) भारतीय उपखंडामध्ये एक नवा प्रांत स्थापन केल्याचा दावा केला आहे. श्रीलंकेत या संघटनेने केलेल्या आतंकवादी आक्रमणात हे सिद्ध झाले आहे. आता ही आतंकवादी संघटना काश्मीर खोर्‍यासह भारतात पाळेमुळे रोवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी या संघटनेकडून स्थानिक आतंकवाद्यांसमवेत वाटाघाटी चालू आहेत. १० मे या दिवशी काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी ठार केलेला इशफाक अहमद सोफी हा आतंकवादी इस्लामिक स्टेटशी संबंधित होता, असा दावा या संघटनेने केला आहे.\nइस्लामिक स्टेटच्या वतीने एक वक्तव्य प्रसारित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘विलाय-ए-हिंद’ म्हणजेच भारतीय प्रांताचा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र त्यात जम्मू-काश्मीरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आतंकवादी संघटनेशी संबंधित काही लोकांच्या सुरक्षायंत्रणांनी केलेल्या चौकशीच्या वेळी या संदर्भातील माहिती मिळाली आहे.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nमांसाहाराच्य��� नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/08/the-bjp-has-announced-the-names-of-the-candidates-for-the-legislative-council-beating-nathabhau-and-pankajatai/", "date_download": "2022-09-25T20:29:22Z", "digest": "sha1:ZGKVQSRM33RZAHX3TZ7ZH6XYJRIKVODV", "length": 7090, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "नाथाभाऊ आणि पंकजाताईंना डावलत विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली या उमेदवारांची नावे - Majha Paper", "raw_content": "\nनाथाभाऊ आणि पंकजाताईंना डावलत विधान परिषदेसाठी भाजपने जाहीर केली या उमेदवारांची नावे\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, भाजप, विधान परिषद निवडणूक / May 8, 2020 May 8, 2020\nमुंबई : येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी देखील होणार आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. डॉ.अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजित सिंग मोहिते यांना भाजपने संधी दिल्यामुळे पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांना भाजपने चाप लावल्याचे स्पष्ट झाले आहे.\nविधानपरिषद निवडणुकीत भाजपने तीन ओबीसी आणि एक मराठा उमेदवार मैदानात उतरवला आहे. डॉ. अजित गोपचडे आणि प्रवीण दटके ओबीसी, गोपीचंद पडळकर धनगर नेते तर रणजितसिंह मोहिते पाटील हे मराठा असा जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. आज दुपारी 2 वाजता विधानभवनात भाजपचे सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थिती राहणार आहेत.\nदुसरीकडे, विधान परिषदेसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे इच्छूक होते. उमेदवारीसाठी त्यांनी देखील आग्रह धरला होता. त्यांनी त्याबाबत पक्षश्रेष्ठींच्या कानावरही घातले होते. पण, यावेळीही त्यांना डच्चू देण्यात आला आहे. एकनाथ खडसेंसोबतच पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गजांनाही डावलण्यात आल्यामुळे आता या निष्ठावंतांचे राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबणीवर पडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/recruitment-of-contract-professor-in-savitribai-phule-pune-university-pune-print-zws-70-3062722/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T19:51:19Z", "digest": "sha1:XM5ER5SKTNETC6GJOBX3SHJL4KNWWFUP", "length": 18784, "nlines": 245, "source_domain": "www.loksatta.com", "title": "recruitment of contract professor in savitribai phule pune university pune print zws 70 | Loksatta", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता कंत्राटी प्राध्यापक भरती\nराज्य शासनाकडून प्राध्यापक भरती रखडल्याने प्राध्यापक भरतीचा आर्थिक ताण विद्यापीठाला सहन करावा लागत आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुणे : एनआयआरएफ क्रमवारीतील स्थान घसरल्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३२ प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून, राज्य शासनाकडून प्राध्यापक भरती रखडल्याने प्राध्यापक भरतीचा आर्थिक ताण विद्यापीठाला सहन करावा लागत आहे.\nविद्यापीठातील प्राध्यापकांच्या जवळपास ५५ टक्के जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्यासह विद्यापीठाच्या क्रमवारीवरही झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ क्रमवारीमध्ये विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्थानामध्ये घसरण झाली. त्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागा हा महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे या संदर्भात विद्यापीठाने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी पद्धतीने १३२ प्राध्यापकांची भरती करण्यात येईल. तर विद्यापीठ निधीतून भरण्यात आलेल्या १४० जागांपैकी रिक्त जागांचा आढावा घेऊन त्याही जागा भरल्या जातील. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, की शिक्षक विद्यार्थी गुणोत्तरामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने १३२ प्राध्यापकांची भरती ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जेणेकरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक कामकाज सुरू झाल्यावर प्राध्यापक उपलब्ध असतील. तसेच विद्यापीठ निधीतून भरलेल्या १४० प्राध्यापकांपैकी किती जागा रिक्त आहेत, याचा आढावा घेऊन त्याही जागा सप्टेंबरअखेरीपर्यंत भरल्या जातील.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nहडपसरमध्ये व्यावसायिकाची पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या ; कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा संशय\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nराजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nपायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\n‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल : फडणवीस\nपुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका\nपुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल – देवेंद्र फडणवीस\n‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान\n“अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला…”; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंवर निशाणा\nMedicine Devices Park : आदित्य ठाकरेंच्या आरोपावर फडणवीसांकडून प्रत्युत्तर ; म्हणाले “माझा त्यांना प्रश्न आहे की…”\nपालकमंत्रीपदावरून अजित पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…\nखराडीत वाहतूक पोलिसाला मोटारचालकाकडून धक्काबुक्की; मोटारचालक अटकेत\nपुणे : ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकर यांना राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2021/09/master.html", "date_download": "2022-09-25T21:38:50Z", "digest": "sha1:5EXJELCV3EZIQVNKUB7LMZ4A6HQW6TZ2", "length": 96198, "nlines": 1989, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मास्तर", "raw_content": "\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)\nमहाराष्ट्र दिन (१ मे)\nजागतिक महिला दिन (८ मार्च)\nरिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)\nवारी विशेष (प��ढरपूर वारी)\nवेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट\n1 0 संपादक १६ सप्टें, २०२१ 2021-09-16T11:21:00+05:30 संपादन\nमास्तर - [Master] PMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण.\nPMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण..\nकाल बस जरा रिकामी होती. रिकामी म्हणजे कुणी उभं नव्हतं इतकंच. PMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण आज कंडक्टरचा आवाज जरा वाढलेला वाटला म्हणून मान वळवून मागे बघितलं तर एका प्रवासाशी वाद सुरु होता.\nकंडक्टर: नोट दुसरी द्या\nप्रवासी: न चालायला काय\nकंडक्टर: अहो माझी पहिली ट्रिप आहे. ४ होईपर्यंत फाटून जाईल ती.\nप्रवासी: नाहीये दुसरी नोट. आयला रिक्षावाले घेत नाहीत आता तुम्ही पण घेत नाही. मला कंडक्टरनेच दिलीये.\nकंडक्टर: कंडक्टर लोकं काय घरातून आणतात का\nप्रवासी: \"साले सरकारीत नोटा द्यायला काय problem आहे. उगाच माज\nत्याचे शब्द जिव्हारी लागले असावेत.\nकंडक्टर: (शक्य तितक्या सौम्य शब्दात पण चढ्या आवाजात) दुसरी नोट नसेल तर दादा पुढच्या स्टॉपला उतर.\nतोही आणखी एक शिवी देऊन उतरला.\nकंडक्टर जरा बारीकच आवाजात म्हणाले, ‘चला वाकडेवाडीवाले’.\nमी कंडक्टर सीटच्या बाजूलाच बसले होते. तिथे येऊन तो उभा राहिला. बसू कि नको विचार करत दोनदा बघितलं. मीच म्हटलं, बसा तुम्हाला बसायचं असेल तर. तो मास्कमधल्या चेहर्‍यावरुन खजील वाटला. मी हेडफोन्स काढून ठेऊन विचारलं, “काय झालं मास्तर विचार करत दोनदा बघितलं. मीच म्हटलं, बसा तुम्हाला बसायचं असेल तर. तो मास्कमधल्या चेहर्‍यावरुन खजील वाटला. मी हेडफोन्स काढून ठेऊन विचारलं, “काय झालं मास्तर\n“काय नाय ओऽऽ मॅडम, असली जीर्ण नोट होती ना. कुणीच घेत नाही. दुसरी नसेल का बरं त्याकडं पण देत नाहीत.” त्याचा गळा दाटलेला जाणवत होता.\n“हऽऽम्म.. द्यायला हवी होती.”\n“३ दिवसाखाली एक नोट आली होती त्यावर पेनानं लिहिलेलं होतं. आफिसात घेतली नाही. मला खिशातून द्यावी लागणार होती. पण माझ्याकडे पैसेच नव्हते. १ किलोमीटर चालत गेलो. ATM मधून काढले. आणून देईपर्यंत कॅशियरची वेळ संपली. त्यो ओरडाय लागला. घरी जायला पार दिड तास उशीर झाला.”\nकंडक्टरने मास्क खाली घेतला. डोळे पुसले.\n“मास्तर एवढं नाही tension घ्यायचं”\n“मॅडम कशाच टेन्शन घ्यायचं नाही. रोजचंय हे. परवा एक लेडीज फोनवर बोलत बसली आणि चेकर आला तर तिकिटच दिलं नाही बोल्ली. आजूबाजूच्या सगळ्यांची तिकिटं होती. फोनवर बोलणार हे आणि चूक आमची आत�� ती पण आमची जिम्मेदारीये का आता ती पण आमची जिम्मेदारीये का” कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या.\nबोलता बोलता असे २-३ मनस्ताप झालेले प्रसंग त्यांनी सांगितले.\nमास्क वर घेत ओरडला “मास्क लावा रे मास्क. तिसरी लाट याय लागलीय. तुमच्यासाठीच सांगतोय.”\n“तुम्ही contract basis वर आहात\n contract basis वर असतो तर एवढा ताप सहनच केलाच नसता. दुसरी नोकरी पाहिली असती. बारका दिसतो म्हणून तुम्हाला वाटलं असेल. पण १ महिन्यात ३ किलो वजन कमी झालंय. कोरोनामुळं पब्लिक कमीये पण आम्हाला तर ताप लैच आहे ३ वर्षं झाली इथं. मी ग्रॅज्युएट आहे. डि. एड्. झालंय.”\n“ओह्‌. मग दुसरीकडे पण try करु शकता.”\n“हा मंग करतो ना. आरोग्यखात्याची परिक्षा दिली. बँकची दिली. क्लार्कची दिली. एकात score ३०० पैकी २५२ आलाय.”\n अभ्यास कधी करता मग\nतिकिट देता देता तो बोलत होता.\n“जाताना एक तास, येताना एक तास. जमल तसं घरी आता परवा MPSC ची pre देणारे. चपरासी, झाडूवाला म्हणून बी घेतलं तर चालंल.”\n नाय तर कुणाला काय सांगून उपयोगे\nतो पुढची तिकिटं काढायला निघून गेला. मी विचार करत होते. गेल्या आठवड्यात नादुरुस्त बसची तक्रार केली होती. त्याच दिवशी त्याविषयी कार्यवाही झाल्याचा मेसेज आला. आपण किती पटकन आपल्या तक्रारी मांडतो. यांचं ऐकणारं कोण असेल प्रत्येक वेळी चूक यांचीच असते असं नाहीये.\nमाझा स्टॉप आला होता. उतरताना कंडक्टरला म्हणाले, “चला मास्तर, all the best तुम्हाला exam साठी\nकपाळावरच्या आठ्या मावळल्या. हसून “थँक्यु मॅडम, थँक्यु” म्हणाला. डोळ्यात आशा दिसत होती.\nआता या ‘मास्तर’चा कुठेतरी ‘सर’ व्हावा एवढंच वाटून गेलं\nसभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी लेख आणि अनुभव कथन या विभागात लेखन.\nअभिव्यक्ती आतले-बाहेरचे संपादकीय सायली कुलकर्णी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nसीमा लिंगायत-कुलकर्णी १६ सप्टेंबर, २०२१\nदिनांक २३ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस डॉ. अभय बंग - (२३ सप्टेंबर १...\nदिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टे...\nदिनांक २४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दि...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nकोणत्याही देशाचा विनाश करायचा असेल तर केवळ धर्माच्या नावावर लोकांना भांडायला लावा, देश आपोआपच नष्ट होईल.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा श्रीज्ञानदेवाची आरती (Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja) आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती ...\nआरती तुकारामा - तुकारामाची आरती\nआरती तुकारामा (तुकारामाची आरती). आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा \nजय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती\nजय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा (सत्यनारायणाची आरती) सत्यणारायणाच्या पूजेच्या वेळी म्हंटली जाणारी श्री सत्यनारा...\nश्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nसन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,999,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,25,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,769,आईच्या कविता,20,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,7,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,16,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,21,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,44,उदय द��दवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,51,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,6,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,422,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,25,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,8,निवडक,1,निसर्ग कविता,22,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,30,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,11,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,84,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,7,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,13,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,651,मराठी गझल,18,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,66,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,13,मराठी टिव्ही,32,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,6,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,35,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,195,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,305,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,85,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,54,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,42,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,129,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,19,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,107,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\n माझ्या मातीचे गायन: मास्तर\nमास्तर - [Master] PMPML मधील वादाचे प्रसंग काही नवीन नाहीत. पण.\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/my-favorite-sport-essay-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:08:53Z", "digest": "sha1:SKTJ72NRCGBL52ENSKHSACHAVIS4456Q", "length": 5228, "nlines": 48, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "My favorite sport essay in marathi | माझा आवडता खेळ निबंध - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता खेळ – क्रिकेट (My favorite sport essay in marathi) या विषयावर निबंध पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात…\nमला लहान असल्यापासूनच वेगवेगळे खेळ खेळायला आणि पाहायला आवडतात. परंतु, या सगळ्यात क्रिकेट हा माझा अत्यंत आवडीचा खेळ आहे.मी अनेकदा क्रिकेट खेळून आमच्या शाळेचे प्रतिनिधित्व केले आहे. मी माझ्या शाळेसाठी अनेकदा ट्रॉफी जिंकून दिली आहे.फक्त शाळेतच नव्हे तर आमच्या सोसायटी मध्ये सुद्धा क्रिकेट च्या स्पर्धा असतात तेव्हा सुद्धा मी त्यात भाग घेतो.\nक्रिकेटमध्ये मला फलंदाजी आणि यष्टिरक्षण करायला खूप आवडते. किंबहुना, याच माझ्या जमेच्या बाजू आहेत.जेव्हा कधी मी कॅप्टन असेल तेव्हा नेहमी मी फलंदाजी स्वीकारतो कारण मला असे वाटते की प्रथम फलंदाजी करून आपण जास्तीत जास्त धावा करू शकतो.\nआम्ही रोज शाळेतील मैदानात क्रिकेट ची प्रॅक्टिस करत असतो.शाळा झाली की घरी आल्यावर देखील १ तास मी क्रिकेटच खेळतो. हल्ली चालू असलेल्या २०-२० मॅचेस सुद्धा मी आवडीने बघतो. राहुल द्रविड हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. त्यासारखेच बनायचे हे माझे स्वप्न आहे. म्हणूनच, बाबांनी मला क्रिकेट किट आणून दिली आहे. क्रिकेट खेळून भारताचे नाव जगात उंच करायचं हे सुद्धा माझं स्वप्न आहे.\nमाझा आवडता ऋतू – पावसाळा | पावसाळा निबंध | Rainy Season Essay In Marathi\nमित्रांनो, माझा आवडता खेळ निबंध (My favorite sport essay in marathi) हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/category/ahmednagar/", "date_download": "2022-09-25T21:47:41Z", "digest": "sha1:EINEYYRNNMOW6DXBQKPP5VOYLIOYXSJV", "length": 13838, "nlines": 203, "source_domain": "krushirang.com", "title": "अहमदनगर Archives - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले ‘हे’ आवाहन\nCrop Insurance : .. म्हणून पीक विम्याला मिळालाय कमी प्रतिसाद; राज्यात ‘इतक्या’…\nDoctors News: म्हणून डॉक्टरांच्या रजा-सुट्ट्या रद्द;…\nAgriculture news: मग ‘त्या’ नुकसानीसाठी व्यापारीच…\nअ 1 न्यूज अर्थ आणि व्यवसाय आंतरराष्ट्रीय आरोग्य व फिटनेस आरोग्य सल्ला उद्योग गाथा औरंगाबाद\nLumpy Update : ‘या’ जिल्ह्यात लम्पी स्किनचा धोका वाढला.. आता ‘इतक्या’ गावांत…\nLumpy Update : नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) लम्पी स्किन (Lumpy Skin) आजाराचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. या आजाराने जिल्ह्यातील 998 जनावरे बाधित झाली असून आतापर्यंत 157…\nHeavy Rain : पावसाबाबत महत्वाचा अपडेट; ‘या’ जिल्ह्याला मिळाला पावसाचा यलो अलर्ट..\nHeavy Rain : शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. सतत होणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. धरणातून पाण्याचा मोठ्या…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय ‘इतका’ भाव; पहा, ‘या’ जिल्ह्यात…\nOnion Price : सध्या बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा विचार केला तर येथे एक नंबर कांद्याला (Onion Price) सरासरी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विटल…\nRain : ‘या’ जिल्ह्यात पावसाने केली सरासरी पार.. फक्त तीन महिन्यात पडलाय…\nRain : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस (Rain) होत आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडला आहे. त्यामुळे नद्या, धरणे ओव्हर…\nRain : पावसाबाबत मिळाली महत्वाची माहिती.. पहा, कधी आणि कुठे होणार पाऊस..\nRain : मागील काही दिवसांपासून जोरदार बरसत असलेल्या पावसाने (Rain) ठिकठिकाणी विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ हवामान (Weather) कायम आहे. काही ठिकाणी पाऊस होतही आहे. अशात हवामान खात्याने…\nOnion Price : आवक वाढल्यानंतरही कांद्याला मिळाला ‘हा’ भाव; पहा, ‘या’…\nOnion Price : सध्या बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यात��ल बाजार समित्यांचा विचार केला तर येथे एक नंबर कांद्याला (Onion Price) सरासरी 1700 ते 1800 रुपये प्रति क्विटल…\nToday’s Onion rate: ‘त्या’मुळे भाव गडगडले; मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पाठवले ‘त्याबाबत’ पत्र\nToday's Onion rate: विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्रात केली आहे. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्र सरकार (central government of Prime Minister Narendra Modi) कोणता निर्णय…\nHealth News : बाब्बो.. ‘या’ जिल्ह्यातील तब्बल 40 लाख लोकांचे होणार सर्वेक्षण; जाणून घ्या…\nHealth news : आरोग्य विभागाच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar District) 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेची…\nLumpy : महत्वाची बातमी.. आजारी जनावरांसाठी पशुसंवर्धनने घेतला ‘हा’ निर्णय; वाचा महत्वाची…\nLumpy : नगर जिल्ह्यात लम्पी स्किन (Lumpy Skin) आजाराचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. या आजाराने जिल्ह्यातील 454 जनावरे बाधित झाली असून आतापर्यंत 105 गावात हा घातक आजार पोहोचला आहे. या…\nSugarcane Online Registration : महत्वाची बातमी.. आता कारखाना कशाला, घरबसल्या या पद्धतीने करा ऊसाची…\nSugarcane Online Registration : साखर कारखान्यात जाऊन तेथे अनेकदा विनंत्या करून उसाची नोंद करून घेण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. कारण आता ऊस नोंदणी (Sugarcane Online Registration) करण्याचेही…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=55533", "date_download": "2022-09-25T21:22:04Z", "digest": "sha1:Z5ODNIR5KZMTVUXFZFLBZWKVAVFSWOQU", "length": 16098, "nlines": 259, "source_domain": "mahasamvad.in", "title": "स्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन करावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी", "raw_content": "\nस्वत:ला अद्ययावत ठेवण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चर्चासत्राचे आयोजन\nमुंबई, दि. 21 : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून अध्ययन केवळ विद्यार्थ्य��ंनीच करावे असे नसून शिक्षकांनीदेखील सातत्याने अध्ययन करून अद्ययावत राहिले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वयं मूल्यांकनदेखील केले पाहिजे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकास साधला जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nकांदिवली येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी (दि. २१) ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते.\nकार्यक्रमाला ठाकूर महाविद्यालयाचे सचिव जितेंद्र सिंह ठाकूर, कोषाध्यक्ष राजकुमार सिंह, विश्वस्त रमेश सिंह, प्राचार्या डॉ. चैताली चक्रवर्ती, उपप्राचार्य निशिकांत झा, विशेष निमंत्रक प्राचार्या डॉ. शोभना वासुदेवन व डॉ. ए. एम. पुराणिक, तसेच प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षणाशी निगडित सर्व गटांशी व्यापक विचार विनिमय करून तयार करण्यात आले असून या धोरणात विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे, असे सांगताना जपान किंवा चीन या देशात आरंभीचे शिक्षण मातृभाषेतच दिले जाते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.\nअनेकदा उच्चशिक्षित लोक समाज विघातक कृत्यांमध्ये सहभागी होताना आपण पाहतो, असे नमूद करून शिक्षणाला संस्कार व नीती मूल्यांची जोड देऊन चारित्र्यसंपन्न समाज घडवणे नव्या शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.\nआंतरशाखीय अध्ययनास चालना, ‘नो डिटेंशन पॉलिसी’, अकॅडेमिक क्रेडिट्स व उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्के इतके वाढवणे ही शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये असल्याचे सांगून, विद्यापीठे व महाविद्यालये यांनी चांगल्या परदेशी विद्यापीठांसोबत गुणवत्ता वृद्धीसाठी सहकार्य वाढवावे, असेही राज्यपालांनी सांगितले.\nप्राचार्या डॉ. चैताली चक्रवर्ती यांनी स्थापनेपासून २५ वर्षांत महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या ५७ वरून १५००० झाल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संयोजक डॉ. संतोष सिंह यांनी चर्चासत्राची भूमिका विशद केली.\n‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक ड��. धनंजय सावळकर यांची मुलाखत\nमॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nमॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T20:56:25Z", "digest": "sha1:2ETOS4ZFTEATYWDZKIE33OQKZXYJ3QGE", "length": 2108, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ५९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ५९० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५६० चे ५७० चे ५८० चे ५९० चे ६०० चे ६१० चे ६२० चे\nवर्षे: ५९० ५९१ ५९२ ५९३ ५९४\n५९५ ५९६ ५९७ ५९८ ५९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2851/", "date_download": "2022-09-25T20:38:11Z", "digest": "sha1:CJ5I6U6N2WVH5KI6Q2H2RKBSDO6MKK2G", "length": 4694, "nlines": 82, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "जिजामाता संस्थेच्या गणरायाची खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते आरती - Public", "raw_content": "\nजिजामाता संस्थेच्या गणरायाची खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते आरती\nजिजामाता शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संस्थेच्या गणपतीची आरती नंदुरबार लोकसभा खासदार डॉ. हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, एन मुक्ता संघटनेचे अध्यक्ष प्रा. नितीन बारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश देवरे, डॉ. ईश्वर धामणे, प्रवीण मराठे, लक्ष्मण माळी, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व एन मुक्ता संघटना पदाधिकारी उपस्थित होते.\nभाजपा तालुकाध्यक्ष भरत गावित,युवानेते धनंजय भरत गावित यांच्या हस्ते करण्यात आली श्रींची आरती\nतळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली\nतळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33053/", "date_download": "2022-09-25T21:00:26Z", "digest": "sha1:AD4KTM5VEOJER3RHAXRL7QVXQA7A43ZC", "length": 28432, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "वैद्य, चिंतामण विनायक – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर ��ंस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nवैद्य, चिंतामण विनायक : (१८ ऑक्टोबर १८६१–२० एप्रिल१९३८). एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार. जन्म कल्याण (ठाणे जिल्हा) येथे. वडील विनायकराव कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्‌फिन्स्टन स्कूल व एल्‌फिन्स्टन कॉलेजात झाले. एम्‌.ए. (१८८२) आणि एल्‌एल्‌. बी. (१८८४) झाल्यानंतर काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर उज्जैन येथे न्यायाधीश पदावर ते रुजू झाले. पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली (१८९५–१९०४). सेवानिवृत्तीनंतर १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्य करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी कॉंग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी म. गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहव��ल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढे चिंतामणरावांनी राजकारण सोडले.\nवैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात विपुल लेखन ( सु. ५०,००० पृष्ठांचे) केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी थोडेच लेखन ग्रंथरूपाने संगृहीत झाले. इंग्रजी (९) व मराठी (२०) अशा त्यांच्या एकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस आहे. त्यांपैकी काही उल्लेखनीय ग्रंथ असे : महाभारत एक क्रिटिसिझम (१९०४), संक्षिप्त महाभारत (१९०५), रिडल ऑफ रामायण (१९०६), अबलोन्नतिलेखमाला (१९०६), एपिक इंडिया (१९०७), मानवधर्मसार -संक्षिप्त मनुस्मृति (१९०९), दुर्दैवी रंगू (१९१४), श्रीकृष्ण चरित्र (१९१६), महाभारताचा उपसंहार (१९१८), हिस्टरी ऑख मिडिव्हल हिंदु इंडिया ( ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६), संस्कृत वाङ्‌मयाचा त्रोटक इतिहास (१९२२), मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५), गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या (१९२६), ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६), वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१), शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१), हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१), महाभारताचे खंड – सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५), संयोगिता नाटक (१९३४).\nया ग्रंथांपैकी महाभारत ए क्रिटिसिझम यावर लोकमान्यांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे आणखी एक अग्रलेख लिहून परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी एपिक इंडिया व श्रीकृष्ट चरित्र हे ग्रंथ महाभारताच्या संदर्भात लिहिले. महाभारताचा तर्कशुद्ध सखोल प्रगाढ अभ्यास त्यांतून जाणवतो. महाभारताची सर्वंकष मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून लोकमान्यांनी वैद्यांना `भारताचार्य’ ही पदवी दिली. गणेश विष्णू चिपळूणकर आणि मंडळी यांनी श्रीमत्‌ महाभारताचे मराठीत नऊ खंडांत सुरस भाषांतर प्रसिद्ध केले (१९०४–१२), त्याचा उपसंहार वैद्यांनी लो. टिळकांच्या सूचनेनुसार लिहिला (१९१८). त्याची पृष्ठसंख्या ५८० असून त्यात अठरा प्रकरणे ��� एक परिशिष्ट आहे. वैद्य यांचे सारे विवेचन साधार आणि विवेकयुक्त आहे. केवळ धर्मग्रंथ व पाठग्रंथ म्हणून असलेली रामायण-महाभारत या प्राचीन ग्रंथांची पारंपरिक महती बाजूला ठेवून वैद्यांनी ही महाकाव्ये, विशेषतः इतिहासाचे ग्रंथ आहेत, हे प्रथम लक्षात घेतले. रिडल ऑफ रामायण (वाल्मीकि रामायण-परीक्षण या नावाने याचा मराठी अनुवाद शि. गो. भावे यांनी प्रसिद्ध केला–१९२०) व महाभारताचा उपसंहार हे दोन ग्रंथ त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.\nसंशोधनात्मक चिकित्सक लेखन करताना त्यांच्या वाचनात नागेशराव बापट यांची पानिपतची मोहीम ही कादंबरी पडली. त्यावर त्यांनी घणाघाती टीका केली आणि दुर्दैवी रंगू ही ऐतिहासिक कादंबरी त्याच विषयावर एक आव्हान म्हणून लिहिली. पानिपतच्या युद्धाची हकीकत या दृष्टीने यात उत्तम विवेचन साधले आहे. तथापि विशुद्ध इतिहास व कादंबरीतंत्र या दृष्टींनी काही बाबतींत ती सदोष असली, तरी पानिपतच्या युद्धाची रोमहर्षक हकीकत, त्यावेळची सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि रीती सांगणारी आहे, यात शंका नाही. चरित्रनायिका बालविधवा रंगू हिच्या दुर्दैवाची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे.\nमानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून त्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे. वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया हा त्रिखंडात्मक ग्रंथ प्रथम इंग्रजीत लिहिला. आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद तीन खंडांत मध्ययुगीन भारत या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या आणि शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज हे दोन अन्य ग्रंथ होत. शिवाजी महाराजांचे चरित्र काहीसे टाचणवजा झाले असून त्यातून चरित्रनायकाचे व्यक्तिमत्त्व परिस्फुट होत नाही.\nभाषाशास्त्र हे इतिहासतज्ञानाचे एक साधन असल्यामुळे वैद्यांनी भाषाशास्त्राकडे लक्ष पुरविले. राजवाड्यांच्या व्याकरणावरील परीक्षणात्मक पाच लेख, पुणे येथील सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनातील (१९०८) अध्यक्षीय भाषण, १९०९ साली प्रसिद्�� झालेल्या त्यांच्या निबंधांच्या व भाषणांच्या संग्रहातील काही लेख, विविधज्ञानविस्तारातून मराठी भाषेच्या उपपत्तीच्या निमित्ताने लिहिलेला लेख (१९२२, यातूनच मराठीतील गाजलेले वैद्य-गुणे-वाद निर्माण झाला), मराठी शब्दरत्नाकार (वा. गो. आपटे, १९२२) या शब्दकोशास लिहिलेली प्रस्तावना आदींतून त्यांची भाषाशास्त्राबद्दलची आवड, त्या विषयातील व्यासंग व अधिकार दिसतो.\nमहाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक-सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९०८). भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरूपद त्यांनी भूषविले (१९२२–३४) व पुढे ते त्याचे कुलपती (१९३४–३८) होते. वैदिक संशोधन मंडळाच्या स्थापनेत ना. श्री. सोनटक्के यांना त्यांनी बहुमोल सहकार्य केले. टिळक विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्थेत ते शिकवीत असत. कल्याण येथे त्यांचे निधन झाले.\nसंदर्भ : १. कुलकणी, द.भि. वैद्य, ना. भा. संपा. भारताचार्य चिं. वि. वैद्य स्मृतिग्रंथ, नागपूर, १९९६.\n२. गद्रे, धुंडिराज त्रंबक, भारताचार्य नानासाहेब वैद्य, ठाणे १९३१.\n३. दामले, द. मो. महाभारताचार्य चिं.वि. ऊर्फ नानासाहेब वैद्य चरित्र, भाग १ व २, १९७२.\nकुलकर्णी, गो. म. देशपांडे, सु. र.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nसद्दश – ते – अंकीय परिवर्तक\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी ��ा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/1073", "date_download": "2022-09-25T20:28:47Z", "digest": "sha1:J6P5RTDV4JJDUJQ5UPEHBXCDAEOPIVFV", "length": 16349, "nlines": 229, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "कोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nकोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु\nकोळसाटंचाईचे संकट गडद; विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे शर्थीचे प्रयत्न सुरु\n*कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद*\n*सकाळ, संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरा*\n*अंबाजोगाई, दि. १० ऑक्टोबर २०२१:*\nकोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.\nदेशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे.\nविजेच्या मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरु आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर आज सकाळी रियल टाईम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.\nकोळसा टंचाईचे सावट गडद होत असतानाच राज्यात उष्मा वाढल्यामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे. राज्यात (मुंबई वगळून) काल, शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेची मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. तर गेल्या २४ तासांमध्ये राज्याच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे आज विजेच्या मागणीत घट झाली. आज, रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५ हजार ८०० मेगावॅट विजेची मागणी होती. विजेचे भारनियमन टाळण्यासाठी मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषिवाहिन्यांवर ���ररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.\nकोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणाऱ्या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.\n*मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.*\nPrevious: खरीप २०२० विमा प्रकरणी राज्य सरकारची अनास्था उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल न केल्याने सुनावणी पुढे ढकलली\nNext: जुन्या काळातील मेकअपमन अकबर मुश्रीफ यांचे निधन\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/new-patients-reported-mumbai-both-died-quantity-tests-patients-ysh-95-3077442/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T20:34:53Z", "digest": "sha1:J467TRVUJA2A7FG5GH7CP2TBSGY7YR77", "length": 19057, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "new patients reported Mumbai Both died Quantity tests patients ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफ���ल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nमुंबईत ९७५ नव्या रुग्णांची नोंद; दोघांचा मृत्यू\nगेले दोन दिवस लागून सुट्टी आल्याने करोना चाचण्यांचे प्रमाण कमी होते, परिणामी रुग्णांच्या संख्येतही घट झाली होती.\nWritten by लोकसत्ता टीम\nमुंबई : गेले दोन दिवस लागून सुट्टी आल्याने करोना चाचण्यांचे प्रमाण कमी होते, परिणामी रुग्णांच्या संख्येतही घट झाली होती. मात्र, बुधवारी चाचण्यांचे प्रमाण वाढल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ९७५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दोघांचा मृत्यू झाला.\n२४ तासांत ८ हजार १७३ करोना चाचण्या करण्यात आल्या. नव्याने आढळलेल्या ९७५ रुग्णांपैकी ९४ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. ५९ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या एकूण ४१८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. त्यातील १५ रुग्ण प्राणवायू सुविधा असलेल्या खाटांवर उपाचार घेत आहेत. बुधवारी मृत्यू झालेल्या ७४ वर्षीय पुरुष रुग्ण आणि ५९ वर्षीय महिला रुग्णाला दीर्घकालीन आजार होता. दिवसभरात ८५० रुग्ण करोनामुक्त झाले असून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७.८ टक्के आहे.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nठाणे जिल्ह्यात २२७ बाधित\nठाणे : ठाणे जिल्ह्यात बुधवारी २२७ नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी ठाणे ८२, नवी मुंबई ५९, कल्याण डोंबिवली ३७, मीरा भाईंदर २३, उल्हासनगर १०, ठाणे ग्रामीण १०, बदलापूर चार आणि भिवंडी पालिका क्षेत्रात दोन रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६०६ आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसूरज पांचोलीचा जियावर शारीरिक-शाब्दिक अत्याचार; न्यायालयात दावा\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मु��्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nउत्तर प्रदेशच्या हितासाठी महाराष्ट्राची ‘साखरकोंडी’; खुल्या निर्यातीचे धोरण बदलून कोटा पद्धत आणण्यास तीव्र विरोध\n‘समृद्धी’ प्रकल्प रखडल्याने अडीच हजार कोटींचा बोजा; करोना आणि तांत्रिक अडचणींमुळे विलंब\nतब्बल पाच सेकंदात एटीएम करायचे हॅक; बँकांना चुना लावणाऱ्यांना ‘अशी’ केली अटक\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\nमुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी\nमांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nउत्तर प्रदेशच्या हितासाठी महाराष्ट्राची ‘साखरकोंडी’; खुल्या निर्यातीचे धोरण बदलून कोटा पद्धत आणण्यास तीव्र विरोध\n‘समृद्धी’ प्रकल्प रखडल्याने अडीच हजार कोटींचा बोजा; करोना आणि तांत्रिक अडचणींमुळे विलंब\nतब्बल पाच सेकंदात एटीएम करायचे हॅक; बँकांना चुना लावणाऱ्यांना ‘अशी’ केली अटक\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\nमुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/page/4/", "date_download": "2022-09-25T20:28:42Z", "digest": "sha1:QIFPDYBTFIFIM7ABB32XQJRFOVGJA2TU", "length": 6551, "nlines": 87, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रोजगार Archives - Page 4 of 4 - Majha Paper", "raw_content": "\n२ महिन्यांत अमेरिकेत अडीच लाख रोजगार निर्मिती\nमुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nवॉशिंग्टन : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली असून १९९० मध्ये आलेल्या रोजगारांच्या लाटेपेक्षाही अधिक गतीने रोजगार निर्माण …\n२ महिन���यांत अमेरिकेत अडीच लाख रोजगार निर्मिती आणखी वाचा\nफेसबुकने वर्षभरात दिल्या ४५ लाख नोक-या\nमुख्य, सर्वात लोकप्रिय, सोशल मीडिया / By माझा पेपर\nन्यूयॉर्क : गेल्या आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत २२७ अब्ज डॉलरचे (सुमारे १४ लाख कोटी) योगदान जगातील सर्वांत मोठी सोशल नेटवर्किंग …\nफेसबुकने वर्षभरात दिल्या ४५ लाख नोक-या आणखी वाचा\nनववर्षात बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी\nकरिअर, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nनवी दिल्ली – नवीन वर्षात बेरोजगारांना रोजगाराच्या बंपर संधी मिळणार असून यावर्षात नवीन नोकर्‍या तयार करण्याचे भारतातील उद्योगजगताने ठरवल्यामुळे तब्बल …\nनववर्षात बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी आणखी वाचा\nआखाती देशातील भारतीय मजुरांची वाढीची मागणी\nलेख, विशेष / By माझा पेपर\nभारतातले लोक रोजगार मिळविण्यासाठी परदेशी जातात कारण देशातल्या मजुरीपेक्षा परदेशातली मजुरी जास्त असते. तिथे जाऊन चार पैसे कमवून घराकडे पाठवता …\nआखाती देशातील भारतीय मजुरांची वाढीची मागणी आणखी वाचा\nकरिअर / By माझा पेपर\nभारतातच सगळीकडे मुद्रण आणि प्रकाशन व्यवसाय प्रचंड वेगात वाढत चालला आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लिहिणार्‍यांची आणि वाचणार्‍यांची संख्याही …\nप्रुफ रिडिंग आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/11/26/cabinet-minister-ravi-shankar-prasad-get-iphone-xr-assembled-in-india-know-price-specifications/", "date_download": "2022-09-25T21:23:05Z", "digest": "sha1:66RDZDZQ2KCITYMSF44UYUAXRZYVUEK6", "length": 7316, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रविशंकर प्रसाद यांना मिळाला भारतात असेंबल झालेला 'आयफोन एक्सआर' - Majha Paper", "raw_content": "\nरविशंकर प्रसाद यांना मिळाला भारतात असेंबल झालेला ‘आयफोन एक्सआर’\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / अॅपल, आयफोन एक्सआर, रविशंकर प्रसाद / November 26, 2019 November 26, 2019\nकेंद्रीय दुरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल आपल्या ट्विटर अकाउंटवरून अ‍ॅपलच्या आयफोन एक्सआरचे फोटो शेअर केले. या फोनच्या बॉक्सवर असेंबल्ड इन इंडिया असे लिहिलेले होते. रविशंकर प्रसाद म्हणाले की, मला आशा आहे की अ‍ॅपल येणाऱ्या काळात आपल्या सर्व डिव्हाईसचा विस्तार करेल. अ‍ॅपलची स्पलायर कंपनी चेन्नई येथील नोकियाची बंद झालेली फॅक्ट्री खरेदी करणार आहे.\nनोकियाची ही फॅक्ट्री मागील 10 वर्षांपासून बंद आहे. ही फॅक्ट्री मार्च 2020 मध्ये पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. याआधी नोकियाच्या या फॅक्ट्रीमध्ये 2000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती.\nआयफोन एक्सआरचे स्पेसिफिकेशन –\nहा फोन ड्युअल सिम ड्युअस स्टॅडबाय मिळेल व यात आउट ऑफ बॉक्स आयओएस 12 मिळेल. या फोनमध्ये 6.1 एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजॉल्यूशन 828×1792 पिक्सल आहे. या फोनमध्ये 3डी टच ऐवजी हॅप्टिक टच देण्यात आलेला आहे. या फोनची बॉडी 7000 सीरिज एरोस्पेस ग्रेड एल्युमिनियमपासून बनविण्यात आलेली आहे. याला वॉटर व डस्टप्रुफसाठी आयपी67 रेटिंग मिळाली आहे.\nकॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आलेला आहे. तर फ्रंटला 7 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट मिळेल, ज्यातील एक ई-सिम आहे.\nकनेक्टिव्हिटीमध्ये यात लाइटेनिंग कनेक्टर मिळते. याच्या मदतीनेच हेडफोनचा वापर करावा लागेल. यात हेडफोन जॅक वेगळा देण्यात आलेला नाही. फोनमध्ये 4जी वीओएलटीई आणि ई-सिम सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 5.0 मिळते, तर वाय-फाय 802.11 देण्यात आले आहे.\nकिंमतीबद्दल सांगायचे तर आयफोन एक्सआरच्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 49,900 रुपये व 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 54,900 रुपये आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/maharashtra-bjp-leads-in-maharashtra-gram-panchayat-elections-shivsena-secures-last-number-1101892/", "date_download": "2022-09-25T20:02:25Z", "digest": "sha1:QQGFPABYLEHIM4M6YSBBQG7YDGZYF5IM", "length": 8410, "nlines": 117, "source_domain": "expressmarathi.com", "title": "BJP Leads In Maharashtra Gram Panchayat Elections Shivsena Secures Last Number - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nNashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणूक (Grampanchayat Election Result) निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून जवळपास 41 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे (NCP) विजय मिळवला आहे. त्यामुळे एकीकडे नुकत्याच स्थापन झालेल्या शिंदे भाजप सरकारला जोरदार धक्का राष्ट्रवादीने दिला आहे.\nनाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, कळवण दिंडोरी या तीन तालुक्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election Result) पार पडली. यामध्ये नाशिकच्या 16, कळवण (Kalwan) 22 तर दिंडोरीच्या (Dindori) 50 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने आधीच्या सरकारच्या निर्णय खारीज करून पुन्हा एकदा सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचे ठरविले. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीपैकी थेट सरपंच पदासाठी 259 तर सदस्यांसाठी 934 उमेदवार रिंगणात होते. तर या निवडणुकीत उल्लेखनीय बाब म्हणजे नऊ सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर सदस्य पदासाठी तब्बल 334 जागा बिनविरोधात निवडून आले आहेत.\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nशाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nमहिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या\nअगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत\nPrevious Article मुख्याध्यापकास संस्था चालकाकडून मारहाण, तीन जणांवर गुन्हा\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokkala2020.blogspot.com/2020/12/blog-post_26.html", "date_download": "2022-09-25T21:52:35Z", "digest": "sha1:F2JGEFPB6B7ODN4SEYSPYX5RGCDR5EMK", "length": 11325, "nlines": 67, "source_domain": "lokkala2020.blogspot.com", "title": "लोककला२०२०: लोककला२०२० दिवस चौदावा : वाजंत्री", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सादर करण्यात आला. त्यातील ही सादरीकरणे.\nशनिवार, २६ डिसेंबर, २०२०\nलोककला२०२० दिवस चौदावा : वाजंत्री\nगावातल्या एखाद्या विशिष्ट उत्सवात किंवा एखाद्या लग्नकार्यात सामूहिक पद्धतीने वाद्य वादन केले जाते. अशा लोकांना आपण वाजंत्री असे म्हणतो. या वाजंत्री ताफ्यात प्रामुख्याने सनई, सुर, हलगी, डफ या वाद्यांचा समावेश असतो.\nतर मग चला आज पाहूया दोंदे या गावातील बन्सी गायकवाड आणि मंडळी यां वाजंत्र्यांनी सादर केलेलं वादन.\nबन्सी गायकवाड आणि मंडळी, दोंदे\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.\n- डॉ. प्रवीण भोळे\nभारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र\n(ललित कला केंद्र, गुरुकुल)\nसावित्रीबाई फुले पुणे विद��यापीठ, पुणे ४११ ००७\nयेथे डिसेंबर २६, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलोककला२०२० दिवस विसावा : लावणी\nलावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...\nलोककला२०२० दिवस नववा : तमाशाची गाणी\nतमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारतात विविध भागात विविध स्वरूपाचे लोकनाट्य प्रकार आढळून येतात. उदाहरण उत्तर व मध्य भ...\nलोककला२०२० दिवस बारावा : भराडी\nभराडी हा महाराष्ट्राच्या लोककलेतील एक काव्यप्रकार आहे. भैरवनाथाची भराडी अशी ओळख असलेली ही मंडळी खरंतर भैरवनाथाचे उपासक असतात. हि लोकं गावा...\nलोककला२०२० दिवस विसावा : लावणी\nलावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...\nलोककला२०२० दिवस विसावा : लावणी\nलावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...\nलोककला२०२० दिवस नववा : तमाशाची गाणी\nतमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारतात विविध भागात विविध स्वरूपाचे लोकनाट्य प्रकार आढळून येतात. उदाहरण उत्तर व मध्य भ...\nलोककला२०२० दिवस एकोणविसावा : शाहिर आणि पोवाडा\nखूप कमी जणांना माहिती असेल की पोवाड्यात तीन प्रकारचे कवणे आढळतात 1) देवतांच्या अद्भुत लीला आणि तीर्थक्षेत्राचे महात्म्य 2) राजे सरदार व ध...\nलोककला२०२० दिवस दहावा : भारूड\nभारुड या शब्दाचा अर्थ ‘लांबच लांब, गुंतागुंतीची वृत्तांत कथा अवघड कुटकविता , लेख , रूपक इ. असा महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे. मात्र भार...\nलोककला२०२० दिवस सतरावा : बतावणी\nरोजच्या आयुष्यातली एखादी घटना , प्रसंग विनोदी पद्धतीने रंगवून सांगणे त्यात आजचा आशय टाकून राजकीय टोमणे मारणे , प्रेक्षकांना हसवत खिदळत तमाशा...\nलोककला२०२० दिवस पंधरावा : लखाबाईची गाणी\nलखाबाईच्या गाण्यांमध्ये देवीची पूजेची रचना करणे , तिचे महत्त्व सांगणे , स्तुती गाणे याचा समावेश होतो. लखाबाईची गाणी हि लोककलेतील एक काव्य ...\nलोककला२०२० दिव��� बारावा : भराडी\nभराडी हा महाराष्ट्राच्या लोककलेतील एक काव्यप्रकार आहे. भैरवनाथाची भराडी अशी ओळख असलेली ही मंडळी खरंतर भैरवनाथाचे उपासक असतात. हि लोकं गावा...\nलोककला२०२० दिवस अठरावा : पोतराज\nमहाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक म्हणजे पोतराज. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तू राजू या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु क...\nलोककला२०२० दिवस सहावा : हालगी वादन\nहालगी हे आपल्या लोक कलेतील एक पारंपरिक वाद्य आहे. जुन्या काळामध्ये राजाचे , अधिकाऱ्याचे आदेश , नियम , माहिती गावोगावी दूर पर्यंत पोचवण्यास...\nलोककला२०२० दिवस अकरावा : आराधीची गाणी\nमहाराष्ट्रातील कुलदैवत अंबाबाई काळुबाई यांना आवाहन करणाऱ्यांना आपण आराधी असे म्हणतो. आराध्यांचा गळ्यात कवड्यांची माळ हातात झाडू आणि देवीला...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-dc-vs-rcb-virat-kohli-elated-in-joy-after-ks-bharat-last-ball-6-helped-bangalore-to-win-the-match-watch-watch-video-od-615318.html", "date_download": "2022-09-25T21:25:18Z", "digest": "sha1:IXZPVYE63XYVUDPDGMF4W4N46JMAL27G", "length": 9430, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2021, DC vs RCB: भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटचा जोरदार जल्लोष! पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nIPL 2021, DC vs RCB: भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटचा जोरदार जल्लोष\nIPL 2021, DC vs RCB: भरतनं शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटचा जोरदार जल्लोष\nआयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शुक्रवारी रंगतदार मॅच झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अगदी शेवटच्या बॉलवर दिल्ली कॅपिटल्सचा (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) पराभव केला.\nआयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शुक्रवारी रंगतदार मॅच झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अगदी शेवटच्या बॉलवर दिल्ली कॅपिटल्सचा (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) पराभव केला.\nहैदराबादमध्ये सूर्यकुमारचा 'वरचा क्लास', टीम इंडियाचं मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते\nचंद्रा Video Viral झाल्यानंतर जयेशचं बदललं आयुष्य, आता अशी आहे परिस्थिती\nरिक्षा चालकाला 25 कोटींची लॉटरी तरी देखील आली पश्चातापाची वेळ, पण का\nकोणीही वापरत नाही ९० मिनिटे फोन, महाराष्ट्रातील 'या' गावातील प्रकरण आश्चर्यकारक\nमुंबई, 9 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शुक्रवारी रंगतदार मॅच झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अगदी शेवटच्या बॉलवर दिल्ली कॅपिटल्सचा (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) पराभव केला. आरसीबीच्या केएस भरतनं (KS Bharat) शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत बंगळुरूला हा विजय मिळवून दिला. आरसीबीला मिळालेल्या या थरारक विजयानं कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच आनंदी झाला होता. विराटनं ड्रेसिंग रुममध्ये विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केले. भरतनं आवेश खानच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावताच विराटनं जागेवरच उडी मारली. तसंच टीममधील सहकाऱ्यांची गळाभेट घेऊन आनंद साजरा केला. विराटच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) होत आहे. दिल्लीनं दिलेल्या 165 रनचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. त्यांची अवस्था 2 आऊट 6 अशी झाली होती. विराट कोहली (4) आणि देवदत्त पडिक्कल (0) रन काढून आऊट झाले. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या आरसीबीला केएस भरतनं सावरलं. त्यानं सुरूवातीला एबी डिविलियर्ससोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 रनची पार्टनरशिप केली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलसोबत चौथ्या विकेटसाठी 111 रनची पार्टनरशिप करत आरसीबीला विजय मिळवून दिला. भरतनं 52 बॉलमध्ये 78 रनची खेळी केली.\nभरतनं 78 रनच्या या खेळीत 3 फोर आणि 4 सिक्स लगावले. ही त्याची टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीसाठी त्याची 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. भरतला मॅक्सवेलनं भक्कम साथ दिली. त्यानं नाबाद 51 रन काढले. या विजयानंतरही आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या नंबरवर राहिली. चेन्नई सुपर किंग्सनं दुसरा तर दिल्ली कॅपिटल्सनं पहिला क्रमांक पटकावला. POINTS TABLE: त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 20 ओव्हरमध्ये 5 आऊट 164 रन केले. दिल्लीकडून पृथ्वी शॉनं सर्वात जास्त 48 रन केले. तर शिखर धवननं 43 रन काढले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि डॅन ख्रिस्टीन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2022-09-25T20:38:43Z", "digest": "sha1:M45IGYLDK6WHACJZDBY35PTWJ6T6KQKP", "length": 25778, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संसदेचे ‘सर्वात कार्यक्षम’ सत्र सर्वात धोकादायकही असू शकते - द वायर मराठी", "raw_content": "\nसंसदेचे ‘सर्वात कार्यक्षम’ सत्र सर्वात धोकादायकही असू शकते\nमोदी-शाह,मे २०१९ मध्ये त्यांना जे जबरदस्त बहुमत मिळाले ते भारताला एका बहुसंख्यांकवादी, अधिकारवादी, लष्करी आणि नीतिहीन हिंदू राष्ट्रामध्ये रुपांतरित करण्यासाठीच आहे असे मानतात हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे.\nप्रत्येक सरत्या दिवसाबरोबर भारत बदलत आहे. तुम्हाला हा बदल सर्वत्र जाणवेल – रस्त्यांवर, कामाच्या ठिकाणी, कौटुंबिक संभाषणांमध्ये, संसदेमध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये. आपल्या देशाबाबतची कल्पना आता एक ‘नवीन शक्तिवान देश’ अशी करण्यासाठी आक्रमक प्रयत्न चालू असलेले तुम्हाला दिसतील. आपल्यापैकी काही जण याकडे भीतीने पाहत आहेत, तर काही विजयाच्या धुंदीतून\nभारताच्या स्वातंत्र्य संग्रामातून आणि त्याच्या राज्यघटनेतील प्रतिज्ञा आणि हमींमधून काही नीतीमूल्ये समोर आली होती. त्या गोष्टी खूपच कमी प्रमाणात प्रत्यक्षात उतरल्या असल्या तरी देशाची कल्पना त्या नीतीमूल्यांच्या भोवती केली जात होती. हा दुसरा भारत आता वेगाने मोडून पडत आहे. खूपच कमी लोक त्या नीतीमूल्यांच्या समर्थनार्थ उभे राहताना दिसत आहेत. ज्यांच्याकडे दयाळूपणा आणि नैतिकता यांच्यासाठी अजिबात संयम नाही अशा लोकांमध्ये आपले वेगाने रुपांतर होत आहे .\nमोदी-शाह नेतृत्व, मे २०१९मध्ये त्यांना जे जबदस्त बहुमत मिळाले ते भारताला एका बहुसंख्यांकवादी, अधिकारवादी, लष्करी आणि नीतिहीन हिंदू राष्ट्रामध्ये रुपांतरित करण्यासाठीच आहे असे मानते हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. मोदींच्या पहिल्या कालखंडातच या प्रकल्पाचा मोठा भाग चालू झाला होता, मात्र भारताच्या लोकशाहीवादी घटनात्मक चौकटीच्या बंधनांचा किमान एक औपचारिक स्वीकार होता. त्यामुळे मग त्यावेळी त्यांनी कपटाने लोकशाहीवादी संस्था आणि प्रथा आतून पोकळ आणि क्षरित करत राहून, सातत्याने हळूहळू तासत राहून, त्यासाठी रोजच्या जीवनातील भीतीचे वातावरण आणखी वाढवत राहून, सार्वजनिक द्वेषाला खतपाणी घालून सावकाशपणे घटनेची मोडतोड केली.\nपरंतु मेमध्ये त्यांच्या निवडणुकीतील विजयापासून मोदी-शाह राजवटीने अत्यंत वेगाने हे सगळे बुरखे टाकून दिलेले आपल्याला दिसतात. आजच्या भारतातील सत्ताधाऱ्यांकरिता त्यांच्या कल्पनेतील देशाच�� सर्वात मोठे तीन शत्रू म्हणजे भारताच्या घटनेची नैतिकता, भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक आणि डावे आणि उदारमतवादीविरोधक. आपण आता या तीन शत्रूंच्या विरोधातील खुल्या युद्धघोषणेचे साक्षीदार आहोत.\nमोदींच्या दुसऱ्या कालावधीतील या नवीन मनःस्थितीची काही लक्षणे सुरुवातीला दिसून आली होती. ‘जय श्रीराम’च्या घोषणा संसदेच्या सभागृहातून रस्त्यावर वेगाने पसरल्या होत्या. लिंचिंगसाठी आता ते पवित्र गायीच्या रक्षणार्थ आहे असे खोटे ढोंग करण्याचीही गरज उरली नव्हती.\nराष्ट्रीय नागरिक रजिस्टर आता संपूर्ण देशासाठी बनवले जाईल आणि जमिनीच्या प्रत्येक इंचावरून ‘घुसखोरांना’ हाकलून दिले जाईल अशी घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेतून केली. ही केवळ पोकळ भावना भडकावणारी घोषणा आहे असे मानणे मोठी चूक ठरेल. आजच्या मोदी-शाह नेतृत्वाच्या बाबतीत तरी अशी चूक करून चालणार नाही. कार्यालयातल्या आपल्या पहिल्याच दिवशी शाह यांनी सर्व राज्य सरकारे आणि अगदी भारतातील सर्व ठिकाणच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटनासुद्धा परकीयांसाठीचे न्यायाधिकरण स्थापित करण्याचे अधिकार दिले. त्यांनी सर्व राज्यांना परकीय म्हणून ओळखल्या गेलेल्या लोकांकरिता स्थानबद्धता केंद्रेही स्थापन करण्यास सांगितले.\nया सरकारच्या भाषेमध्ये ‘घुसखोर’ म्हणजे केवळ कागदपत्रे नसणारे मुस्लिम. कारण जर कागदपत्रे नसणारे स्थलांतरित हिंदू असतील, किंवा कोणत्याही अन्य धर्माचे जरी असतील, तरी त्यांना निर्वासित समजले जाईल आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार त्यांना नागरिकत्व देता यावे याकरिता नागरिकत्वाच्या कायद्यात सुधारणा करण्याचे वचन त्यांनी दिले आहे.\nभारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी घटनेवरचा हा सर्वात मोठा, खरे तर जीवघेणा हल्ला असेल. कल्पना करा, १८० दशलक्ष मुस्लिम लोकांना, किंवा त्यांच्यातील कोणत्याही गटाला ते भारताचे नागरिक आहेत हे सिद्ध करणारे संभवतः १९५० च्याही आधीचे दस्तावेज सादर करण्यास सांगितले जाईल. अल्पसंख्यांक लोकांना राष्ट्रीयताहीन अवस्थेत ढकलण्याची धमकी देऊन राज्यव्यवस्था त्यांचा केवढा मोठा छळ करत आहे हे आपण आसाममध्ये पाहिले. आसाममधून हे हळूहळू भारताच्या इतर भागांमध्ये – संभवतः आधी बंगाल आणि उत्तरपूर्वेच्या सीमाक्षेत्रात, आणि मोठ्या महानग��ांमध्ये विस्तारित केले जाईल. हे केवळ कल्पनेतले दुष्ट राज्य नाही. काश्मीरमध्ये केलेल्या घटनाविरोधी बंडानंतर, सर्व काही शक्य आहे.\nसंसदेतले हे सर्वाधिक कार्यक्षम सत्र होते असे आपल्याला सांगितले जात आहे. मागच्या वीस वर्षात कधी नाही एवढी नवीन विधेयके या सत्रामध्ये संमत झाली. पण ते केवळ मोदी-शाह सरकारचा कार्यक्रम एकेक पाऊल पुढे सरकवण्यामध्येच कार्यक्षम होते. अर्थसंकल्प अत्यंत निस्तेज आणि निरुत्साही होता आणि त्यातल्या आकड्यांचा ताळमेळही बसत नव्हता. परंतु फसवा डेटा आणि आर्थिक वृद्धीला तसेच नोकऱ्यांना बसलेली खीळ हे सरकारपुढचे चिंतेचे मुद्दे नाहीत: निवडणुकीमध्ये त्यांना मिळालेला प्रचंड पाठिंबा वेगळ्या गोष्टींसाठी आहे, त्यांचा विभाजक बहुसंख्यांकवादी कार्यक्रमपुढे नेण्यासाठी आहे.\nविरोधक एकत्र उभे राहिले असते तर कदाचित अजूनही त्यांना हा जगन्नाथाचा रथ थांबवता आला असता. मात्र विरोधक स्वतःच गोंधळलेले आहेत, अजूनही निवडणुकीतील पतनामुळे लुळे होऊन पडले आहेत. त्यांच्यातला वैचारिक उथळपणा आणि संधीसाधूपणा स्पष्ट दिसून येत आहे. त्यांच्यातले अनेकजण एकतर धमक्यांना किंवा मग प्रलोभनांना बळी पडत आहेत.\nत्यामुळेच संसदेच्या पहिल्या सत्रात केंद्र सरकारला आपल्या कार्यक्रमातील अनेक गोष्टी पुढे सरकवण्यात यश आले. यामध्ये सर्वात भयंकर होता तो म्हणजे एकट्या-दुकट्या विरोधकांचा आवाज दाबून टाकणारा बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यातील सुधारणा. या सुधारणेनुसार केवळ संघटनांना नव्हे तर व्यक्तींनाही दहशतवादी घोषित करता येईल. यामुळे या सरकारच्या विरोधात तात्त्विक भूमिका घेणाऱ्या आपल्यापैकी प्रत्येकाला दहशतवादी घोषित करणे शक्य होईल मग ते ‘अर्बन नक्षल’ म्हणून असेल किंवा जिहादी म्हणून.\nमाहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या अटी आणि कालावधी सरकारी मर्जीवर अवलंबून ठेवून माहिती अधिकार कायदाही काळजीपूर्वक विरल करण्यात आला आहे. तिहेरी तलाकचे गुन्हेगारीकरण करण्याचा वादग्रस्त कायदाही पुढे सरकवण्यात आला, पुन्हा एकदा त्यासाठी निवड समितीला कळवण्याची तसदीही घेतली गेली नाही. यामध्ये केवळ मुस्लिम नवऱ्यांनाच गुन्हेगार ठरवण्यात येत आहे, मात्र इतर धर्मातील परित्यक्ता स्त्रियांकडे कायदा संपूर्ण दुर्लक्ष करतो.\nमात्र, कोणत्याही किंमतीवर भा���प-आरएसएसचा मुख्य कार्यक्रम पुढे ढकलण्याचा आणि धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाहीवादी घटना बाजूला सारण्याचा मोदी शाह सरकारचा जो निश्चय आहे, त्याचा आजवरचा सर्वाधिक स्पष्ट संकेत म्हणजे केवळ राष्ट्रपतींच्या एका आदेशाने भारतीय संघराज्यातील जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेण्याचा, आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुपांतरण करण्याचा झालेला निर्णय. त्यासाठी भारताच्या बाजूने असलेल्या नेत्यांनाही अटक करण्यात आली आणि राज्यातील सर्व कामकाज जवळजवळ ठप्प करण्यात आले.\nआणि हा धोकादायक, बेदरकार, उद्दाम, लोकशाहीविरोधी आणि घटनाविरोधी निर्णय घेतल्यानंतर झालेले विजय-जल्लोष या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात की काश्मीरी लोक आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये जे काही थोडेफार बंध शिल्लक होते ते सगळे यामुळे तुटून गेले आहेत. या निर्णयाने याचे संकेत दिले आहेत की आरएसएसच्या कल्पनेतील भारत सत्यात आणण्यासाठी आता कोणतीही गोष्ट केली जाऊ शकते. आता आपला काळ सुरू झाला आहे हा विश्वास आरएसएसला वाटू लागला आहे.\nहे लक्षात घेतले पाहिजे की आरएसएसने कधीच भारतीय राज्यघटना मान्य केलेली नाही, भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारा तिरंगाही त्यांनी राष्ट्रीय ध्वज म्हणून नाकारला होता. त्यांच्या आणि आता भाजपच्या मुख्य कार्यक्रमामध्ये एकमेव मुस्लिम-बहुल अशा या राज्याचा विशेष दर्जा संपवणे याला खूपच प्राधान्य होते. त्याचबरोबर समान नागरी कायदा आणणेही त्यांच्या प्राधान्यक्रमावर आहे (तिहेरी तलाक कायदा आणणे हे यासाठीचे मोठे पाऊल होते आणि अशा आणखीही गोष्टी येतील). तिसरे महत्त्वाचे ध्येय आहे ते बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर बांधणे, आणि पुन्हा यासाठीही निर्णायक कृती केली जाईल अशी शक्यता आहे.\nयाबरोबरच देशभरात एनआरसी लागू करणे, आरएसएस विचारधारेला मानणारे अधिकारी मोठ्या प्रमाणात सरकारच्या वरिष्ठ स्तरावर भरती करणे; निर्भयपणे विविध कल्पना आणि विरोधाला प्रोत्साहन देणाऱ्या जागा म्हणून विद्यापीठांचा अवकाश नष्ट करणे, द्वेषमूलक हिंसेला आणखी खतपाणी घालणे या सर्वांमुळे आपल्याला जो भारत माहित आहे तो समाप्त होत जाणार आहे.\nराज्यघटना, मुस्लिम आणि ख्रिश्चन अल्पसंख्यांक आणि विरोधक यांच्या विरोधात मोदींच्या पहिल्या कालखंडात चालू अ��लेले युद्ध अजूनही छुपे होते. मात्र आज, गृहमंत्री अमित शाह यांच्या जोडीने, हे नागरी युद्ध खुले झाले आहे. बरबाद आणि विघटित झालेल्या विरोधकांना एकत्र येऊन लढण्याची आता केवळ एकच संधी आहे. नाहीतर भारताच्या संपूर्ण राजकीय वर्गाला इतिहास कधीही माफ करणार नाही.\nपण काहीही झाले तरीही, भारताचे लोक लढतील. खूप गोष्टी पणाला लागल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचा मिळून समान हक्क असलेल्या देशाची कल्पना, जिथे आपण निर्भयपणे आपला माथा उन्नत करून राहू शकू, आणि जिथे सौजन्य, न्याय, दयाळूपणा, नैतिकता अजूनही टिकून असतील अशा देशाची कल्पना अशी सहजासहजी पुसली जाणार नाही, ती या संकटावर मात करेल.\nहर्ष मंदेर, हे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक आहेत.\n‘कोल्हापूरच्या पुराला मुख्यमंत्री जबाबदार’\nवर्तमान भारतासमोरील तीन आव्हाने\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:User_bn", "date_download": "2022-09-25T21:00:04Z", "digest": "sha1:HIMQ5ETP6ORUBITQ6FGLHCKP3UYOBKEP", "length": 3148, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:User bnला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:User bnला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख वर्ग:User bn या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५��०).\nसदस्य:Anas1712 ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/news/3075182/photos-due-heavy-rain-water-stuck-in-low-lying-areas-of-mumbai-spb-94/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-09-25T19:53:00Z", "digest": "sha1:INL3XVNGZGTYX4TCR3GCFAORAMHT4GI2", "length": 13874, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "photos Due heavy rain water stuck in low lying areas of Mumbai spb 94 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nPhoto : मंगळवारी झालेल्या पावसाने मुंबईतील सखल भागात साचले होते पाणी\nमुंबईतील काही भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. लोकल आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही रेल्वे सेवांवरही परिणाम झाला होता.\nमुंबईत मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.\nमुंबईतील काही भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. लोकल आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही रेल्वे सेवांवरही परिणाम झाला होता.\nविमानतळ रोड, अंधेरीतील मरोळ नाका आणि साकीनाका जंक्शन आणि पवईतील कमल अमरोही स्टुडिओजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.\nलोको इंजिनमध्ये झालेल्या बिघाडानंतर सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले, तर पावसामुळे उपनगरीय रेल्वे सेवाही विस्कळीत झाली.\n१ ऑगस्टपासून शहरात दररोज हलक्या ते मध्यम पावसाची नोंद होत आ\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठाही मागील दोन वर्षांच्या तुलनेत जास्त आहे.\nफोटो सौजन्य – द इंडियन एक्सप्रेस\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nराजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/09/Marathwada-road-quality-minister-ashok-chavhan-in-aurangabad.html", "date_download": "2022-09-25T21:27:12Z", "digest": "sha1:BS636L4AILIEI3UJ56V3VTOEIF66NUHC", "length": 10168, "nlines": 58, "source_domain": "www.loksawal.com", "title": "मराठवाडयातील रस्ते दर्जेदार करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › महत्वाच्या बातमी › राजकारण › मराठवाडयातील रस्ते दर्जेदार करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण\nमराठवाडयातील रस्ते दर्जेदार करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण\nऔरंगाबाद :- मराठवाडयात बहुतांश ठिकाणी काळी माती असल्यामुळे या ठिकाणचे सर्व रस्ते सिमेंट कॉक्रीटचे करण्यावर भर दिला जाईल. हे रस्ते दर्जेदार केले जातील. महत्त्वाचे म्हणजे मराठवाडयाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी या विभागाला झुकते माप दिले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.\nऔरंगाबाद तालुक्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी सिमेंट कॉक्रींटकरण रस्ता व शरणापूर, साजापूर रस्ता (वडगाव रस्ता ते सैलानी बाबा चौक) रुंदीकरणासह चौपदरी सिमेंट कॉक्रीट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. या निमित्ताने करोडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अंबादास दानवे, महामंडलेश्वर परमानंद गिरी महाराज, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे आदी उपस्थित होते.\nश्री. चव्हाण म्हणाले की, मराठवाडयाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळण्याकरीता प्रयत्न केला जाईल. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्हयाचा विकास अधिक गतीमान करण्यासाठी या जिल्हयाला अग्रक्रमाने निधी दिला जाईल. उदयोग व पर्यटनामुळे औरंगाबाद जिल्हयात विशेषत: औरंगाबाद शहरात वाहतुक वाढली आहे. तसेच शहराची व्याप्तीही वाढल्याने रस्ते अधिक दर्जेदार केले जातील. अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हयाकरीता पंधराशे सहा कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातून रस्त्यांची अनेक कामे मार्गी लागत आहेत. पुढच्या दोन वर्षात जिल्हयात पुलांची व रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. मिटमिटा ते हर्सुल रस्त्याच्या कामातही लक्ष घातले जाईल. लोकांनी मागणी केलेल्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nखासदार जलील म्हणाले की, औरंगाबाद जिल्हयात चांगले रस्ते होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केला जाईल. करोडी येथे क्रीडा विदयापीठ आणण्याची त्यांनी यावेळी मागणी केली. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, करोडी येथे सर्व सुविधा दिल्या जात आहेत. येथील चारपदरी रस्ता एक वर्षाच्या आत पूर्ण केला जाईल. आमदार दानवे म्हणाले की, जिल्हयात मोठया प्रमाणात महामार्गांची कामे मार्गी लागत आहेत. विकासाच्यादृष्टीने जिल्हा प्रगती करीत आहे. शासनाने मिटमिटा ते हर्सुल रस्त्याचे काम मंजूर करावे, असेही ते म्हणाले.\n0 Response to \"मराठवाडयातील रस्ते दर्जेदार करणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/29/10th-result-announced-konkan-tops-in-result/", "date_download": "2022-09-25T21:11:46Z", "digest": "sha1:WYRH7ZU3ALMN3SBA6MOU62QW4FJ7YIXJ", "length": 6197, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दहावीचा निकाल जाहीर, दहावीच्या निकालातही कोकणाने मारली बाजी - Majha Paper", "raw_content": "\nदहावीचा निकाल जाहीर, दहावीच्या निकालातही कोकणाने मारली बाजी\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / दहावी निकाल, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ / July 29, 2020 July 29, 2020\nमुंबई : जवळपास 17 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक ज्या दहावीच्या निकालाची प्रतिक्षा करत होते, तो महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. विद्यार्थी हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ पाहू शकतात. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर बारावीच्या निकालाप्रमाणेच कोकण विभागाने दहावीच्या निकालातही यंदा बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.\nपुणे – 97.34 टक्के\nनागपूर – 93.84 टक्के\nऔरंगाबाद – 92 टक्के\nमुंबई – 96.72 टक्के\nकोल्हापूर – 97.64 टक्के\nअमरावती – 95.14 टक्के\nनाशिक – 93.73 टक्के\nलातूर – 93.09 टक्के\nकोकण – 98.77 टक्के\nनिकाल कुठे आणि कसा पाहाल – दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकता.\nया वेबसाईटवर निकाल पाहता येणार\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE-worshipping-indra/?replytocom=6940", "date_download": "2022-09-25T21:50:25Z", "digest": "sha1:GWW76N4GOL5DFUDH5BWYFND5UXYLARNG", "length": 20426, "nlines": 195, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "इंद्र – प्रतिमा आणि पूजा (Worshipping Indra) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव इंद्र – प्रतिमा आणि पूजा (Worshipping Indra)\nइंद्र – प्रतिमा आणि पूजा (Worshipping Indra)\nउच्चस्थान गाठणे सोपे – राखणे अवघड\nइंद्रपूजा हा प्रकार एकेकाळी नित्य होता; तो दुर्मीळ झाला आहे. इंद्रदेवाचे वर्णन तो स्वर्गाचा अधिपती आहे; त्याची ती इंद्रसभा… तीत तो मेनका-रंभा-उर्वशी आदी अप्सरांच्या गायन-नृत्याच्या मैफलीत रमणारा, मद्यपान करणारा, विलासी स्वभावाचा, अहंकारी, लोभी आणि इतरांना तुच्छ लेखणारा, स्वत:च्या ��दाची काळजी करणारा असे विविध प्रकारे केले जाते. तो देवांचा राजा मानला गेला आहे. अशा देवेंद्राला कोण भजणार\n‘इंद्र’ ही हिंदू धर्मातील प्रमुख देवता ऋग्वेदानुसार आहे. ऋग्वेदातील एकूण सूक्तांच्या एक चतुर्थांश सूक्ते त्या देवतेला उद्देशून आहेत. इंद्राला पर्जन्यदेवता मानले जाते. इंद्रपूजेला महत्त्व चांगल्या प्रकारचा पाऊस होऊन शेतीतून भरघोस उत्पन्न मिळावे या हेतूने वेदकाळात निर्माण झाले होते. ‘इंद्रपूजे’चे आयोजन उत्तर भारतात अजूनही करण्यात येते.\nइंद्र हा पूर्वेचा दिक्पाल मानला जातो. ‘दिक्पाल’ ही संकल्पना वेदोत्तर काळात देवता परंपरेमध्ये उदयास आली. भारतात मोठमोठी साम्राज्ये निर्माण होत होती. त्या काळातील सम्राटांनी राज्यकारभार सुरळीत व सुनियंत्रित चालावा यासाठी राज्याच्या चारी दिशांना राज्यपाल नेमले. तीच संकल्पना पुराणकर्त्यांनी त्यांच्या रचनांमधील स्वर्गीय साम्राज्यातही राबवली. दिक्पालांचा उल्लेख पौराणिक धर्म, जैन व बौद्ध या तिन्ही धर्मांमध्ये आहे. पूर्व दिशेला इंद्र, आग्नेय-अग्नी, दक्षिण-यम, नैऋत्य-निर्ऋती, पश्चिम-वरूण, वायव्य-वायू, उत्तर-कुबेर व ईशान्येला-ईशान अशी दिक्पालांच्या दिशांची वाटणी आहे. आठ दिक्पालांपैकी इंद्र, कुबेर, अग्नी, वरूण यांची पूजा स्वतंत्रपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून होत असावी. इंद्र, अग्नी व वरूण हे तिघेही वेदकाळातील श्रेष्ठ देव मानले जात होते. ते तिघे निसर्गशक्तींशी संबंधित आहेत. ते निसर्गशक्तींना नियंत्रित करतात अशी कल्पना.\nइंद्र हा स्वर्गाचा, देवलोकाचा अधिपती पौराणिक वाङ्मयात झाला. तो स्वामी सर्व देवांचा आहे. तो त्याच्या पदाला नेहमी जपत असतो. पराक्रम हा इंद्राच्या सर्व गुणांत त्याचा मुख्य गुण मानलेला आहे. त्याने त्याच्या तेजाने जन्मत: पृथ्वी व आकाश ही दोन्ही भरून टाकली. वज्र हे त्याचे प्रमुख आयुध. इंद्राने वज्राच्या आघाताने वृत्रासुराला मारून, त्याने अडवलेल्या सिंधुप्रदेशातील सातही नद्या प्रवाहीत करून सोडल्या त्याचबरोबर इंद्राने त्याचा बलपराक्रम शंबर, शुष्ण, वल यांसारख्या शत्रूंच्या संहाराने सिद्ध केला. त्यानंतर तो पूर्व दिशा, स्वर्ग व अंतरिक्ष यांचा अधिपती बनला.\nइंद्रपूजेचा विस्तार बराच होता. राजे लोक मोठ्या प्रमाणावर ‘इंद्रध्वजोत्सव’ साजरा करत. वर्षप्रतिपदेच���या दिवशी घरोघरी उभारली जाणारी गुढी ही इंद्रध्वजपूजनाचे लघुरूप मानले जाते. इंद्राच्या प्रत्यक्ष प्रतिमेचे पूजन नंतरच्या काळात लुप्त झाले. पण, त्याच्या प्रतिमा मध्यकालीन कलेत मिळतात. भरपूर दागिने, पायाजवळ हत्ती आणि हातात वज्र ही त्याची प्रमुख चिन्हे. इंद्र शिल्पसार ग्रंथाप्रमाणे चतुर्भुज आहे. त्याच्या तीन हातांत धनुष्य, शंख व चक्र अशी आयुधे आहेत आणि चौथा हात अभयमुद्रेत आहे. चालुक्य शैलीतील इंद्रमूर्ती ऐरावताच्या पाठीवर आडवी बसलेली आहे. मुकुटाऐवजी पागोटे घातलेला वैशिष्ट्यपूर्ण इंद्र पुणे जिल्ह्यातील कार्ल्याजवळील भाजे येथील लेण्यांत पाहण्यास मिळतो. तो ऐरावतावर स्वार असून त्याच्या मागे ध्वजधारी सेवक आहे. वेरूळच्या इंद्रसभा गुंफेतील हत्तीवरील त्याची प्रतिमा ‘देवराज’पदाला साजेशी आहे.\nजैनांच्या दैवतकथांत इंद्राला यक्षरूपाने तीर्थंकरांच्या सेवकाचे स्थान देण्यात आले आहे. तो तीर्थंकरांचे जन्ममंगल करणारा सेवेकरी म्हणून जैन वाङ्मयात दिसतो. तो बौद्ध वाङ्मयातील जातककथांमध्ये मानवप्रेमी व दीनबंधू या स्वरूपात दिसतो. गांधारकलेतील इंद्र बौद्ध आहे. त्याच्या हातातील वज्र हे हाडांप्रमाणे दिसते. इतरत्र मात्र वज्राचा आकार खाली आणि वर तीन टोके असलेल्या लहानशा दांड्याप्रमाणे आहे.\nवेदकाळातील प्रमुख देव नंतरच्या काळात मात्र मागे पडले व पंचदेवोपासनेचे महत्त्व वाढत गेले. ‘विष्णू, शिव, सूर्य, गणपती व देवी’ यांची उपासना ‘पंचदेवोपासना’ या नावाने समाजात रुढ झाली. शिवभक्ती करणारे ‘शैव’, विष्णूला भजणारे ‘वैष्णव’, सूर्याची पूजा करणारे ‘सौर’, गणपतीला प्रमुख देवता म्हणून पूजणारे ‘गाणपत्य’ आणि देवीची म्हणजेच शक्तीची पूजा करणारे ‘शाक्त’ असे पाच वेगवेगळे संप्रदाय निर्माण झाले.\n‘उप इंद्र’ स्थानावर असलेला विष्णू त्याच्या सर्व सामर्थ्यानिशी वर आला भागवतातील गोवर्धनोद्धाराच्या आख्यानात विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने तर इंद्राला आणखी खालच्या स्थानावर आणले. इंद्राच्या पराक्रमांऐवजी त्याची भोगवृत्ती विविध कथांद्वारे अधोरेखित करण्यात येऊ लागली. इंद्राचे महात्म्य चारित्र्याला अतिरिक्त महत्त्व देणाऱ्या भारतीय समाजात टिकणे अवघडच होते. परिणामी, देवतांचा राजा असणारा इंद्र त्याचे मुख्य पूजेतील स्थान गमावून बसला. इंद्रपूजा, गोवर्धनपूजा जुन्या परंपरेप्रमाणे काही ठिकाणी होते. तसे सण असतात. पण ते प्रमाण अत्यल्प आहे. ‘उच्च स्थान गाठणे सोपे, पण राखणे अवघड’ हाच संदेश इंद्राच्या कथांतून मिळतो.\nतुषार म्हात्रे हे माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत. ते रायगडमधील पिरकोन या गावी राहतात. त्यांनी बीएससी, बीएड आणि डीएसएम (डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट) पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे विज्ञान विषयातील दोन शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ऑनलाईन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. ते ‘तुषारकी‘ ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करतात. ते ‘लोकसत्ता‘, ‘सकाळ‘, ‘रयत विज्ञान पत्रिका‘, ‘नवेगाव आंदोलन‘, ‘कर्नाळा‘ या दैनिकांतही लेखन करतात.\nधर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)\nअश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण \nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/22/police-holidays-increased/", "date_download": "2022-09-25T20:16:42Z", "digest": "sha1:A345I3INGM46NPMT7F7J6H6IZRV63RAY", "length": 10199, "nlines": 156, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "पोलिसांच्या सुट्या वाढवल्या - Kesari", "raw_content": "\nघर मुंबई पोलिसांच्या सुट्या वाढवल्या\nमुंबई, (प्रतिनिधी) : कामाच्या त���णामुळे जेरीस आलेल्या पोलिसांच्या सुट्यांमध्ये वाढ करण्याचा, तसेच वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिकामी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा 12 वरून 20 करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचार्‍यांना एक वर्षांत 12 ऐवजी 8 रजा मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. नंतर विशेष बाब म्हणून 12 दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक रजा आणखी वाढवून 20 दिवस करण्यास काल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.\nलिपिकांची सर्व रिकामी पदे एमपीएससीद्वारे भरणार\nराज्यातील वर्ग-3 मधील लिपिकांची सर्व रिकामी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या राज्यातील अ आणि ब गटातील अधिकार्‍यांची रिकामी पदे भरण्याची कार्यवाही आयोगामार्फत केली जाते. आयोगाच्या कार्यक्षमतेचा विचार करून मुंबई प्रमाणेच राज्यभरातील लिपिकांची देखील रिकामी पदे आयोगामार्फतच भरण्यात यावीत, असे ठरवण्यात आले आहे.\nडबघाईला आलेल्या संस्थांसाठी पुनर्रचना कंपनी\nकेंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य शासन विविध संस्थांना जमीन, भागभांडवल, अनुदान, कर्ज हमी देते. त्यांच्या मालमत्ता वेगवेगळ्या कारणास्तव संकटात सापडल्या, तर त्यांच्या पुनर्निर्माणात शासनाची भूमिका मर्यादित असते.\nपूर्वीचा लेखनीरा राडियासह दोघांना क्लीन चिट\nपुढील लेखमुंबईतील प्रकल्पासाठी चेन्नईमध्ये भरती\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nमुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती\nउत्साहात या, वाजतगाजत या, शांततेला गालबोट नको…\nआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तळेगावला आंदोलन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/bmc-recruitment-2022/", "date_download": "2022-09-25T20:22:04Z", "digest": "sha1:4QMLK2ECXTOZDGXR7EKWL34BUNTZJCEY", "length": 8555, "nlines": 102, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती, पदवीधरांना संधी.. वेतन १ लाखाहून अधिक", "raw_content": "\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन भरती, पदवीधरांना संधी.. वेतन १ लाखाहून अधिक\nBMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई (The Municipal Corporation of Greater Mumbai) येथे काही जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२२ आहे. Brihanmumbai Municipal Corporation\nएकूण जागा : ०५\nपदाचे नाव : सहाय्यक जनसंपर्क अधिकारी\nआवश्यक शैक्षणिक पात्रता :\n०१) कला/विज्ञान/ वाणिज्य/ विधी/ अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी\n०२) पत्रकारिता/जाहिरात/जन संपर्क व जनसंज्ञापन पदव्युत्तर पदवी\nवयाची अट : ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]\nपरीक्षा फी : १२००/- रुपये [मागासवर्गीय – १०००/- रुपये]\n१) सहावा वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी (९३००-३४८००)+ श्रेणी वेतन रु ४४००/-\n२) सातवा वेतन आयोगानुसारची सुधारित वेतनश्रेणी – एम२३-(४१८००-१३२३००)\n१) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संवर्गाची विहित अर्हता धारण करणारे उमेदवार लेखी परीक्षा देण्यासाठी पात्र असतील.\n२) ऑनलाईन व लेख�� परीक्षेतील एकत्रित उच्च गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात येईल.\n३) सदर निवड यादीनुसार मूळ कागदपत्रांची पडताळणी करुन रिक्त पदांएवढीच अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल.\n४) ऑनलाईन व लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांमध्ये समान गुण प्राप्त करणा-या उमेदवारांमध्ये जास्त अनुभव असणा-या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.\n५) ऑनलाईन व लेखी परीक्षेत समान गुण प्राप्त करणारे व समान अनुभव असणा-या उमेदवारांमध्ये जन्म तारखेनुसार म्हणजे जेष्ठतेनुसार प्रथम प्राधान्यक्रम देण्यात येईल.\n६) ऑनलाईन व लेखी परीक्षेत समान गुण, समान अनुभव व समान जन्म तारीख असल्यास अशा उमेदवारांना त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल.\nउमेदवाराची मूळ कागदपत्र पडताळणी करुन ती नियमानुसार यथायोग्य असल्यास नेमणूक करण्यात येईल. तथापि, नेमणूकीच्या कार्यवाही दरम्यान उमेदवार निवडीच्या विहीत अर्हता पुर्ण करीत नाही असे निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा नियुक्तीनंतर लक्षात आल्यास त्याची नेमणूक रद्द करुन निवड यादीतील पुढील उमेदवारांचा नियुक्तीकरिता विचार करण्यात येईल.\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज पद्धती : ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ सप्टेंबर २०२२\nभरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा\nऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-current-affairs-chalu-ghadamodi-12-august-2022/", "date_download": "2022-09-25T20:55:47Z", "digest": "sha1:7RINAQUKZEMNN5BP6RVSRRD3GADZYFTB", "length": 16266, "nlines": 111, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी 12 ऑगस्ट 2022", "raw_content": "\n44th Chess Olympiad: ओपन विभागात उझबेकिस्तानने सुवर्णपदक जिंकले\nFY23 मध्ये भारताची GDP वाढ आशियामध्ये सर्वात वेगवान असेल: मॉर्गन स्टॅनली\nभारताचे सर्वोच्च न्यायालय: न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची ४९ वे CJI नियुक्ती\nलांग्या हेनिपाव्हायरस चीनमध्ये सापडला\nनेताजींनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारलेले मैदान सिंगापूरचे राष्ट्रीय स्मारक\n44th Chess Olympiad: ओपन विभागात उझबेकिस्तानने सुवर्णपदक जिंकले\nउझबेकिस्तान संघाने 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकले आहे. आर्मेनिया संघाने रौप्यपदक जिंकले तर भारत-2 संघाने खुल्या विभागात कांस्यपदकावर समाधान मानावे. महिला विभागात युक्रेनने सुवर्णपदक जिंकले. टीम जॉर्जियाने रौप्य, तर भारत-1 संघाने कांस्यपदक जिंकले.\n28 जुलै ते 09 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई, भारत येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ किंवा जागतिक बुद्धिबळ महासंघ (FIDE) द्वारे 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते.\nभारताने प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन केले होते. त्यात खुल्या आणि महिलांच्या स्पर्धांचा समावेश होता.\nएकूण सहभागींची संख्या 1,737 होती, ज्यामध्ये खुल्या स्पर्धेतील 937 आणि महिलांच्या स्पर्धेत 800 सहभागी होते.\nखुल्या विभागात 186 देशांतून एकूण 188 संघ आणि महिला विभागात 160 देशांतून 162 संघांची नोंदणी झाली.\nबुद्धिबळ ऑलिम्पियाडचे मुख्य ठिकाण शेरेटनच्या फोर पॉइंट्सवरील अधिवेशन केंद्र होते.\nजवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उद्घाटन आणि समारोप समारंभ पार पडला.\nFY23 मध्ये भारताची GDP वाढ आशियामध्ये सर्वात वेगवान असेल: मॉर्गन स्टॅनली\nमॉर्गन स्टॅन्ले येथील विश्लेषकांच्या मते, या काळात भारताची GDP वाढ सरासरी 7% असेल, जी सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात मजबूत आहे आणि भारत आशियाई आणि जागतिक वाढीसाठी अनुक्रमे 28% आणि 22% योगदान देईल. यामुळे 2022-2023 मध्ये भारताला आशियाई क्षेत्रामध्ये सर्वात वेगाने वाढणारी आशियाई अर्थव्यवस्था बनते. त्यांनी असा दावा केला की सुप्त मागणी सोडल्यामुळे, भारतीय अर्थव्यवस्था एका दशकाहून अधिक काळातील सर्वात मजबूत कामगिरीसाठी सज्ज झाली आहे.\nमॉर्गन स्टॅन्ले येथील मुख्य आशिया अर्थशास्त्रज्ञ चेतन अह्या यांच्या मते, भारताच्या संरचनात्मक कथनात सर्वात लक्षणीय बदल म्हणजे अर्थव्यवस्थेची उत्पादक क्षमता आणि भारताच्या GDP वाढीच्या बाजूने धोरणावर जोर देण्यात आलेला स्पष्ट बदल.\nभारताच्या जीडीपी वाढीवरील या आत्मविश्वासाला कमोडिटीच्या किमती, विशेषतः कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे खूप मदत झाली आहे.\nमार्च 2022 मध्ये तेल आणि वस्तूंच्या किमती 23 ते 37% च्या दरम्यान कमी झाल्यामुळे, मॉर्गन स्टॅन्लेने भाकीत केले आहे की मॅक्रो स्थिरता निर्देशक आरामदायी स्तरावर परत येतील आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ला दरांमध्ये लक्षणीय वाढ करण्याची आवश्यकता नाही.\nभारताचे सर्वोच्च न्यायालय: न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची ४९ वे CJI नियुक्ती\nकायदा मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 26 ऑगस्ट रोजी विद्यमान NV रमणा यांनी पद सोडल्यानंतर ते 27 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारतील. भारताच्या न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ संक्षिप्त असेल आणि सुमारे तीन महिने CJI म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी ते पद सोडतील.\nभारतीय राज्यघटनेच्या कलम 124 च्या खंड (2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात राष्ट्रपतींना आनंद होत आहे.\nलांग्या हेनिपाव्हायरस चीनमध्ये सापडला\nचीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतांमध्ये, 35 लोकांना लांग्या हेनिपाव्हायरस नावाच्या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे समजते. लंग्या हेनिपा विषाणू लोकांना हानी पोहोचवणार्‍या व्हायरसशी, हेन्ड्रा आणि निपाह व्हायरसशी संबंध सामायिक करतो. नवीन विषाणू, ज्याला LayV म्हणूनही ओळखले जाते, त्याबद्दल अद्याप जास्त माहिती नाही, विशेषत: तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो का.\nनवीन लांग्या हेनिपाव्हायरस सुरुवातीला चिनी संशोधकांनी शोधून काढले होते जे ताप असलेल्या व्यक्तींवर नियमित निरीक्षण करत होते ज्यांनी अलीकडेच प्राण्यांशी संवाद साधला होता. विषाणूची ओळख पटल्यानंतर, संशोधकांनी अतिरिक्त व्यक्तींमध्ये त्याचा शोध घेतला.रुग्ण किती काळ आजारी होते हे माहीत नसले तरी, लंग्या हेनिपाव्हायरसची लक्षणे नोंदवली गेली- ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळ आणि डोकेदुखी—साधारणपणे किरकोळ असल्याच�� दिसून आले.\nन्यूमोनिया आणि यकृत आणि किडनीच्या कार्यात बदल यासारख्या संभाव्य अधिक गंभीर समस्यांपैकी थोड्या टक्के रुग्णांना ग्रासले आहे.\nतथापि, या विसंगतींची तीव्रता, रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता किंवा कोणतीही प्रकरणे प्राणघातक आहेत की नाही याबद्दल कोणतीही माहिती नव्हती.\nनेताजींनी ब्रिटिशांविरुद्ध एल्गार पुकारलेले मैदान सिंगापूरचे राष्ट्रीय स्मारक\nसिंगापूरमधील दोनशे वर्षे जुन्या पदांग या खुल्या हिरवळीच्या मैदानाला येथील सरकारने मंगळवारी पंचहत्तरावे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले आहे.\nविशेष म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच मैदानावरून १९४३ मध्ये ब्रिटिशांविरोधात दिल्ली चलो ची हाक दिली होती.\nसिंगापूर सरकारने ५७ व्या राष्ट्रीय दिनी पदांग हे स्थळ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. हे मैदान अनेक संस्मरणीय घटनांचे साक्षीदार आहे. सिंगापूरच्या मध्यवर्ती भागातील हे स्थळ ४.३ हेक्टरवर आहे.\nसिंगापूरच्या राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतील हे पहिलेच खुले हिरवळीचे ठिकाण आहे. एखादी इमारत किंवा स्थळाचा या यादीत समावेश होणे हा त्या स्थळाचा सर्वोच्च बहुमान समजला जातो. हे मैदान क्रिकेट, फूटबॉल, हॉकी, टेनिस आणि लॉन बॉिलग आदींच्या सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. सन १८०० पासून वापरत असलेले हे मैदान देशातील सर्वात जुन्या मैदानांपैकी एक आहे.\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/?p=32807", "date_download": "2022-09-25T20:52:25Z", "digest": "sha1:YP6WNOKP6QDXTJF3S7B6RXYUEBGOJOLQ", "length": 9217, "nlines": 246, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "सर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयात कोर्ट असिस्टंटची पद भरती\nपदाची संख्या : ३०\nपदाचे नाव: कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)\nशैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव (iii) संगणक प्रमाणपत्र\nव���ोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सुट)\nआवेदनाची अंतिम तारीख: १३ मार्च २०२१\nTags: पद भरतीसर्वोच्च न्यायालय\nरेबीज मुक्ती अभियानास राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य – मंत्री सुनिल केदार\n…अन् आर्थिक आलेख उंचावला\n...अन् आर्थिक आलेख उंचावला\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2022-09-25T20:51:24Z", "digest": "sha1:EFJ7UPGMGK4PL6UKSCEE37M7LOST6YNV", "length": 20194, "nlines": 209, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "नाशिकचे योग विद्या धाम | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome संस्था नाशिकचे योग विद्या धाम\nनाशिकचे योग विद्या धाम\nबाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ व ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे नि���ासी वर्ग चालतात…\nबाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे एकशेएकोणसाठ शहरांत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम त्र्यंबकेश्वरजवळील तळवाडे येथे बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात.\nमंडलिक हे साधकांमध्ये गुरुजी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी योगविषयक पन्नास पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन केले आहे. त्यांनी महाराष्ट्रभर दीडशे शहरांत योग विद्या धामच्या शाखांची स्थापना केली. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या योग कार्याची धुरा वाहण्यासाठी सक्षम कार्यकर्त्यांची निर्मिती, त्यात नवनवीन कार्यकर्त्यांची भर घालणे, योग प्रचार व प्रसार यांतील उद्बोधन आणि संकल्प अशा अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळणे हे होय.\nबिहार स्कूल ऑफ योगाचे परमाचार्य स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी विश्वास मंडलिक यांना ऋषी परंपरेची दीक्षा देऊन ‘ऋषी धर्मज्योती’ असे नाव प्रदान केले आहे. त्यांनी दूरशिक्षण तंत्र या विषयात ‘डॉक्टरेट’ ही पदवी वयाच्या सत्तराव्या वर्षी मार्च 2014 मध्ये मिळवली आहे. भारत सरकारने मंडलिक यांना विश्व योग दिनाच्या दिवशी योग क्षेत्रातील एकमेव व प्रथम ‘पंतप्रधान पुरस्कार’ 2018 साली देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे.\nमंडलिक यांनी योग शिकण्यासाठी योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित व योग रत्न असा श्रेणीबद्ध अभ्यासक्रम तयार केला आहे. तो शिकवण्यासाठी योग शिक्षक, योग अध्यापक, योग प्राध्यापक अशी श्रेणी तयार करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त आहे. सर्व वर्गांच्या परीक्षा घेतल्या जातात. उत्तीर्ण होणाऱ्यांना आयुष मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्यात येते. योग वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतले जातात.\nउपचारात्मक शिबिरे व वर्ग हे संस्थेकडून चालवले जातात. त्यामध्ये उच्च रक्तदाब निवारण, मधुमेह निवारण, हृदयरोग निवारण, स्थूलता निवारण, पाठदुखी निवारण, व्यसनमुक्ती श��बिर, प्रसूतीपूर्व योगाभ्यास असे वर्ग घेतले जातात. त्याशिवाय प्राणायाम वर्ग, ध्यान वर्ग, योगनिद्रा वर्ग, प्रणवजप वर्ग, उंची संवर्धन वर्ग, सूर्यनमस्कार वर्ग असे वर्गही घेतले जातात.\nयोगाबरोबर निसर्गजीवन आणि निसर्गोपचार यांची सांगड घालून योग व निसर्गोपचार रुग्णालय नाशिक परिसरात सुरू केले आहे. योग व निसर्गोपचार केंद्रे डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर येथे चालवली जातात. तसेच, नाशिकच्या पाच योग शिक्षकांनी महाराष्ट्राबाहेर गुवाहाटी, तीनसुकिया, धरम, दुबुडी, दिब्रुगड या ठिकाणी नियमित उपचार केंद्रे चालू केली आहेत. आंध्र प्रदेशात (तेलंगणा) हैदराबादजवळ निझामाबाद शहरातही योग व निसर्गोपचार केंद्र चालवले जात आहे. योग प्रचार व प्रसाराच्या दृष्टीने मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून योग कीर्तन, जाहीर योगासन प्रात्यक्षिके, योग गीते, योग नाट्य, योग नृत्य असे सादर केले जातात. संस्थेचे कार्य परदेशातही चालते. एकशेपंधरा देशांतील पाच हजार परदेशी नागरिकांनी गुरुकुलमध्ये येऊन योग शिक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. गुरुकुलची केंद्रे सोळा देशांमध्ये असून तेथे गुरुकुलचे वर्ग घेतले जातात.\nयोग विद्या गुरुकुलचे मुखपत्र ‘योग सुगंध’ हे मासिक होय. ते 1979 सालापासून सुरू आहे. त्याचे सुमारे साडेसहा हजार वाचक आहेत. गुरुकुलात योग संमेलन 2007 सालापासून दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरवले जाते. त्यावेळी सुमारे पाचशे साधक उपस्थित असतात. त्यावेळी त्र्यंबकेश्वरातील आसपासची खेडी व आदिवासी पाडे यांमध्ये गरजेच्या वस्तू, वैद्यकीय सुविधा पुरवणे अशा प्रकारचे सेवाकार्यही केले जाते.\nसंस्थेच्या अधिक माहितीसाठी संपर्क – प्रमोद निफाडकर 9420484003, शरद पारगावकर 9420484021\nस्मिता विनायक वैद्य या योग शिक्षक आहेत. त्यांनी नाशिकच्या योग विद्या गुरूकूलमधून योगप्रवीण व योग अध्यापन याचे शिक्षण घेतले. त्यांचा सायकलिंग करणे हा छंद आहे. स्मिता यांना गिरीभ्रमण, संगीत, वाचन व लेखन याची आवड आहे. त्या रत्नागिरी जिल्हात खेड येथे राहतात.\nPrevious articleहिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य\nNext articleऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव\nस्मिता विनायक वैद्य या योग शिक्षक आहेत. त्यांनी नाशिकच्या योग विद्या गुरूकूलमधून योगप्रवीण व योग अध्यापन याचे शिक्षण घेतले. त्यांचा सायकलिंग करणे हा छंद आहे. स्मिता यांना गिरीभ्रमण, संगीत, वाचन व लेखन याची आवड आहे. त्या रत्नागिरी जिल्हात खेड येथे राहतात.\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी\nशेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय\nस्मिता विनायक वैद्य या योग शिक्षक आहेत. त्यांनी नाशिकच्या योग विद्या गुरूकूलमधून योगप्रवीण व योग अध्यापन याचे शिक्षण घेतले. त्यांचा सायकलिंग करणे हा छंद आहे. स्मिता यांना गिरीभ्रमण, संगीत, वाचन व लेखन याची आवड आहे. त्या रत्नागिरी जिल्हात खेड येथे राहतात.\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2022/03/25/39743/coronavirus-new-spike-in-european-countries-moderna-warning-on-new-covid-19-variants/", "date_download": "2022-09-25T21:38:12Z", "digest": "sha1:L3LBGSD5R4GK77TKHENR3QTISSONGT6B", "length": 14062, "nlines": 187, "source_domain": "krushirang.com", "title": "जर्मनी 3 लाख, फ्रान्स 1.5 लाख.. जगात पुन्हा कोरोनाची दहशत; जाणून घ्या, जागतिक कोरोना अपडेट.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्���्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nजर्मनी 3 लाख, फ्रान्स 1.5 लाख.. जगात पुन्हा कोरोनाची दहशत; जाणून घ्या, जागतिक कोरोना अपडेट..\nजर्मनी 3 लाख, फ्रान्स 1.5 लाख.. जगात पुन्हा कोरोनाची दहशत; जाणून घ्या, जागतिक कोरोना अपडेट..\nदिल्ली : जगातील अनेक देश पुन्हा एकदा कोरोनाच्या जुन्या दिवसांचा अनुभव घेत आहेत. जगभरात काही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत आहेत. मॉडर्ना (Moderna) कंपनीचे सीईओ स्टीफन बैंसल यांनी म्हटले आहे, की नवीन कोविड-19 व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असण्याची 20 टक्के शक्यता आहे. फ्रान्स, जर्मनी, चीन आणि इटलीसह जगातील अनेक देश संसर्गाच्या नवीन लाटेचा (New Wave) सामना करत आहे.\nजर्मनीमध्ये (Germany) 2,96,498 नवीन कोविड-19 प्रकरणे आल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 1,98,93,028 झाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युरोपियन देशांमध्ये आतापर्यंत 1.28 लाखांहून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारपासून आतापर्यंत 288 मृत्यूची नोंद झाली आहे. गुरुवारी, फ्रान्समध्ये (France) 1,48,635 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 112 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये (Italy) कोरोना विषाणूचे 81,811 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका दिवसाआधी 76,260 प्रकरणे नोंदण्यात आली होती.\nब्रिटेनमध्ये (Britain) पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. इस्रायलप्रमाणेच, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना लसीचा चौथा डोस दिला जात आहे. गुरुवारी ब्रिटेनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या नवीन डेटावरून असे दिसून आले आहे, की लसीचा बूस्टर डोस तिसरा डोस मिळाल्यानंतर सुमारे चार महिन्यांत वृद्धांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी करतो. चीनमध्ये कोविड-19 च्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. गुरुवारी, येथे 1,366 नवीन प्रकरणे आढळून आली, तर एका दिवसाआधी 2,054 प्रकरणे नोंदली गेली होती. परंतु येथे लक्षणे नसलेली प्रकरणे वाढत असल्याचे सांगितले जात आहे. चीनच्या शांघाय शहरात एका दिवसात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये विक्रमी 60 टक्के वाढ नोंदण्यात आली आहे.\nजगातील बहुतांश देश या आजारावर नियंत्रण मिळवू शकले नसतानाही कोरोना व्हायरसवर (Corona Virus) नियंत्रण मिळवण्यात चीनला यश आले होते. येथे शून्य कोविड ध��रण अमलात आणले गेले. मात्र आता दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्राप्त होत आहेत. नवीन लाटेमागील कारण BA.2 Omicron प्रकार असल्याचे मानले जाते. दक्षिण कोरिया (South Korea) हा आशियातील असा देश आहे, जिथे मार्चमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढले आहेत. अमेरिकेतील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे, की येथे तसेच युरोपमध्येही रुग्ण वाढ होऊ शकते.\nCorona Update : जगातील ‘या’ देशांमध्ये वेगाने वाढलाय कोरोना.. WHO ने दिलीय महत्वाची माहिती..\nमागील 24 तासात देशात सापडलेत ‘इतके’ कोरोनाचे रुग्ण; जाणून घ्या, Corona Update..\nUP New Cabinet : उत्तर प्रदेशच्या नव्या मंत्र्यांची नावे फायनल.. पहा, कॅबिनेटमध्ये कोण होणार मंत्री..\nनाश्त्यासाठी तयार करा टेस्टी ब्रेड उपमा.. अगदी काही मिनिटात होईल तयार; ही घ्या सोपी रेसिपी..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasanchar.com/?p=1910", "date_download": "2022-09-25T19:39:27Z", "digest": "sha1:R4EJMXGTOGV4KTQTOXOGEUD4SZUT44QK", "length": 18944, "nlines": 118, "source_domain": "marathwadasanchar.com", "title": "घरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर – मराठवाडा संचार", "raw_content": "\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nबोधडी येथे सलूनमध्ये अर्धी दाढीच्या वादातून ग्राहक चिडला वादातून दोघांची खून\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्��्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nशिरपूर जैन येथे राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आ.बांगर यांनी घेतला प्रवचनाचा व प्रसादाचा लाभ\nविश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न\nHome/मराठवाडा/घरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\n‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविताना नागरिकांनी संहितेचे पालन करावेत\n* जिल्ह्यात दीड लाख राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन\nहिंगोली/जिमाका- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गतहर घर तिरंगा हा उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या तीन दिवसांच्या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार राबविला जाणार आहे. घरोघरी तिरंगा फडकाविताना जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येकांचा सहभाग आवश्यक आहे. या तीन दिवसाच्या कालावधीतील मोहिमेचे महत्व लक्षात घेवून उत्साही वातावरणात हा उपक्रम यशस्वी करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा या मोहिमेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकेंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर तिरंगा हा उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर व नागरिकांनी स्���त:च्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी सकारात्मक प्रभावी प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात दीड लाख राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून 01 लाख एक हजार राष्ट्रध्वज प्राप्त झाले आहेत. खाजगी वितरकाकडून जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे 50 हजार व डोनरकडून 2 हजार झेंडे असे एकूण 1 लाख 53 हजार झेड्यांचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 38 हजार ध्वजाचे वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 01 लाख 5 हजार ध्वजाचे वितरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी दिली.\nतिरंगा ध्वज लावताना त्याचा साईज 3×2 असणे आवश्यक आहे. तिरंगा ध्वज बांबूकाठीसह 25 रुपये दराप्रमाणे विक्री करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासकीय कार्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत कार्यालयाच्या इमारतीवर ठळक ठिकाणी लावण्यात यावा. नमूद कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयाने ध्वज संहितेनुसार सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत ध्वज ठेवावे व ध्वज संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर उतरविणे आवश्यक आहे.\nतसेच जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये नागरिकांनी स्वत:च्या घरावर बांबूच्या काठीने तिरंगा ध्वजाची उभारणी करावी. नागरिकांनी ध्वज उभारताना ध्वजासह बांबूच्या काठीला वरच्या टोकाला व खालच्या टोकाला सुई दोराने शिवून टाकावे. जेणेकरुन वारा, हवेच्या वेगाने ध्वज काठीपासून वेगळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. तसेच ध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. सदरील ध्वज खाली पडणार नाही. चुरगळणार नाही, खराब होणार नाही, काठी वाकणार नाही इत्यादीबाबत दक्षता घ्यावी. सदरील कालावधीत तिरंगा ध्वज लावताना सर्वप्रथम वरती केशरी रंग व खाली हिरवा रंग असणे आवश्यक आहे. याप्रमाणे ध्वजाची उभारणी करण्यात यावी. नागरिकांनी दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वत:च्या घरावर उभारण्यात आलेला तिरंगा ध्वज दररोज खाली उतरविण्याची आवश्यकता नाही. हा कालावधी संपल्यानंतर तो ध्वज व्यवस्थित घडी करुन ठेवावा. चुरगळलेले, फाटलेले ध्वज रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी टाकून देण्यात येवू नये. राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असेल तर तो कोठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रितीने त्याची विल्हेवाट लाऊ नये. परंतु अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा अन्य रितीने तो संपूर्णत: नष्ट करावा. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे , बांधण्याचे अगर वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही, अशी माहितीही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिली.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांनिमित्त अमृत सरोवर अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 16 तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या तलावातील गाळ काढल्यामुळे त्या सर्व 16 तलावातील पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होणार आहे. तसेच त्याचे बाजूने वृक्ष लावगड करुन सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या सर्व 16 तलाव परिसरात स्वातंत्र्यदिनी दि. 15 ऑगस्ट रोजी संबंधित गावातील स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, सरपंच यापैकी एकाच्या हस्ते ध्वजारोहरण करण्यात येणार आहे. तसेच दि. 14 ऑगस्ट रोजी येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावरुन 75 कि.मी. भव्य सायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पापळकर यांनी यावेळी दिली.\nयावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनीही दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकाविताना जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच घरोघरी तिरंगा या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहभागी व्हावे आणि या मोहिमेचे महत्व लक्षात घेवून उत्साही वातावरणात हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले.\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nसार्वजनिक गणेशोत्सवा��िमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nसंपादक - शाम शेवाळकर, हिंगोली मो.9822600090.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=76524", "date_download": "2022-09-25T21:29:57Z", "digest": "sha1:LE6VF5YOYJUWQ4KMLIGWRCVZDHOHGF22", "length": 16444, "nlines": 248, "source_domain": "mahasamvad.in", "title": "आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन", "raw_content": "\nआयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन\nजन आरोग्य योजनेच्या आरोग्यदायी सेवेची यशस्वी चार वर्ष\nमुंबई, दि. २२ :- गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहेत. योजनेच्या पाचव्या वर्षात पदापर्णानिमित्त १५ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्रातील वंचित घटकांना डोळ्यासमोर ठेवून प्रथमत: गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई शहर या आठ जिल्ह्यांत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु करण्यात आली असून, राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील ७३ लक्ष नागरिकांनी सदर योजनेंतर्गत वैद्यकीय उपचारांचा मोफत लाभ घेतलेला आहे. राज्यातील दुर्गम, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी, आदिवासी भागातील लाखो बांधवांना त्यांच्या नजीकच्या ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध झाल्याने ही योजना खऱ्या अर्थाने आरोग्यदायी ठरली आहे.\nविद्यार्थ्यांमार्फत व्यापक जनजागृतीसाठी राज्यातील १२०० शाळांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये योजनेच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा, चित्रकला, पोस्टर रंगविणे, निबंध, घोषवाक्य असे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, उपक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ७० आरोग्यमित्रांचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या काही लाभार्थींसोबत केंद्रीय आरोग्यमंत्री २३ सप्टेंबर, २०२२ रोजी संवाद साधणार आहेत.\n‘आयुष्मान भारत’ पंधरवड्यात ६०० पेक्षा जास्त आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात आली आहेत. लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड (ई-कार्ड) वितरित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आरोग्याच्या संपूर्ण माहितीचे आभा कार्ड वितरित करण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे.\nआयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थीला ५ लक्षपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत १ लक्ष ५० हजारापर्यंत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २ लक्ष ५० हजारापर्यंत प्रती कुटुंब प्रति वर्ष विमा संरक्षण दिले जात आहे. या आरोग्य योजनेमध्ये ३४ विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवा व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत १२०९ शस्त्रक्रिया/चिकित्सा/उपचार व १८३ पाठपुरावा सेवा नागरिकांना मिळत आहे. तसेच रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण उपचार, रोगनिदान चाचण्या, आंतररुग्ण (शस्त्रक्रिया, भूल, औषधे) उपचार व भोजन यावरील संपूर्ण खर्च मोफत केला जातो. त्याचप्रमाणे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर रुग्णास परतीचा एस.टी. किंवा रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवासाचा खर्च दिला जातो.\nकास पठारावरच्या पर्यावरणपूरक सुविधांतून पर्यटनाला चालना मिळणार\nहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आढावा\nहिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आढावा\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mistmix.news/news/200-miss_kitty_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4", "date_download": "2022-09-25T21:19:19Z", "digest": "sha1:SHUREQFVCQDA7AWPECNPT4UEFOP236U5", "length": 9119, "nlines": 39, "source_domain": "mistmix.news", "title": "Miss kitty स्लॉट मशीन मोफत", "raw_content": "\nmiss kitty स्लॉट मशीन मोफत\nMiss Kitty स्लॉट मशीन मोफत, Blackjack का उभे 12, Blackjack का घर विजय, Blackjack का नेहमी विभाजित 8s, Blackjack का घर नेहमी विजय, Harrah ' S सण डीयेगो जुगार वय, Harrah ' S सण डीयेगो निर्विकार स्पर्धेत वेळापत्रक\n\"या नाणी अतिशय लोकप्रिय आहेत आमच्या अतिथी,\" वेबस्टरशब्दकोश म्हणाला, \"काही लोकांना गोळा त्यांना त्यांच्या चांदी, तर इतरांना गोळा त्यांना त्यांच्या वैयक्तिक डिझाइन.\" आधी एक नवीन नाणे आहे minted, रचना मंजूर करणे आवश्यक आहे राज्य गेमिंग रेग्युलेटर.पुदीना नंतर निर्मिती 150 नाणी सह, एक जात राज्य रेग्युलेटर, आणि एक ठेवली हॉटेल.वेबस्टरशब्दकोश इतर 148 वितरित केल्या आहेत हेही पाच मशीन. 8, 2008 miss kitty स्लॉट मशीन मोफत. \"ऐवजी एक बोनस मोफत गेम किंवा फिरकी चाक, बोनस पुरस्कार जिल्हाधिकारी नाणी.\" चांदी स्ट्राइक पुरस्कार सानुकूल नाणी आहेत की रचना करून एक ठिकाण विशेष घटना आणि विविध मूल्ये.खेळाडू ठेवू शकता, नाणी, रोख त्यांना पेपर मनी किंवा व्यापार त्यांना उच्च मूल्य नाणी.चार राण्या देते खेळाडू एक 6 औंस चांदी केंद्र नाणे अमूल्य $300 बदल्यात 30 $10 स्लॉट टोकन.वेबस्टरशब्दकोश त्याच्या नवीनतम रचना आहे एक $300 नाणे साजरा होईल प्रकरण आणि वैशिष्ट्ये एक अपुरेपणाने कपडे घातलेला महिला वागणे वर एक भोपळा.टोकन सहसा शो चार राण्या लोगो एका बाजूला आणि एक जोकर किंवा शंभरावा साइन लास वेगास on the other side. The Eastside Cannery आणि चार राण्या आहेत हेही कॅसिनो ऑफर retro gaming, प्रतिष्ठापन मशीन पासून 1990 साठी जुगारांना अभावी अनुभव लास वेगास आधी बिल accepters, कागद रक्कम तिकीट आणि नाही-धनगर-उजव्या रेकॉर्डिंग jackpots घसरण blackjack का उभे 12. त्या जुन्या नाणे-ऑपरेट स्लॉट समावेश S2000 फिरकी फिरकीपटू आणि दैव एक अनिर्णित निर्विकार.आधुनिक डिजिटल मशीन बहुतांश व्यापू, त्याच्या गायन, पण Orosco ते नाणे-ऑपरेट खोली आहे की व्युत्पन्न वाढ व्याज Eastside Cannery.\n\"या खेळ तयार केले होते, म्हणून एक कादंबरी मार्ग पुरस्कार खेळाडू पलीकडे देय म्हणाला,\" Jaclyn मार्च, एक IGT प्रवक्त्या मध्ये रीनो blackjack का घर विजय. \"आमच्या बहुतेक ग्राहक इच्छित एक स्लॉट मशीन वापरते की एक कागद तिकीट,\" Strow सांगितले. blackjack का नेहमी विभाजित 8s. कंपनी यापुढे त्यांना करते, आणि चार राण्या आणि सॅम च्या Town आहेत फक्त मॉडेल डाव्या सुमारे blackjack का घर नेहमी विजय. तो प्रतिनिधित्व एक भाग्यवान महिन्यात, भाग्यवान दिवस आणि भाग्यवान वर्षी आशियाई कॅलेंडर म्हणाला,\" वेबस्टर, कोण अजूनही आहे का आश्चर्य त्याच्या 2005 showgirl डिझाइन पकडू अयशस्वी वर जुगारांना.आहेत, तर ग्राहकांनी फक्त प्ले नाणे-ऑपरेट स्लॉट मशीन, त्या एकनिष्ठ चांदी स्ट्राइक मशीन म्हटले जाते चांदी स्ट्राईकर्स आणि स्थापना केली त्यांच्या स्वत: च्या क्लब.वेबस्टरशब्दकोश म्हणाला हॉटेल सर्वशक्तिमान एक अधिवेशन जानेवारी व जून 470 सदस्य चांदी स्ट्राईकर्स harrah ' s सण डीयेगो जुगार वय. एक वाढत्या ऑनलाईन, प्लग-इन जागतिक स्मार्टफोन आणि उच्च टेक, अजूनही आहे एक मागणी जुन्या शालेय परिश्रम वर एक सशस्त्र लूटारू आणि tinkle आणि क्रॅश, हार्ड पैसा बैठक स्टेनलेस स्टील.आणि लास वेगास मध्ये, एक शहर बांधले पूर्वपक्ष देत लोक काय हवे आहे, जुन्या पद्धतीचा नाणे स्लॉट मशीन अजूनही आढळू शकते हेही beeping आणि whooping व्हिडिओ गेम की वर्चस्व कॅसिनो मजले harrah ' s सण डीयेगो निर्विकार स्पर्धेत वेळापत्रक.\nmiss kitty स्लॉट मशीन मोफत\nblackjack का घर विजय\nblackjack का नेहमी विभाजित 8s\nblackjack का घर नेहमी विजय\nharrah ' s सण डीयेगो जुगार वय\nharrah ' s सण डीयेगो निर्विकार स्पर्धेत वेळापत्रक\nएक टिप्पणी द्या Cancel reply\nखरेदीदार देखील पसंत करतात\nजुगार अहवाल बक्षिसे वर कर\nHarrah ' s सण डीयेगो कॅसिनो पुनरावलोकन\nसर्व समावेशक गायन रिसॉर्ट्स मेक्सिको\nनद्या कॅसिनो पिट्सबर्ग निर्विकार वेळापत्रक\nकॅसिनो जवळ मेक्सिको beach fl\nPathfinder 2e सहाय्यक शब्दलेखन स्लॉट\nBlackjack विजय दर प्रति 100 हात\nकुठे आहे नारळ क्रीक कॅसिनो\nकुठे आहे crown casino पर्थ\nHarrah ' s दक्षिण कॅलिफोर्निया कॅसिनो & रिसॉर्ट\nजुगार अहवाल बक्षिसे वर 1040\nडाउनलोड गाणे एक प्रकारचा जुगाराचा खेळ jatuh lagi प्रेम\nमियामी क्लब कॅसिनो मोफत स्पीन नाही ठेव\nमध्ये विकसित2022 आमचे नियम आणि अटी पहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/07/swamisamarth-878/", "date_download": "2022-09-25T20:36:44Z", "digest": "sha1:CA66BJQE4EEMO33B7NXK4RMK4WZVIEHU", "length": 15414, "nlines": 71, "source_domain": "online45times.com", "title": "आपल्याला रोज किंवा गुरूवारच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये जाणे शक्य नसल्यास घरीच करा फक्त हे काम : मनासारखे सर्व घडेल ! - Marathi 45 News", "raw_content": "\nआपल्याला रोज किंवा गुरूवारच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये जाणे शक्य नसल्यास घरीच करा फक्त हे काम : मनासारखे सर्व घडेल \nआपल्याला रोज किंवा गुरूवारच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये जाणे शक्य नसल्यास घरीच करा फक्त हे काम : मनासारखे सर्व घडेल \nमित्रांनो आपल्याला जर स्वामींच्या केंद्रामध्ये दररोज किंवा गुरुवारच्या दिवशी जाणे शक्य होत नसल्यास घरच्या घरीच करा हे काम आपण जर स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असाल किंवा भक्त असाल तर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये नियमित जातच असतो.परंतु आता तोरणाच्या महामारी च्या काळामध्ये शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे आपण टाळत असतो. तसेच नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील दररोज किंवा गुरुवारच्या दिवशी केंद्रामध्ये जाणे शक्य नसते. अशा लोकांनी आपल्या घरच्या घरीच हे एक काम करावे. हे काम आपण आपल्या घरामध्ये करू शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला फार काही कष्ट करावे देखील लागणार नाही.\nमित्र-मैत्रिणींनो श्री एक गोष्ट आपल्या सदैव लक्ष्या मध्ये ठेवा की जो देव मंदिरामध्ये असतो तो तो देव आपल्या घरामध्ये देखील असतो. फक्त आपल्या मनामधील श्रद्धा ही सकारात्मक असली पाहिजे व आपण जे मंदिरामध्ये देवाची सेवा वगैरे कर सेवा आपण आपल्या घरामध्ये देखील करू शकतो. मात्र त्या घरांमध्ये मंदिरासारखी प्रसन्न वातावरण असायला हवे. ते जर आपल्या घरामध्ये कटकटी भांडण तटे वारंवार होत असतील तर ते पहिला बंद करावे. कारण ज्या घरामध्ये कटकटी भांडण होत असते. त्या घरातील वातावरण कधीच प्रसन्न असते. त्यामुळे त्या घरामध्ये देवांचे वास्तव्य देखील होत नसतं.\nत्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवावे व आपल्या घरातील वादविवाद भांडण होऊ नयेत यासाठी सदैव प्रयत्न करावे. सर्वांशी आनंदाने प्रेमाने बोलावे कोणालाही तुच्छ लेखू नये. किंवा कोणाचे मन दुखेल असे आपले वर्तन किंवा वाणी देखील ठेवू नये. सर्वांबद्दल मनामध्ये प्रेमाची भावना असायला हवी म्हणजे त्या घरातील भांडणतंटे बंद होतील. व त्या घरामधील वातावरण प्रसन्ना राहील. व त्यामुळे त्या घरामध्ये माता लक्ष्मीची देखील वास्तव्य राहील. त्यामुळे घर सुख समाधान समृद्धी ने भरून जाईल. व आपल्या घराचे मंदिर होईल. मग आपल्याला आपल्या घरातील वातावरण सुंदर असताना मंदिरात जावे देखील लागणार नाही.\nजगातील वातावरण प्रसन्न आहे त्या घरातील सेवेकर्‍यांनी आपल्या देवघरामध्ये हे एक काम करायचे आहे. म्हणजे आपल्या घरासमोर तेथेच बसायचे आहे. देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असतेच त्यावेळी त्यांना मुजरा करायचा आहे. व नमस्कार करून एक थोडा वेळ त्या ठिकाणी बसायचे आहे. जसे की आपण मंदिरात गेल्यानंतर देव दर्शन घेतो व थोडा वेळ मंदिराच्या गाभाऱ्यात शांतपणे बसतो. आपली नजर देवाकडे असते आपण देवाच्या मूर्ती करे टक लावून पाहतो, त्याच पद्धतीने आपल्या घरात देखील आपल्याला देव्हाऱ्यासमोर शांत बसायचे आहे.\nएक सारखे स्वामी समर्थ महाराजांचे तिकडे आपल्याला पाहायचे आहे .आपण त्या मूर्तीसमोर आपल्याला जेवढा वेळ आहे. तेवढा वेळ बसू शकतो. या बसण्याला असे कोणतेही बंधन नाही आपल्याला जेवढा वेळ शक्य आहे. तेवढा वेळ आपण त्या ठिकाणी बसू शकतो. त्याच बरोबर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करू शकतो. आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी जप केला तरी चालतो. हा जप करण्यासाठी आपल्याला जपमाळ आवश्यक आहे. असे काही नाही. हा जप आपण मनातल्या मनात देखील करू शकतो. कशा पद्धतीने झाली स्वामींची सेवा घरच्या घरी केली तरी आपले मन प्रसन्न होईल आपल्याला एक प्रकारची वेगळी ऊर्जा मिळेल.\nहे काम आपल्याला दररोज करणे शक्य नसल्यास एक दिवस आड आज दिवसातून एकदा किंवा आपलं ज्या वेळी शक्य आहे. त्या वेळी आपण हे काम नक्की करू शकतो ज्या��ेळी आपल्याला मनामध्ये येते. त्या वेळी आपण हे काम करू शकतो. किंवा आपण मंदिरात जाणार होतो परंतु काही कारणास्तव तेथे जाणे शक्य झाले नाही म्हणून मनाला खंत वाटून घेण्यापेक्षा घरच्या घरी देखील अशा पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करू शकता व त्यांची कृपादृष्टी आपल्यावर रहावे म्हणून त्यांना प्रार्थना देखील घरच्या घरी करू शकता. केंद्रातच गेल्याने किंवा अमुक या ठिकाणी गेल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर असते असे काही नाही. फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून वरली सांगितल्याप्रमाणे हे काम जर घरच्या घरी केला तर आपल्या वर स्वामी समर्थ महाराज निश्चितच प्रसन्न होतील.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील स���्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2462", "date_download": "2022-09-25T20:27:27Z", "digest": "sha1:L67NQEY7RBSNMDDJQKMNFMI6GHOJG3DX", "length": 12964, "nlines": 228, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "धुळे-नंदुरबार बँक निवडणुकीतही भाजप सोबत नाहीच. – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nधुळे-नंदुरबार बँक निवडणुकीतही भाजप सोबत नाहीच.\nधुळे-नंदुरबार बँक निवडणुकीतही भाजप सोबत नाहीच.\nआघाडी झालीच तर त्याच माध्यमातून निवडणूक लढवू.सन्मानाने सर्वपक्षीय निवडणूक लढविण्यास अडचण नाही. परंतु, प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच असेल जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. भाजपसोबत जायचे नाही असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिल्याचे रघुवंशी यांनी सांगितले.\nनंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांच्या गटातून नामांकन दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर रघुवंशी म्हणाले, महाविकास आघाडी झाली तर त्याच माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. काँग्रेस महाविकास आघाडीच्या घटक पक्ष आहे. पालकमंत्री ॲड के.सी पाडवी व आ.कुणाल पाटील आघाडीचे नेतृत्व करीत आहेत.\n२३ वर्ष झाली तरी\nनंदुरबार जिल्ह्याची निर्मिती होऊन २३ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही जिल्हा बँकेचे विभाजन न झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. धुळे- नंदुरबार संयुक्त बँकेचे आधी विभाजन करा, मगच निवडणूक घ्या अशी भूमिका असतानाही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी सुरू आहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या आधी नंदुरबार- धुळे संयुक्त असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नंदुरबार जिल्ह्यासाठी स्वतंत्र करण्यात यावी; अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केली होती. परंत��� नंदुरबार जिल्ह्यासाठी संयुक्त बँक करण्यासाठी जिल्ह्यातील नेते कमी पडल्याचे खंत देखील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केली आहे.\nधुळे नंदुरबार बँकेसाठी एकूण १७ संचालक पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यातूनही नामांकन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उद्या (ता.२०) नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असून ८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. २१ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडून २२ नोव्हेंबर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.\nPrevious: मण्याड सूर्योदय फाउंडेशन आयोजित अभिष्टचिंतन सोहळा व भव्य नौकरी महोत्सव\nNext: म्हसळा येथील शिक्षकांचा दैनिक रयतेचा कैवारी आदर्श गुरु गौरव पुरस्कारने सन्मान \nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/16-august", "date_download": "2022-09-25T21:58:02Z", "digest": "sha1:ZUGZKMDSR5M52UH5NAKH4PXK5XYEVOEX", "length": 5528, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१६ ऑगस्ट - दिनविशेष", "raw_content": "\n१६ ऑगस्ट - दिनविशेष\n२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.\n१९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वी��ीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.\n१९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.\n१९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.\n१९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.\n१९७०: मनीषा कोईराला - नेपाळी-भारतीय अभिनेत्री\n१९७०: सैफ अली खान - अभिनेते - पद्मश्री\n१९५८: मॅडोना - अमेरिकन गायिका, नर्तिका आणि उद्योजिका\n१९५७: आर. आर. पाटील - भारतीय वकील व राजकारणी (निधन: १६ फेब्रुवारी २०१५)\n१९५४: हेमलता - पार्श्वगायिका\n२०२२: नेदुंबरम गोपी - भारतीय अभिनेते\n२०२२: नारायण - भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार (जन्म: २८ सप्टेंबर १९४०)\n२०२२: रुपचंद पाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: २ डिसेंबर १९३६)\n२०२२: सुभाष सिंग - भारतीय राजकारणी, बिहारचे आमदार (जन्म: १५ जानेवारी १९६३)\n२०२०: चेतन प्रतापसिंग चौहान - भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार (जन्म: २१ जुलै १९४७)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.oushengxi.com/", "date_download": "2022-09-25T20:01:43Z", "digest": "sha1:JVTCOH2RTLZS3EMLYKEAEHLYYFQ2JCH5", "length": 7634, "nlines": 165, "source_domain": "mr.oushengxi.com", "title": "फायबरग्लास मेष, वेल्डेड वायर मेष, काटेरी तार - ओशेंगक्सी", "raw_content": "\nटेकनोफिल कमी आणि मध्यम कार्बन सामग्रीसह मेटलिक वायर उत्पादक आहे\nप्लॅस��टिक कोटेड वायर किंवा प्लास्टिक कोटेड वायर, पीव्हीसी लेपित लोह वायर (यानंतर म्हणून असे म्हटले जाते: पीव्हीसी ...\nगॅल्वनाइज्ड वायर उच्च गुणवत्तेच्या कमी कार्बन स्टील रॉड प्रक्रियेने बनविलेले असते, उच्च प्रतीचे बनलेले असते ...\nरेजर काटेरी तार एक प्रकारची आधुनिक सुरक्षा कुंपण सामग्री आहे ज्याची वस्त्रे रेझर-तीक्ष्ण स्टीव्हसह बनविली जातात ...\nफायबर ग्लास सेल्फ-hesडझिव्ह टेप म्हणजे एक टेप कोटिंग ryक्रेलिक कॉपोलिमर भिन्न रूंदीमध्ये विभागली जाते ...\nएक आंतरराष्ट्रीय कंपनी च्या बरोबर\nOushengxi का निवडत आहे\nहेबेई ओशेंगक्सी ट्रेडिंग कंपनी, लिमिटेड २०० 2005 पासून एक व्यावसायिक आयात आणि निर्यात कंपनी आहे. आमच्याकडे जाळीचे कापड, वेल्डिंग जाळी आणि गवत तयार करण्यासाठी एक व्यावसायिक कार्यशाळा आहे. आणि पाच भागधारक पडद्याचे कारखाने आहेत. आम्ही कठोर गुणवत्ता नियंत्रणावर आग्रह धरतो, १००%. लोड होण्यापूर्वी क्यूसी. आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आम्ही फॅक्टरी तपासणी, तपासणी आणि खरेदी सेवांमध्ये सहाय्य करू.\nकार्यसंघाच्या प्रयत्नांद्वारे आम्ही युरोप, अमेरिका, दक्षिणपूर्व आशिया, आफ्रिका आणि इतर ठिकाणी परिपक्व बाजारपेठा स्थापन केली आहेत आणि दरवर्षी नियमितपणे त्यांची भेट घेईन. आम्ही ऑर्डर मिळविण्यासाठी, ग्राहकांना प्रामाणिकपणा परत मिळविण्यासाठी उत्कृष्ट गुणवत्ता करतो.\nओशेंगक्सी निवडा, सर्वोत्तम भागीदार निवडा.\nटेकनोफिल वायर वापरण्याच्या मुख्य पद्धती खाली दिल्या आहेत\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/06/08/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0-2/", "date_download": "2022-09-25T20:19:08Z", "digest": "sha1:AWXHMXMQQCCKSMD45TV5UAZOUHZWS6VO", "length": 13345, "nlines": 86, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "संवाद तुटला की माणसात गैरसमज निर्माण होतात – डॉ. नागराज मंजुळे - Loksatta - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nसंवाद तुटला की माणसात गैरसमज निर्माण होतात – डॉ. नागराज मंजुळे – Loksatta\nसंवाद तुटला की माणसात गैरसमज निर्माण होतात – डॉ. नागराज मंजुळे – Loksatta\nसावंतवाडी : संवाद तुटला की माणसांत गैरसमज निर्माण होतात. माणसे दूर होत गेली की राक्षस तयार होतात. त्यामुळे वेगवेगळय़ा माणसांतील संवाद वाढला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सैराट’ फेम सिनेदिग्दर्शक डॉ. नागराज मंजुळे यांनी केले. ते म्हणाले, समाजव्यवस्थेमध्ये आग लावणारा नव्हे तर आग विझवणारा महत्त्वाचा असतो, त्यामुळे आपण आग लावणाऱ्या समूहात नव्हतो असे विचार महत्त्वाचे आहेत.\nदलित आदिवासी भटके विमुक्त कष्टकरी बहुजनांच्या मुक्तिदायी राजकारणाच्या बाजूने संस्कृती जनवादी साहित्य संस्कृती संमेलन सावंतवाडीच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नागराज मंजुळे बोलत होते. डॉ. मंजुळे यांच्या हस्ते जातीची मडकी बाजूला करून माणसाला प्राधान्य देणाऱ्या प्रतिकृतीने या संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला.\nया वेळी संमेलनाध्यक्ष संध्या नरे-पवार, अध्यक्ष संपत देसाई , स्वागताध्यक्ष संजय वेतूरेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, सौ. प्रतिभा चव्हाण, विद्रोहीचे माजी अध्यक्ष किशोर जाधव, दलित पँथरचे निमंत्रक सुबोध मोरे, ज्येष्ठ लेखक चंद्रकांत जाधव, अंकुश कदम आदी उपस्थित होते.\nआद्य शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर संमेलन नगरीत थोर विदुषी डॉ. गेल ऑम्व्हेट विचार मंचावर महात्मा फुले अखंडाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी अध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविक, तर संजय वेतुरेकर यांनी स्वागतपर भाषण केले. यानंतर प्रा. डॉ. नवनाथ शिंदे, दुर्गादास गावडे, सिद्धार्थ देवलेकर यांचा सन्मान डॉ. नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाला.\nडॉ. मंजुळे म्हणाले, उद्घाटन वेगळं वाटलं. मडकी ठेवून जातीची उतरंड केली. शक्तिशाली माणूस स्त्री आहे. आपला महाराष्ट्र चांगला आहे. त्याची बीजे साडेचारशे वर्षांपूर्वी रोवली गेली. शिवाजी महाराजांची ‘सुराज्य’ ही संकल्पना जिजाऊची होती. जनतेचे समतेचे राज्य असावं. शेतकरी माणूस, स्त्री सुखी असावी असा महाराजांच्या अंगी गुण. भारी राजा होता. इतरांसाठी आपले आयुष्य वेचले. दलित, वंचितांसाठी झिजले, त्यामुळे एवढं चांगलं आयुष्य मिळाले. साहित्य संमेलन नसलं तरी संवाद झाला पाहिजे. मानवी समाज सहज झालेला नाही. माणसाचं जगणं नीट करण्यासाठी जसे शोध लागले तसेच काही विचारांसाठीदेखील थोर पुरुषांनी बरीच मेहनत घेतली. महामानवांचा विचार समजून घेतला पाहिजे. संवाद तुटला तर गैरसमज निर्माण होतात. एकमेकांच्या वेगळेपणासह स्वीकारले गेले पाहिजे.\nकेशवसुत शिक्षक होते त्या शाळेत येता आले हे मी माझे भाग्य समजतो, असे डॉ. नागराज मंजु��े यांनी सांगितले. ते म्हणाले, केशवसुतांच्या भूमीत मला येता आले. मला अभिमान वाटला. अनेक रत्ने, विचार या भूमीतून निर्माण झाले. तो देशाला, महाराष्ट्राला दिशादर्शक ठरला. केशवसुतांनी माणुसकीची मूल्ये शिकवली. आग लावण्याची प्रवृत्ती आपली नाही. चांगले विचार देण्यासाठी सर्वानी एकत्र आलं पाहिजे. सावंतवाडी सुंदर आहे. गोव्यात कामानिमित्त येणं-जाणं झालं. सुंदर शहर आहे. ऐतिहासिक आठवणी, माणुसकीचे विचार दिले. त्यामुळे माणसांचा चेहरा नव्हे, तर विचार फार महत्त्वाचा असतो. आपण थोर विचारवंतांनी दिलेल्या परंपरेचे विचार वाचायला पाहिजे.\nया वेळी संमेलनाध्यक्षा संध्या नरे-पवार यांनी असहमतीचा उच्चार आणि बेगमपुराचा शोध या अध्यक्षीय भाषणाच्या प्रकाशनाचा शुभारंभ डॉ. मंजुळे यांच्या हस्ते झाला, तर संध्या नरे-पवार यांनी अध्यक्षीय भाषण केले. या सत्राचे सूत्रसंचालन सुरेश दास, योगेश सपकाळ, तर आभार मधुकर मातोंडकर यांनी केले. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी संपत देसाई, मधुकर मातोंडकर, मिलिंद माटे, प्रतिभा चव्हाण, अंकुश कदम, प्रा. रुपेश पाटकर, मोहन जाधव व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nAgriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांव ...\nMarathi News Live Update : कोणाचा मेळावा मोठा होतो ते आत ...\nAbdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पं ...\nगोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत ...\nमूलभूत परिवर्तनाचा ‘सत्यशोधक’ – Maharashtra Times ...\nAgriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनसह – ABP Majha\nMarathi News Live Update : कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ : संदिपन भुमरे – TV9 Marathi\nAbdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची इच्छा.. – Sarkarnama (सरकारनामा)\nBreaking News 24 September 2022 Latest Update: महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद – Times Now Marathi\nगोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद – Lokmat\nमहाराष्ट्र बंद : 'आमच्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृ ...\nकणकवली : ई-पीक पाहणी अडचणींच्या फेऱ्यात – Sakal ...\nशाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना (सं ...\nसमोरच्या बाकावरून : मध्यमवर्गाला नाही उरले देणेघेणे\nहळद संशोधन व प्रक्रियेसाठीचा अहवाल सादर – Dainik Prabhat ...\nइशारा: … अन्यथा एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दे ...\nआढावा: कोरोनाचा कहर कृषी क्षेत्रावर : आर्थिक संकटापासून ...\nनिसर्गाच्या अवकृपेमुळे तळकोकणातील मिरची उत्पादक शेतकरी म ...\n“काही लोकांना इच्छा असेल त्यांनी खुशाल मला बदनाम करावं” ...\nखासगी कामगारांची सुरक्षा निश्चित करा – तरुण भारत – ...\nFarmer -शेतकरी नियोजन पीक : झेंडू – Agrowon ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hinditravelxp.com/savarkar-quotes.html", "date_download": "2022-09-25T19:49:59Z", "digest": "sha1:POX6IOBJUY5FRSBHN5LBGPO6P3D3M6W7", "length": 16377, "nlines": 88, "source_domain": "hinditravelxp.com", "title": "स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार Veer Savarkar Quotes In Marathi | हिंदी ट्रैवल एक्सपी", "raw_content": "\nदुनिया के पर्यटन स्थल\nदुनिया के पर्यटन स्थल\nस्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार veer savarkar quotes in marathi\nवीर सावरकर जयंती 2021: स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार veer savarkar quotes in marathi\nवीर सावरकर जयंती 2021: स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार veer savarkar quotes in marathi\nवीर सावरकर जयंती 2021: स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार veer savarkar quotes in marathi\nveer savarkar story in marathi विनायक दामोदर सावरकर माहिती विनायक दामोदर सावरकर कविता\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर अनेक नेत्यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली.\nveer savarkar quotes in marathi वीर सावरकर जयंती 2021: स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार\nजल संरक्षण पर नारे\nग्लोबल वार्मिंग पर छोटे तथा बड़े निबंध\nवीर सावरकर जयंती 2021: स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार veer savarkar quotes in marathi\n“आपल्यासाठी आमची मातृभूमी बलिदान म्हणजे आयुष्य म्हणजे तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मृत्यू होय.”\n“तयारीमध्ये शांतता परंतु अंमलबजावणीत धैर्य, संकटाच्या क्षणांमध्ये हाच एक संरक्षक शब्द असावा.”\n“आम्ही आमच्या बुद्ध-धर्म संघाबद्दल असलेले प्रेम, कौतुक आणि आदर कोणालाही देत ​​नाही. ते सर्व आपले आहेत. त्यांचे तेजस्वी आपले आणि आपले अयशस्वी आहेत.”\n“एक देश एक देव, एक जात, एक मन आपल्या सर्वांना भेद न करता, निःसंशय.”\n“प्रत्येक माणूस हा हिंदू आहे जो या भारत भूमीचा, जो तिचा जन्म सिं���ूपासून समुद्रापर्यंतचा आहे, त्याचा जन्मभूमी आहे आणि त्याचा जन्म पवित्र जमीन तसेच पवित्र भूमी म्हणून आहे, म्हणजेच आपल्या धर्माच्या उत्पत्तीची भूमी. यामुळे, तथाकथित आदिवासी किंवा टेकडी जमाती हिंदू देखील आहेत कारण भारत त्यांची फादरलँड आहे तसेच धर्म किंवा उपासना कोणत्या प्रकारात पाळतात याची पवित्र भूमी आहे. “\nveer savarkar story in marathi विनायक दामोदर सावरकर माहिती विनायक दामोदर सावरकर कविता\nजन्म 28 मे 1883\nनाशिक जिल्हा, मुंबई राज्य, ब्रिटिश भारत\nमृत्यू 26 फेब्रुवारी 1966 (वय 82)\nउंची 5 फूट 2.5 मध्ये (159 सेंमी) [1]\nराजकीय पक्ष हिंदू महासभा\nनातेवाईक गणेश दामोदर सावरकर (भाऊ)\nविनायक दामोदर सावरकर veer savarkar quotes in marathi (या ध्वनीमुद्रकाबद्दल (मदत · माहिती); २ May मे १8383 – – २ February फेब्रुवारी १ 66 6666), सामान्यत: स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा मराठी भाषेतील वीर सावरकर म्हणून ओळखले जातात, [२] एक भारतीय स्वातंत्र्यवादी आणि राजकीय नेते होते ज्यांनी हिंदु राष्ट्रवादीची रचना केली. हिंदुत्वाचे तत्वज्ञान. []] []] हिंदू महासभेतील ते एक आघाडीचे व्यक्तिमत्व होते. []] [१] सावरकर हिंदू महासभेमध्ये सामील झाले आणि हिंदुत्व (हिंदुत्व) या शब्दाला लोकप्रिय केले, []] पूर्वी चंद्रनाथ बसू यांनी तयार केलेले, []] भारत (भारत) यांचे सार म्हणून सामूहिक “हिंदू” ओळख निर्माण करण्यासाठी. []] []] सावरकर हे नास्तिक [१०] आणि हिंदू तत्वज्ञानाचे व्यावहारिक अभ्यासक होते.\nसावरकरांनी आपल्या राजकीय उपक्रमांची सुरुवात हायस्कूलमधील विद्यार्थी म्हणून केली आणि पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात ते करत राहिले. [११] अभिनव भारत सोसायटी नावाच्या एका गुप्त सोसायटीची स्थापना त्यांनी आणि त्याच्या भावाने केली. जेव्हा ते आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी युनायटेड किंगडममध्ये गेले तेव्हा ते स्वत: इंडिया हाऊस आणि फ्री इंडिया सोसायटीसारख्या संस्थांमध्ये सामील झाले. क्रांतिकारक मार्गाने पूर्ण भारतीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी पुस्तके प्रकाशित केली. [१२] १ published 1857 च्या भारतीय बंडखोरीविषयी त्यांनी इंडियन स्वातंत्र्य युद्ध या नावाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांपैकी एक ब्रिटीश अधिका by्यांनी बंदी घातली होती. १ 10 १० मध्ये, सावरकरांना अटक करण्यात आली आणि क्रांतिकारक गट इंडिया हाऊसशी संबंध असल्याबद्दल त्यांना भारत प्रत्यार्पण करण्याचे आदेश देण्यात आले.\nपरतीच्या प्रवासात सावरकरांनी फ्रान्समध्ये पळून जाण्याचा आणि आश्रय घेण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जहाज मार्सेलिस बंदरात होते. फ्रान्स बंदराच्या अधिका्यांनी मात्र आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनात त्याला ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. भारतात परत आल्यावर सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली आणि त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांच्या सेल्युलर तुरुंगात हलविण्यात आले.\n१ 37 .37 नंतर त्यांनी व्यापक राजकीय प्रवास सुरू केला, एक जोरदार वक्ते आणि लेखक बनले. त्यांनी राजकीय राजकीय आणि सामाजिक ऐक्याचा पुरस्कार केला. हिंदू महासभा राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या सावरकरांनी हिंदु राष्ट्र (हिंदु राष्ट्र) म्हणून भारताच्या कल्पनेला दुजोरा दिला. त्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी आणि भविष्यात देशाचे आणि हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदूंचे सैनिकीकरण सुरू केले. १ 194 2२ च्या वर्धा अधिवेशनात कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीने घेतलेल्या निर्णयावर सावरकरांनी टीका केली. ब्रिटिशांना असे म्हटले होते की, “भारत छोडो पण आपल्या सैन्याने येथे ठेवा” हा भारतावर ब्रिटीश सैन्याच्या अंमलबजावणीचा होता. खूप वाईट होईल वाटले. जुलै १ 194 ;२ मध्ये हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता असल्याने त्यांना खूप ताण आला; गांधी महासभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी दिला. गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाची ही वेळ होती. [१]]\n१ 194 ;8 मध्ये सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा सह-सूत्रधार म्हणून आरोप लावण्यात आला; तथापि, पुरावे नसल्यामुळे त्याला न्यायालयाने निर्दोष सोडले. १ 1998 (in मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) सत्तेत आल्यापासून आणि २०१ 2014 मध्ये पुन्हा केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारबरोबर लोकप्रिय झालेल्या भाषणात सावरकर पुन्हा उठले.\nविनायक दामोदर सावरकर म्हणून ओळखले जाणारे वीर सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, वकील, लेखक, समाजसुधारक आणि हिंदुत्व तत्वज्ञानाचे सूत्रधार होते. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिकजवळील भागपूर गावात झाला.\nसावरकर हिंदुत्ववादी विचारधारेसाठी परिचित आहेत. वयाच्या 12 व्या वर्षी जेव्हा त्यांनी त्याच्या गावात हल्ल�� केल्यामुळे मुस्लिमांच्या एका गटाविरूद्ध विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले तेव्हा त्यांना ‘वीर’ हे टोपणनाव मिळाले. स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे अनमोल विचार veer savarkar quotes in marathi\nIndependence Day Quotes in Hindi | स्वतंत्रता दिवस कोट्स हिंदी में\nहैदराबादी चिकन बिर्याणी रेसिपी chicken biryani recipe in hindi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/only-one-day-coal-reserves-at-deepnagar-thermal-power-station-21475/", "date_download": "2022-09-25T19:59:56Z", "digest": "sha1:SZTMSNQ6POAZXQUH4YRLJSIEBRRCAZ5F", "length": 7534, "nlines": 99, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "लोडशेडिंगचे संकट? ; दीपनगर मधील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक | Jalgaon Live News", "raw_content": "\n ; दीपनगर मधील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक\n मागील काही दिवसापासून राज्यात पाऊस कोसळत असून विदर्भातील चंद्रपूर विभागात असलेल्या कोळशाच्या खाणीत पाणी शिरल्याने याचा परिणाम कोळसा उत्पादनावर झाला आहे. भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 7 दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असणे अपेक्षित असताना केवळ एक दिवसाचा कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संच बंद करण्यात आला आहे, अशी माहिती दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे.\nऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कोळशा निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोळशाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दसरा आणि दिवाळी नागरिकांना अंधारात घालवावी लागेल अशी भीती वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील कोळशाच्या खाणी मधून वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवला जातो. मात्र कोळशाच्या उत्पादनात घट झाल्याने राज्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना अत्यंत कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा होत आहे.\nभुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये 1लाख 12 हजार मेट्रिक टन असा 7 दिवसांचा कोळसा साठा अपेक्षित असताना केवळ एक दिवस पुरेल एवढा 16 हजार मेट्रिक टन कोळसा साठा शिल्लक आहे. कोळशाच्या टंचाईमुळे दीपनगर मधील तीन वीज निर्मिती संचापैकी 210 मेगावॅटचा संच बंद करण्यात आला आहे.\nदरम्यान, दररोज गरजेनुसार कोळसा उपलब्ध होत असल्याने तूर्तास तरी वीज निर्मितीवर परिणाम झाला नसला तरी एक दिवसही कोळसा पुरवठा खंडित झाल्यास दीपनगर औ���्णिक वीजनिर्मिती केंद्रातील निर्मिती ठप्प होण्याचा धोका वाढला आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nपत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.\nटाकळी प्र.चा. गावाला मिळणार कायमस्वरूपी शुध्द व नियमित पाणी\nचाळीसगाव-औरंगाबाद रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण, रेल्वे बोर्डाकडे अहवाल सादर करणार\nपॅसेंजर, मेमु लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/boss-puts-insulting-poster-in-the-office-employees-annoyed-aj-630969.html", "date_download": "2022-09-25T20:54:21Z", "digest": "sha1:TLPS5V32A3LDELXW34LPDN3O65INC6LX", "length": 9160, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉसनं लावलं संतापजनक पोस्टर, भडकले कर्मचारी; म्हणाले.... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nबॉसनं लावलं संतापजनक पोस्टर, भडकले कर्मचारी; म्हणाले....\nबॉसनं लावलं संतापजनक पोस्टर, भडकले कर्मचारी; म्हणाले....\nकामाच्या ठिकाणी एका बॉसनं कर्मचाऱ्यांना (Boss puts insulting poster in the office employees annoyed) उद्देशून लावलेल्या पोस्टरमुळे त्यांचा चांगलाच भडका उडाला आहे.\nकामाच्या ठिकाणी एका बॉसनं कर्मचाऱ्यांना (Boss puts insulting poster in the office employees annoyed) उद्देशून लावलेल्या पोस्टरमुळे त्यांचा चांगलाच भडका उडाला आहे.\n5 दिवसांच्या आठवड्यानंतर आता फक्त 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी\n43,000 रु. सॅलरी, कंपनीने चुकून 1.42 कोटी केले ट्रान्सफर; राजीनामा देऊन गायब\nकालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त\nऑफिससाठी 1 मिनिटही उशीर झाला तर खबरदार मिळणार अतिशय कठोर शिक्षा, नोटीस व्हायरल\nकामाच्या ठिकाणी एका बॉसनं कर्मचाऱ्यांना (Boss puts insulting poster in the office employees annoyed) उद्देशून लावलेल्या पोस्टरमुळे त्यांचा चांगलाच भडका उडाला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांची (Various types of bosses) काळजी घेणारे बॉस तसेही दुर्मिळच असल्याचे अनुभव येतात. कर्मचाऱ्याला घालून पाडून बोलणं, त्यांच्याकडून वाटेल तशी मेहनत करवून घेणं, त्यांच्या गरजांची बिलकूल काळजी न घेणं असे प्रकार करणारे बॉसच बहुतांश कंपन्यांमध्ये असल्याचे अनुभव आहेत. मात्र एका बॉसनं तर या सगळ्यावर कडी करत मानसिक क्रौर्याची पर��सीमा (Height of cruelty) गाठल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. काय आहे पोस्टर सोशल मीडिया साईट रेडिटवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये तुरुंगात बंद असणारा एक कर्मचारी दाखवण्यात आला आहे आणि त्याच्या चारही बाजूंना वेगवेगळे शब्द लिहिले आहेत. Nobody cares work harder असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. याचाच अर्थ तुम्हाला तुरुंगात डांबल्याची भावना निर्माण होत असली तरीदेखील त्याची आम्ही बिलकूल पर्वा करत नाही. तुम्हाला काम करावंच लागेल. तुम्ही जोपर्यंत काम करत नाही, तोपर्यंत कुणीही तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न या पोस्टरमधून करण्यात आला आहे. डेंटिस्टच्या दवाखान्यात लागलं पोस्टर हे पोस्टर एका दंतवैद्याच्या दवाखान्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या डेंटिस्टचं हे क्लिनिक आहे, त्यानेच हे पोस्टर वेगवेगळ्या ठिकाणी लावलं आहे. त्याचे असिस्टंट डेंटिस्ट हे काम न करता टाईमपास करत इकडे तिकडे फिरत असतात, असं त्याचं मत आहे. त्यामुळे त्यांना संदेश देण्यासाठीच आपण हे पोस्टर लावल्याचं बॉसनं म्हटलं आहे. हे वाचा- ऑस्ट्रेलियात गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; पंतप्रधान म्हणाले, शरम वाटली पाहिजे सोशल मीडिया साईट रेडिटवर हे पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये तुरुंगात बंद असणारा एक कर्मचारी दाखवण्यात आला आहे आणि त्याच्या चारही बाजूंना वेगवेगळे शब्द लिहिले आहेत. Nobody cares work harder असा संदेश या पोस्टरवर लिहिण्यात आला आहे. याचाच अर्थ तुम्हाला तुरुंगात डांबल्याची भावना निर्माण होत असली तरीदेखील त्याची आम्ही बिलकूल पर्वा करत नाही. तुम्हाला काम करावंच लागेल. तुम्ही जोपर्यंत काम करत नाही, तोपर्यंत कुणीही तुमच्याकडे ढुंकून पाहणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न या पोस्टरमधून करण्यात आला आहे. डेंटिस्टच्या दवाखान्यात लागलं पोस्टर हे पोस्टर एका दंतवैद्याच्या दवाखान्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या डेंटिस्टचं हे क्लिनिक आहे, त्यानेच हे पोस्टर वेगवेगळ्या ठिकाणी लावलं आहे. त्याचे असिस्टंट डेंटिस्ट हे काम न करता टाईमपास करत इकडे तिकडे फिरत असतात, असं त्याचं मत आहे. त्यामुळे त्यांना संदेश देण्यासाठीच आपण हे पोस्टर लावल्याचं बॉसनं म्हटलं आहे. हे वाचा- ऑस्ट्रेलियात गांधींच्या पुतळ्याची तोडफोड; पंतप्रधान म्हणाले, शर��� वाटली पाहिजे कर्मचारी संतापले हा आपला अपमान असून अशा बॉससोबत काम करण्याची इच्छा नसल्याचं एका कर्मचाऱ्यानं पोस्ट केलं आहे. तर ही पोस्ट वाचून नेटिझन्सही संतापजनक कमेंट्स देत आहेत. अशा बॉससोबत नोकरी न केलेलीच बरी, अशा अर्थाच्या कमेंट्सचा सध्या पाऊस पडत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/politics/mahavikas-aghadi-planning-to-cut-off-the-payment-of-bjp-suspended-12-mla/25485/", "date_download": "2022-09-25T20:04:42Z", "digest": "sha1:BI3L7IAQDAXTSK3J4DXAKLUXODD3EGZF", "length": 11634, "nlines": 114, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Mahavikas Aghadi Planning To Cut Off The Payment Of Bjp Suspended 12 Mla", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome सत्ताबाजार भाजपचे ‘ते’ 12 आमदार आता वर्षभर वेतनाविनाच\nभाजपचे ‘ते’ 12 आमदार आता वर्षभर वेतनाविनाच\nआता महाविकास आघाडी सरकारने निलंबित आमदारांचे वेतन रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.\nराज्यातील दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन गाजले ते म्हणजे भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाने. 12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. असे असताना आता महाविकास आघाडीने त्या आमदारांचे वेतन रोखण्याचा निर्णय घेतल्याने, या वादाला आणखी धार येणार आहे.\nविधिमंडळाच्या अधिवेशनात तालिकाध्यक्षांना शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की प्रकरणी निलंबित केलेल्या भाजपच्या १२ आमदारांचे वेतन रोखण्याचा निर्णय उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या आमदारांचा हजेरी भत्ताही वर्षभरासाठी कापला जाणार असल्याचे समजते.\nमहाविकास आघाडी आणि भाजपमध्ये यावरुन जोरदार खडाजंगी झाली. हा राग विरोधकांच्या मनात असताना, आता महाविकास आघाडी सरकारने निलंबित आमदारांचे वेतन रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सादर केला. आमदारांचे वेतन, अधिवेशन काळातील उपस्थिती, समित्यांच्या बैठकांचा भत्ता आदींचा यात समावेश केला आहे. उपाध्यक्षांनी त्यानुसार निलंबित कालावधीपर्यंत म्हणजेच एक वर्षाकरिता आमदारांचे वेतन रोखण्यास संमती दर्शवल्याचे समजते.\n(हेही वाचाः फडणवीसांच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या चौकशीचा अहवाल सादर)\nअ��े आहे आमदारांचे वेतन आणि भत्ते\nप्रति आमदार दरमहा २ लाख ४० हजार ९७३ रुपये वेतन, अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहिल्यास प्रतिदिन दोन हजारांचा भत्ता आणि विधानमंडळाच्या विविध समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहिल्यास दोन हजारांचा भत्ता दिला जातो. हे निलंबित आमदारांचे हे लेतन आणि भत्ते एक वर्षासाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.\nकाय झाले होते नेमके\nविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजला. विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या वाढत्या गदारोळामुळे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर भाजपच्या काही आमदारांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन शिवीगाळ व धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार उघडकीस आला. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी घडलेल्या प्रकाराची वस्तुस्थिती सभागृहाच्या पटलावर मांडली. त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांवर एका वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली. भाजपने विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अभिरुप सभागृह भरवून, या प्रकारचा तीव्र निषेध केला.\n(हेही वाचाः आता पेगॅसेस प्रकरणी फडणवीस सरकारच्या काळातील अधिका-यांची चौकशी होणार)\nआमदार डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, बंटी भांगडिया, योगेश सागर, जयकुमार रावल, नारायण कुचे, पराग अळवणी, राम सातपुते, अभिमन्यू पवार व हरीश पिंपळे या भाजप आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.\n(हेही वाचाः राजकीय सोयींसाठीच सहायक आयुक्तांच्या बदल्या\nपूर्वीचा लेखचिपळूणमध्ये २००५ची पुनरावृत्ती ५ हजार जण अडकले\nपुढील लेखदेशमुखांवरील आरोपांच्या चौकशीला समितीकडून सुरुवात… आता होणार उलगडा\nलव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान\nलव्ह जिहाद : भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजनबद्ध षडयंत्र\nलव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच\nठाकरे गटाच्या दुस-या राऊतांची जीभ घसरली, शिंदे गटाचा उल्लेख करताना घातली शिवी\nशिंदे गटाचा भाजपलाही ‘दे धक्का’, मुंबईत 100 पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश\nमहापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा, बैठकीत निर्णय\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nलव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान\n ‘हे’ लक्षात असू द्या\nलव्ह जिहाद : भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजनबद्ध षडयंत्र\nलव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच\nDBT Scheme: या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात जमा केले...\n ‘हे’ लक्षात असू द्या\nलव्ह जिहाद : हिंदूंची वंशवृद्धी थांबवण्याचे कारस्थान\nलव्ह जिहाद रोखण्यासाठी देशपातळीवर कायदा हवाच\nलव्ह जिहाद : भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजनबद्ध षडयंत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/26/swamisamarth-831/", "date_download": "2022-09-25T21:11:42Z", "digest": "sha1:UHZLSTMRUVQUTVJMTQNNV7SU6PENHKD5", "length": 20520, "nlines": 76, "source_domain": "online45times.com", "title": "उद्या 27 ऑगस्ट शनिवारपासून राजा सारखें जीवन जगतील 'या' राशींचे लोक, पुढील बारा वर्षे राजयोग! - Marathi 45 News", "raw_content": "\nउद्या 27 ऑगस्ट शनिवारपासून राजा सारखें जीवन जगतील ‘या’ राशींचे लोक, पुढील बारा वर्षे राजयोग\nउद्या 27 ऑगस्ट शनिवारपासून राजा सारखें जीवन जगतील ‘या’ राशींचे लोक, पुढील बारा वर्षे राजयोग\nमित्रांनो आपल्या मानवी जीवनात काळ वेळ आणि परिस्तिथी सारखी नसते. बदलत्या ग्रह नक्षत्रेच्या स्तिथिनुसार मनुष्याच्या जीवनात कधी सकारात्मक किंवा कधी नकारात्मक परिवर्तन घडून येत असते.जीवनातील नकारात्मक परिस्तिथीचा सामना करत करत सुख प्राप्तीच्या शोधात सर्वजण जगात असतो आणि त्यातच ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असते. ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा मानवीय जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आणि आपल्या ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राची शुभ स्तिथी मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्यात पुरेसे असते आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा असेल तर मग प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.\nआणि मित्रांनो उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून गरिबीचे दिवस आता संपणार आहेत. मागील अनेक काळापासून तुमच्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता दूर होणार आहे आणि आता नशिबाला कलाटणी घेण्यास वेळ लागणार नाही. भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जीवनातील दुःख दारिद्र्य आणि अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. तुम्हाला तुमच��या मध्ये सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होणार असून या काळात तुमच्या काम करण्याच्या उत्साहामध्ये वाढ होणार आहे.\nआणि मित्रांनो आज मध्य रात्री नंतर 27 ऑगस्ट रोजी शनिवार लागत आहे. आणि शनिवार हा भगवान शनिदेवाच्या दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी दुर्गाष्टमी आहे पंचांगानुसार आज चंद्र आणि नेपच्युन अशी युती होत आहे. हा संयोग या राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भगवान शनी हे कर्मफळाचे दाता असून ते न्यायाचे देवता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.या काळात तुमची कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्याच्या शनिवार पासून या काही भाग्यवान राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होणार आहे.\nशनिदेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बारसण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असलेल्या समस्या आता दूर होतील.शनीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार आहेत. धन प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहेत.चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत-\nमेष – या राशीवर शनिदेवांचा आशीर्वाद बरसणार आहे.ग्रह नक्षत्र सध्या विशेष अनुकूल बनत आहेत.त्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होणार आहे.शनीची कृपा असल्यामुळे या काळात तुमचे कर्म चांगले ठेवणे आवश्यक असून चुकीच्या कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे.पैशांची समस्या दूर होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे.नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान वाढणार आहे.एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग्य आहेत.अनेक दिवसांचे वाद आता मिटणार असून या काळात तुम्हाला मान सन्मानात वाढ दिसून येईल.\nवृषभ- या राशीवर शनीची विशेष कृपा बारसण्याचे संकेत आहेत.मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार असून मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे.भाऊ बंधकी , मित्र परिवार किंवा नटे संबंधामध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे.या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.अनपेक्षित धन लाभ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत.विवाहाच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.\nकर्क ��� या राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहे. पारिवारिक सुखांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.करिअर च्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. करिअर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहे. तुमच्या आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा अधिक चांगली सुधारणा घडून येईल.न्यायालयीन कामात यश मिळणार आहे. तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहे.\nकन्या- या राशीवर शनिदेवाची विशेष कृपा होणार आहे. उद्योग व्यापारात मित्रांची चांगली मदत प्राप्त होणार आहे. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. कौटुंबिक कलह आणि अशांती चे वातावरण आता दूर होणार आहे. मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही सुख तुम्हाला प्राप्त होणार आहे. एखाद्या मोठ्या आजारातून मुक्त होऊ शकता. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घटना घडून येतील.नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे.\nतूळ – या राशीला या काळात भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.शनीचा आशीर्वाद पाठीशी राहणार असून करिअर आणि कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील.कार्यक्षेत्राला प्रगतीची नवीन दिशा प्राप्त होणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. घर परिवारात सुख समाधान आणि आनंदात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नी मध्ये प्रेम वाढेल.उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून आर्थिक समस्या दूर होतील.अनेक दिसावापासून अडलेली कामे पूर्ण होतील.शनीची कृपा असल्याने या काळात तुम्हाला व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शनिवार काळे तीळ आणि काळे कापड दान करणे शुभ असेल तुमच्या साठी.\nवृश्चिक – या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे.करिअर मध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहे.उद्योग , व्यापार आणि कार्यक्षेत्रात एक पाऊल पुढे पाडण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक किंवा पारिवारिक वाद आता मिटणार असून पारिवारिक समस्या दूर होणार आहेत. भविष्य विषयी तुम्ही पाहिलेली स्वप्ने आता साकार होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही योजलेल्या योजना लाभकारी असणार आहे. या काळात व्यावसायिक दृष्टीने यश मिळणार आहे. कामात येणाऱ्या सर्व अडचणी आता दूर होतील . कामे यशस्वी रित्या पूर्ण होणार आहे, या काळात वादापासून दूर राहणे ��िताचे असणार आहे.\nमकर- हा काळ तुमच्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.हा काळ तुमच्यासाठी विशेष लाभकारी असणार आहे.सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील.शनीच्या कृपेने सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या समाप्त होतील.कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. आणि धन प्राप्तीचे अनेक मार्ग मोकळे होणार आहे. आणि मित्रांनो शनिवारपासून या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची आणि त्याचबरोबर शनिदेवतेची ही विशेष कृपा राहणार आहे.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गु��ुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/page/4", "date_download": "2022-09-25T21:29:52Z", "digest": "sha1:35EEEWHGIWL5EQFYCMCC76C5DRAQIVZD", "length": 44011, "nlines": 201, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "ठाणे Archives - Page 4 of 10 - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > ठाणे\nठाणे येथे संरक्षकभिंती कोसळल्या \nपावसामुळे ठाणे शहरात काही भागांत वृक्ष उन्मळून पडले. घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags ठाणे, स्थानिक बातम्या\nकन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करत कल्याण येथे आंदोलन \nउदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ३ जुलै या दिवशी कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags ठाणे, राष्ट्रीय, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन\nमुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत \nमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags एकनाथ शिंदे, ठाणे, राज्यस्तरीय\nभिवंडी येथे २१ किलो गांजा जप्त \nअमली पदार्थांच्या व्यवसायात बहुतांश वेळा धर्मांधच कसे असतात \nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags ठाणे, धर्मांध, पोलीस, स्थानिक बातम्या\nडोंबिवली येथे विकासकाला फसवणार्‍या भोंदूबाबाला अटक \nकोट्यवधी रुपयांचा पैशाचा पाऊस पडेल, या आमिषाला बळी पाडून डोंबिवली पूर्वेकडील चोळे गावातील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांची ५६ लाख रुपयांची रक्कम घेऊन भोंदूबाबासह ५ भामटे पसार झाले होते.\nCategories महाराष्ट्र, स्थानि��� बातम्या Tags ठाणे, पोलीस, फसवणूक, स्थानिक बातम्या\nठाणे येथे संरक्षक भिंत कोसळून एक जण घायाळ \nपडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. घायाळ झालेल्या अन्य व्यक्तींवर उपचार चालू आहेत.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags ठाणे, स्थानिक बातम्या\nअभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधातील २१ गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही \nकेतकीविरोधात एकूण २२ गुन्हे नोंद असून तिला एकामध्ये जामीन संमत झाला; परंतु ‘तिच्याविरोधातील अन्य गुन्ह्यांत आम्ही तिला अटक करणार नाही’, असे सरकारी अधिवक्त्या अरुणा पै यांनी सांगितले.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags ठाणे, मुंबई उच्च न्यायालय, राज्यस्तरीय, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार\nडोंबिवली येथे भोंदूबाबाकडून विकासकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक \nमानपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह ५ भामट्यांवर विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags ठाणे, फसवणूक, राज्यस्तरीय\nशिवसेना आणि शिवसैनिक यांना ‘महाविकास आघाडी’च्या विळख्यातून सोडवण्यासाठीच माझा लढा \nएकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथून पहिले त्यागपत्र\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags ठाणे, राज्यस्तरीय, शिवसेना\nकल्याण आणि नवी मुंबई येथे ए.टी.एम्. यंत्रे फोडल्याचे प्रकार; दोघांना अटक, ७ जण पसार\nकल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि नवी मुंबई येथील खारघर हद्दीमध्ये अधिकोषांची ए.टी.एम् यंत्रे फोडून फरार झालेल्या ९ जणांच्या टोळीतील सरफुद्दीन रईस खान, उमेशकुमार प्रजापती या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags चोरी, ठाणे, पोलीस, स्थानिक बातम्या\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय ��ाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान ���िज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने स���क्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत���काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/12/24/scheme-of-amalgamation-for-merger-of-bank-of-baroda-dena-and-vijaya-bank-likely-by-month-end/", "date_download": "2022-09-25T21:05:28Z", "digest": "sha1:5LOYNL4MYOHSHCWZ3Y7GNB6DM2BPXQUF", "length": 5909, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या महिनाअखेर होणार विजया, देनासह बँक ऑफ बडोदाचे विलिनीकरण - Majha Paper", "raw_content": "\nया महिनाअखेर होणार विजया, देनासह बँक ऑफ बडोदाचे विलिनीकरण\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, देना बँक, बँक ऑफ बडोदा, विजया बँक, विलीनीकरण / December 24, 2018 December 24, 2018\nनवी दिल्ली – बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सरकारी बँकांच्या विलिनीकरणाला विरोध करत संप सुरू केला असून असे असतानाच या महिनाअखेर विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाची विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे.\n८ जानेवारीला संसदेचे अधिवेशन सुरू होत असून बँकांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया त्यापूर्वी पार करणे सरकारला आवश्यक आहे. विलिनीकरण्याच्या प्रक्रियेचे तीनही बँकांच्या संचालक मंडळाकडून कठोर परीक्षण होणार आहे. यामध्ये विलिनीकरण होताना बँकांच्या शेअरचा हिस्सा आणि लागणारे भांडवल याचा अभ्यास संचालक मंडळ करणार आहे. तीनही बँकांचे विलिनीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने भांडवल देण्याचे आश्वासन दिले आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जागतिकस्तरावरील बळकट आणि मोठी बँक करण्यासाठी सप्टेंबरमध्ये तीनही बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला. सरकारी बँकांचा एनपीए वाढल्याने अर्थव्यवस्थेवर बोजा निर्माण होत आहे. आरबीआयने वित्तीय शिस्त लागण्यासाठी विविध सरकारी बँकावर आकृतीबंध लागू करुन कार्यवाही केली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/12/blog-post_22.html", "date_download": "2022-09-25T21:22:46Z", "digest": "sha1:VLYJV4DDC4W72IWQVCGLV4VNJQX6WBHE", "length": 7375, "nlines": 63, "source_domain": "www.loksawal.com", "title": "ओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा! - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › मराठी बातमी › महत्वाच्या बातमी › ओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा\nओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा\nभारतात ओमिक्रोनचे केसेस वाढत आहे त्या कारणाने खबरदारी म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारांना अलर्ट केले आहे. राज्य सरकारांना पत्र पाठवण्यात आलेले आहे की, पत्रामध्ये केंद्र सरकारने अनेक नियमांचे पालन आणि अलर्ट वर राहण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहे.खासगी कार्यालयात कमी काम करणारे स्टाफ असायला हवे आणि गरज भासल्यास राज्य सरकार नाईट कर्फ्यू ही लावू शकतात अशी परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे.\nकोरोनाची तिसरी लाट जानेवारी 2022 मध्ये येण्याची दाट शक्यता एक्सपर्ट यांनी सांगितले आहे. मात्र कोरोनाची दुसरी लाटे सारखी ही तिसरी लाट एवढ्या प्रमाणावर भयंकर नसून सौम्य असेल परंतु तिसरे लाटेमध्ये पण खतरा कमी नाही असे एक्सपर्ट यांनी सांगितले आहे.\nभारतात सध्या 200 वर अधिक रुग्ण ओमिक्रोनचे आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. परिस्थिति हाताबाहेर जाण्या पूर्वी उपाय योजना करा असे पत्रात सांगितले आहे. या सोबतच लसिकरण 100 टक्के करा असेही आदेश देण्यात आले आहे.\n1 Response to \"ओमिक्रोनची धास्ती : केंद्र सरकारचा राज्य सरकारांना पत्र, गरज भासल्यास नाईट कर्फ्यू लावा\nअनामित ४ फेब्रुवारी, २०२२ रोजी ३:२१ AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दु���ान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jaytech.co/Scholarships/", "date_download": "2022-09-25T21:40:21Z", "digest": "sha1:FW5SQ6PYNW2NNZVR3ZC7SEG525WAFVIV", "length": 6735, "nlines": 100, "source_domain": "jaytech.co", "title": "Scholarships || Shri Jaykumar Rawal Institute of Technology, Dondaicha (SJRIT)", "raw_content": "\nशिष्यवृत्ती (फी परतावा) मिळण्यासाठी चे अटी व शर्ती\n१) शिष्यवृत्ती (Scholarship) आवश्यक कागदपत्रे प्रपत्र – ‘ब’ (Refer Documents Required Section) प्रमाणे आवश्यक आहेत.\n२) शासकीय प्रवेश – आपला प्रवेश शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (CAP) मधून झालेला असावा.\n३) पालकांच्या उत्पन्नाची अट -\nशिष्यवृत्ती (फी प्रतिपूर्ती) साठी ओ.बी.सी., एस.बी.सी, एन.टी. (OBC, SBC, NT) या संवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वित्तिय वर्ष २०२०-२१ चे उत्पन्न रु. ८.०० लाखाच्या आत असावे.\nईबीसी (EBC) संवर्गासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा रु. २.५० लाख पर्यंत आहे तसेच ज्या पालकांचे उत्पन्न रु.२.५० लाखापेक्षा जास्त व रु. ८.०० लाखापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यानाही ईबीसी (EBC) चा लाभ मिळू शकतो परंतु अश्या विद्यार्थ्यांना १२ वीत कमीतकमी ६० % गुण (किंवा डिप्लोमा च्या आधारे प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत एकूण ५० % गुण) आवश्यक आहेत.\nशासनाने निर्धारित केलेल्या संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज वेळेत mahadbt.gov.in या संकेतस्थळावर भरुन त्या अर्जाची प्रिंट आवश्यक त्या कागद पत्रासह दिलेल्या वेळेत महाविद्यालयात जमा करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील.\nविद्यार्थ्याची महाविद्यालयात हजेरी किमान ७५% असणे अनिवार्य आहे.\nविद्यार्थ्यांने प्रथम सत्र व व्दितीय सत्राच्या प��िक्षेचा अर्ज भरणे व परीक्षा देणे अनिवार्य राहील.\nशिष्यवृत्ती सर्व संवर्गातील मुलांसाठी (male) रेशनकार्ड प्रमाणे दोन (२) अपत्यांपर्यंत मर्यादित राहील.\n८) शिष्यवृत्ती साठी अपात्र विद्यार्थी -\nविद्यार्थ्यांने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी, सन २०१९-२०२० अगोदर इतरत्र पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम अर्धवट सोडलेला असल्यास असे विद्यार्थी; (किंवा)\nवर नमूद केलेल्या क्रमांक १ ते ७ अटींप्रमाणे पात्र नसल्यास; (किंवा)\nविद्यार्थ्यांने या महाविद्यालयातील अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यानंतर पुढील एकूण अभ्यासक्रमाच्या कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा अनुत्तीर्ण झाल्यास;\n९) शिष्यवृत्ती प्रक्रिये संबधीत महत्वाचे संकेतस्थळ (वेबसाईट) - www.mahadbt.gov.in\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-28-june-2019/", "date_download": "2022-09-25T21:20:56Z", "digest": "sha1:BF4ARUNF7T7GGEPWXIJDBJLFXZGODK77", "length": 10644, "nlines": 100, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Current Affairs 28 June 2019 | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे निधन\nजागतिक अर्थव्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत मोदी-अबे चर्चा\nकारपासून बुलेट ट्रेनच्या निर्मितीमध्ये भारत-जपान सहकार्य\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे निधन\nज्येष्ठ तबलावादक भाई गायतोंडे यांचे गुरूवारी रात्री निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. ठाणे येथील राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nभारतीय संगीत विश्वातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरवल्याची खंत व्यक्त होते आहे.\nतबला वादन या विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक\nपुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला.\nज्येष्ठ तबलावादक पंडित अहमदजान थिरकवा यांचे अखेरचे शिष्य अशी भाई गायतोंडे यांची ख्याती होती.\nजागतिक अर्थव्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापनाबाबत मोदी-अबे चर्चा\nतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जपानचे पंतप्रधान शिजो आबे यांच्याशी जागतिक अर्थव्यवस्था, आर्थिक गैरव्यवहार करून फरार झालेले आरोपी, आपत्कालीन व्यवस्थापन या विषयांवर चर्चा केली. ऑक्टोबर महिन्यात सम्राट नारुहितो यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहतील, असेही मोदी यांनी या वेळी जाहीर केले.\nजी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचे स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी आभार मानले. रेइवा पर्वाची सुरुवात झाल्याबद्दल मोदी यांनी आबे आणि जपानच्या जनतेचे अभिनंदन केले. नव्या पर्वासाठी रेई आणि वा या दोन शब्दांनी तयार झालेली रेइवा ही संज्ञा आहे.\nकारपासून बुलेट ट्रेनच्या निर्मितीमध्ये भारत-जपान सहकार्य\nकारचे उत्पादन करण्यापासून ते बुलेट ट्रेनचे उत्पादन करण्यासाठी एकत्र येण्यापर्यंत भारत व जपान यांनी सहकार्य केल्यापासून या दोन देशांमधील संबंध अधिक बळकट झाले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.\nजपानने भारताच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मोदी यांनी जपानच्या कोबे शहरातील भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितले.\nयेत्या पाच वर्षांमध्ये ५ ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे भारताची महत्त्वाकांक्षा असल्यामुळे, द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होणार आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.\nआज भारताचा असा कुठलाही भाग नाही, जेथे जपानचे प्रकल्प किंवा गुंतवणूक यांनी आपला ठसा उमटवलेला नाही. त्याचप्रमाणे, भारताची बुद्धिमत्ता आणि मनुष्यबळ हे जपानला बळकट करण्यात आपले योगदान देत आहेत, असे ह्य़ोगो पर्फेक्चुअर गेस्ट हाऊसमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जमलेल्या उत्साही भारतीयांना संबोधित करताना मोदी यांनी सांगितले.\nएखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास ठरवून त्यासाठी स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय गुरुवारी वैध ठरवला.\nमात्र, मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाऐवजी राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अनुक्रमे १३ आणि १२ टक्के आरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.\nएखाद्या जातीला मागास ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार १०२ व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत. परंतु, या दुरुस्तीनंतरही आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार अबाधित असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा भेदू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mistmix.news/news/48-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE", "date_download": "2022-09-25T20:24:09Z", "digest": "sha1:AJE7VGUCZPNIKN777X5VSN5DHMFWT46O", "length": 4836, "nlines": 36, "source_domain": "mistmix.news", "title": "आनंदी होणे स्लॉट अंतिम उभे 2", "raw_content": "\nआनंदी होणे स्लॉट अंतिम उभे 2\nआनंदी होणे स्लॉट अंतिम उभे 2, Perks कॅसिनो Youghal उघडणे तास, Perla कॅसिनो नोव्हा Gorica निर्विकार, Perks Of Being A विक्रेता कॅसिनो, दुचाकी लॉस आंजल्स कॅसिनो\nदिशेने एकाग्रता राखण्यासाठी खेळात The Alderney जुगार नियंत्रण आयोगाच्या (AGCC) प्रवेश केला आहे एक सामंजस्य करार (mou) with फिफा उपकंपनी लवकर चेतावणी प्रणाली GmbH (EWS) आगाऊ आगामी 2014 फिफा विश्वचषक ब्राझील स्पर्धा.सामंजस्य करार सहमत दरम्यान बंद सहकार्य दोन मृतदेह लवकर तपास संशयास्पद क्रियाकलाप मध्ये क्रीडा बेटिंग, ज्यात विनिमय संबंधित जुगार माहिती समर्थन विश्लेषण शक्यता हालचाली, आणि तपास संबंधित संशयास्पद फुटबॉल घटना, सर्व द्वारे समर्थीत एक कार्यरत फ्रेमवर्क.ऑनलाइन कॅसिनो बातम्या सौजन्याने Infopowa जास्त बातम्या here.माणूस योजना येथे Casinomeister आनंदी होणे स्लॉट अंतिम उभे 2. Bryan बेली चालत आले आहे Casinomeister मध्ये लाँच झाल्यापासून जून 1998 perks कॅसिनो youghal उघडणे तास. तो पाहिला आहे उद्योग वाढण्यास त्याच्या इतिहासपूर्वकलीन टप्प्यात तो आता आहे काय perla कॅसिनो नोव्हा gorica निर्विकार. The Meister उपस्थित आहे सुमारे 100 परिषद गेल्या 20 वर्षे आहे, एकतर एक स्पीकर किंवा पॅनेल नियंत्रकासह किमान 60 कार्यक्रम.तो नेहमी केले आहे एक वकील सौंदर्य आणि कारण आणि ओळखले जाते, जसे जर्मन बिअर, एक चांगली व्हिस्की, आणि [email protected] perks of being a विक्रेता कॅसिनो.\nआनंदी होणे स्लॉट अंतिम उभे 2\nperks कॅसिनो youghal उघडणे तास\nperla कॅसिनो नोव्हा gorica निर्विकार\nperks of being a विक्रेता कॅसिनो\nदुचाकी लॉस आंजल्स कॅसिनो\nएक टिप्पणी द्या Cancel reply\nखरेदीदार देखील पसंत करतात\nSac de प्रवास एक प्रकारचा जुगाराचा खेळ kappa\nपक्षी ब��ग मोंन्टे कॅसिनो\nमेनू अगं निर्विकार रात्री\nJocuri अमेरिकन निर्विकार 2 gratis\nPerma स्लॉट मार्गदर्शक कुकी clicker\nकाय आहे सर्वाधिक हात निर्विकार\nकाय आहे सर्वाधिक खटला मध्ये निर्विकार\nजुगार आणि त्याचे परिणाम अर्थव्यवस्था\nठिकाणी खाणे हार्ड रॉक गायन टांपा\nमध्ये विकसित2022 आमचे नियम आणि अटी पहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/08/swamisamarthrakshabandhan/", "date_download": "2022-09-25T20:20:17Z", "digest": "sha1:DGBNVCCKN6TOYIY3MRWXT45B26NIDPOR", "length": 15674, "nlines": 75, "source_domain": "online45times.com", "title": "11 ऑगस्ट रक्षाबंधन 'या'प्रकारे स्वामींना बांधा पहिली राखी : स्वामी सदैव तुमच्या भावासारखे रक्षण करतील! - Marathi 45 News", "raw_content": "\n11 ऑगस्ट रक्षाबंधन ‘या’प्रकारे स्वामींना बांधा पहिली राखी : स्वामी सदैव तुमच्या भावासारखे रक्षण करतील\n11 ऑगस्ट रक्षाबंधन ‘या’प्रकारे स्वामींना बांधा पहिली राखी : स्वामी सदैव तुमच्या भावासारखे रक्षण करतील\nमित्रांनो हिंदू दिनदर्शिकेनुसार, रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या परस्पर प्रेमाचा सण आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. एवढेच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशी विशेष उपाय केल्यास लाभदायक फळ मिळते. मित्रांनो असाच एक छोटासा उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हा उपाय जर आपण रक्षाबंधनाच्या दिवशी केला तर यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वाद ही आपल्याला प्राप्त होतील.\nचला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय जो आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी करायचा आहे.\nमित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या लाडक्या स्वामी समर्थांना पहिली राखी बांधायचे आहे. मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक सणाचे विशेष महत्त्व आहे आणि रक्षाबंधन दिवशी तर प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते.\nपरंतु मित्रांनो प्रत्येक घरामध्ये असणाऱ्या स्त्रीने मुलीने जर या रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर सर्वात आधी स्वामींना राखी बांधली तर यामुळे स्वामी सदैव आपल्या बहिणीसारखी त्या स्त्रीचे किंवा त्या मुलीचे रक्षण ��रतील आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सर्वात आधी आपल्या स्वामींना पहिली राखी बांधायची आहे.\nतर मित्रांनो ही राखी आपल्याला कशा पद्धतीने बांधायचे आहे याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो ज्या दिवशी पौर्णिमा सुरू होईल त्या दिवशी सकाळची वेळी तुम्हाला ही राखी आपल्या स्वामींना बांधायचे आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधणार आहात त्यावेळी सर्वात आधी देवघरांमध्ये जाऊन आपल्या स्वामींना राखी बांधायचे आहे.\nआणि त्यानंतर लगेचच तिथेच देवघरांमध्ये बसून तुम्हाला आपल्या भावाला देखील राखी बांधायचे आहे. तर मित्रांनो आता सर्वांना हा प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने आपल्या स्वामींना राखी बांधायचे आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी ताट म्हणजेच आरतीचे ताट आणि राखी साखर किंवा पेढे अशा पद्धतीने तयार करता त्या पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी ताट तयार करून घ्यायचे आहे.\nआणि त्यानंतर हे ताट आपल्याला आपल्या देवघरांमध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरांमध्ये दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपण ज्या पद्धतीने आपल्या भावाला राखी बांधत असताना ओवाळतो किंवा त्याला नामाची ओढतो त्या पद्धतीने आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मूर्तीला किंवा त्यांच्या प्रतिमेला आपल्याला नामाची ओढून आरतीच्या ताटाणे स्वामींचे औक्षण करायचे आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण भावाच्या डोक्यावर तांदूळ टाकतो.\nत्या पद्धतीने स्वामींच्या डोक्यावर सुद्धा किंवा स्वामींची प्रतिमा असेल तर तिच्यावर सुद्धा थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या हाताला तुम्ही राखी बांधू शकता किंवा जर तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा असेल तर प्रतिमेच्या जवळ उजव्या बाजूला तुम्ही ही राखी ठेवू शकता.\nमित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने स्वामींना राखी बांधल्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य असेल तो स्वामींना दाखवायचाच आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यानंतर पेढे किंवा साखर किंवा इतर मिठाई खाऊ घालता��� त्याच पद्धतीने स्वामींना सुद्धा काहीतरी गोडधोड पदार्थ करून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या स्वामींना राखी बांधली.\nतर यामुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि त्याचबरोबर तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून अडचणीतून आणि समस्येतून स्वामी तुमची सख्ख्या भावासारखे रक्षण करतील आणि म्हणूनच येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक स्त्रीने किंवा मुलीने आपल्या स्वामी समर्थांना नक्की राखी बांधावी.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/finland/christmas-eve?year=2022&language=mr", "date_download": "2022-09-25T20:27:57Z", "digest": "sha1:GNTLOVJTOZEMRFJKOIZBLYGAA4SWKJJI", "length": 2572, "nlines": 53, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Christmas Eve 2022 in Finland", "raw_content": "\n2019 मंगळ 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\n2020 गुरु 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\n2021 शुक्र 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\n2022 शनि 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\n2023 रवि 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\n2024 मंगळ 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\n2025 बुध 24 डिसेंबर Christmas Eve डी फेक्टो आणि बँक हॉलिडे\nशनि, 24 डिसेंबर 2022\nरवि, 24 डिसेंबर 2023\nशुक्र, 24 डिसेंबर 2021\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-12-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T21:04:02Z", "digest": "sha1:NP2TCAO2CX2FPVJORR64HDWZERDU4UTP", "length": 20867, "nlines": 151, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयफोन 12 प्रो | ची श्रेणी समाविष्ट करणारी बातमी आधीपासूनच \"अधिकृत\" आहे आयफोन बातम्या", "raw_content": "\nआयफोन 12 प्रोची श्रेणी समाविष्ट करणारी बातमी आधीपासूनच \"अधिकृत\" आहे\nटोनी कोर्टेस | | वर अपडेट केले 14/10/2020 00:05 | आयफोन 12\nकाही तासांपूर्वी की आम्ही शेवटी अधिकृतपणे आयफोन 12 प्रो ची नवीन श्रेणी पाहण्यास सक्षम आहोत. सत्य हे आहे की कदाचित हा इतिहासातील सर्वात गळतीचा मुख्य मुद्दा असेल आणि Appleपलने आज सादर केलेल्या नवीन टर्मिनल्सबद्दल आम्हाला जवळजवळ सर्व काही माहित आहे.\nकदाचित, आपल्यातील काही जणांना मिळालेली एकमात्र निराशा ही नवीन सत्यापित केली गेली आहे आयफोन 12 प्रो शेवटी पॉवर बटणावर फिंगरप्रिंट सेन्सर समाविष्ट करत नाही, जसे आम्ही नुकतेच नवीन आयपॅड एअरमध्ये पाहिले आहे. फेस आयडीची समस्या सोडविण्यासाठी आणि आनंदी मुखवटा लावण्यासाठी ते बरे झाले असते. तथापि, हे नवीन टर्मिनल अद्याप एक चमत्कार आहे. ते आम्हाला काय देते ते पाहूया.\nAppleपलने या वर्षी नुकतेच आपले नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत: अगदी नवीन आणि दीर्घ-प्रतीक्षित आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो.आपल्या अद्ययावत केलेल्या दोन सर्वात शक्तिशाली (आणि महागडी) मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करूयाः आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स.\n1 त्याच्या पूर्ववर्तीपेक्षा काहीतरी मोठे\n2 हिरवा रंग निळा बदलला आहे\n4 केवळ यूएसएमध्ये दोन्ही 5 जी बँडशी सुसंगत\n5 नवीन ए 14 बायोनिक प्रोसेसर\n6 आयफोन 12 चे स्टोरेज दुप्पट करा\n7 हेडफोन किंवा चार्जर नाही\n8 मॅगसेफे वायरलेस चार्जिंग\n9 किंमत आणि उपलब्धता\nत्याच्या पूर्ववर्तीपेक्षा काहीतरी मोठे\nत्याच्या पूर्ववर्तीच्या तुलनेत आम्ही येथे आयफोन 12 प्रोचे आकार पाहतो.\nआयफोन 11 प्रो प्रमाणेच आयफोन 12 प्रो दोन आकारात येईल. यावर्षी, दोन्ही मॉडेल्सवरील प्रदर्शन उपाय करते 6.1 इंच आणि 6.7 इंच, त्याऐवजी 5.8 इंच आणि 6.5 इंच.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nयाचा अर्थ असा की टर्मिनलचे आकार निश्चितच मोठे आहेजरी त्याच्या आधीच्यापेक्षा पडद्याभोवती बेझल क्षेत्र कमी असले तरीही आपल्याला कदाचित अग्रभागी वाटते असे तेवढे मोठे नाही. फक्त एक मिलिमीटर किंवा दोन उंच आणि विस्तीर्ण. याउलट, नवीन आयफोन \"स्लिमर\" आहे. फक्त 7,4 मिमी पातळ, आयफोन 12 प्रो आयफोन 8,1 प्रोच्या 11 मिमीच्या शरीरापेक्षा पातळ आहे.\nहिरवा रंग निळा बदलला आहे\nमॉस ग्रीन स्टाईलच्या बाहेर गेला आहे आणि या वर्षी नवीन ट्रेंड नेव्ही निळा आहे. नवीन आयफोन 12 प्रो चार रंगांमध्ये उपलब्ध आहेः सिल्व्हर (व्हाइट), ग्रेफाइट, गोल्ड आणि पॅसिफिक ब्लू (आयफोन 11 प्रो वर मिडनाइट ग्रीन बदलून).\nआयफोन 12 प्रो वाइड, अल्ट्रा-वाइड आणि समोरासमोर असलेल्या कॅमेर्‍यावर नाइट मोडचे फोटो घेऊ शकतात. (परंतु अद्याप टेलिफोटो कॅमेर्‍यावर नाही). आणि दीप फ्यूजन आता चारही कॅमेर्‍यावर कार्य करते. मुख्य कॅमेर्‍यावर एक नवीन सुधारित 7-एलिमेंट लेन्स आणि अधिक प्रकाश मिळविण्यासाठी विस्तृत f / 1.6 अपर्चर आहे, कमी-प्रकाश शूटिंग सुधारित करते.\nआयफोन 12 प्रो मॅक्समध्ये 47 टक्के मोठा सेन्सर आहे मुख्य कॅमेर्‍याच्या पूर्ववर्तीपेक्षा, म्हणजेच ते 1,7 मायक्रॉनपेक्षा मोठे पिक्सेल कॅप्चर करते. प्रो मॅक्सवरील टेलीफोटो लेन्स अधिक मोठे आहेत: आयफोन 65 प्रो मधील 2,5 मिमी किंवा 52 एक्स ऐवजी 2 मिमी किंवा अंदाजे 12x.\nआम्हाला आ���ळणारा आणखी एक फायदा आयफोन 12 प्रो मॅक्स म्हणजे ते सेन्सर शिफ्टसह प्रतिमा स्थिरीकरण वापरते, जेणेकरून आपण स्पष्ट आणि अधिक तपशीलवार शॉट्स घेऊ शकता, विशेषत: अस्पष्ट भागात.\nनवीन सेन्सरचे आभार लीडर, आयफोन 12 प्रो गडद सभोवतालच्या वातावरणात अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकते आणि उत्कृष्ट परिभाषासह रात्री मोडमध्ये पोर्ट्रेट घेऊ शकतात.\nदोन मॉडेल डॉल्बी व्हिजन स्वरूपनासह समर्थनासह 10-बिट एचडीआर व्हिडिओ रेकॉर्ड करा. आयफोन 12 हे 4 एफपीएसवर 30 के पर्यंत करू शकतो, डॉल्बी व्हिजन मोडमध्ये रेकॉर्डिंग करताना आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स 60fps पर्यंत जाऊ शकतात.\nकेवळ यूएसएमध्ये दोन्ही 5 जी बँडशी सुसंगत\nव्हेरिजॉनने आजच्या मुख्य भाषणात 5 जी काय आहे ते स्पष्ट केले आहे.\nआज सादर केलेले चार आयफोन मॉडेल्स नवीन 5 जी टेलिफोन नेटवर्कशी सुसंगत आहेत. ते सध्याच्या दोन जी बँड, सब-G जीएचझेड G जी (G जी एलटीई सारख्याच वारंवारता) आणि एमएमवेव्ह G जी (अति वेगवान वेगवान आणि अत्यल्प श्रेणीसह खूप उच्च फ्रिक्वेन्सी) सुसंगत नसतील की नाही याबद्दल बरेच अंदाज बांधले जात होते. सर्व चार आयफोन आज अस्तित्वात असलेल्या दोन 5 जी बँडशी सुसंगत आहेत.\nपरंतु Appleपल दस्तऐवजीकरण असे दर्शविते की उच्च-फ्रिक्वेन्सी एमएमवेव्ह बँडसाठी समर्थन केवळ अमेरिकेत विकल्या गेलेल्या मॉडेलपुरते मर्यादित आहे. यात व्हेरिजॉनच्या नवीन 5 जी अल्ट्रा वाइडबँड नेटवर्कला आधार आहे, जो आज देशभरातील 55 शहरांमध्ये उपलब्ध आहे.\nइतर सर्व देशांमध्ये आणि प्रदेशात विकलेले आयफोन 12 एस 6 जीसाठी सब -5 जीएचझेड बँडपुरते मर्यादित आहेत.\nनवीन ए 14 बायोनिक प्रोसेसर\nए 14 बायोनिक प्रोसेसरचा नवीन पशू.\nचार नवीन आयफोन नवीन एआरएम ए 14 बायोनिक प्रोसेसर माउंट करतात. आतापर्यंत कंपनीचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर. 5 एनएम उत्पादन प्रक्रियेसह प्रथम स्मार्टफोन प्रोसेसर.\nयात ए 13 बायोनिकपेक्षा वेगवान सीपीयू, वेगवान जीपीयू आणि अधिक कार्यक्षम न्यूरल इंजिन आहे. Appleपल असे म्हणतात की सीपीयू आणि जीपीयू दोन्ही ए बाजारातील कोणत्याही स्मार्टफोन प्रोसेसरपेक्षा 50 टक्के वेगवान. आयफोन 11 प्रो सह.\nआयफोन 12 चे स्टोरेज दुप्पट करा\nआयफोन 12 प्रो च्या बातमीचा एक छोटा सारांश.\nआयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्सचे मूळ मॉडेल 128 जीबी आहे, 256 जीबी किंवा 512 जीबी पर्यायांसह. आयफोन 12 मध्ये त्याच्या क्षमतेच्या तीन आवृत्त्यांमध्ये अर्धा स्टोरेज आहे: 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी.\nहेडफोन किंवा चार्जर नाही\nजेव्हा आपण आयफोन 12 बॉक्समधून बाहेर घेता तेव्हा आपल्याला काय सापडेल ते एक उदास यूएसबी-सी ते लाइटनिंग केबल मोंडो वा लिरोन्डो आहे. चार्जर नाही, हेडफोन नाहीत. Preपल यांनी ते पर्यावरण संवर्धनासाठी करतात की सादरीकरणात ती आम्हाला विकली आहे. असो…\nनवीन मॅगसेफे चुंबकीय चार्जिंग सिस्टम.\nआयफोन 12 च्या चार मॉडेल्सच्या मागील बाजूस, विशिष्ट थर्ड-पार्टी वायरलेस चार्जर्स (बेल्कीन) \"चिकटविण्यासाठी\" मंडळामध्ये मॅग्नेटची एक श्रृंखला स्थापित केली गेली आहे. हे Appleपल वॉच प्रमाणेच एक प्रणाली आहे.\nसर्वात स्वस्त आयफोन 11 प्रो (128 जीबी) ची किंमत 1.159 युरो आहे, सर्वात महाग असलेल्या 1.279 युरो (256 जीबी) किंवा 1.509 युरो (512 जीबी) स्टोरेज पर्यायांसह.\nआपल्याला आयफोन 12 प्रो मॅक्स इच्छित असल्यास, 1.259 जीबीसाठी 128 युरो तयार कराअर्ध्या तेरा क्षमतेसह 1.379 जीबीसाठी 256 युरो आणि सर्वात महाग असलेल्या विंगसाठी 1.609 युरो.\nविशेष म्हणजे, उपलब्धतेच्या तारखा आकारानुसार बदलतात. आयफोन 12 प्रो 16 ऑक्टोबरपासून आरक्षित ठेवता येईल, आणि 23 ऑक्टोबरपासून शिपिंग सुरू होईल. दुसरीकडे आयफोन 12 प्रो मॅक्स 6 नोव्हेंबरपासून मागविले जाऊ शकते आणि 13 नोव्हेंबरपासून सेवा दिली जाईल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन टर्मिनल » आयफोन 12 » आयफोन 12 प्रोची श्रेणी समाविष्ट करणारी बातमी आधीपासूनच \"अधिकृत\" आहे\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n12पल आयफोन 25 मध्ये चार्जिंग अ‍ॅडॉप्टरचा समावेश करत नाही आणि XNUMX युरोमध्ये विकतो\nAppleपलने अधिकृतपणे आयओ��स 14.1 आणि आयपॅडओएस 14.1 लाँच केले\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/03/03/agricultural-stories-in-marathi-laboratory-at-your-doorstep-1-agrowon/", "date_download": "2022-09-25T19:58:53Z", "digest": "sha1:THCT55F7UIYQRHVYPRS6HATKVY7I5C5T", "length": 4175, "nlines": 75, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "agricultural stories in Marathi, Laboratory at your doorstep 1 - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nखेड ः राज्य सरकारचे पशुधन विकासाकडे दुर्लक्ष – Sak ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nशेतीत आधुनिक तंत्रज्ञानासाठी पैशाचं सोंग कसं आणणार\nनऊ कर्तबगार स्त्रियांचा ‘दुर्गा पुरस्कारा’ने गौरव; नामां ...\nजगाला गहू निर्यात करणाऱ्या भारतात मैदा का महाग झालाय\nटुडे २ स पटा – Sakal\nशिरगाव- कुसगाव सेवा रस्त्याचे डांबरीकरण करा – Saka ...\nकापूस दरवाढीची गुंतागुंत वाढली ; वस्त्रोद्योग आर्थिक पेच ...\nतेलंगणा: 'रायथू बंधू' शेतकरी अनुदान योजनेच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7/", "date_download": "2022-09-25T20:32:49Z", "digest": "sha1:GUXGNX66DGGUHJP6FRHNJRH77NVT2EA5", "length": 7190, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nपारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी\nअन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोल���स अधीक्षकांना निवेदन\nपारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय बंद करण्याच्या मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम अवैध दारू व्यवसाय चालत असल्याचा आरोप करण्यात आला असून, अवैध दारू व्यवसायावर कारवाई न झाल्यास 21 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त नाशिक येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.\nपारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय पोलीस प्रशासन राज्य उत्पादन शुल्क यांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे. परमिटरूमच्या लायसन्सचा फार्स फक्त कागदोपत्री दाखवण्यापुरता राहिला आहे. दारु पिऊन वाहने चालविली जात असताना अनेक जणांचा अपघात होत असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. विशेषत: नगर-कल्याण महामार्गावर राजरोसपणे दारू विक्री केली जात आहे. पारनेर तालुका हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा तालुका असून, दारुमुक्तीसाठी प्रशासनाने कठोर पाउले उचलण्याची गरज आहे. पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागात वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. पारनेर तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा नाशिक विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nराज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची लाक्षणिक संपाची हाक\nशिक्षकांप्रमाणे माजी सैनिकांना राजकीय आरक्षण देण्याची मागणी\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित���र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A/", "date_download": "2022-09-25T20:22:29Z", "digest": "sha1:UMHQHJHHOBYVRCBJ7WXTZWTNGUG2ATQT", "length": 7086, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "मोटारसायकल चोरी करणारी चौघांची टोळी जेरबंद - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nमोटारसायकल चोरी करणारी चौघांची टोळी जेरबंद\nअहमदनगर —शहरातील मोटार सायकलींची चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे . शुभम बबन भापकर (रा .गुंडेगाव ), कृष्ण बाबासाहेब गुंड (वय २५ ), अभिषेक संतोष खाकाळ व जालिंदर अर्जुन आमले (सर्व अरणगाव) असे अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे नावे आहेत . आरोपींकडून चार मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत . हि कारवाई कोतवाली पोलिसांनी केली .\n२४ जानेवारी २०२२ रोजी मोमीन तसदीक मोमीन इद्रिस , याची होंडा कंपनीची मोटार सायकल शनी चौकातील भोला जिम जवळून चोरटयांनी चोरून नेली होती . या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता , कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सदरील आरोपींवर गुन्हयाचा संशयाची सुई गेली . कोतवाली पोलिसांनी कायनेटिक चौकात नियोजित सापळा रचला . दोन मोटार सायकल वरून चार इसम आले . त्यानं ताब्यात घेण्यात आले . शुभम बबन भापकर , कृष्ण गुंड , अभिषेक संतोष खाकाळ ,व जालिंदर अर्जुन आमले यांच्याकडे कसून चौकशी केली . त्यानंतर त्यांनी शहरातून चार मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली . आरोपींना कोर्टात उभे केले असता त्यांना २८ जानेवारी पर्यंत कोठडी देण्यात आली आहे . दरम्यान आरोपींकडून चार मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत .\nपोलीस अधीक्षक मनोज पाटील , अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी . संपत शिंदे ,पोना योगेश भिंगारदिवे , गणेश धोत्रे , योगेश कवाटे , नितीन शिंदे , सलीम शेख , अभय कदम , दीपक रोहकले , अमोल गाडे , सोमनाथ राऊत , अतुल काजळे , राहुल गुंड , प्रशांत राठोड , यांचा पथकाने हि कारवाई केली .\nवधु पित्याच्या घरातून साडेसात लाखांची चोरी .\nफडणवीस या��च्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/solapur-municipal-corporation-recruitment-2022/", "date_download": "2022-09-25T20:06:54Z", "digest": "sha1:3RIE5NZY6G4COS5DWP5THDYVVX2QSO6K", "length": 4964, "nlines": 93, "source_domain": "missionmpsc.com", "title": "सोलापुर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट भरती, 45000 पर्यंत वेतन मिळेल", "raw_content": "\nसोलापुर महानगरपालिकेत विविध पदांसाठी थेट भरती, 45000 पर्यंत वेतन मिळेल\nSolapur Municipal Corporation Recruitment 2022 : सोलापूर महानगरपालिका विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुलाखतीदरम्यान त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 18 ऑगस्ट 2022 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.\nएकूण जागा : 02\nशैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, MVSC\nशैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएशन/ MVSc/ BVSc/ AH/ MVSc\nनोकरी ठिकाण : सोलापूर\nवेतन श्रेणी: 20,000 ते 45,000 रु\nमुलाखतीची तारीख: 18th August 2022\nहे पण वाचा :\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्च���म) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/501149", "date_download": "2022-09-25T20:44:08Z", "digest": "sha1:NGFA4C3S7UQWYYRUTWSMZT7D5ZLOJHDH", "length": 2326, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"१९९७ स्पॅनिश ग्रांप्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"१९९७ स्पॅनिश ग्रांप्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९९७ स्पॅनिश ग्रांप्री (संपादन)\n०९:२८, ६ मार्च २०१० ची आवृत्ती\n६० बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२०:०६, ८ ऑगस्ट २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n०९:२८, ६ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1470/", "date_download": "2022-09-25T21:11:48Z", "digest": "sha1:4I2LK3A6ZREMM46XGPQ2BUC7SPAKUQWL", "length": 8922, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "रनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री केली चार घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास - Public", "raw_content": "\nरनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री केली चार घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास\nनंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार घरे फोडून हजारोंचा ऐवज लंपास करत गावातील साईबाबा मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटीही लंपास केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, काल पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.\nयाबाबत सूत्रांनी दिलेल्या याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे दि.३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गावातील राजंेद्र तुकाराम धात्रक यांच्या घराचे दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. राजेंद्र धात्रक यांच्या घरातून ११ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच त्यांचा मोठाभाऊ राहत असलेल्या घरातून चांदीचे १८ हजार ५०० रुपये किंमतीच्या ५०० ग्रॅम वजनाच्या पाटल्या तसेच ५ हजार ५०० रुपये किंमतीचे इतर दागिने असा दोन्ही घरामधून चोरट्यानंी ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा ऐवज व रोकड लंपास केली आहे. तसेच राजेंद्र धात्रक यांच्याच गल्लीतील रहिवासी गफ्फार बेग कादर बेग यांचे घर फोडून चोरट्यांनी ७०० रुपयांचा टेबल फॅन तर फारुख बुधा पठाण यांचे घर फोडून १ हजार रुपये किंमतीचा गॅस सिलेंडर चोरट्यांनी लंपास केला. या��िवाय रनाळे गावातील दुध डेअरी चौकात असलेल्या साईबाबा मंदिराच्या दरवाजाचे कडीकोंयंडा व कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी चोरुन त्यातील ७ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. एकाच रात्रीतून चार घरे फोडून हजारोंचा ऐवज लंपास करण्यात आला. याशिवाय मंदिराची दानपेटी चोरुन चोरटे फरार झाले. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली. दरम्यान, काल दुपारी पोलिस उपअधिक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, तालुका पोलिस निरीक्षक अरविंद पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. पोलिसांकडून सदर चोरट्यांचा लवकरच बंदोबस्त करुन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, साईबाबा ट्रस्टचे संजय जयस्वाल व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रकरणी राजेंद्र धात्रक यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस योगेश चौधरी करीत आहेत.\nउमराणी बु येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 175 लोकांचे झाले लसीकरण\nबारावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्हा विभागात अव्वल,९९.८२ टक्के लागला निकाल\nबारावीच्या परीक्षेत नंदुरबार जिल्हा विभागात अव्वल,९९.८२ टक्के लागला निकाल\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/3252/", "date_download": "2022-09-25T20:38:54Z", "digest": "sha1:B3TH4L6VL75QE2USFG6SQCAICD6YQAVX", "length": 9070, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात यावा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन - Public", "raw_content": "\nनुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात यावा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nकपाशी व कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होवून शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात येवून त्यांना बांधावरच पंचनाम्याची प्रत देण्यात यावी, जेणेकरुन पिकविम्याचा शेतकर्‍यांना लाभ होईल, अशी मागणी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना देण्यात आले आहे.\nप्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात तसेच शहादा तालुक्यातील काही भागात व अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेत शेतकर्‍यांनी खरीप पिके कपाशी, कांदा तसेच उडीद इत्यादी पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली असून नंदुरबार व शहादा तालुक्यातील जवळ-जवळ ८५ टक्के कपाशी पिकावर लाल्या रोगाने थैमान घातले असून कपाशीचे पिक उद्धस्त होण्याच्या मार्गावर आहे. तसेच कांदा पिकाचीही मर रोगामुळे शेतकर्‍यांचे पिक उद्धस्त झाले असून शेतकरी हवालदिल झाला असून उशिरा आलेला पाऊस, दोन-तीन वेळा केलेली पेरणी, त्यातच आता पिकांवरील रोगराईचे थैमान मोठ्या प्रमाणात सुरु असून शेतकर्‍यांचे थोडेफार काही उत्पन्न येणार होते, तेही रोगराईमुळे उध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत संबंधित शेतकर्‍यांच्या पिकांची कृषि व महसूल खात्यामार्फत त्वरीत पंचनामे करुन संबंधित शेतकरी बांधवांना त्वरीत पिकविमा मिळण्यासाठी संबंधित पिका विमा कंपनी व कृषि खात्यातील अधिकार्‍यांना त्वरीत सुचना कराव्यात. कारण कृषि खात्यातील अधिकारी व पिका विमा कंपनीचे अधिकारी अत्यंत मुजाेर असून शेतकरी बांधवांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. आमच्या आपणास विनंती आहे की, पिकावर आलेल्या रोगांचे त्वरीत पंचनामे सुरु करुन प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍याला जागेवर पंचनामा झाल्याची प्रत देण्यात यावी. जेणेकरुन पिकविमा कंपनीला धारेवर धरता येईल. वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून आपण तात्काळ कारवाई कराल, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेप्र��ंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील, रविंद्र वळवी, सावळीराम करे, किरण पाटील, प्रताप पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.\nमहात्मा फुले यांचे अखंड वाचून अंनिसच्या पुढाकाराने पार पडला आंतरजातीय सत्यशोधकी विवाह\nमोस्ट वॉन्टेड आरोपीला एटीएस पथकाने नवापूर येथून केली अटक\nमोस्ट वॉन्टेड आरोपीला एटीएस पथकाने नवापूर येथून केली अटक\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/4143/", "date_download": "2022-09-25T20:20:14Z", "digest": "sha1:SMDHUO3WSMABTSRLYMR7M3VEPD5MIUS6", "length": 6810, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "धडगांव तालुक्यातील विविध गावात लघुचित्रपट व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी जनजागृती टीम करीत आहे जनजागृती - Public", "raw_content": "\nधडगांव तालुक्यातील विविध गावात लघुचित्रपट व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी जनजागृती टीम करीत आहे जनजागृती\nकोरोना विरुद्ध लढाई आपल्याला जिंकायची आहे . आणि या लढाईत जिंकण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने कोविड प्रतिबंधात्मक लस घेणे गरजेचे आहे” असे प्रतिपादन मुख्याध्यापिका अलका पाडवी यांनी कोविड -१९ लसीकरण जनजागृती कार्यक्रमाच्या प्रसंगी केले. धडगांव तालुक्यातील विविध ठिकाणी विविध गावांत स्थानिक बोलीभाषेतून लघुचित्रपट व शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या आदिवासी जनजागृती टीमचे अभिनंदन केले\nसदर कार्यक्रमात कोविड -१९ लसीकरण जनजागृतीपर आदिवासी जनजागृतीने तयार केलेल्या लघुचित्रपट व तालुक्यातील प्रशाकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींचे लस घेण्याचे आवाहन करणारे व्हिडीओ प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्���्यांना दाखवण्यात आले केंद्र शासनाने कोविड -१९ लसीकरण व आत्मनिर्भरभारत वर लोककलेच्या माध्यमातून जनजागृती हा एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. सांस्कृतिक कलापथकं गीत व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करत आहे.त्याच धरतीवर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव सारख्या अतिदुर्गम भागातील विविध गावात जाऊन नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी असे आव्हान करत आहे. सदर उपक्रम आदिवासी जनजागृती टिमच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.\nनांदरखेडा येथे वनश्री जिनिंगचे उदघाटन व वनश्री सूतगिरणीचा भूमिपूजन सोहळा\nखासदार डॉ.हिना गावित यांच्या आश्वासनानंतर पिंगाणे येथील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले\nखासदार डॉ.हिना गावित यांच्या आश्वासनानंतर पिंगाणे येथील उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/9-october-2020-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-09-25T21:39:00Z", "digest": "sha1:ITE3WBKU6EOKGUPBU2PILLY2CV2Z74ZA", "length": 14964, "nlines": 195, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "9 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन\nचालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2020)\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन:\nकेंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री तसेच लोकजनशक्ती पार्टीचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचे दीर्घ आजाराने आज (गुरुवार) निधन झाले, ते 74 वर्षांचे होते.\nबिहारच्या राजकारणातील दलित समाजाचे एक बडे नेते म्हणून त्यांची ओळख होती.\nअनेक वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी व्ही. पी. सिंह, एच. डी. दैवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या पंतप्रधानांसोबत त्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलं.\nदिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. सुमारे पाच दशकांपर्यंत त्यांची बिहार आणि देशाच्या राजकारणात छाप राहिली.\nदोन वेळेस लोकसभा निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा विश्वविक्रमही केला आहे.\nचालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2020)\nफोर्ब्सची सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर:\nफोर्ब्सने सन 2020ची 100 सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक नावं पहिल्यांदाच समाविष्ट झाले आहेत.\nतर केवळ तीन महिलांनी स्थान पटकावले आहे. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडचे (आरआयएल) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सलग 13व्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.\nफोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी हे सलग 13 वर्षे भारतातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानींकडे 88.7 अब्ज डॉलर संपत्ती आहे.\nनुकतेच लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे मंदीची स्थिती असताना रिलायन्स समुहाच्या जियो आणि रिलायन्स रिटेलमध्ये जगातील अनेक बड्या कंपन्यांनी गुंतवणूक केली.\nअमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्यातला नोबेल जाहीर:\nअमेरिकन कवयित्री लुईस ग्लक यांना 2020 चा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.\nलुईस यांना त्यांच्या अप्रतिम काव्यात्मक आवाजासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.\nत्यांच्या आवाजातील गोडी व्यक्तिगत अस्तित्वाला एक सार्वभौमत्व प्राप्त करुन देते असं नोबेल समितीनं त्यांचा गौरव करताना म्हटलं आहे.\nत्यांच्या सर्वात नावाजलेल्या काव्यसंग्रहांपैकी ‘द वाइल्ड आयरिस’ हा काव्यसंग्रह सन 1992 मध्ये प्रकाशित झाला होता.\nया काव्यसंग्रहातील ‘स्नोड्रॉप्स’ या एका कवितेत त्यांनी थंडीनंतरच्या जीवनातील चमत्काराचं वर्णन केलं आहे.\nIRS अधिकाऱ्यांना इंटेलिजन्स ट्रेडक्राफ्टचे प्रशिक्षण:\nरिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग म्हणजे ‘रॉ’ आणि इंटेलिजन्स ब्युरो या भारताच्या प्रमुख गुप्तचर यंत्रणा आहेत. ‘रॉ’ कडे देशाच्या बाह्य सुरक्षेची तर आयबी अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.\nराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या दोन्ही संस्था सध्या इन्कम टॅक्स, अमलबजावणी संचलनालय म्हणजे इडी, महसूल गुप्तचर संचलनालय आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ‘इंटेलिजन्स ट्रेडकाफ्ट’चे प्रशिक्षण देत आहे.\n‘इंटेलिजन्स ट्रेडका��्ट’ म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करुन, आधुनिक पद्धतीने हेरगिरी करण्याचे तंत्र आणि पद्धत.\nगुप्त पद्धतीने माहिती गोळा करणे तसेच डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे हाताळण्यात आयआरएस अधिकाऱ्यांना पारंगत करण्यासाठी खास नऊ कोर्सेसचे मॉड्युल बनवण्यात आले आहे.\nभारतीय महसूल सेवेतील फक्त ग्रुप ए च्या अधिकाऱ्यांना रॉ च्या गुरगावमधील प्रशिक्षण केंद्रात तर आयबीच्या दिल्लीतील राष्ट्रीय गुप्तचर केंद्रात प्रशिक्षण दिले जाते.\nया प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान केंद्रीय अर्थमंत्रालयाचे CEIB समन्वयक म्हणून काम पाहते.\nफ्रान्सचा 7-1 ने विजय:\nआघाडीवीर ऑलिव्हियर गिरौडने आपल्या 100व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल झळकावल्यामुळे फ्रान्सने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत युक्रेनसारख्या बलाढय़ संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला.\nयुवा खेळाडू एडवाडरे कॅमाविंगा याने नवव्या मिनिटालाच फ्रान्सचे खाते खोलल्यानंतर गिरौडने 24व्या आणि 33व्या मिनिटाला गोल लगावत फ्रान्सला 3-0 असे आघाडीवर आणले होते.\nविताली मायकोलेंको याच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सने पहिल्या सत्रात 4-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती.\nफ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांनी दुसऱ्या सत्रात किलियन एम्बाप्पे आणि विक्टर सायगानकोव्ह यांना संधी दिली.\nत्यानंतर कोरेन्टिन टोलिस्सो, एम्बाप्पे आणि अँटोनी ग्रिएझमान यांनी गोल करत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\n9 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक पोस्ट दिन‘ आहे.\nबौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1876 मध्ये झाला.\nओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक पण्डित गोपबंधूदास तथा उत्कलमणी यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.\nयुगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून सन 1932 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.\nचालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2020)\n24 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n21 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T20:38:31Z", "digest": "sha1:IYYUEZM5QHZX2MTKZS45CQ7FDLFVLFU2", "length": 5455, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nगावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक\nस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनगर —गावठी पिस्तुलासह दाेन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पाेलिसांनी अटक केली आहे . शरीफ अकबर पठाण ऊर्फ गाेट्या (वय ३०, रा. बस स्टॅन्डच्या पाठीमागे नेवासे) याला अटक केलेल्या गुन्हेगारीचे नाव आहे. या संदर्भात पाेलिस कर्मचारी संदीप दरंदले यांनी फिर्याद दिली आहे. तसेच आरोपीकडून ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी कारवाईत जप्त केला आहे.\nशेंडी बायपासजवळ गाेट्या गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली हाेती. कटके यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर सहायक निरीक्षक गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई करत गाेट्याला अटक केली. त्यावेळी गाेट्या हा शेंडी बायपासकडून डेअरी चाैक एमआयडीसीकडे पायी जात हाेता.\nसभापती निवडीनंतर स्थायी समितीकडे बजेट सादर होणार – आयुक्त शंकर गोरे\nजिल्हा रुग्णालयात सोमवारी सापडले एकूण १५४ कोरोनाबाधित रुग्ण\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mistmix.news/news/88-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2022-09-25T20:53:15Z", "digest": "sha1:JHUOJNB5VZITFVMBXZ7H7YIT377F4O2X", "length": 9597, "nlines": 37, "source_domain": "mistmix.news", "title": "स्लॉट मशीन तंत्रज्ञ प्रशिक्षण ऑनलाइन", "raw_content": "\nस्लॉट मशीन तंत्रज्ञ प्रशिक्षण ऑनलाइन\nस्लॉट मशीन तंत्रज्ञ प्रशिक्षण ऑनलाइन, स्लॉट मशीन सपाट दगडी पाट्या विक्री, स्लॉट मशीन टेबल Stands For Sale, स्लॉट मशीन तंत्रज्ञ मला जवळ, Medidas De Mesa De निर्विकार अष्टकोनी\nहॉकिन्स सामायिक न्यायालयाने कागदपत्रे मला दर्शवित आहे त्याच्या माजी पाठीराखा, वकील, एचएएल लुईस, असा दावा आरोप केले FloridaPolitic.com चिंधी आणि 2+2 ऑनलाइन मंच की हॉकिन्स होती दिले नाही लुईस सर्व त्याचे पैसे म्हणून बोगस आधी penning एक प्रेम पत्र कसे समजावून सुंदर हॉकिन्स खरोखर आहे.तो दिसते जोडी आला गोंधळून एक 'लेखा त्रुटी.' ऑस्ट्रेलियन निर्विकार खेळाडू आहे, बिल Jordanou, आरोपाचाही प्रती आपल्या भाग मध्ये एक $72 दशलक्ष Ponzi योजना या आठवड्यात.शिक्षा खालीलप्रमाणे.निर्विकार खेळाडू आघाडी (PPA) आहे एक नवीन जीवन भाडेपट्टी.निर्विकार केंद्रीय उतरलो आहे जतन करण्यासाठी विना-नफा होते की कडा गोलाकार नंतर निर्विकार खेळाडू नकार दिला सचिन तेंडुलकर अप करण्यासाठी आवश्यक रोख रक्कम अदा वेतन, इत्यादी.निर्विकार केंद्रीय पहिला निर्णय होता बदलू नाव आहे स्लॉट मशीन तंत्रज्ञ प्रशिक्षण ऑनलाइन. Mario Prats गार्सिया – 1,751.25 नॉन-WSOPला बातम्या दोन-वेळ न्यू यॉर्क टाइम्स Bestselling लेखक आणि पत्रकार, मारिया Konnikova आहे, नवीनतम सदस्य PokerStars नंतर सर्वात मोठी ऑनलाइन निर्विकार खोली या बाजूला माणूस सुपर कुरळे आले दाढी formalised त्यांचा संबंध या आठवड्यात.11-वेळ वर्ल्ड सिरीज निर्विकार सर्किट (WSOPC) सोन्याची अंगठी विजेता, मॉरिस Hawkins, सुरुवात दुरुस्ती एक प्रतिष्ठा आहे, तो विश्वास ठेवतो लोक मला सारखे आहे नुकसान अहवाल नंतर त्याच्या माजी पाठीराखा होता हात त्याला एक प्रती न चुकता भाग बदलू approximating $22,000 स्लॉट मशीन सपाट दगडी पाट्या विक्री. The PPA is now known as the निर्विकार युती, आणि खेळाडू निधी यापुढे the primary source of income.वेळ, स्त्रिया आणि सभ्य.कोणीतरी फक्त म्हणतात घड्याळ.नवीनतम मिळवा जुगार बातम्या केल्विन Ayre. I don ' t care much for राजकारण.डावा व उजवा पंख आहेत, पोझिशन्स एक फुटबॉल संघ.पण मी मदत करू शकत नाही तर आश्चर्य प्रयत्न थांबवू कोणीतरी पासून पांघरूण हवेवर किंवा उन्हात त्यांच्या राजकीय मत नाही म्हणून हानीकारक म्हणून आउटपुट ���हे की मत.हॅट वर राहिले.क्लाईन झाले तिसरा माणूस Moneymaker युग जिंकण्यासाठी तीन बांगड्या मध्ये सलग उन्हाळ्याच्या.ऍलन बकिंगहॅम आणि मॅट Matros आहेत इतर दोन.मला आशा आहे, ते अमेरिकन महान पुन्हा.मी जिवंत आहे लवकरच.येथे एक गोल-अप उर्वरित या आठवड्यात च्या कडे विजय.नाही-मर्यादा Hold 'em एरिक बाल्डविन विजय 1,330 प्रवेश जिंकण्यासाठी $1,500 नाही-मर्यादा Hold' em कार्यक्रम $319,580 स्लॉट मशीन टेबल stands for sale. Robert मोर विजय 5,700 प्रवेश जिंकण्यासाठी $1,000 नाही-मर्यादा Hold ' em दुहेरी स्टॅक कार्यक्रम $644,224 स्लॉट मशीन तंत्रज्ञ मला जवळ.\nLoren Klein मिळवला की किती तेव्हा तो विजयी $10,000 भांडे-मर्यादा ओमाहा 8 हाताने स्पर्धेत.क्लाईन अस्वस्थ जाताना वाटेत भरपूर परिधान करून एक लाल बेसबॉल कॅप सह घोषणा अमेरिका ग्रेट पुन्हा करा, विशेषतः Vanessa Selbst, कोण भाजलेले त्याला ट्विटर वर. प्रेस्टन ली विजय 908 प्रवेश जिंकण्यासाठी $1,500 नाही-मर्यादा Hold ' em गोळीबारात साठी $236,498. 49 लोक अदा करण्यासाठी $50,000 प्ले मध्ये समान खेळ आहे.मी आवश्यक आहे $50,000 एक घर खरेदी.एक टॅप गरजा निराकरण ख्रिस्तासाठी.खेळ होते $25,000 भांडे-मर्यादा ओमाहा 8 हाताने उच्च रोलर, आणि अंतिम टेबल होते म्हणून चित्तवेधक म्हणून एक अडाणी लोकांना पापात सुमारे एक पायही चेहरा एक करडू च्या वाढदिवस पार्टी आहे. एली फॉक्स – 2,010.14 4 medidas de mesa de निर्विकार अष्टकोनी. शॉन Deeb – 2,662.25 2.\nस्लॉट मशीन तंत्रज्ञ प्रशिक्षण ऑनलाइन\nस्लॉट मशीन सपाट दगडी पाट्या विक्री\nस्लॉट मशीन टेबल stands for sale\nस्लॉट मशीन तंत्रज्ञ मला जवळ\nmedidas de mesa de निर्विकार अष्टकोनी\nएक टिप्पणी द्या Cancel reply\nखरेदीदार देखील पसंत करतात\nसर्वोत्तम जिंकण्याच्या शक्यता येथे स्लॉट\nस्लॉट मशीन तंत्रज्ञ कामावर फिलीपिन्स मध्ये\nऔषध hat रिसॉर्ट आणि कॅसिनो\nनंदनवन कॅसिनो मध्ये लाल रॉक\nWrest बिंदू कॅसिनो hobart फोन नंबर\nनिर्विकार विजय दर प्रति तास\nसर्वोत्तम जिंकण्याच्या शक्यता वर स्लॉट मशीन\nकाळा जॅक fibered द्रव डांबर लेप\nसर्वोत्तम स्लॉट येथे chumash कॅसिनो\nराहू कुठे जवळ snoqualmie कॅसिनो\nमध्ये विकसित2022 आमचे नियम आणि अटी पहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/24/ayurved-6/", "date_download": "2022-09-25T20:45:13Z", "digest": "sha1:YJB7YYZK3V3UPCDPHCJFW7S73HFOVD3M", "length": 14325, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "फक्त दोन मिनिटात पिवळ्या दातांना मोत्यासारखा चमकवतो 'हा' घरगुती उपाय! - Marathi 45 News", "raw_content": "\nफक्त दोन मिनिटात पिवळ्या द���तांना मोत्यासारखा चमकवतो ‘हा’ घरगुती उपाय\nफक्त दोन मिनिटात पिवळ्या दातांना मोत्यासारखा चमकवतो ‘हा’ घरगुती उपाय\nमित्रांनो,आपला प्रभाव चेहऱ्यापासून दातापर्यंत असतो. तथापि, एखादी व्यक्ती आपल्या शरीरातील दातांची फार कमी काळजी घेते जिथे अन्नाचे पचन सुरू होते. जर दात खराब असतील आणि दात कचऱ्याने भरलेले असतील तर अन्नामध्ये मिसळलेले शिळे अन्न शरीरात जाते आणि त्यामुळे रोग होतो आणि त्याचबरोबर अनेकजण नशेमुळे किंवा धूम्रपानामुळे दात लाल-पिवळे होऊन रंगही बदलतात. त्यामुळे अनेकांना काळजी वाटते. तंबाखू, गुटखा, पानमसाला यामुळे अनेकांचे दात पिवळे पडतात आणि दात पिवळे होण्याच्या या समस्येनेही अनेकांना त्रास होतो.\nआणि मित्रांनो तुमचे दात फक्त हसायला आणि अन्न चर्वणाच्या कार्यांमध्ये मदत करतात. याने तुमच्या लुकमध्ये देखील फरक पडू शकतो. दातांमध्ये पिवळेपणा तुमच्या चेहर्‍याची सुंदरता कमी करू शकतो. चांगले आणि पांढरे शुभ्र दात तुमचे व्यक्तिमत्त्व बदलू शकते त्याचबरोबर खास करून जेव्हा एखादी मुलगी लिपस्टिक लावते आणि तिचे दात पिवळे असले तर तो चेहरा बघायला छान दिसत नाही. जर तुमच्या बरोबर देखील ही समस्या असेल तर आता टेन्शन घेऊ नका, परंतु मित्रांनो अशावेळी दातांची वेळीच काळजी घेणे गरजेचे असते. घरच्या घरी उपाय करुन तुम्ही दातांची काळजी घेऊ शकता.\nआणि पांढरे आणि शुभ्र दात सर्वाना हवे असते. पण बऱ्याच वेळेस आपण दात स्वच्छ धून सुद्धा पिवळसर दिसतात, त्या सोबत काही वेळेस आपल्या दातावर काही डाग सुद्धा येतात. आणि यामुळे आपल्याला मित्र मंडळी मध्ये गप्पा मरताना बऱ्याच वेळेस लाजिरवाणे वाटत असते. अश्या समस्या वरती बरेच खर्चिक उपाय करावे लागते आणि त्या मधून सुद्धा काही प्रमाणात हवे तसे चागले परिणाम दिसून येत नाही.\nखरेतर दात पिवळे होणे आणि दातांवर काही प्रमाणात डाग येणे या समस्या जरी सामान्य असल्या तरी आपल्याला काही प्रमाणात का होईना त्या नकोशा असतात. या मागे आपल्या काही वाईट सवयी करणीभूत असतात. जसेकी दात स्वच्छ न धुणे, रात्री दात न धुता झोपणे, काही वेसण असते त्यामुळे दातावर डाग निर्माण होतात. पुन्हा दात पंधरे शुभ्र करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते जर आपण केले तर आपले दात स्वच्छ आणि शुभ्र होतात.\nमित्रानो असे हे दात पांढरे करण्यासाठी आपण आज एक खुप छोटासा उपाय पाहणार आहोत. विशेष म्हणजे त्या पासून कोणताही दुष्परिणाम होणार नाही. त्या सोबत हा उपाय जरी घरी कराचा असला तरी त्या साठी विशेष कोणतीही पूर्व तयारी करण्याची गरज नाही. आपल्याला एका झडाचे पाने घ्याची आहेत आहि त्याच्या चोथा जो असतो त्या पासून दाताची मालिश करायची आहे आणि एका झडाचे पाने असे बोलल्यावर तुम्हला कडू लिबांचे झाड डोळ्या समोर आले असेल. पण मित्रांनो तुम्ही चुकला आहात.विशेष म्हणजे त्या झाडा पासून येणाऱ्या फळाचे नाव ऐकल्यावर आपल्या तोंडाला पाणी येते.\nआणि त्या झडाचे पाने वापरून आपण दरवाज्याचे तोरण तयार करण्यासाठी उपयोग करतो. होय बरोबर आहे ते झाड म्हणजे आंब्याचे. होय अंब्याच्या झाडाचे पाने आपल्याला वापरून दात पांढरे करायचे आहे. ते कसे करायचे ते जाणून घेऊ, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला जी कृती करायची आहे ती खुप सोपी आहे. त्या साठी अंब्याच्या झाडाचे पाने आपल्या घेऊन याची आहेत. ती कशी घ्याची हे आधी जाणून घेऊ. जास्त कवळी आणि खुप जुनी न घेता या दोघांच्या मधल्या दर्जाची पाने घ्याची आहेत. ती सुद्धा दोन ते तीन पाने घ्याची आहेत. ती घेल्या नंतर स्वच्छ मिठाच्या पाण्यानी धून घ्याची आहेत.\nपरंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात असुद्या त्या पानांची देठे कडून टाकायची आहेत. नंतर ती पाने दातांनी चावून चावून त्याचा तोंडातच चोथा तयार करण्याचा आहे. आणि त्याने सर्व दातावर मॉलिश कायची आहे. ज्या प्रमाणे आपण मंजन नि दात घासतो त्या प्रमाणे. असे रोज सकाळी उठल्यावर दोन ते तीन दिवस करायचे आहे. जास्त प्रमाणात पिवळे असतील तर असे सात ते आठ दिवस करायचे आहे. याचा परिणाम तुम्हला नक्की दिसून येईल.\nवरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा वि��ला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/pune-lonawala-local-train-hits-buffalo-at-talegaon-train-service-disrupted-for-an-hour-rmm-97-3062733/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T21:35:51Z", "digest": "sha1:MCC2IEKLTGNMJSWNRUOX3FKUKSYPQHN5", "length": 17689, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुणे-लोणावळादरम्यान लोकलची म्हशीला धडक; एक तास रेल्वेसेवा विस्कळीत | pune lonawala Local train hits buffalo at talegaon Train service disrupted for an hour rmm 97 | Loksatta", "raw_content": "\nपुणे-लोणावळादरम्यान लोकलची म्हशीला धडक; एक तास रेल्वेसेवा विस्कळीत\nलोणावळ्याहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लोकल ट्रेननं एका म्हशीला धडक दिल्याची घटना घडली आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nलोणावळ्याहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लोकल ट्रेननं एका म्हशीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे तब्बल एक तास रेल्वेसेवा विस्कळीत झाली. संबंधित मृत म्हैस रेल्वेखाली अडकून बसल्याने रेल्वेला पुढे मार्गक्रमण करता आलं नाही. परिणामी पुणे-लोणावळा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. ही घटना ���ोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.\nअपघातात मृत पावलेल्या म्हशीला रेल्वेखालून बाहेर काढल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत झाली आहे. या अपघातामुळे लोणावळा- पुणे लोकलसह इतर रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक कोलमडलं होतं. हा अपघात तळेगाव-देहूरोडच्या दरम्यान घडला. लोणावळा-पुणे लोकल पुण्याच्या दिशेने जात असताना लोहमार्गावर आलेल्या म्हशीला लोकलने धडक दिली. या अपघातानंतर संबंधित म्हैस लोकलखाली अडकली. त्यामुळे लोकलला पुढे जाण्यास अडथळा येत होता.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nरेल्वेखाली अडकलेली म्हैस हटवण्यासाठी तब्बल एक तास लागला. त्यांनतर लोकल पुण्याच्या दिशेने रवाना झाली. यामुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या अपघातामुळे दोन्ही दिशेनं धावणाऱ्या रेल्वेगाड्या थांबवण्यात आल्या होत्या, असं सांगण्यात येत आहे.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nरक्षाबंधनानिमित्त पीएमपीच्या जादा गाड्यांचे नियोजन\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यां��े प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\n‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; संघटनेवर बंदीबाबतचा निर्णय केंद्राकडे : फडणवीस\nपुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका\nपुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल – देवेंद्र फडणवीस\n‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्��मंत्री फडणवीसांचं विधान\n“अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला…”; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंवर निशाणा\nMedicine Devices Park : आदित्य ठाकरेंच्या आरोपावर फडणवीसांकडून प्रत्युत्तर ; म्हणाले “माझा त्यांना प्रश्न आहे की…”\nपालकमंत्रीपदावरून अजित पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…\nखराडीत वाहतूक पोलिसाला मोटारचालकाकडून धक्काबुक्की; मोटारचालक अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28557", "date_download": "2022-09-25T21:24:05Z", "digest": "sha1:ZOQIBBZG2ATEW3U5RCSEBD5VJZEZIDV4", "length": 7524, "nlines": 112, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे कलाकार(माझे आवडते घर)- प्रवेशिका | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे कलाकार(माझे आवडते घर)- प्रवेशिका\nलहान मुलांसाठी कार्यक्रम- आनंदमेळा- छोटे कलाकार(माझे आवडते घर)- प्रवेशिका\nकार्यक्रमाचे नियम व प्रवेशिका कशा पाठवाव्यात हे पाहण्यासाठी इथे टिचकी मारा.\nसांस्कृतिक कार्यक्रम : छोटे कलाकार\nदिलेल्या विषयासाठी कोणतंही माध्यम(उदा. क्ले/रांगोळी/ चित्रकला/ पुठ्ठा/ हस्तकलेसाठी लागणार्‍या वस्तू इत्यादी.) मुलांनी वापरून तो विषय मांडणे.\nमाझे आवडते घर (यात स्वतःच्या आवडीच्या घराची कलाकृती अपेक्षित आहे. उदा. स्वतःचे घर/ इग्लू/ स्ट्रॉपासून केलेली घराची कलाकृती/ इमारत/ झोपडी इत्यादी, माध्यम आपल्या आवडीचे.)\nलहान मुलांच्या \"छोटे कलाकार- माझे आवडते घर\" यासाठीच्या प्रवेशिका येथे एकत्रितपणे पहायला मिळतील.\nटीप : कार्यक्रमासाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.\nमायबोली गणेशोत्सव २०११ सांस्कृतिक कार्यक्रम\n\"आता प्रवेशिका स्विकारणे बंद\n\"आता प्रवेशिका स्विकारणे बंद झाले आहे. यापुढे पाठवलेल्या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.\"\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्द��� | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/woman-paid-66-lakh-online-for-dog-golden-retriever-cyber-crime-fake-website-for-international-breed-dogs-gh-597354.html", "date_download": "2022-09-25T20:58:11Z", "digest": "sha1:WEM7RFWU2SXSIJYP5FLAOKQBWPI4VHDB", "length": 11772, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Golden Retriever साठी ऑनलाइन भरले 66 लाख; कुत्रा मिळाला नाहीच अन्.. – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nGolden Retriever साठी ऑनलाइन भरले 66 लाख; कुत्रा मिळाला नाहीच अन्..\nGolden Retriever साठी ऑनलाइन भरले 66 लाख; कुत्रा मिळाला नाहीच अन्..\nगोल्डन रिट्रिव्हर जातीच्या कुत्र्यासाठी 66 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले, पण कुत्रा मिळालाच नाही.\nCyber Crime: मुलीच्या वाढदिवसाला भेट द्यायचा म्हणून परदेशी कुत्र्याचं पिल्लू तिने खरेदी करायचं ठरवलं. त्यासाठी ऑनलाइन 66 लाख रुपये ट्रान्सफरही केले. पण ऑनलाइन व्यवहारात फसवणूक झाली. उत्तराखंड, त्रिपुरापासून महाराष्ट्रापर्यंतच्या खात्यात जमा केलेले पैसे बंगळुरूच्या ATM मुळे कसे मिळाले वाचा...\nचार्जिंगला लावला मोबाइल, काही मिनिटात बँक खातच रिकामी; अकाऊंटमधून असे काढले पैसे\nShocking मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च\nगर्ल्स हॉस्टेलमधील व्हायरल MMS प्रकरणात धक्कादायक अपडेट; मास्टरमाईंड निघाला..\nनाशिक : प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न\nबंगळुरू, 26 ऑगस्ट: आजकाल ऑनलाइन शॉपिंगची (Online Shopping) क्रेझ वाढली आहे. अगदी टाचणीपासून गाडीपर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन उपलब्ध असतात. एवढेच नव्हे तर झाडं, प्राणी, पक्षीही आता ऑनलाइन खरेदी करता येतात. लोकही अगदी बिनधास्तपणे अशा गोष्टींची ऑनलाइन खरेदी करत असतात. याचाच फायदा सायबर गुन्हेगारही घेतात. बनावट वेबसाइट (Fake Website) बनवून लोकांची फसवणूक करत असतात. लाखो, कोट्यवधी रुपयांना गंडा घालतात. नुकतीच अशीच एक घटना उत्तराखंडमधील देहराडून इथं उघडकीस आली असून, परदेशी जातीचा कुत्रा विकण्याच्या (International Breed Dogs) नावाखाली बेंगळुरू इथल्या सायबर गुन्हेगारानं डेहराडूनच्या एका महिलेला तब्बल 66 लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी देहराडून एसटीएफने बंगळूरू इथं बॉबी इब्राहीम नावाच्या एका सायबर गुन्हेगाराला अटक केली आहे. आजतक डॉट इननं याबाबतचं वृत्त दिलं आहे. देहराडून सायबर क्राईम पोलिसांकडे आरती रावत नावाच्या एका महिलेनं काही दिवसांपूर्वी आपली फसवणूक झाल्याची तक्रार केली. आरती रावत यांनी आपल्या मुलीला तिच्या वाढदिवसाची भेट (Doggy Birthday Gift) म्हणून एका वेबसाइटवरून गोल्डन रिट्रीव्हर (Golden Retriever Price) या परदेशी जातीच्या कुत्र्याची खरेदी केली होती. त्यांनी ऑर्डर दिल्यावर संबधित वेबसाइटकडून कुत्रं पाठविण्याचा वाहतूक खर्च, विमा अशा वेगवेगळ्या कारणांसाठी रावत यांच्याकडून तब्बल 66 लाख 39 हजार 600 रुपये उकळले. मात्र कुत्रा पाठवलाच नाही. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रावत यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गे-लेस्बियन्सना शोधून तालिबान सर्वांसमोर देणार क्रूर शिक्षा; वाचूनही उडेल थरकाप या प्रकरणाचा तपास करताना, ही बनावट वेबसाइट असून ती बेंगळूरू इथून चालवली जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि देहराडून एसटीएफचे अधिकारी बेंगळुरू इथं पोहोचले आणि त्यांनी बॉबी इब्राहीम (bobby Ibrahim) नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. बॉबी इब्राहीम कॅमेरून (Cameroon) या आफ्रिकन देशाचा (African Country) नागरिक असून, सध्या त्याचं वास्तव्य बेंगळूरू इथं होतं. त्यानं या वेबसाइटच्या माध्यमातून परदेशी जातीचे कुत्रे घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक लोकांकडून हजारो रुपये घेऊन त्यांना लुबाडले आहे. वेगवगेळ्या राज्यांमधील बँकांमध्ये खाती उघडून तिथं पैसे मागवले जात असत आणि नंतर बेंगळुरूमधील एटीएमवरून (ATM) काढले जात. एटीएमवरून पैसे काढण्याची चूकच आरोपीला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी कारणीभूत ठरली. पुणे हादरलं नशेचं इंजेक्शन देत रॅपरकडून अल्पवयीन मॉडेलवर बलात्कार आरती रावत यांच्याकडून त्यानं त्रिपुरा (Tripura) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध खात्यांमध्ये पैसे मागवले होते आणि बेंगळुरूमधील एका एटीएमवरून तो ते पैसे काढत असे. त्या आधारे तपास करत एसटीएफची टीम त्या एटीएमपर्यंत पोहोचली. 15 दिवस सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून त्यांनी आरोपी बॉबी इब्राहीमचा शोध घेतला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 4 मोबाइल, 1 लपटॉप, 5 सिमकार्ड, 3 एटीएम कार्ड आणि 36 हजार 620 रुपये जप्त केले. तसंच 13 लाख रुपये असलेलं एक बँक खातंही गोठवलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/tea-in-paper-cup-plastic-health-issue/", "date_download": "2022-09-25T21:24:27Z", "digest": "sha1:4AAQWELNJ4TWT7YHTGFD7TILJYWJ2WSB", "length": 4314, "nlines": 49, "source_domain": "marathit.in", "title": "पेपर कपमधील चहा आणि होणारे परिणाम - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nपेपर कपमधील चहा आणि होणारे परिणाम\nजर तुम्ही कागदापासून बनविलेल्या कपमध्ये चहा पित असाल तर, तुमची एक चूक तुमच्या आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते.\nनुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पेपर कपमध्ये दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर, त्याच्या शहरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात. जे आपल्या शरीरासाठी घातक आहे.\nसंशोधनात काय दिसून आले\nहे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो, जो प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो.\nयाच्या मदतीने कपमधील द्रव पदार्थ टिकून राहते. यात गरम पाणी टाकल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते.\nएका कपमध्ये 15 मिनिटांसाठी 100 मि.ली. गरम द्रव ठेवल्यास त्यात 25,000 सूक्ष्म-आकाराचे प्लास्टिकचे कण वितळवते..याचा अर्थ दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात.\nसत्यभामा महापात्रा कोण होती\nदिवाळीची साफसफाई करताना या टिप्स लक्षात ठेवा\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-09-25T21:39:56Z", "digest": "sha1:2WOASWYOC2C6ZDZKH6XRH3RPO4W6RWNK", "length": 5736, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हेमचंद्र विक्रमादित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nशके १५व्या शतकातला उत्तर भारतातला हिंदू सम्राट\nहेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य ऊर्फ हेमचंद्र भार्गव (इ.स. १५०१ - इ.स. १५५६) हा इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातला एकमेव हिंदू सम्राट होता. तो राजस्थानातल्या अलवार जिल्ह्यामधील एका लहान गावातील ब्राह्मण पु���ोहिताचा मुलगा होता. एक मीठ विक्रेता म्हणून जीवनाला सुरुवात केलेला हेमू, आपल्या कर्तबगारीने सूरी वंशाच्य़ा आदिल शाह सूरीचा सेनापती व प्रधानमंत्री या पदांपर्यंत पोहोचला.\nउत्तर हिंदुस्तानात पंजाबपासून बंगालपर्यंत त्याने अफगाण बंडखोर, हुमायूँ व अकबराच्या मुघल फौजा यांच्याशी सुमारे २२ लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या. ऑक्टोबर ७ इ.स. १५५६ साली त्याचा ’सम्राट विक्रमादित्य’ या पदवीसहित दिल्लीच्या सिंहासनावर राज्याभिषेक करण्यात आला. सुमारे ३५० वर्षांनंतर त्याने हिंदू साम्राज्याची थोड्या काळासाठी का होईना, पुनःस्थापना केली. त्याने आपल्या नावाने नाणीही प्रचारात आणली होती. मध्ययुगीन भारताचा नेपोलियन अशीही पदवी त्याला देण्यात येते[ संदर्भ हवा ].\nमात्र त्यानंतर लगेचच झालेल्या पानिपतच्या दुसऱ्या लढाईत केवळ दुर्दैवाने अकबराच्या मुघल सैन्याकडून हेमूच्या सैन्याचा पराभव झाला. हेमूला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला[१]. हेमूचे समर्थक व हजारो हिंदूंची कत्तल अकबराच्या मुघल सैन्याकडून करण्यात आली[ संदर्भ हवा ].\nभारद्वाज, के.के., \"हेमू - नेपोलियन ऑफ मेडिएव्हल इंडिया, मित्तल पब्लिकेशन्स, नवी दिल्ली, पृ. ५९-६० (इंग्लिश मजकूर)\n\"हिमू - अ फरगॉटन हिंदू हीरो\", भारतीय विद्या भवन, पृ. १०० (इंग्लिश मजकूर)\nजे.एन. सरकार, \"मिलिटरी हिस्टरी ऑफ इंडिया\", पृ. ६७ (इंग्लिश मजकूर)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल २० सप्टेंबर २०२२ तारखेला ०४:२० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०२२ रोजी ०४:२० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2511", "date_download": "2022-09-25T21:39:10Z", "digest": "sha1:5BVIHYNTZMATXWMWCMUVM64KXW5NX6TN", "length": 11959, "nlines": 223, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "ऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन.* – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन.*\nऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आवाहन.*\nदै चालु वार्ता औरंगाबाद\nआगामी भविष्य हे इलेक्ट्रीकल वाहनांचे असून व त्यांची मागणी सातत्याने वाढत असल्याने औरंगाबाद येथे इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये केले आहे\nपुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, उद्योग वाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. ऑरिक सिटीमध्ये जगातील अनेक देशांनी गुंतवणूक करुन औरंगाबादला पसंती दिली आहे. तैवान मधील कमर्शियल इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या ‘फॉरमोसो’ आणि दुचाकी निर्मिती करणा-या ‘अहमनी’ या उद्योगांनी औरंगाबादेतील ऑरिक सिटीत गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा.\nतसेच औरंगाबाद शहर हवाई, रेल्वे तसेच रस्ते मार्गानी देखील प्रमुख शहरांशी जोडलेले असल्याने उद्योगांना चांगल्या दर्जाची कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. शिवाय जिल्ह्यात ऑटोमोबाईल उद्योगांला मोठी मागणी असल्याने तैवानमधील फॉरमोसो आणि अहमनी या उद्योगांना औरंगाबादेत गुंतवणुकीसाठी मोठी संधी आसून उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षित मनुष्यबळ आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे चव्हाण यावेळी म्हणाल\nPrevious: नाशिक विभागात फटाक्यांवर बंदी ( नाशिक , नगर , धुळे , नंदुरबार , जळगावात बंदी ) ~ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमेंचे निर्देश\nNext: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची डिजिटल व्हर्च्युअल स्टुडिओला भेट\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा ���ुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/category/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2022-09-25T21:54:15Z", "digest": "sha1:EJ75IDZNIKWF3INAJH4FA3E2IVJ4CLRN", "length": 7737, "nlines": 201, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "पश्चिम बंगाल – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nसामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना अटक ,व सुटका\nसामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना अटक ,व सुटका\nदैनिक चालु वार्ता October 26, 2021\nदैनिक चालु वार्ता पन्हाळा प्रतिनिघी शहाबाज मुजावर सामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना...\nबाबुल सुप्रियो यांचा तृणमूलमध्ये प्रवेश राजकारण सोडतोय म्हणतं भाजपला दिली होती सोडचिट्ठी\nबाबुल सुप्रियो यांचा तृणमूलमध्ये प्रवेश राजकारण सोडतोय म्हणतं भाजपला दिली होती सोडचिट्ठी\nदैनिक चालु वार्ता September 19, 2021\nदै चालु वार्ता वृत्तसेवा / कलकत्ता : सुप्रियो यांनी फेसबुकवरुन राजकारण सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले...\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विप��न ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/nag-panchami-information-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:51:31Z", "digest": "sha1:7T54MN5PLVOZ2AORLUOWTPLRQGXCPH3S", "length": 24299, "nlines": 256, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "जाणून घ्या नागपंचमीला सापाला दूध पाजणे श्रद्धा कि अंधश्रद्धा | nag panchami information in marathi - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nजाणून घ्या नागपंचमीला सापाला दूध पाजणे श्रद्धा कि अंधश्रद्धा | nag panchami information in marathi\nByअपर्णा कुलकर्णी Jul 31, 2022\n२. नागपंचमी कधी साजरी करतात \n३. नागपंचमी सणाची काय काय तयारी केली जाते \n४. नागपंचमी दिवशी वारुळाची पूजा का करतात \n५. नागपंचमी दिवशी काय करू नये \n६. नागपंचमी दिवशी काय करावे \nप्राण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवावे ही जाणीव करून देणारा, वर्षातून एकदा येणारा हा सण नक्की का साजरा केला जातो बघुया या मागची रंजक कथा….\nभारतीय संस्कृती सण,संस्कृतीसाठी प्रसिध्द आहे. येणाऱ्या काही महिन्यात अनेक सण,उत्सव सुरू होत आहेत. सण आणि उत्सवांची विशेष परंपरा लाभली आहे आपल्या संस्कृतीला. त्यामुळे सगळे उत्सव आपण नेहमी मनोभावे साजरे करतो.\nआता येणाऱ्या काही दिवसात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे “नाग पंचमी“. नाग पंचमीच्या दिवशी आपण काय करतो हे सणाच्या नावावरूनच लक्षात येते. या दिवशी नागांची, सर्पाची पूजा केली जाते. हा हिंदू धर्माचा प्रसिध्द सण पूर्ण भारतात साजरा केला जातो. या दिवशी नाग धारण करणाऱ्या भगवान शंकरांचीही पूजा केली जाते. कारण भगवान शंकर नागधरी आहेत शिवाय शक्ती आणि सूर्याचे अवतार मानले जातात त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी नागाची पुजा केल्याने कालसर्पदोष निघून जातो. शिवाय या दिवशी केली जाणारी कालसर्प पूजा विशेष फळ देणारी ठरते. रुद्राभिषेक, महामृत्युंजय जप या दिवशी आवर्जून करण्यात येतात. दिवस अत्यंत शुभ असल्याने या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजा लवकर आणि जास्त फलदायी मानल्या जातात.\n२. नागपंचमी कधी साजरी करतात \nप्राचीन काळापासून आजपर्यंत नागपंचमीची परंपरा चालत आली आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी या तिथीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागांचे दर्शन खूपच शुभ मानले जाते.\n३. नागपंचमी सणाची काय काय तयारी केली जाते \nया दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आटपून नागांचे वारूळ बनवले जाते. याचे एका कागदावर चित्र काढले जाते किंवा रांगोळीने वारूळ काढून त्यात अनेक नाग काढले जातात. त्यावर फुल, अक्षदा, धूप, गंध यांनी नागाची पूजा केली जाते. नागाला सुगंध खूप प्रिय आहे त्यामुळे सुवासिक अगरबत्ती लावली जाते. खीर किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी ब्राह्मण बोलावून त्यांनाही जेवण दिले जाते. तसेच या दिवशी गारुडी लोकांस पण पैसे आणि दूध दिले जाते. कारण गारुडी नेहमीच साप, नाग घेऊन फिरत असतात त्यामुळे त्यांनाही या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते.\nजाणून घ्या हरतालिका व्रत कुणी व कसे करावे\n४. नागपंचमी दिवशी वारुळाची पूजा का करतात \nनाग देवता आणि सर्प देवता हे वारूळ करून त्यात रहातात. त्यांचे राहण्याचे ठिकाण हे मंदिरा समान गृहीत धरले जाते. त्यामुळे या दिवशी वारूळ पूजा केली जाते.\n१. पौराणिक कथेनुसार अभिमन्यूचा मुलगा परिक्षीत राजा हा द्वापार युगातील शेवटचा राजा होता. हा राजा खूपच धर्मशील आणि प्रजा हितासाठी यज्ञ,अनुष्ठान करत असे. तरीही तक्षक नावाच्या सापाने परिक्षीत राजाला मारून टाकले. परिक्षीत राजाचा मुलगा जनमेजय याने रागाने पृथ्वीवरून सापांच्या नाशासाठी यज्ञात सापांची आहुती द्यायला सुरुवात केली.\n२. तर दुसरीकडे पौराणीक कथेनुसार नाग माता कद्रू हिने आपली सवत विनिता हिला धोका देण्यासाठी आपल्या मुलांना आज्ञा दिली. पण कद्रूच्या मुलांनी आईच्या आज्ञेची अवहेलना केली आणि सावत्र आईला धोका देण्यास नकार दिला. माता कद्रूने नागांना शाप दिला त्यामुळे नाग जळायला लागले. जीव वाचवण्यासाठी सगळे नाग ब्रह्मदेवाकडे गेले, तेंव्हा ब्रह्मदेवाने नागांना असे वरदान दिले की तपस्वी जगत्करू ऋषींचा पुत्र आस्तिक नागांचे रक्षण करेल. तो दिवस श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीचा होता.\nनागांचा समूळ नायानाट करण्यासाठी जेंव्हा जनमेजय याने म्हणजेच परिक्षीत राजाच्या मुलाने तक्षक ��ागाची आहुती देण्यासाठी मंत्र म्हनला तेंव्हा आस्तिक मुनींनी त्याचे प्राण वाचवले. ही तिथी पण पंचमीची होती. अशा प्रकारे नागांच्या अस्तित्वाचे रक्षण झाले आणि नाग पंचमी साजरी होऊ लागली.\n५. नागपंचमी दिवशी काय करू नये \nआपल्याकडे सणावारांचे काही खास नियम असतात. तसेच नियम नागपंचमी या सणाचे ही आहेत. बघुया काय आहेत ते नियम.\nया दिवशी बऱ्याच ठिकाणी नाग दिसल्यानंतर त्यांना दूध पाजून नमस्कार केला जातो. पण असे मानले जाते की, या दिवशी नागाला किंवा सापाला दूध पाजू नये. कारण या दिवशी दूध पाजले तर त्यांचा मृत्यू लवकर होतो आणि तो दोष आपल्याला लागतो त्यामुळे आपण शापित होतो असे म्हणतात.\nया दिवशी नांगर जमिनीवर चालवू नये किंवा मातीचे खोदकाम करू नये असे म्हणतात.\nनागाचा फणा हा तव्यासारखा असतो त्यामुळे स्वयंपाकात तवा वापरू नये. म्हणजे या दिवशी तवा गॅसवर ठेवू नये असे करणे म्हणजे नागाला तव्यावर किंवा गॅसवर ठेवण्यासारखे आहे असे मानले जाते.\n६. नागपंचमी दिवशी काय करावे \nआपली भारतीय संस्कृती ही प्रेम, आपलेपणा, माणुसकी जपायला शिकवते. आपण नाती म्हणजेच माणसे जशी जपतो तसेच निसर्गावर, प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रेम करायला पाहिजे. तो ही आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच कधी आपण घरातील पाल मारत नाही तर हाकलून देतो. प्राण्यांवर दया करतो. घरात कुत्री, मांजरे सांभाळतो. अनेक प्राणीमित्र म्हणजेच प्राण्यांची काळजी घेणारे, निसर्गावर भरभरून प्रेम करणारे लोक आजही आहेत. आपण जितके प्रेम यांना देतो तितकेच प्रेम ते ही आपल्याला देतातच देतात. कुत्र्या, मांजरा प्रमाणे साप, नाग हे सुद्धा निसर्गाचा, जंगलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. साप आणि नाग तर चक्क भगवान शंकराने गळ्यात धारण केलेला आहे त्यामुळे तो देवाचे रुप आहे. कालिया पण नाग होता त्याला भगवान कृष्णाने न मारता त्याची चूक लक्षात आणून दिली आणि दुसरीकडे जायला सांगितले.\nपण आजकाल लोक स्वतःच्या फायद्यासाठी या प्राण्यांची त्वचा काढून, विष काढून घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारात विकतात, त्यांना मारतात किंवा विकून टाकतात. प्रत्येक प्राण्याची कातडी फायदेशीर असते म्हणून त्यांचा व्यवसाय करतात. पण अशाने सापांच्या किंबहुना सगळ्याच प्राण्यांच्या जाती धोक्यात आहेत म्हणूनच सरकार वन्यजीव जंतू विभागाद्वारे सापांना पकडण्यास, ��ूध पाजण्यासाठी मनाई करत आहे.\nत्यामुळेच आपण सर्वांनी नाग, साप इतकेच नव्हे तर सर्वच प्राणी वाचवण्याचा संकल्प करायला हवा. असे कोणतेही उत्पादन वापरणार नाही ज्यात सापांच्या कातडीचा वापर केलेला असेल असा निश्चय या सणाच्या निमित्ताने करायला हवा. या वन्यजीवांना वाचवून आपली संस्कृती कायम ठेवली पाहिजे. जीव जंतुवर होणाऱ्या अत्याचारांना थांबवण्यासाठी जागरूक राहायला हवे.\nतर असा हा वन्यजीव वाचवणारा आणि नागाला देवाचे रूप मानले जाणारा सण उत्साहाने पण प्राण्यांना कसलीही हानी न पोहोचवता छान साजरा करूया. सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा \nआधार कार्डसाठी कसं अप्लाय करावं\nजाणून घ्या साई बाबा नेहमी पांढरेच कपडे का घालत\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/history-of-dharmashastra/", "date_download": "2022-09-25T20:58:37Z", "digest": "sha1:CJS3TGTHGQTWPVMGAJQWSUI6PBFC4G2R", "length": 27414, "nlines": 216, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव विस्मरणात गेलेली पुस्तके धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)\nधर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)\n‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पां.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून त्याचा आधार वेळोवेळी घेतला आहे…\n‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ (History of Dharmashastra) हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला पंच खंडात्मक महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पा.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून History of Dharmashastra चाच आधार वेळोवेळी घेतला आहे. तो धर्मासंबंधी सखोल माहिती देणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. तो इंग्रजी भाषेत आहे. त्याचे खंड पाच आहेत आणि पृष्ठे साडेसहा हजारांहून अधिक आहेत. History of Dharmashastra म्हणजे भारताचा प्राचीन व मध्ययुगीन धार्मिक आणि सामाजिक कायदा असे शीर्षकातच स्पष्ट करण्यात आले आहे धर्म संकल्पनेचा उगम, विस्तार, त्यात विविध कालखंडांत होत गेलेले परिवर्तन; तसेच, भारतातील धार्मिक व सामाजिक नीतिनियम यांचे विस्तृत, सखोल आणि अभ्यासपूर्ण विवेचन ग्रंथात आहे. धर्मशास्त्रात अंतर्भूत असणाऱ्या सुमारे हजारेक विषयांवरील विचार त्यात समाविष्ट होतो. हजारो संस्कृत उद्धरणे, स्पष्टीकरणे ग्रंथाच्या तळटीपांमध्ये दिली आहेत.\nग्रंथाचा पहिला खंड 1930 साली प्रसिद्ध झाला. त्याची सातशे साठ पृष्ठे आहेत. त्या खंडात महत्त्वाच्या धर्मशास्त्रकारांबरोबरच, तुलनेने कमी प्रसिद्ध असलेल्या धर्मशास्त्रविषयक साहित्यिकांचा व त्यांच्या साहित्याचा ऐतिहासिक क्रमाने (Chronological Order) परिचय करून देण्यात आला आहे. तो ऋग्वेदा पासून सुरू होतो. धर्म संकल्पनेच्या प्रवासाचा वेध तेथून छांदोग्य उपनिषद, तैत्तिरीय उपनिषद, भगवद्गीता, मनुस्मृती व अन्य स्मृती यांच्या आधारे प्रथम घेतला आहे. गौतम, आपस्तंभ, वसिष्ठ, मनू, याज्ञवल्क्य यांच्या धर्मशास्त्र विषयक विचारांचा परामर्श त्यात आहे. धर्मशास्त्र विषयक साहित्य निर्मितीचा कालखंड ठरवण्याच्या दृष्टीने बौद्धायन, कात्यायन, जैमिनी, पतंजली यांच्याबरोबरच पाश्चात्य अभ्यासक ब्यूलर, मॅक्सम्युलर यांच्या मतांचा विचार केला आहे. गौतमाची धर्मसूत्रे ही धर्मशास्त्रावरील उपलब्ध साहित्यातील सर्वात प्राचीन सूत्रे समजली जातात. त्या धर्मसूत्रांचे, तसेच बौद्धायन, आपस्तंभ, हिरण्यकेशी, वसिष्ठ यांच्या धर्मसूत्रांचे विस्तृत व सखोल विवेचन तेथे आहे. त्या महत्त्वाच्या धर्मशास्त्रकारांखेरीज शंख-लिखितधर्मसूत्र, मानव-धर्मसूत्र, विष्णू, हरित, वैखानस, अत्री, उ:शनस, कण्व, कश्यप, गार्ग्य, च्यवन, जतुकर्ण, देवल, बुध, बृहस्पती, भारद्वाज, शततप, सुमंतु आदी ऋषींच्या धर्मसूत्रांची चिकित्सा करून कौटिलीय अर्थशास्त्राचा धर्मशास्त्राशी असलेला संबंध स्पष्ट करून दाखवला आहे. त्या ओघात पौर्वात्य व पाश्चात्य अभ्यासकांच्या मतांची समीक्षा येतेच. स्मृति वाङ्मय – उद���हरणार्थ, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, नारदस्मृती इत्यादी, रामायण-महाभारत ही महाकाव्ये, पुराणे यांच्यातील धर्मशास्त्र संबंधी भागांच्या माहिती बरोबर इसवी सनाच्या अठराव्या शतकातील धर्मशास्त्रविषयक ग्रंथांची, भाष्यांची माहिती या खंडात देण्यात आली आहे. धर्मशास्त्र हा विषय केवळ पोथ्या-पुराणांपुरता बंदिस्त व मर्यादित नसून किमान दोन हजार वर्षे त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर प्रभाव आहे. त्याचीच साक्ष शिलालेखांवर व ताम्रपटांवर कोरलेल्या धर्मशास्त्रातील आज्ञा देत असतात.\nदुसरा खंड 1941 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याची पृष्ठे साडे तेराशे हून अधिक आहेत. त्यात वर्ण, संस्कार, यज्ञ, आश्रमव्यवस्था यांबरोबरच श्रौत विधींविषयी विस्तृत विवेचन आहे. तो दोन भागांत विस्तारला आहे. धर्माचे प्रकार – उदाहरणार्थ, साधारण-धर्म, वर्णाश्रम-धर्म आदींचा विचार या खंडात केला आहे. सत्य, दान, मनोनिग्रह, नैतिक मूल्ये, मानवी जीवनाचे ध्येय मानलेले चार पुरुषार्थ यांच्याबरोबर वर्णव्यवस्था, तिचा उगम, त्या अंतर्गत येणारे नीतिनियम, हक्क, कर्तव्ये इत्यादींचा ऊहापोह त्यात केला आहे. उपनयन, विवाहादी संस्कार- त्यांचा उद्देश, विवाहांचे प्रकार, नियोग, विधवा विवाह, सती अशा प्रथा यांच्याविषयी चिकित्सक माहिती तेथे मिळते. यज्ञ संकल्पना, आहारविषयक, आचारविषयक, दानविषयक नीतिनियम यांचाही समावेश या खंडात करण्यात आला आहे. मानवी जीवनातील विविध टप्प्यांची कल्पना करणारे चार आश्रम व त्यासंबंधी नियम, देवयज्ञ, मनुष्य यज्ञ (अतिथी सत्कार), श्रौत यज्ञ इत्यादींचा अंतर्भाव तेथे होतो.\nसंबंधित लेख – भारतरत्न पां.वा. काणे (BharatRatna P.V. Kane)\nतिसरा खंड ‘राजधर्म, व्यवहार आणि सदाचार’ या तीन विषयांना पूर्णपणे वाहिलेला आहे. त्यात राज्यकारभार, प्रशासन व न्यायव्यवस्था यांविषयी ऐतिहासिक काळापासून करण्यात आलेले चिंतन समग्रपणे मांडलेले आहे. तिसरा खंड अकराशे पृष्ठांचा आहे. तो 1946 साली प्रसिद्ध झाला. ‘राजधर्मा’त राज्याची सात अंगे, राजाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, मंत्रिमंडळ, राष्ट्र, दुर्ग, कोष, मित्रराष्ट्र, सैन्य आदींचा विचार आला आहे. न्यायव्यवस्था हे धर्मशास्त्राचे महत्त्वाचे अंग. त्याशी संबंधित विविध विषयांचा समावेश ‘व्यवहार’ या संज्ञेमध्ये होतो. न्यायव्यवस्थेबाबतचे कौटिल्याचे विचार, न्यायनिवाडा, साक्षीदार, हत्या, चोरी, दरोडेखोरी, बलात्कार, जुगार, शिक्षा, शिक्षेचे प्रकार, भागीदारी, स्त्रीधन असे अनेक विषय येथे हाताळलेले आहेत. आचरणाशी संबंधित विषयांवर ‘सदाचार’ या भागात विवेचन केले आहे. श्रुती-स्मृतींनी सांगितलेले सदाचाराचे नियम, त्यांचे उल्लंघन, प्राचीन काळातील व आधुनिक भारतातील रूढी, मान्यता यांचा विचार तेथे येतो.\nचौथा खंड साडेनऊशे पृष्ठांचा आहे. तो 1953 साली प्रसिद्ध झाला, त्यात आठ प्रमुख विषयांचा अंतर्भाव आहे. पहिल्या विभागात पातक, प्रायश्चित्त, कर्मविपाक यांचे विवेचन केले आहे. ऋग्वेदातील पातक संकल्पना, पातकांचे प्रकार, ऋत संकल्पना, कर्मसिद्धान्त, प्रायश्चित्त, त्याचे प्रकार, स्वर्ग-नरक यांच्या कल्पना इत्यादींची चर्चा येथे आहे. दुसऱ्या विभागात अशौच, शुद्धी, परलोकविद्या यांचा विचार आहे. तिसरा विभाग श्राद्ध या विषयाशी संबंधित असून चौथ्या विभागात काशी, गया, कुरुक्षेत्र, मथुरा, वृंदावन आदी विविध धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रांबद्दल तपशिलात चर्चा आहे.\nपाचवा खंड साडे सतराशे हून अधिक पृष्ठसंख्येचा आहे. तो 1958 आणि 1962 अशा दोन वर्षी दोन भागांत प्रसिद्ध झाला. काणे यांचे वय तेव्हा ब्याऐंशी वर्षांचे होते. धर्मशास्त्र या विषयाचा संक्षिप्त आढावा घेणारे, शंभराहून अधिक पृष्ठसंख्या असणारे पाचव्या खंडातील समारोपाचे प्रकरण विशेष मननीय आहे. पाचव्या खंडाच्या पहिल्या विभागात व्रते व धार्मिक उत्सव यांचा आढावा आहे. वैदिक साहित्यात, स्मृती वाङ्मयामध्ये वर्णिलेले व्रतांचे महात्म्य, व्रतांचे प्रकार; तसेच, नवरात्र, दिवाळी, मकरसंक्रांती, महाशिवरात्र इत्यादी उत्सव यांविषयीची माहिती आहे. दुसऱ्या विभागात काल, मुहूर्त, दिनदर्शिका यांवर चर्चा आहे. तेथे ज्योतिषाचा धर्मशास्त्रावरील प्रभाव व परस्परसंबंध यांचे विवेचन आहे. तिसरा विभाग सुख-समृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या ‘शांतीं’बाबत वैदिक काळापासूनची माहिती देतो. चौथ्या विभागात पुराणे आणि धर्मशास्त्र याबद्दल चर्चा आहे. पाचव्या विभागात पुराणांची आणि बौद्ध धर्माचा प्रभाव कमी होण्याच्या कारणांची चिकित्सा केली आहे. सहावा विभाग तंत्रशास्त्र व धर्मशास्त्र यांतील संबंधांची चर्चा करतो, तर सातव्या विभागात मीमांसांचा व धर्मशास्त्राचा तौलनिक मागोवा घेताना मीमांसेतील महत्त्वाचे सिद्धान्त स्पष्ट केले आहेत. आठव्या विभागात सांख्य, योग व तर्क यांचे धर्मशास्त्राशी असलेले नाते उलगडून दाखवले आहे. नवव्या विभागात विश्वोत्पत्ति शास्त्र, कर्मसिद्धान्त व पुनर्जन्म या संकल्पनेची चिकित्सा केली आहे. दहाव्या विभागात वैदिक कालखंडापासून इसवी सनाच्या अठराव्या शतकापर्यंत दिसून येणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा आणि संकल्पनांचा आढावा घेऊन भविष्यातील तिच्या वाटचालीचा कल दर्शवला आहे.\nहिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’च्या रूपाने काणे यांनी भारतीय संस्कृतीचा अनमोल वारसा संकलित केला आणि पुढील पिढ्यांकडे सुपूर्द केला. त्यांनी तो ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहून भारतीय विचारधारेचे हे संचित जगभरातील जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून दिले आहे.\n– यशवंत आबाजी भट\n(महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ 1980)\nNext articleपां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट\nअश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण \nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/02/24/35488/ukraine-russia-dispute-hits-hard-sensex-nifty-hits-record-lows/", "date_download": "2022-09-25T21:55:11Z", "digest": "sha1:GEVPWDI3HPI6G2WRNHYOVH6E6YR2Z52Q", "length": 13021, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका, सेन्सेक्स-निफ्टीत विक्रमी घसरण, झटक्यात 10 लाख कोटींचे नुकसान.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nयुक्रेन-रशिया वादाचा जबर फटका, सेन्सेक्स-निफ्टीत विक्रमी घसरण, झटक्यात 10 लाख कोटींचे नुकसान..\nयुक्रेन-रशिया वादाचा जबर फटका, सेन्सेक्स-निफ्टीत विक्रमी घसरण, झटक्यात 10 लाख कोटींचे नुकसान..\nताज्या बातम्याअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंग\nमुंबई : रशिया व युक्रेनमध्ये सुरु झालेल्या युद्धाचा थेट परिणाम भारतील शेअर बाजारावर पाहायला मिळाला.. भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी घसरण पाहायला मिळाली.. गेल्या काही दिवसांपासून भांडवली बाजारात सातत्याने पडझड सुरु होती. त्यावर आज कळस चढला.. बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स (Sensex) 2702.15 अंकांनी किंवा 4.72 टक्क्यांच्या घसरणीसह 54529.91 अंकांवर बंद झाला, तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) 815.30 अंकांच्या किंवा 4.78 अंकांच्या घसरणीसह 16248 अंकांवर बंद झाला.\nमागील सलग सात ट्रेडिंग सेशनमध्ये घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे एका झटक्यात तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे नुकसानं झालंय. निफ्टीचे सर्वच्या सर्व 50 शेअर्स हे ‘रेड झोन’मध्ये गेले, तर सेन्सेक्सच्याही 30 शेअर्सला मोठा फटका बसला. शेअर बाजारातील सर्व इंडेक्स आज लाल निशाणात बंद झाले.\nबँकिंग, आयटीमध्ये मोठी घसरण\nसर्वांत मोठी घसरण बँकिंग आणि आयटी समभागांना कारणीभूत ठरली. इंडस इंड बँकेचा शेअर जवळपास सात टक्क्यांनी घसरला. नंतर एशियन पेंट, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा, विप्रो, बजाज फायनान्स, एचसीएल, बजाज फिनसर्व्ह, मारुती यांच्या समभागातही चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बाजारात विक्रीचे वातावरण असून, बीएसई निर्देशांकातही सर्वांत कमी दोन टक्क्यांची घसरण झाली.. निफ्टी बँकमध्ये 5.79 टक्क्यांची, निफ्टी आयटीमध्ये 4.59 टक्क्यांची, स्मॉलकॅपमध्ये 5.77 टक्क्यांची घसरण झाली..\nयुक्रेनमधील रशियन लष्करी कारवाईनंतर ब्रेंट क्रूडने 7 वर्षात प्रथमच 100 डॉलरचा टप्पा ओलांडल्याने मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आजच्या घसरणीत गुंत��णूकदारांची 10 लाख कोटींहून अधिकचं नुकसान झालं. आज दिसून आलेली अस्थिरता एकत्रितपणे गुंतवणुकदार आणि व्यापारी दोघांसाठीही वेदनादायक होती.\nस्वदेशी कंपनीच्या दुचाकींची विदेशात क्रेझ.. पहा, कोणत्या कंपनीने केलेय ‘हे’ जबरदस्त रेकॉर्ड\n.. म्हणून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी केलेय धरणे आंदोलन; विरोधी भाजपही आक्रमक.. पहा, काय सुरू आहे राजकारण..\nअर्र.. पाकिस्तानचा रशिया दौरा गेला पाण्यात.. म्हणून राष्ट्राध्यक्ष पुतिन भेटले सुद्धा नाहीत; जाणून घ्या, नेमके कारण..\nयुद्धासोबतच फ्लर्टिंग.. रशियन सैनिकांकडून युक्रेनच्या महिलांना ‘फ्लर्टी मेसेज’..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/04/27/43118/this-is-the-reason-for-massive-power-cut-know-details/", "date_download": "2022-09-25T21:40:05Z", "digest": "sha1:B37X73ZT7TFQUZUFQLQV45FLAOOZGTBJ", "length": 12661, "nlines": 185, "source_domain": "krushirang.com", "title": "कोळसा नाही तर 'या' कारणामुळे हटेना अंधार.. पहा, कशामुळे आलेय 'हे' वीज संकट.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nकोळसा नाही तर ‘या’ कारणामुळे हटेना अंधार.. पहा, कशामुळे आलेय ‘हे’ वीज संकट..\nकोळसा नाही तर ‘या’ कारणामुळे हटेना अंधार.. पहा, कशामुळे आलेय ‘हे’ वीज संकट..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nदिल्ली : उन्हाळा ��वकर सुरू झाल्याने देशभरात विजेच्या मागणीत (Power demand) लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित होण्याच्या स्वरूपात दिसून येत आहे. वीज निर्मिती प्रकल्पांना कोळशाची कमतरता जाणवत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे मुंबई, दिल्ली, लखनऊसह देशातील अनेक शहरे आणि काही ठिकाणी वीज पुरवठा विस्कळीत होत आहे.\nकोळशाची (Coal) वाढती मागणी आणि टंचाई यामुळे उत्पादनावर परिणाम होत असून वीजपुरवठा खंडित होत आहे, असे सांगितले जात असले तरी हे सर्वस्वी खरे नाही. हे अर्धसत्य आहे. यामागचे खरे कारण काही वेगळेच आहे. मनीकंट्रोलच्या (Moneycontrol) अहवालानुसार, देशातील ऊर्जा क्षेत्राची परिस्थिती इतर क्षेत्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. वास्तविक, या क्षेत्रातील कंपन्यांना पेमेंटची समस्या भेडसावत आहे. कोळसा उत्पादक सरकारी मालकीच्या कोल इंडिया कंपनीचे वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे 12,300 कोटी रुपये थकले आहेत.\nअसे असतानाही कोल इंडिया वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा विकत आहे. तसेच वीज निर्मिती कंपन्यांकडे वीज वितरण कंपन्यांचे 1.1 लाख कोटी रुपये थकीत आहेत. एवढी मोठी रक्कम भरूनही त्यांना वीज त्याच कंपन्यांना विकावी लागत आहे. या अहवालानुसार वीज वितरण कंपन्यांचा तोटा 5 लाख कोटींहून अधिक झाला आहे. अनेक राज्यांच्या सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. याचा थेट परिणाम या कंपन्यांवर होत आहे, तर त्यांच्या तुलनेत दर वाढ करण्यात त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.\nपेमेंट संकटाचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होत आहे. दरम्यान, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, 26 एप्रिल रोजी विजेची मागणी 201 गिगावॅट या सर्वाधिक पातळीवर होती. विजेची मागणी याआधी कधीही इतक्या पातळीवर पोहोचली नव्हती. मे-जूनमध्ये ते 215-220 GW पर्यंत वाढण्याचा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे.\nबाब्बो.. कडाक्याच्या उन्हाळ्याने ‘या’ राज्यात उडालाय हाहाकार; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा..\nRecipe : उन्हाळ्यात घरीच तयार करा दही कांद्याची भाजी.. चवही होईल अप्रतिम..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटच�� टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T20:03:40Z", "digest": "sha1:6UDTQ6YDATAKRWUPPEGNNCM2FONJREEA", "length": 8606, "nlines": 101, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "काँगोचे प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख कॉंगोचे प्रजासत्ताक याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कॉंगो.\nकॉंगोचे प्रजासत्ताक (कॉंगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कॉंगोच्या शेजारी कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, कामेरून व ॲंगोला देशाचा कबिंडा हा प्रांत आहे. पश्चिमेकडे कॉंगोला अटलांटिक महासागराचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. कॉंगो नदीकाठावर वसलेले ब्राझाव्हिल ही कॉंगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी कॉंगोला अनेकदा कॉंगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.\nकॉंगोचे प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) ब्राझाव्हिल\n- राष्ट्रप्रमुख डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो\n- स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून)\n- एकूण ३,४२,००० किमी२ (६४वा क्रमांक)\n- पाणी (%) ३.३\n-एकूण ४३,६६,२६६ (२०१२) (१२८वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १४.२८२ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ४,५८९ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▬ ०.५३३ (कमी) (१२६ वा) (२०११)\nराष्ट्रीय चलन मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक\nआंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + १:००\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २४२\nइ.स. १९६० सालापर्यंत कॉंगो ही फ्रान्सची ए�� वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा कॉंगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला कॉंगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.\nयेथील अर्थव्यवस्था शेती व खनिज तेलावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.\nऑलिंपिक खेळात काँगोचे प्रजासत्ताक\nकाँगोचे प्रजासत्ताक फुटबॉल संघ\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (फ्रेंच मजकूर)\nकाँगोचे प्रजासत्ताकचे विकिमिडिया अ‍ॅटलास\nविकिव्हॉयेज वरील काँगोचे प्रजासत्ताक पर्यटन गाईड (इंग्रजी)\nशेवटचा बदल २ एप्रिल २०२२ तारखेला २१:३६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२२ रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/tag/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/page/9", "date_download": "2022-09-25T21:19:30Z", "digest": "sha1:WZM77RTTED7IK53BKGDL6NFOHONG6XAP", "length": 44371, "nlines": 201, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "ठाणे Archives - Page 9 of 10 - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > ठाणे\nडोंबिवली येथे २९ जणांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार \n गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना आता कायद्याचे भय राहिलेले नाही.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags ठाणे, बलात्कार, राज्यस्तरीय\nमुंब्रा (ठाणे) येथून आतंकवादविरोधी पथकाने एका धर्मांधाला कह्यात घेतले\nपोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags आतंकवाद, आतंकवाद विरोधी पथक, ठाणे, धर्मांध, स्थानिक बातम्या\n‘रावण लीला’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना मानहानीची नोटीस; विनाअट क्षमा मागण्यास सांगितले \nचित्रपटात श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या \nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags ठाणे, देवतांचे विडंबन, राष्ट्रीय\nअंबरनाथमध्ये अपघातात ४ जण ठार \n१२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जो��दार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags ठाणे, स्थानिक बातम्या\nशवदाहिनीतील ‘गॅस’ संपल्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत ३ दिवस पडून\nभाईंदर (पश्चिम) भागातील भोलानगर येथे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्मशानभूमी आहे. या भागात ही एकमेव स्मशानभूमी असून येथे ‘गॅस’वरील शवदाहिनीत, तसेच लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केले जातात.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags कोरोना व्हायरस, ठाणे, प्रशासन, स्थानिक बातम्या\nकल्याण येथील १ लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी तहसीलदार आणि शिपाई कह्यात \nकल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले.\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags ठाणे, भ्रष्टाचार, राज्यस्तरीय, लाचलुचपत प्रतिबंधक खाते\nस्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी कार्यवाही करा \nबाजारांमध्ये ध्वजसंहितेचा अवमान होईल, असे टी शर्ट, मास्क, विक्रीसाठी आलेले आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात देण्यात आले ….\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags ठाणे, पोलीस, राष्ट्रीय, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती\nपरमबीर सिंग यांच्या विरोधात ठाण्यात क्रिकेट बुकीकडून तक्रार प्रविष्ट \nपरमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकार्‍यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची चेतावणी देऊन साडे तीन कोटी रुपये उकळले…\nCategories महाराष्ट्र, राज्यस्तरीय बातम्या Tags ठाणे, पोलीस, राज्यस्तरीय\nअंबरनाथ येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पुराच्या पाण्यात अडकलेल्या ७० प्राण्यांना जीवदान \nमध्यरात्री २.३० वाजता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्राण्यांचे पिंजरे पाण्याखाली गेले होते; मात्र श्री शिवप्र��िष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्राण्यांची सुटका केली.\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags ठाणे, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्थानिक बातम्या\nआतापर्यंत २०८ जणांचा जामीन संमत, तर १८ आरोपींचा जामीन फेटाळला\nपालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण\nCategories महाराष्ट्र, स्थानिक बातम्या Tags ठाणे, न्यायालय, स्थानिक बातम्या, हत्या\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्��्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक खंडण खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिर���गा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदण�� राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे स��त संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल ग���डगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघा�� हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ कविता खंडण ग्रंथ सदर नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/05/maharashtra-aurangabad-corona-update-24-new-patient-found-in-last-24-hours-in-aurangabad.html", "date_download": "2022-09-25T20:52:16Z", "digest": "sha1:6H64BYOK3XPVPNUNH5PVJRU5MHQUEYUK", "length": 5985, "nlines": 67, "source_domain": "www.loksawal.com", "title": "औरंगाबाद १२ मई सुबह २४ कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह, मरीजों कि संख्या ६५१ तक - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › Maharashtra › औरंगाबाद १२ मई सुबह २४ कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह, मरीजों कि संख्या ६५१ तक\nऔरंगाबाद १२ मई सुबह २४ कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह, मरीजों कि संख्या ६५१ तक\nऔरंगाबाद : शहर मे कोरोना वायरस अपनी पकड बनाता हुआ दिखाई दे रहा है. शहर के अलग अलक इलाको मे कोरोना संक्रमीत मरीजों कि संख्या बढती जा रही है. आज सुबह कि बात करे तो १२ मई को सवेरे २४ मरीजों कि रिपोर्ट पॉजिटिव्ह निकली है.अब औरंगाबाद मे कोरोना मरीजों कि संख्या ६५१ तक पहोच गई है. जिसमे ९ महिला और १६ पुरुष शामील है\nअब जानते है कि कौनसे इलाके से बढे है आज कितने कोरोना मरीज\nशाहनुर मिया दर्गाह परिसर-१\nअन्य जगहो के ५\nकुल मरीजों कि बात कर��� तो ६५१ मरीज औरंगाबाद मे अब तक पॉजिटिव्ह पाए गए है जिसमे से १५ लोगो कि मृत्यु कि जानकारी मिली है.\n0 Response to \"औरंगाबाद १२ मई सुबह २४ कोरोना रिपोर्ट पॉजिटिव्ह, मरीजों कि संख्या ६५१ तक \"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/02/lal-bhopla-paratha-red-pumpkin-ka-paratha-pumpkin-paratha-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:08:46Z", "digest": "sha1:DKIOQNXX7TJTEF3D5LCLITPGIJGAEE6Y", "length": 8162, "nlines": 71, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Lal Bhopla Paratha |Red Pumpkin Ka Paratha | Pumpkin Paratha Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nलाल भोपळा पराठा | पमकिन पराठे मुलांना डब्यासाठी रेसीपी\nलाल भोपळा आपणा सर्वाना माहिती आहेच. त्याला अशी फार काही चव नसते पण तो थोडा गोड असतो व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. लहान मुले भाजी खायचा कंटाळा करतात पण त्याना अश्या प्रकारचे निरनिराळे पराठे बनवून दिले तर ते अगदी आवडीने खातात. मुलांना शाळेत जाताना डब्यात द्यायला मस्त आहेत किंवा ब्रेकफास्टला सुद्धा बनवायला छान आहेत.\nलाल भोपळ्या मध्ये कॅलरीज कमी असतात व फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याच्या सेवणाने शरीरातील फॅट्स कमी होतात. व भूक लागत नाही त्यामुळे शरीराचे वजन वाढत नाही. त्याच्या मध्ये विटामीन ए, इ व सी आहे. आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते.\nलाल भोपल्याच्या आपण गोड ���िंवा तिखट पराठा बनवू शकतो किंवा त्याच्या पुऱ्या सुद्धा बनवू शकतो. पुऱ्याला आपण घारगे म्हणतो. लाल भोपल्याचे पराठे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. तसेच ते पौष्टिक सुद्धा आहेत.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\nवाढणी: 6 पराठे बनतात\n1 कप लाल भोपल्याच्या कीस\n2 कप गव्हाचे पीठ\n1 टे स्पून बेसन\n½ कप गूळ किसून\n1 टी स्पून मीठ\n1 टे स्पून तेल\nप्रथम भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून किसून घ्या. गूळ किसून घ्या. किंवा चिरून घ्या.\nएका पॅनमध्ये लाल भोपळा कीस घेऊन पॅनवर एक मिनिट झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्या. मग एक मिनिट झाला की झाकण काढून चमच्यानि हलवून परत एक मिनिट झाकण ठेवा. एक मिनिट झाला की झाकण काढून विस्तव बंद करा व त्याच्या मध्ये चिरलेला गूळ व मीठ चवीने घालून मिक्स करून मिश्रण थंड करायला ठेवा.\nआता मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ व बेसन घालून मिक्स करून जरूरत नुसार थोडे थोडे पाणी घाला एकदम जास्त पाणी घातले तर मिश्रण पातळ होईल साधरण पणे ¼ पेक्षा कमी पाणी लागेल कारण गुळाचे पण पाणी सुटते. पीठ घट्ट मळून झाकून 10 मिनिट बाजूला ठेवा.\nआता पीठ छान मुरले असेल त्याचे एकसारखे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन पीठ लाऊन लाटून घ्या. तवा गरम करून त्यावर लाटलेला पराठा घालून थोडे तेल सोडून छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घ्या.\nगरम गरम लाल भोपळ्याचे पराठे तूप लावून सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/3/?s=%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2022-09-25T20:46:51Z", "digest": "sha1:XATTB4CXQ766EKTYELRZTGKNPROXHBXG", "length": 13670, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "नृत्य | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमनुष्याने अधिकाधिक सौंदर्यसंपन्न होण्यासाठी सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती ही हजारो वर्षांपासून चालवली आहे. सुंदर दिसणे मुख्यत्वेकरून स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय बनला. साहजिकच, सौंदर्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न व प्रकाशझोत हे स्त्री साधनांकडे वळतात…\nपूर्व आशियातील हिंदू राज्ये व हिंदू संस्कृती (How Hindu empires got spread in Far...\nभारतीय लोक विविध कारणांनी फार मोठ्या संख्येने पूर्व आशियात स्थलांतरित होत होते. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथील स्त्रियांशी लग्ने करून, वसाहत तेथे निर्माण करून राहत. भारतीयांजवळ प्रभाव���ाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई. कालांतराने पूर्व आशियात हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली…\nभानू काळे यांचे ललित चिंतन : गंध अंतरीचा (Bhanu Kale’s new book expresses his...\nदत्तप्रसाद दाभोळकर - February 14, 2022 0\nनिबंधात जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झाला आहे, त्याप्रमाणे ‘गंध अंतरीचा’ हे आहे भानू काळे यांचे ललित चिंतन. काळे हे मराठीतील आघाडीचे लेखक...\nझाडीचा हिरा – मानाचा तुरा : हिरालाल पेंटर (Hiralal Painter – Versatile Actor...\nरोशनकुमार पिलेवान - January 17, 2022 0\nहिरालाल पेंटर हा विनोदाची खाण आणि टायमिंगची उत्तम जाण असणारा विदर्भातील कसदार अभिनेता आहे. तो ‘विनोदाचा बादशहा - हिरालाल पेंटर’ म्हणून झाडीपट्टीत प्रसिद्ध आहे. त्याचा जन्म ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी या छोट्याशा गावात झाला. तो त्याची ओळख ‘आठवी पास, नववी नापास ’ अशीच करून देतो...\nकथा कोल्हापूरातील पोलिश आश्रितांची – गांधी नगरची (Polish migrants during II world war in...\nहिटलरचा प्रभाव पोलंड, हंगेरी, झेकोस्लाव्हाकिया वगैरे देशांत वाढू लागला तसतसे तेथील नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने स्थलांतरित झाले व दोस्त राष्ट्रांच्या आश्रयाला आले. इंग्लंडच्या आश्रयास आलेल्या पोलिश लोकांना भारतात आणून त्यांची व्यवस्था कोल्हापूरजवळ वळिवडे कँपात केली गेली. जो परिसर आता गांधीनगर म्हणून ओळखला जातो...\nनाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...\nअजिंठ्यात दडलेले ऐतिहासिक रहस्य – डॉ. वॉल्टर स्पिंक (Walter Spink rewrote history of art...\nअजिंठा लेण्यांची सर्वाधिक ख्याती तेथील गुहांमधील रंगीत भित्तिचित्रांसाठी आहे. त्या लेणीसमूहात तीसपैकी फक्त पाच लेणी पूर्णपणे चित्रांकित आहेत. तीन लेण्यांमधील रंगचित्रे अर्धवट राहिलेली आहेत...\nचंद्रपूरचे सृजन- सांस्कृतिक यज्ञाचे तप \nगोपाल शिरपूरकर - May 16, 2021 0\nनाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संम���लन घडून आले ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच...\nमंजुषा देशपांडे - April 12, 2021 0\nफड म्हणजे साखर कारखान्याच्या शेजारी वसलेली गाडीवाल्या ऊसतोडणी कामगारांची हंगामी वस्ती. ती काही महिन्यांसाठी असते आणि तेथे येणारे कामगार स्थलांतरित असतात.\nश्रीप्रकाश अधिकारी - March 24, 2021 13\nदुसरे सरफोजी राजे यांची तंजावूरमधील कारकीर्द तेथील मराठी प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. तंजावूर हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध नगरराज्य आहे. ते चेन्नईपासून दोनशेअठरा मैल, तर कुंभकोणमपासून चोवीस मैल अंतरावर आहे.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/19/one-million-citizens-will-attend-elizabeths-funeral/", "date_download": "2022-09-25T21:51:21Z", "digest": "sha1:WSEEY66SU6BUJU753AEVPA3I2YVQ4OO7", "length": 8175, "nlines": 155, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला १० लाख नागरिक राहणार उपस्थित - Kesari", "raw_content": "\nघर विदेश एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला १० लाख नागरिक राहणार उपस्थित\nएलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला १० लाख नागरिक राहणार उपस्थित\nलंडन : राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज (सोमवारी) सुमारे 10 लाख नागरिक येतील, असा अंदाज व्यक्‍त होत आहे. राणीचे पार्थिव संसदेतील वेस्ट मिनस्टर अ‍ॅबे येथे ठेवले आहे. अंत्यसंस्कारापूर्वी 10 लाख नागरिक अंतिम दर्शनसाठी येतील, असा अंदाज लंडनच्या वाहतूक विभागाने वर्तविला आहे. 8 सप्टेंबर रोजी राणीचे निधन झाले होते.\nतेव्हापासून अनेकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले आहे. सोमवारी गर्दी आणखी वाढणार आहे. देशभरात 250 विशेष रेल्वेची व्यवस्था केली आहे. हिथ्रो विमानतळावरील 100 पेक्षा जास्त उड्डाणे गर्दी टाळण्यासाठी रद्द केली आहेत. सोमवारी सुमारे 1 हजार 200 विमान उड्डाणावर परिणाम होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.\nपूर्वीचा लेखधरणातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला\nपुढील लेखकाँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणे\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nकॅनडातील भारतीयांनी सुरक्षेची काळजी घ्यावी\nसुरक्षा परिषदेतील सदस्यत्वापासून भारताला दूर का ठेवले : झेलन्स्की\nशिंजो अ‍ॅबे यांची हत्त्या पाच कोटी रुपयांसाठी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/with-the-full-filling-of-powai-lake-danger-of-rising-water-of-mithi-river/22199/", "date_download": "2022-09-25T21:12:07Z", "digest": "sha1:AT2T4AOCAY5BDWRDDNT42JHGARYTBAOV", "length": 12703, "nlines": 115, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "With The Full Filling Of Powai Lake Danger Of Rising Water Of Mithi River", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome समाजकारण पवई तलाव भरले, ‘मिठी’चा धोका वाढला\nपवई तलाव भरले, ‘मिठी’चा धोका वाढला\nमिठीला पूर आल्यास कुर्ला एलबीएसस आणि कुर्ला क्रांती नगर आदी भागांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.\nपवई तलाव कधी नव्हे ते एक महिना आधीच भरुन वाहिल्यामुळे, आता मुंबई समोरील मिठी नदीचा धोका अधिकच वाढला आहे. पवईचे ओसंडून वाहणारे पाणी मिठी नदीच्या पात्राला जाऊन मिळत असल्याने, मिठीच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एरव्ही जुलै महिन्यात मिठीचा धोका जाणवत असला, तरी आता जूनपासूनच येथील कुटुंबांना भीतीच्या छायेखाली जीवन जगावे लागणार आहे.\nपवई तलाव शनिवारी दुपारीच ओसंडून भरुन वाहू लागला आहे. प्रत्येक वर्षी सरासरी जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याात पवई तलाव भरुन वाहतो, यानंतर विहार तलाव भरले जाते. परंतु यंदा मागील वर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधीच पवई तलाव भरुन वाहू लागला. पवईत तलावातील वाहून जाणारे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. त्यामुळे मुसळधार पाऊस, समुद्राची भरती आणि पवई तलावातील वाहून येणारे पाणी यामुळे मिठी नदीला पूर येऊन कुर्ला परिसरासह शहर भागांमध्ये पाणी तुंबून, मुंबई जलमय होण्याची भीती वर्तवली जात आहे. मिठीला पूर आल्यास कुर्ला एलबीएसस आणि कुर्ला क्रांती नगर आदी भागांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेला एक महिना आधीच कामाला लागावे लागणार आहे.\n(हेही वाचाः जून महिन्यातच पवई तलाव भरला\nतो उपाय अजून कागदावरच\nमिठी नदीची धोक्याची पातळी ३.३ मीटर एवढी आहे. परंतु दोन वर्षांपूर्वी २.८ मीटर एवढी पातळी असतानाच, एलबीएस मार्गावर पाणी जमा होऊन आसपासच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे पवई तलाव भरल्याने एकप्रकारे आता कुर्लावासियांसाठी धोक्याची घंटा आहे. पवई तलाव, विहार तलाव व तुळशी तलाव आदींचे ओसंडून जाणारे पाणी मिठी नदीला येऊन मिळत असल्याने, हे पाणी मिठी नदीत न सोडता, ते भांडुप कॉम्प्लेक्समध्ये भूमिगत जलाशय बांधून त्यामध्ये सोडणे, तसेच ऐरोली येथील खाडीत वळते करणे, अशाप्रकारे या पाण्याचा निचरा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याकरता अभ्यास करण्यासाठी सल्लागारही नेमले, परंतु दोन वर्षांनंतरही हे कागदावरच आहे.\nमिठी नदीतील गाळ कंत्राटदारांनी काढलेलाच नाही. त्यातच आता पवई तलाव भरल्याने मिठी नदी भरुन, आसपासच्या लोकांना धोका निर्माण झाला आहे. मिठीची साफसफाई न झाल्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता सर्वांना पत्र दिले असून, येत्या पावसाळ्यात एकप्रकारे कुर्लावासियांना पुरात बुडवण्याचाच प्रशासनाचा विचार दिसतोय, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. मिठीची सफाई योग्यप्रकारे करुन घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई तरी करावी.\n-कप्तान मलिक, नगरसेवक (राष्ट्रवादी काँग्रेस,कुर्ला)\n(हेही वाचाः मुंबईत पावसाचा धुमाकूळ\nपवई तलाव यंदा खूपच लवकर भरल्याने, निश्चितच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु पवई तलाव, विहार आणि तुळशीचे वाहून येणारे पाणी मिठी नदीत न सोडता, ते भांडुप कॉम्प्लेक्समध्ये टाकी बांधून त्यात वळते करणे, तसेच ऐरोलीच्या नदीत सोडणे, यासाठी आम्ही मागील कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. पण प्रशासनाचे याकडे लक्ष नसून, पुन्हा एकदा २६ जुलैसारखी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची वाट प्रशासन पाहत आहे का\n-डॉ.सईदा खान, नगरसेविका(राष्ट्रवादी काँग्रेस,कुर्ला)\nपुढील लेखयुवा सैनिक ठरत आहेत शिवसेनेच्या शाखांचा आधार\nपुणेकरांनो… आता पुण्यातही धावणार निओ मेट्रो\nरेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; लवकरच करा ‘हे’ काम, नाहीतर…\nनवरात्रीमध्ये रात्रीचा प्रवास ‘बेस्ट’ गेट वे ऑफ इंडिया ते जुहू बीच फक्त १५० रुपयांत प्रवास\nमलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावांना मंजुरी, पण कामे संथगतीने\n1 ऑक्टोबरपासून बॅंकेचे ‘हे’ नियम बदलणार, वाचा सविस्तर\nमुंबई महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘असाही’ गरीब आजीला मदतीचा हात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nशशी थरुरही उतरणार काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत, रंगणार निवडणुकीचा थरार\nराजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी पायलट यांचे नाव हवेतच, ‘या’ नावाची होत आहे चर्चा\nपीएफआयवर लवकरच येणार बंदी, केंद्र सरकारकडून हालचाली सुरू\n‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत\nMann Ki Baat: आता चंदीगड विमानतळ हुतात्मा भगत सिंग यांच्या नावाने...\nपुणेकरांनो… आता पुण्यातही धावणार निओ मेट्रो\nनिविदा न काढता मंत्र्यांच्या दालनांवर कोट्यवधींचा खर्च\nMann Ki Baat: आता चंदीगड विमानतळ हुतात्मा भगत सिंग यांच्या नावाने...\nमलजल प्रक्रिया केंद्राच्या प्रस्तावांना मंजुरी, पण कामे संथगतीने\n1 ऑक्टोबरपासून बॅंकेचे ‘हे’ नियम बदलणार, वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/J", "date_download": "2022-09-25T20:55:30Z", "digest": "sha1:3PVUDDY2FMKOPUWCA5IPKFA4Q3W2CIB4", "length": 4973, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "J - विकिपीडिया", "raw_content": "\nJ हे लॅटिन वर्णमालेमधील दहावे अक्षर आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/ganpati-bappa-quotes-in-marathi/", "date_download": "2022-09-25T21:14:04Z", "digest": "sha1:ETDH2RMUIXT6VSHTFNFCVUJW5B2UADOA", "length": 23660, "nlines": 405, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "गणपतीसणाला उखाणे घेणार ना! तयार आहेत नवनवीन, अर्थपूर्ण उखाणे - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nगणपतीसणाला उखाणे घेणार ना तयार आहेत नवनवीन, अर्थपूर्ण उखाणे\nटाळम्रुदुंगाच्या साथीने गणपतीची आरती\nराव आहेत माझे साताजन्माचे सोबती\nगणरायाला शोभतात सुपाएवढे कान\nरावांच्या नावावर दहा एकराचे रान\nगणपतीच्या भिंतीवर कमळ रंगवले\nमाटीला टांगली तेरडा, कांगले\nचिकणमातीची मुर्ती, नैसर्गिक रंग\nनिसर्गाशी फारकत आहे अमान्य\nरावांसारखे सहचर मिळता झाले मी धन्य\nगणेशचतुर्थीचा सण कोकणवासियांसाठी मोठा\nदूरदेशीचे चाकरमानी चार दिवस येती घरा\nवळईत भजनकऱ्यांसोबत राव माझे दंगले\nत्यांचे ते ध्यान पाहून चित्त माझे हरखले\nगणरायासाठी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य\nरावांचे अन् माझे नाते अभेद्य\nगौरीगणपतीच्या सणात नाही आनंदाला तोटा\nरावांनी आणल्यात बँकेतनं कोऱ्याकरकरीत नोटा\nगण��तीला वहाते एकवीस दुर्वा\nराव करतात माझ्या कामाची वाहवा\nश्रावण गेला भादवा आला\nस्वर्गातुनी भेटाया गणोबा आला\nगणुच्या स्वागतासाठी घरदार सजले\nअंगणी सडासारवण हौसेने केले\nमाझा उत्साह पाहून राव आनंदले\nसमयांच्या जोडीत तेवतात ज्योती\nरावांची न माझी बहरुदे प्रीती\nढोल-ताशांची पथकं आणि मल्लखांबांची प्रात्यक्षिकंं\nही आहेत पुण्यातील गणपतींच्या मिरवणुकीची वैशिष्ट्य\nरावाच्या नावाने भरला हिरवा चुडा जमुदे अमुचे सख्य\nमोरेश्वराने केला होता सिंधुसुराचा वध\nरावांना शोभून दिसतो रेशमी कद\nरावांच्या जोडीने दर्शना आली\nभक्तांची चिंता हरतो थेऊरचा चिंतामणी\nपुजेला बसले रावांच्या जोडीने\nखालच्या वरच्या आवाटातली पोरे\nभजनाला वाटतात लाडू खडखडे\nम्हामद्याला करती सांबारा नि वडे\nनिरोपावेळी रावांचे पाऊल अडखळे\nचांदीच्या परडीत जास्वंदाची फुले\nजास्वंदाच्या फुलांचा गणोबासाठी हार\nनाव घे नाव घे जीव केला बेजार\nरावांसाठी सोडून आले माहेराचे घरदार\nअद घर मद घर\nत्यावर ठेवले रुप्याचे ताट\nरुप्याच्या ताटात प्रसादाचे पेढे\nरावांसोबत फिरून आले जगन्नाथपुरी\nगणेशचतुर्थीदिवशी सजली रांगोळी अंगणात\nफुलापानांचे तोरण शोभून दिसते दारास\nऐटीत बसलेत गणोबा मखरात\nसासूबाई लाघवी सासरे हौशी\nरावांचे नाव घेते गणेशचतुर्थीदिवशी\nलालबागच्या राजाचे घेतले दर्शन\nतिथून थेट तेजुकाया मेंशन\nतेजुकायाच्या गणपतीची उंची किती\nकॉटनग्रीनच्या गणपतीला दिव्यांची रोषणाई\nनरेपार्कच्या गणपतीचा थाट काय वर्णावा\nरावांसोबत आले मुंबईचे गणपती पहावया\nगणपतीच्या सणाला पैपाहुण्यांची हजेरी\nआजऱ्याहून आली आत्या पुण्याहून मावशी\nझिम्मा, फुगडी,फेर धरून कंबरडे लचकले\nरावांची साद कानी येताच हळूच सटकले\nमोदकाच्या पारीत गुळखोबऱ्याचे सारण\nरावांचे नाव घेते गणेशचतुर्थीचे कारण\nश्रीगणेशाला जास्वंदीचे फुल वहाते\nरावांच्या सौख्याचं मागणं मागते\nअद घरात मद घर\nगणपतीपुढे लावते दिवा नमस्कार करते वाकून\nरावांचे नाव घेते तुमचा मान राखून\nगणोबासमोर फुगड्या खेळते, फेर धरते\nमाहेरवाशीण मी गुज सासरचे सांगते\nलाड आईबापाकडून पुरवून घेते\nरावांचं नाव घेताना चक्क लाजते\nगणपतीच्या हाती मोदकांची वाटी\nरावांच्या नावाचे कुंकु माझ्या लल्लाटी\nपुण्यातल्या दगडुशेठची आरास मनोहारी\nतांब्याभांड न्हेते राव आले वाटतं दारी\nगणपतीला घालते एकवीस दुर्वांचा हार\nरावांच्या साथीने जीवनसागर करेन पार\nगणरायाचा डंका वाजतो दाही दिशांना\nअपराध भक्तांचे घेतो पोटी मोरया\nरावांच्या नं माझ्या संसारावर\nबाप्पा राहो तुझी कृपाछाया\nगणेशोत्सवासाठी गल्लीतल्या मुलांनी काढली वर्गणी\nरावांकडे केली रुपये पाचशेएकची मागणी\nझूल झुंबराचंं, फूल उंबराचं\nकळी चाफ्याची, लेक बापाची,\nसून सासर्‍याची, बहीण भावाची,\nसदा भरभराट होवो रावांची\nगणरायास येती भक्तगण शरण\nरावांचे नाव घेते चतुर्थीचा सण\nअथांग गजानन अनंत गजानन\nराव आधी होते एकटे\nमाझ्याशी लग्न करून झाले दुकटे\nगणपतीसाठी आणले अत्तर केवड्याचे\nराव नि माझे नाते साताजन्माचे\nगणेशाच्या पुढ्यात रुप्याच्या समयांची जोडी\nराव करताहेत खिरापतीसाठी फळांच्या फोडी\nमोरेश्वराच्या नैत्र अन् नाभीत चमचमते हिरे\nसख्यांसोबत घेते फुगडीचे फेरे\nरावांचे नाव घ्यायला लाजू कशाला बरे\nरान नं माझी जोडी\nमाहेर सोडून सासुरा आले\nमला लागली घाई फार\nजुन्नर तालुक्यात लेण्याद्री रांगा\nलेण्याद्रीत आहेत अठरा गुहा\nअठराव्या गुहेत गिरिजात्मजाची मुर्ती\nरावांच्या प्रोत्साहनाने मला नित्य मिळते स्फुर्ती\nघेऊ तुला नवी साडी\nगणपतीला वहाते केवड्याचे फूल\nरावांच्या रुपाची मला पडली भूल\nगणपतीला आवडे गावठी गुलाब\nरावांचा आहे भलताच रुबाब\nचिरेबंदी वाडा, वाड्यात बारा खोल्या\nदेवघरात केली गणेशाची प्राणप्रतिष्ठा\nजिलबी वाढायची माझी पाळी\nनाव घे नाव घे मामेसासूची हाळी\nरावांचे नाव लाजतलाजत घेतले\nमामेसासऱ्यांनी शाब्बास सूनबाई म्हंटले\nआजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.\nनमस्कार, मी सौ. गीता गजानन गरुड. आजुबाजूला घडणाऱ्या घटना गोष्टीस्वरुपात मांडायचा माझा छंद आहे.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\n��्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/?s=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80+%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2022-09-25T20:55:03Z", "digest": "sha1:KS4MFF457W74NJFRWBIHW5WV7DSVME6K", "length": 11218, "nlines": 127, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "देवी अहिल्याबाई | Search Results | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nदेवी अहिल्याबाई - search results\nबाराव्या आणि तेराव्या शतकांच्या काठावर तेरा वर्षे महाराष्ट्रात सतत दुष्काळ होता. त्या दुष्काळात लाखा वंजारींमधील दुर्गादेवी या कर्तबगार महिलेने त्या काळच्या बिहार या गंगेच्या काठच्या प्रदेशातून धान्य आणून महाराष्ट्रातील समाज तेरा वर्षे अखंड वाहतूक करून जगवला ती लाखा बैलांची वाहतूक इकडून तिकडे उत्तरेत नेऊन करत असे. महाराष्ट्रात तिचा सर्वत्र उल्लेख त्या काळापासून ‘दुर्गादेवी’ असा होऊ लागला. त्या काळाच्या इतिहासात तो ‘दुर्गादेवीचा दुष्काळ’ असे म्हटले जाऊ लागले...\nसच्च्या राज्यकर्त्या : अहिल्याबाई होळकर\nअहिल्याबार्इ होळकर यांच्याबद्दल इतिहासात कमी माहिती उपलब्ध आहे. मराठा इतिहासातील कर्तबगार स्त्रियांच्या कामगिरीचा लेखाजोखा घेता लक्षात येते, की जिजाबाई, येसूबाई, महाराणी ताराबाई, उमाबाई दाभाडे,...\nगुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ (Gudhi Padwa)\nआर्या आशुतोष जोशी - March 25, 2020 0\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.\nगुढीपाडवा – हिंदू नववर्षाचा आरंभ\nआर्या आशुतोष जोशी - March 21, 2015 1\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या...\nपंढरीचे बदलते स्वरूप (Pandharpur)\nमाझा जन्म पंढरपूरचा. आम्ही पेशव्यांचे पुराणिक. त्यांनीच आम्हाला पंढरपूर गावात नदीकाठी घोंगडे गल्लीत पन्नास खणी वाडा व नदीपलीकडे शंभर एकर जमीन दिली. माझी आई...\nवाराणशीचे वझे होते कोण\nवाराणशी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी. वाराणशी नगरी जुन्या काळापासून आहे; तर ती होती कशी आणि आज कशी आहे त्यातून महाराष्ट्रापासून ती इतकी दूर, तेव्हा...\nशेर्पे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील उत्तर सीमेवरील निसर्गसंपन्न असे टुमदार खेडे आहे. त्या गावाची स्थापना 1956 साली झाली. गावाच्या नावामागील कथा अशी...\nचांदोरी गावाचे ऐतिहासिक महत्त्व\nचांदोरी हे गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर पंचवीस किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार लागतो. मात्र, ती गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. टर्ले-जगताप वाडा...\nप्रशांत कुळकर्णी - May 6, 2015 1\nअमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्‍यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/animal-names-in-marathi", "date_download": "2022-09-25T20:44:14Z", "digest": "sha1:DHPXLYUQXIKL2NPQWYO7LICE2FHWVOOL", "length": 3163, "nlines": 61, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "12 animal names in marathi & english with pictures | १२ प्राण्यांची नावे (With pdf) - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो, माघील पोस्ट मध्ये आपण मराठी महिन्यांची नावे. आज आपण पाहणार आहोत १२ प्राण्यांची नावे (12 animal names in marathi & english with pictures ). आपण रोजच्या जीवनात अनेक प्राणी बघतो. त्यांची बऱ्याचदा आपल्याला मराठी नावे माहित असतात परंतु त्यांना इंग्रजी मध्ये काय म्हणतात ते माहित नसत. तर त्यासाठी आपण १२ प्राण्यांची ��ावे मराठी आणि इंग्रजी मध्ये माहिती घेणार आहोत.\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/gudhipadva-essay-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:52:10Z", "digest": "sha1:6UVMFDX6BVRMPRHQ4MMIQEWDHUQASTZ4", "length": 5226, "nlines": 46, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "माझा आवडता सण - गुढीपाडवा | Gudhipadva essay in marathi - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता सण – गुढीपाडवा (Gudhipadva essay in marathi) या विषयावर निबंध बघणार आहोत. मित्रांनो, गुढीपाडवा हा मराठी संस्कृती मधील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो.\nइंग्रजी महिन्याची सुरुवात जशी १ जानेवारी पासून होते तशीच मराठी महिन्याची सुरुवात ही गुढीपाडवा या सणापासून होते. म्हणजेच,चैत्र महिन्याच्या मराठी महिन्यापासून होते.\nगुढीपाडवा या सणात नविन वर्षाचे स्वागत लोक घराबाहेर गुढी उभारून करतात. गुढी उभारण्यासाठी एक उंच काठी किंवा बांबू घेतला जातो. त्यावर, खण किंवा नवी साडी घातली जाते आणि त्याच्यावर चांदीचा / तांब्याचा लोटा ठेवला जातो. निंबाची आणि आंब्याची पाने तसेच झेंडूच्या फुलांचा हार त्यावर घातला जातो.तसेच, गोड साखरेच्या बत्ताशे लावले जातात. अशा पद्धतीने ही गुढी उंच उभारली जाते. त्यानंतर, तिच्या भोवती रांगोळी काढली जाते आणि रीतसर नैवद्य दाखवून पूजा केली जाते.\nगुढी उभारण्यामागे अजुन एक आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी प्रभू रामचंद्र १४ वर्षे वनवास भोगून जेव्हा अयोध्येत आले तेव्हा लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारली होती. हीच परंपरा आजही गुढी उभारून पाळली जाते. तसेच, ब्रह्मदेवाने याच दिवशी या सृष्टीची रचना केली असेही म्हंटले जाते.\nअशाप्रकारे, गुढीपाडवा हा सण सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात आणि आपल्यातील एकोपा कायम ठेवतात. म्हणूनच, गुढीपाडवा या मराठी सणाचे विशेष महत्त्व आहे.\nमित्रांनो, जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर जरूर कमेंट करून मला कळवा. धन्यवाद\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/grandson-of-subhash-chandra-bose-concerned-over-secularism", "date_download": "2022-09-25T21:07:12Z", "digest": "sha1:F4IOPO4E4CK4ZUGLWI6NB7LPMUDUUIXZ", "length": 7427, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस - द वायर मराठी", "raw_content": "\nअन्यथा भाजपचा राजीनामा देईन – चंद्र कुमार बोस\nकोलक��ता : धर्मनिरपेक्षतेबाबत माझ्या काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास भाजपमध्ये राहण्याबाबत पुनर्विचार करेन, असे विधान प. बंगाल भाजपचे उपाध्यक्ष व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांनी गुरुवारी केले. मी भाजपच्या मंचावरून धर्मनिरपेक्षता व सर्वसमावेशकता मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. 2016मध्ये मी भाजपचा सदस्य झालो. त्यावेळी मी भाजपमध्ये का आलो याचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते. ते दोघे माझ्या भूमिकेवर सहमतही झाले होते. पण आता मला नेताजींच्या राजकीय मार्गावर वाटचाल करता येत नाही असे वाटू लागले आहे. जर पुढे हे कठीण वाटू लागल्यास भाजपमध्ये राहण्याबाबत मला विचार करावा लागेल, पण जो काही निर्णय होईल त्याअगोदर मोदींशी मी नक्की चर्चा करणार आहे, असे बोस यांनी सांगितले.\nगेले काही दिवस वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून चंद्र कुमार बोस हे भाजपच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी विधाने करत आहेत.\nआम्ही सत्तेत असलो तरी आम्हाला दहशतवाद पसरवणारे राजकारण करता येणार नाही. जनतेला योग्य-अयोग्य काय आहे ते सांगणे आपले कर्तव्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे फायदे जनतेशी चर्चा करून त्यांना सांगितले पाहिजेत, अशी विधाने बोस यांनी केली होती.\nत्याचबरोबर बोस यांनी, नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेने संमत केल्याने त्याची अंमलबजावणी करावी लागते पण लोकशाही स्वीकारलेल्या देशात कोणताही कायदा जनतेवर थोपवून चालत नाही, असेही त्यांनी विधान केले होते.\nदिल्लीत भाजप नेते धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रयत्नात\nमागच्या वर्षात रुपयाची कामगिरी खराब\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागप��र-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/makar-sankranti-benefits-of-eating-sesame/", "date_download": "2022-09-25T21:19:15Z", "digest": "sha1:DNIMUYXWV5YRIFY3WHUTPHGFPM6F3OZW", "length": 6125, "nlines": 52, "source_domain": "marathit.in", "title": "मकर संक्रांत येतेय, मग तीळ खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत काय.? - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nमकर संक्रांत येतेय, मग तीळ खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत काय.\nJanuary 13, 2021 मराठीत.इन Culture, आरोग्य, खाणे-पिणे 0\n‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगणारा मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तिळाचे काळे तीळ आणि पांढरे तीळ असे दोन प्रकार असतात. थंडीमध्ये येणाऱ्या संक्रांतीमध्ये तीळ आणि गूळ खाण्याचेही विशेष महत्त्व आहे हे आपल्याला पुढील अनेका फायद्यांमुळे समजेलच..\nअर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते.\nत्वचा मुलायम राहण्यासाठीही तीळ उपयुक्त असतात. तीळात तेल असल्याने त्वचेची कांती सुधारते.\nज्यांची त्वचा एरवीही कोरडी पडते त्यांनी एरवीही थोडे तीळ खाल्ल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.\nज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी तीळ कमी प्रमाणात खावेत किंवा खाऊच नयेत. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी संक्रांतीच्या काळात तीळगुळ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.\nतीळ पचायला जड असल्याने थंडीमध्ये भूक शमवण्यासाठी भाकरीला तीळ लावून खाण्याची पद्धत आहे.\nथंडीमध्ये आपण भाजीला शेंगदाण्याचा कूटाऐवजी तीळाच्या कूटाचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो.\nथंडीच्या दिवसात लसूण, खोबरे घालून केलेली तिळाची चटणी खाणे चांगले.\nबाळंत स्त्रीला पुरेसे दूध येत नसल्यास तिला दूधात तीळ घालून ते प्यायला द्यावे.\nज्यांना लघवी स्वच्छ होत नाही त्यांनीही तीळ, दूध आणि खडीसाखर खाल्ल्यास मूत्राशय मोकळे होण्यास मदत होते.\nदातांच्या बळकटीसाठी आणि स्वच्छतेसाठीही तिळाचा चांगला उपयोग होतो. केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचे तेल केसांना लावणे चांगले असते.\n(सदर माहितीनुसार, तिळाचे सेवन कितपत फायदेशीर आहे, हे आपल्या शरीरावर अवलंबून असते, याची काळजी घ्यावी.)\nतिळगूळ घ्या गोड गोड बोला\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे\nमकर संक्रांत; जाणून घ्या ‘या’ दिवसाचे विशेष महत्व\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=73408", "date_download": "2022-09-25T21:39:31Z", "digest": "sha1:QLOFIW5PC4GZMGHTYA5BQ72HFBK5RVWH", "length": 11928, "nlines": 245, "source_domain": "mahasamvad.in", "title": "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट\nin वर्धा, slider, Ticker, वृत्त विशेष\nवर्धा, दि. 12 (जिमाका) : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिल्यावर आत्मिक समाधान व ऊर्जा मिळते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. फडणवीस यांनी आज सेवाग्राम आश्रमातील बापूकुटीला भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, डॉ. पंकज भोयर, समीर कुणावर, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे आदी यावेळी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव सिध्देश्वर उमरकर यांनी सुतमालेने स्वागत केले. त्यानंतर बापूकुटीला भेट देत सामुहिक प्रार्थना सभेत उपमुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आश्रमातील अभिप्राय नोंदवहीत अभिप्रायदेखील नोंदविला.\nतत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलिस विभागाव्दारे आयोजित बापूकुटी ते चरखागृहापर्यंत जाणाऱ्या पोलिस शिपाई दौड रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गक्रमण केले.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण\nहर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा\nहर घर तिरंगा - हमारी शान तिरंगा\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/cm-eknath-shinde-on-bjp-gets-plum-portfolios-in-maharashtra-cabinet-shinde-faction-inherits-senas-past-positions-scsg-91-3071607/lite/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-09-25T21:10:21Z", "digest": "sha1:YTVTCHSI3P4QDIANEGRJ2H6XBQB6AWKA", "length": 24429, "nlines": 256, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सर्व प्रभावी, मलईदार खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले, \"खातं कोणतं...\" | CM Eknath Shinde On BJP gets plum portfolios in Maharashtra Cabinet Shinde faction inherits Senas past positions scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nसर्व प्रभावी, मलईदार खाती भाजपाकडे : मुख्यमंत्री शिंदेंना खातेवाटपावरुन प्रश्न विचारला असता म्हणाले, “खातं कोणतं…”\nभाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nपत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं विधान\nमंत्रीमंडळ विस्तारानंतर रखडलेले खातेवाटप अखेर रविवारी जाहीर झाले असून या खातेवाटपाच्या घोषणेनंतर भाजपाकडे महत्वाची खाती असल्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु झाली आहे. गृह, अर्थ, महसूल, ग्रामविकास, जलसंपदा, सहकार, उर्जा, गृहनिर्माण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाने स्वत:कडे ठेवून सरकारमध्ये आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ठाणे शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवत ध्वजारोहण केलं. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल भाष्य केलं.\nनक्की वाचा >> मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा\nशिंदे गटाकडे आणि भाजपाकडे कोणी खाती\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खाते कायम ठेवले असून, गृह आणि अर्थ ही सर्वात प्रभावी खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. आधीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेकडे असलेल्या मंत्र्यांची खाती शिंदे गटाकडे कायम ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादीकडे असलेली सर्व प्रभावी आणि मलईदार खाती भाजपाच्या वाट्याला गेली आहेत. शिंदे गटाकडे नगरविकास, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, कृषी, सार्वजनिक बांधकाम (रस्ते विकास मंडळ), पणन, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, अल्पसंख्याक, उद्योग, पाणीपुरवठा, बंदरे, खाणकाम, अन्न व औषधे प्रशासन, शालेय शिक्षण ही खाती आली आहेत.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nनक्की पाहा >> संजय राठोडांचा एकेरी उल्लेख करत पूजा चव्हाणच्या आजीची शिंदे सरकावर टीका; म्हणाल्या, “पोलीस क्लीन चीट देऊ शकतात पण तो…”\nफडणवीसांच्या निकटवर्तीयांना महत्त्वाची खाती\nगृह, अर्थ, महसूल, स���कार, उर्जा, गृहनिर्माण, जलसंपदा, ग्रामविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण ही सर्व महत्त्वाची खाती भाजपाकडे राहणार आहेत. भाजपामध्ये खातेवाटपाच्या यादीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र निकटवर्तीयांच्या वाट्याला महत्त्वाची खाती आली आहेत. मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य ही खाती सोपविण्यात आली आहेत. आधीच्या फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादांनी महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकारसारखी महत्त्वाची खाती भूषविली होती. या तुलनेत उच्च व तंत्रशिक्षण वा वस्त्रोद्योग ही दुय्यम खाती मानली जातात. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे त्यावेळी अर्थ आणि वने ही खाते होती. आता त्यांच्याकडे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्सव्यवसाय या खात्यांचा पदभार सोपविण्यात आला आहे.\nनक्की पाहा >> Photos: “…तर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी”; देवेंद्र फडणवीस मंचावर असतानाच नितीन गडकरींचं सूचक विधान\nमंत्रीमंडळ विस्तारावरुन एकनाथ शिंदेंना ठाण्यातील मध्यरात्रीच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शिंदेंनी, “खातं कोणतं आहे यापेक्षा त्या खात्याला आपण न्याय कसा देतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या विभागाची जबाबदारी मंत्र्यांवर दिलेली आहे ती नक्कीच ते यशस्वीपणे पार पाडतील. ते महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील,” असा विश्वास व्यक्त केला.\nतसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री एका विशिष्ट भागाचा नसतो असंही नमूद केलं. “एकदा मंत्री झाल्यानंतर तो मंत्री एका विशिष्ट भागाचा नसतो तर संपूर्ण राज्याचा मंत्री असतो. राज्यभरात या मंत्र्यांच्या माध्यमातून न्याय देण्याचं आणि सर्वांगीण विकासाचं काम आम्ही करु,” असं मुख्यमंत्री म्हणाले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भा���त-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nजालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त\nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%88/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T21:07:08Z", "digest": "sha1:QN64GXVEQHO3NFLFJKXGDFUXUPLPMNHA", "length": 2428, "nlines": 62, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ई | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ई\" अक्षरापासून सुरू झालेले ५१ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/07/08/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-25T20:28:12Z", "digest": "sha1:PWZVCWP3TAOZRLH7RZCMDD5F65N5R5KT", "length": 8310, "nlines": 94, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ - Lokmat लोकमत - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nशेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ – Lokmat ल���कमत\nशेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता होणार जमा; १२ कोटी शेतकऱ्यांना मिळणार लाभ – Lokmat लोकमत\nगुरुवार ७ जुलै २०२२\nनवी दिल्ली : पीएम-शेतकरी सन्मान योजनेचा २ हजार रुपयांचा नववा हप्ता येत्या ९ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. त्याचा देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळेल. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार वर्षाला ६ हजार रुपये, प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांत, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. या योजनेचा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी ही रक्कम सरकार देते. या योजनेत आतापर्यंत ८ हप्ते सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. अनेक पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारीही करण्यात येत आहेत. आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे शेतकऱ्यांनी ऑनलाइन तपासून पाहावे, असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.\nअसे तपासा आपले नाव\nसर्वप्रथम पीएम-किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.\nहोमपेजवर दिसणाऱ्या Farmers Corner या पर्यायावर क्लिक करा.\nत्यानंतर Beneficiaries List या पर्यायावर क्लिक करा\nआता ड्रॉप डाउन लिस्टमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक अशा क्रमाने जाऊन शेवटी गाव निवडा\nत्यानंतर Get Report वर क्लिक करा.\nलाभार्थ्यांची संपूर्ण यादी उघडेल. त्यात स्वत:चे नाव आहे का, हे तपासून घ्या.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nसाखर आयुक्तालयासमोर किसान मोर्चाचे आंदोलन – Sakal ...\nUjani Water Issue : प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचा एक थें ...\nशेतकरी आंदोलन: केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याविरोधात ...\nधरणे: जवळे बाभळेश्वर 11 गाव योजनेस विरोध नाही, पण नवीन उ ...\nविश्लेषण : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद अद्याप म ...\nप्लॅस्टिकपासून मुक्ततेसाठी पर्यावरणपूरक पर्याय – A ...\nPoultry Farming: पोल्ट्री उद्योगाला येणार सुगीचे दिवस\n महिलांसाठी घरकाम हा व्यायामाला पर्या ...\nआघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी अण्णा हजारे पुन्हा सज्ज ...\nAurangabad: भुमरेंनी 'उजूक' मंत्री व्हावं, पण& ...\nसातूला का म्हटलं जातं सुपर फूड उष्णतेपासून बचाव करण्यास ...\nहलसवडे येथील जमिनीसाठी उपोषण – Sakal ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/uttarakhand-women-gherao-police-vehicle-carrying-accused-in-ankita-bhandari-murder-case-smb/", "date_download": "2022-09-25T21:49:08Z", "digest": "sha1:FSAL62NMR6656X2LHIFWPG27WM6G2YLP", "length": 17096, "nlines": 129, "source_domain": "expressmarathi.com", "title": "अंकिता भंडारी हत्याकांड: संतप्त जमावाने आरोपी अंकितच्या रिसॉर्टची तोडफोड केली, यापूर्वीही मारहाण करण्यात आली होती. - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nReading: अंकिता भंडारी हत्याकांड: संतप्त जमावाने आरोपी अंकितच्या रिसॉर्टची तोडफोड केली, यापूर्वीही मारहाण करण्यात आली होती.\nअंकिता भंडारी हत्याकांड: संतप्त जमावाने आरोपी अंकितच्या रिसॉर्टची तोडफोड केली, यापूर्वीही मारहाण करण्यात आली होती.\nAnkita Bhandari Murder Case: उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील यमकेश्वर भागातील एका रिसॉर्टमधून पाच दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या कथित हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह चिला कालव्यात फेकून दिला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी, रिसॉर्टचे मालक पुलकित आर्य, व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहाय्यक व्यवस्थापक अंकित गुप्ता यांच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी हा दावा केला आहे.\nगावकऱ्यांनी मुख्य आरोपी पुलकित आर्यच्या रिसॉर्टची तोडफोड केली रिसॉर्ट मालकासह ३ आरोपींना अटकसीएम धामी यांनी हा गुन्हा जघन्य असल्याचे म्हटले आहेपालकांनी एफआयआर दाखल केला होता\nगावकऱ्यांनी मुख्य आरोपी पुलकित आर्यच्या रिसॉर्टची तोडफोड केली\nअंकिता भंडारीच्या मृत्यूनंतर स्थानिक लोक संतापले आहेत. आधी तीन आरोपींना पोलिसांच्या जीपमध्येच लोकांनी मारहाण केली आणि आता गावकऱ्यांनी पुलकित आर्यच्या रिसॉर्टची तोडफोड केली आहे. तत्पूर्वी ऋषिकेश येथील अंकिता भंडारी हत्याकांडातील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला महिलांनी घेराव घातला. उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, आरोपीने कबुली दिली आहे की वादानंतर अंकिताला त्याने कालव्यात ढकलले होते, त्यामुळे ती बुडाली. पोलीस त्याच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.\n#पाहा , ऋषिकेश, उत्तराखंड: अंकिता भंडारी खून प्रकरणातील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा महिलांनी घेराव केला.\n19 वर्षीय रिसेप्शनिस्ट काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती आणि आज तिचा मृतदेह सापडला. 3 आरोपी, पुलकित – ज्या रिसॉर्टमध्ये तिने काम केले होते त्या मालकास अटक केली pic.twitter.com/v3IK8zE1xI\nरिसॉर्ट मालकासह ३ आरोपींना अटक\nया प्रकरणावर बोलताना डीजीपी अशोक कुमार म्हणाले की, मुलगी ५-६ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. रिसॉर्टचा परिसर नियमित पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत नाही. पटवारी पोलिस यंत्रणा आहे आणि त्याअंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता, जो रिसॉर्टच्या मालकाच्या वतीने करण्यात आला होता. ते म्हणाले की, गुरुवारी हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्मण झुला पोलिसांकडे सोपवले. २४ तासांत या प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. यामध्ये रिसॉर्टचा मालक आरोपी निघाला. डीजीपी म्हणाले की, मालक पुलकितसह 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या अहवालानुसार, अंकिता खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nसीएम धामी यांनी हा गुन्हा जघन्य असल्याचे म्���टले आहे\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही घटना दु:खद असल्याचे सांगत ही घटना घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. मुख्य आरोपी पुलकित हा हरिद्वारचे भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा असल्याचे सांगितले जाते, जो यापूर्वी राज्यमंत्रीही होता. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, हा गुन्हा कोणीही केला असेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल. पोलीस आपले काम करत आहेत. असे जघन्य गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. पीडितेला न्याय दिला जाईल.\nपालकांनी एफआयआर दाखल केला होता\nपौडीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शेखर चंद्र सुयाल यांनी ‘भाषा’ला सांगितले की, ऋषिकेश-चिला मोटर रोडवरील गंगा भोगपूर परिसरात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी अंकिता बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या पालकांनी महसूल पोलिस चौकी उदयपूर तल्लाला दिली होती. 19 सप्टेंबर रोजी. मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सुयालने चौकशीत सांगितले की, सुरुवातीला आरोपी टाळाटाळ करत होते आणि पोलिसांना गोंधळात टाकत होते. परंतु, सक्त विचारणा केल्यावर त्याने अंकिताची हत्या करून तिचा मृतदेह चिला कालव्यात फेकल्याची बाब मान्य केली. अंकितासोबत झालेल्या वादानंतर आपण हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. चिला कालवा परिसरात मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nखुलासा : उद्धव गटाला दसरा मेळाव्याला परवानगी, जाणून घ्या शिवसेनेसाठी शिवाजी पार्क का महत्त्वाचे\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nPrevious Article कर्नाटकात PayCM मोहिमेवरून राजकारण तापले, मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टर प्रकरणी काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले\nNext Article दिलीप टिर्की: हॉकीसाठी ओडिशाच्या प्रयत्नांमुळे मला पाठिंबा देणाऱ्या लोकांमध्ये दिसून आले आहे, असे हॉकी इंडियाचे नवे अध्यक्ष दिलीप टिर्की म्हणतात | हॉकी बातम्या\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूम��्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2966", "date_download": "2022-09-25T20:07:23Z", "digest": "sha1:KFBSNDK4DBNSAOAZ5PP6GRG2RZVZNMRZ", "length": 13865, "nlines": 235, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "सीईओ सिद्धाराम सलिमाठ व सोनटक्के यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा करोळ येथे स्वच्छतागृहाचे उद्घाटन – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nसीईओ सिद्धाराम सलिमाठ व सोनटक्के यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा करोळ येथे स्वच्छतागृहाचे उद्घाटन\nसीईओ सिद्धाराम सलिमाठ व सोनटक्के यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा करोळ येथे स्वच्छतागृहाचे उद्घाटन\nमो़खाडा – मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,सिद्धराम सालीमठ व सीएसआर सीईओ उपेंद्र सोनटक्के यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा करोळ येथे दोन स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सी एस आर ग्रुपचे सीईओ उपेंद्र सोनटक्के, कार्यकारी अभियंता निवडूंगे, गटविकास अधिकारी आर बी पांढरे, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, विस्तार अधिकारी रामचंद्र विशे,अजय पालांडे, अमोल उंडे,प्रितेश पवार, डेप्युटी इंजिनिअर पाध्ये,शाखा अभियंता विजय काळे,केंद्रप्रमुख ना गो विरकर,केंद्रप्रमुख साळुंखे,पालघर बायफ रिझन हेड संदीप काकडे बायफ मोखाडा हेड शिवाजी आदमाने,पांडुरंग कातवारे,अशोक कामडी,शिक्षक सखाराम रेरे,विलास साबळे,दिनेश देसले,शिक्षिका सोनटक्के आदी उपस्थित होते.उपेंद्र सोनटक्के यांच्या प्रयत्नातून एस के फाउंडेशन मुंबई पुरस्कृत इन्स्टिट्यूट टेबल लाईव्ह लिव्ह अँड डेव्हलपमेंट नाशिक यांच्या सहकार्यातून दोन स्वच्छतागृहे तसेच एस्ट्रा ग्रुपने जिल्हा परिषद शाळा करोळ ला एक लाख पंचवीस हजार रुपयांची रंगरंगोटी करून दिलेले असून त्याचा उद्घाटन सोहळा यावेळी जिल्हा परिषद शाळा करोळ येथे उत्साहात संपन्न झाला.तर सोनटक्के परीवाराकडून शाळेसाठी ५५ हजाराची दुरूस्ती करून देण्यात आली.गुणवत्ता राखण्यासाठी कष्ट करण्याची गरज आहे यासाठी शिक्षकांनी अधिक मेहनत घेतली पाहिजे शिक्षकांबरोबर व पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन सिद्धाराम सलिमाठ यांनी केले.यावेळी करोळ गावाला पाणी मिळवून देण्यासाठी वर्षभरात प्रयत्न केले जातील व जिल्हा परिषद शाळेला दोन वर्ग खोल्या देण्यात येतील असेही साली मठ यांच्याकडून सांगण्यात आले.जिल्हा परिषद शाळेतून यूपीएससी व एमपीएससी चे विद्यार्थी घडले पाहिजे अशा पद्धतीने शिक्षण दिले गेले पाहिजे असेही ते म्हणाले तर मी ही जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असून कष्ट केल्यास यशस्वी होणे अवघड नाही असंही यावेळी सीईओ साली मठ म्हणाले.\nयावेळी कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन शिक्षक नितीन आहेर यांनी केले\nPrevious: ग्रीन गोल्ड सीड्स प्रा.लि.- औरंगाबाद यांच्यातर्फे माकुणसार जि.पालघर येथे भातशेती पिक पाहणी व शेतकरी चर्चासत्राचा कार्यक्रम संपन्न\nNext: बंद शाळेच्या कर्मचाऱ्याने आर्थिक अडचणीतुन संपवले स्वत:चे जीवन\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग ज��ून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%8A%E0%A4%9F/", "date_download": "2022-09-25T20:49:28Z", "digest": "sha1:E4IDKIMS4ADFEQ63UCF5L3CA6AVREY43", "length": 2036, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "पोस्टर आऊट - DOMKAWLA", "raw_content": "\nरक्षाबंधन: अक्षय कुमारने शेअर केले ‘रक्षा बंधन’चे पोस्टर, या दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा ट्रेलर\nप्रतिमा स्त्रोत: इंस्टाग्राम/अक्षयकुमार रक्षाबंधनाचे पहिले पोस्टर हायलाइट्स अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाचा ट्रेलर 21…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/vaani-kapoor-family/", "date_download": "2022-09-25T20:29:12Z", "digest": "sha1:M3E67ZAME5JR57IBULK2NEMJVCAYOP5C", "length": 2646, "nlines": 60, "source_domain": "www.domkawla.com", "title": "vaani kapoor family - DOMKAWLA", "raw_content": "\nवाणी कपूरने असा साजरा केला 33 वा वाढदिवस, म्हणाली- यापेक्षा चांगली बर्थडे गिफ्ट असू शकत नाही\nby डोम कावळा 5 views\nप्रतिमा स्रोत: @VAANIOFFICIAL वाणी कपूर ठळक मुद्दे वाणी कपूरने आजपासून तिच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात…\nHappy Birthday Vaani Kapoor: वाणी कपूरची संपत्ती जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, इंडस्ट्रीत स्वतःच्या बळावर ओळख निर्माण केली आहे.\nby डोम कावळा 6 views\nप्रतिमा स्रोत: वाणी कपूर वाणी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा वाणी कपूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा: अभिनेत्री वाणी कपूर…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/planning-of-extra-buses-by-pmpl-on-the-occasion-of-raksha-bandhan-zws-70-3062721/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-25T20:09:55Z", "digest": "sha1:Y75NYJMCRB2HWV3Y33WXVWRJ4MEHFDWC", "length": 18100, "nlines": 243, "source_domain": "www.loksatta.com", "title": "planning of extra buses by pmpl on the occasion of raksha bandhan zws 70 | Loksatta", "raw_content": "\nरक्षाबंधनानिमित्त पीएमपीच्या जादा गाड्यांचे नियोजन\nपुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत\nWritten by लोकसत्ता टीम\nपुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीच्या वतीने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील प्रवाशांना त्याचा फायदा होणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी १ हजार ८०९ गाड्या या दोन्ही शहरातील मार्गांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nदरवर्षी रक्षाबंधन दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. त्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या १ हजार ७५५ गाड्यांव्यतिरिक्त ५४ गाड्या अशा एकूण १ हजार ८०९ गाड्या गुरुवारी (११ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आहेत. या गाड्या मुख्यत्वे गर्दीच्या बसस्थानकावरून कात्रज, चिंचवड गांव, निगडी, सासवड, हडपसर, वरवंड, वाघोली, जेजुरी, आळंदी, तळेगांव, भोसरी, रांजणगांव,राजगुरूनगर आणि देहूगांव आदी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याने वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी महत्वाच्या स्थानकांवर आणि बसथांब्यावर प्रवाशांना मार्गदर्शन आणि वाहतूक नियंत्रणासाठी अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दु��ाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nविद्यापीठाचे युवा संकल्प अभियान; राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या व्यक्तींच्या विश्वविक्रमासाठी प्रयत्न\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\n‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर गुन्हे; संघटनेवर बंदीबाबतचा निर्णय केंद्राकडे : फडणवीस\nपुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका\nपुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल – देवेंद्र फडणवीस\n‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार – उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विधान\n“अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला…”; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंवर निशाणा\nMedicine Devices Park : आदित्य ठाकरेंच्या आरोपावर फडणवीसांकडून प्रत्युत्तर ; म्हणाले “माझा त्यांना प्रश्न आहे की…”\nपालकमंत्रीपदावरून अजित पवारांनी केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…\nखराडीत वाहतूक पोलिसाला मोटारचालकाकडून धक्काबुक्की; मोटारचालक अटकेत\nपुणे : ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकर यांना राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.shiprocket.in/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T19:48:26Z", "digest": "sha1:AUXQGBGFD2JLOOKEJ7H5CZINBMLI3QKQ", "length": 37313, "nlines": 314, "source_domain": "www.shiprocket.in", "title": "एखादा व्यवसाय कसा सुरू करावा: स्टेप बाय स्टेप गाइड -शिपरोकेट", "raw_content": "\n1 दिवस / 2 दिवस वितरण\nB2B आणि मोठ्या प्रमाणात शिपिंग\nघरपोच दिल्यावर रोख रक्कम\nशिपिंग लेबल मुद्रित करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nभारत D2C अहवाल 2022\nते विनामूल्य वापरुन पहा\nते विनामूल्य वापरुन पहा\nहोम पेज / ब्लॉग / ईकॉमर्स / एखादा व्यवसाय कसा सुरू करावाः एक चरण बाय चरण मार्गदर्शक\nएखादा व्यवसाय कसा सुरू करावाः एक चरण बाय चरण मार्गदर्शक\nसप्टेंबर 17, 2021 सप्टेंबर 17, 2021\n27 जानेवारी, 2021 by राशी सूद - 6 मिनिट वाचले\nएखादा व्यवसाय कसा सुरू करायचा\nव्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर आवश्यकता\nआपला व्यवसाय बाजारात आणा\nउत्पादने विक्री करा आणि ग्राहकांना आनंदी ठेवा\nव्यवसाय सुरू करणे हे सोपे काम नाही. मैदानापासून सुरुवात करुन पुढे जाण्यासाठी बरीच मेहनत आणि संयम आवश्यक आहे. आपल्याला अभ्यागत, पात्र लीड्स आणि महसूल हवा आहे. जेव्हा आपण एखादी योजना सुरू करण्याचा विचार करता तेव्हा वेळ, नियोजन, बाजार आणि आर्थिक परिस्थिती बर्‍याच महत्त्वाच्या असतात कंपनी. आपण यशस्वीरित्या मार्केटमध्ये प्रवेश करू शकाल की नाही हे देखील चिंताजनक आहे.\nव्यवसाय तयार करण्यासाठी आणि प्रारंभ करण्यासाठी, आपल्याला व्यवसायाची योजना आवश्यक आहे, संशोधन करावे लागेल, सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण करावी लागतील, आपल्या वित्तीय पैशाचे मूल्यांकन करा, भागीदार / गुंतवणूकदार निवडा आणि प्रभावी विपणन आणि विक्री योजना तयार करा.\nते म्हणाले, प्रारंभ आणि व्यवसाय चालू आहे एक कठीण काम वाटू शकते. आपल्याला मदत करण्यासाठी, आम्ही आपल्याला प्रारंभ करण्यात मदत करण्यासाठी महत्वाच्या चरणांची यादी केली आहे.\nएखादा व्यवसाय कसा सुरू करायचा\nव्यवसाय सुरू करण्यात विविध कामे समाविष्ट असतात. मेंदू व्यवसाय नावे गुंतवणूक. आणि बरेच काही येथे युक्ती म्हणजे प्रत्येक गोष्टीस योग्य प्रकारे प्राधान्य देणारी आणि प्रत्येक गोष्टीत नेहमीच शीर्षस्थानी राहिलेल्या विस्तृत योजना असणे.\nचला आता यावर एक नजर टाकू व्यवसाय सुरू करण्यासाठी चरण.\nव्यवसाय योजना एक दस्तऐवज आहे ज्यात व्यवसायाचे सर्व तपशील आहेत. यात सर्व काही समाविष्ट आहे - आपण काय विक्री कराल, आपला व्यवसाय कसा रचला जाईल, आपले लक्ष्य बाजार, आपण उत्पादने आणि सेवांची विक्री कशी करावीत, आपले आर्थिक अंदाज, आपल्याला कोणता निधी आवश्यक आहे, कोणते परवाने व परवानग्या आवश्यक आहेत इत्यादी.\nमूलत :, एक व्यवसाय योजना आपल्याला आपल्या व्यवसायाची कल्पना अनुसरण्यासारखे आहे की नाही याची माहिती देते. हा एक उत्तम मार्ग आहे ज्याद्वारे आपण आपली व्यवसाय कल्पना समग्रपणे पाहू शकता आणि नंतर येणा may्या अडथळ्यांना आपण आधीपासून दूर करू शकता.\nआता आपण कसे लिहू शकता यावर एक नजर टाकूया व्यवसाय योजना:\nआपल्याला वेगळे कसे बनवते\nआपल्या व्यवसायाची कल्पना कोणती अद्वितीय बनवते याचा काळजीपूर्वक विचार करा. समजा आपण फॅशन ब्रँड सुरू करण्याची योजना आखली आहे. मग आपल्याला समान श्रेणीच्या कपड्यांसह ऑफर केलेल्या इतर सर्व ब्रँडपासून स्वतःस वेगळे करणे आवश्यक आहे.\nआपल्यापासून काय वेगळे आहे आपण ऑफर करण्याची योजना आखत आहात - athथलेटिक आणि क्रीडा उत्साहींसाठी कपडे आपण ऑफर करण्याची योजना आखत आहात - athथलेटिक आणि क्रीडा उत्साहींसाठी कपडे किंवा आपणास वातावरण अनुकूल काहीतरी करण्याची इच्छा आहे किंवा आपणास वातावरण अनुकूल काहीतरी करण्याची इच्छा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणास आपली ब्रँड स्थिती समजण्यास मदत करतील.\nआजकाल, व्यवसाय योजना लहान आणि संक्षिप्त आहेत. आपल्यास बाजारातील सर्व संशोधनास व्यवसाय योजनेत समाविष्ट करण्याची इच्छा असू शकते, परंतु आपल्याबद्दल प्रत्येक तपशील द्या उत्पादनआणि आपली वेबसाइट कशी दिसावी याची रूपरेषा बनवा, ही खरोखर व्यावसायीक योजनेत उपयुक्त नाही.\nआपली व्यवसाय योजना एक जिवंत दस्तऐवज आहे. याचा अर्थ असा की आपण आवश्यक असताना ते अद्यतनित करू शकता. उदाहरणार्थ, जेव्हा आपण नवीन निधीची सुरूवात करता किंवा मोठा टप्पा गाठता तेव्हा आपण एक किंवा दोन वर्षात ते अद्यतनित करू शकता.\nव्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर आवश्यकता\nएकदा आपण व्यवसायाची योजना तयार केल्यास, पुढची पायरी म्हणजे व्यवसाय सुरू करण्याशी संबंधित कागदपत्रे आणि कायदेशीर क्रियाकलापांची क्रमवारी लावणे. यात आपण सुरु असलेल्या व्यवसायाची कायदेशीर रचना समजून घेणे, परिपूर्ण व्यवसायाचे नाव शोधणे, त्यास नोंदणी करणे आणि व्यवसाय परवाना मिळविणे समाविष्ट आहे.\nआपण आपला व्यवसाय नोंदणीकृत करण्यापूर्वी आपला व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे हे ठरवा. आपल्या व्यवसायाची कायदेशीर रचना प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते - जर काही चुकले तर आपण आपले कर आणि वैयक्तिक उत्तरदायित्व कसे भराल.\nएकमेव मालकी: जर आपण आपला व्यवसाय एकल मालकी म्हणून नोंदविला तर आपल्या स्वत: च्या मालकीचा व्यवसाय आपल्या स्वत: च्या मालकीचा असेल आणि आपण सर्व जबाबदा .्या आणि कर्जासाठी जबाबदार असाल. उल्लेखनीय म्हणजे, हा पर्याय आपल्या वैयक्तिक क्रेडिटवर परिणाम करू शकतो.\nभागीदारी: भागीदारी फर्ममध्ये दोन किंवा अधिक व्यवसाय मालक आहेत. आपल्याला हे एकटे करण्याची गरज नाही आणि आपण स्वत: साठी एक व्यवसाय भागीदार शोधू शकता जो आपल्या कौशल्याच्या सेटमध्ये आपली मदत करू शकेल.\nमहानगरपालिका: आपणास स्वतंत्र वैयक्तिक आणि कंपनीचे उत्तरदायित्व हवे असल्यास आपण एस कॉर्पोरेशन, सी कॉर्पोरेशन किंवा बी कॉर्पोरेशनसारखे कॉर्पोरेशन तयार करण्याचा विचार करू शकता. तथापि, प्रत्येक प्रकारचे महामंडळ भिन्न मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन आहे.\nमर्यादित दायित्व कंपनी: ही सर्वात सामान्य व्यवसाय रचना आहे. त्यास कॉर्पोरेशनचे कायदेशीर संरक्षण आहे आणि भागीदारीच्या कर लाभास अनुमती देते.\nपुढील चरण आपली नोंदणी करणे आहे व्यवसायाचे नाव अधिकारासह:\nव्यवसायाचे नाव देणे केवळ एक यादी तयार करणे आणि योग्य नाव निवडण्यापेक्षा एक जटिल कार्य आहे. आपण राज्य सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. आपण नोंदणी कशी करू शकता ते येथे आहे:\nनाव उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करा: व्यवसायाची नावे राज्य-दर-राज्य आधारावर नोंदणीकृत आहेत. तर, हे शक्य आहे की एखादे विशिष्ट नाव एका राज्यात उपलब्ध असेल परंतु दुसर्‍या राज्यात अनुपलब्ध असेल.\nट्रेडमार्क शोध: इच्छित नावाचा ट्रेडमार्क शोध करा. दुसर्‍या कोणत्याही व्यवसायाने त्याच ट्रेडमार्कसाठी नोंदणी केली किंवा अर्ज केला आहे की नाही हे आपल्याला मदत करते.\nनवीन कॉर्पोरेशन आणि एलएलसी: आपण व्यवसाय नोंदणीकृत करता तेव्हा व्यवसायाचे नाव स्वयंचलितपणे नोंदणीकृत होते.\nट्रेडमार्कसाठी फाइल: लोगो, शब्द / वाक्ये, नावे आणि चिन्हे ज्यातून आपली उत्पादने इतरांपासून वेगळे करतात त्यांचे संरक्षण करण्यासाठी आपल्या व्यवसायाचे नाव ट्रेडमार्क करा.\nबाह्य स्रोताकडून निधी मिळवण्यापूर्वी आपल्या उत्पादनांची मागणी निर्माण करणे आणि ग्राहकांची कमाई करणे या गोष्टी येतात. आपल्या व्यवसायाची नोंदणी केल्यानंतर आणि सर्व कागदपत्रे जागोजागी मिळवल्यानंतर आता घेण्याची वेळ आली आहे ग्राहकांना.\nआपला व्यवसाय मार्केट करा आणि ऑनलाइन उपस्थिती तयार करा\nआपली उत्पादने आणि सेवांची विक्री सुरू करा\nवर्ड-ऑफ-तोंड-रेफरल्स, प्रशस्तिपत्रे इत्यादीद्वारे आपल्या ग्राहकांना आनंदित ठेवण्यासाठी धोरण बनवा.\nआपल्या बुसांची बाजारपेठ कराs\nनवीन कंपनीला त्याच्या उत्पादनांमध्ये आणि सेवांबद्दल ग्राहकांमध्ये रस निर्माण करण्याची आवश्यकता आहे.\nलक��षित ग्राहकांचे संकुचित संकलन: आपले ग्राहक कोण आहेत हे आपल्याला माहित नसल्यास आपण काहीही विक्री करणार नाही. आपण कोणाकडे विक्री करीत आहात हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आपली उत्पादने कोणाला उपयुक्त वाटतील त्यांना ते आवडेल आपल्याला त्यांच्या आवडी आणि नावडींमध्ये खोदणे आवश्यक आहे. यात त्यांची पार्श्वभूमी, स्वारस्ये, ध्येये इत्यादी जाणून घेणे आणि या व्यतिरिक्त ते दररोज काय करतात आणि कोणते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात हे जाणून घेणे समाविष्ट आहे.\nब्रँड आयडेंटिटी विकसित करा: मजबूत ब्रँड ओळख तयार करा. हे आपले व्यवसाय मूल्ये, दृष्टी आणि आपण खरेदीदारांशी संपर्क साधू इच्छित असलेल्या भावनांचे वर्णन करेल. सातत्याने ब्रँड ओळख आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यात आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यात मदत करेल.\nऑनलाइन उपस्थिती तयार करा: आपल्या व्यवसायाचे मुख्य विपणन घटक तयार करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये वेबसाइट तयार करणे, ब्लॉग तयार करणे, ईमेल साधन आणि रूपांतरण साधन समाविष्ट आहे.\nलीड्स व्युत्पन्न करा: लीड्स व्युत्पन्न करा आणि त्यांना व्यवसायात रुपांतरित करा. आकर्षण ग्राहकांना, ते रूपांतरित करा आणि कमाई करा.\nउत्पादने विक्री करा आणि ग्राहकांना आनंदी ठेवा\nविक्री पायाभूत सुविधा सेट करा: नंतर वेदनादायक डोकेदुखी टाळण्यासाठी विक्री प्रक्रिया सेट करा. आपण सीआरएम सह प्रारंभ करू शकता, जिथे आपण आपल्या सर्व ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांचा मागोवा घेऊ शकता.\nविक्री उद्दिष्टे ओळखा: आपल्या व्यवसायात काय येत आहे ते शोधा. हे आपल्याला शेवट पूर्ण करण्यात आणि वाढण्यास मदत करते.\nविक्री क्रिया: कार्यक्षमता यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली आहे. आपल्या व्यवसायाच्या आकारानुसार कार्य करणारी विक्री प्रक्रिया ठेवा.\nग्राहकांना राखून ठेवत आहे: शेवटी, ग्राहकांना राखून ठेवणे हे नवीन ग्राहक मिळवण्याइतकेच महत्वाचे आहे. आपल्याला आपल्या विद्यमान ग्राहकांची काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्यांची निष्ठा मिळविण्यासाठी त्यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याची आवश्यकता आहे.\nनवीन व्यवसाय सुरू करणे इतके सोपे नाही. पण हे अशक्य नाही. आपणास नवीन कंपनी सुरू करायची आहे की एक नवीन कंपनी सुरू करायची आहे उत्पादन बाजारात, वर चर्चा केलेल्या चरणांमुळे आपल्या स्वप्नांना वास्तविकतेत रुपांतर करता येईल\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खाली आपला ईमेल भरा\nही पोस्ट शेअर करायला विसरू नका\nआता आपल्या शिपिंग खर्चांची गणना करा\nयेथे सामग्री लेखक शिप्राकेट\nव्यवसायाने एक सामग्री लेखक, राशी सूदने मीडिया व्यावसायिक म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर डिजिटल मार्केटिंगमध्ये विविधता शोधण्याच्या इच्छेने वळली. तिचा विश्वास आहे की शब्द सर्वोत्तम आणि उबदार आहेत ... अधिक वाचा\nआपल्या व्यवसायासाठी रिटेल आर्बिटरेज फायदेशीर व्यवसाय कल्पना असल्यास ते शोधा\nआपल्या ईकॉमर्स व्यवसायासाठी ऑपरेशन्स किंमत कशी कमी करावी\nएक टिप्पणी द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nही साइट रीकॅप्चा आणि Google द्वारे संरक्षित आहे Privacy Policy आणि Terms of Service अर्ज करा.\nश्रेणी श्रेणी निवडा ऍमेझॉन सेल्फ शिप (13) Amazonमेझॉन शिपिंग मॉडेल्स (22) नवशिक्या मार्गदर्शक (5) ईकॉमर्ससाठी कार्ट सॉफ्टवेअर (8) कुरिअर पार्टनर (15) ईकॉमर्स (326) ईकॉमर्स निर्यात (७७) ईकॉमर्स धडे (5) ईकॉमर्स मार्केटिंग ऑटोमेशन (6) ईकॉमर्स विपणन रणनीती (55) ईकॉमर्स पॅकेजिंग (23) ईकॉमर्स शिपिंग (8) ईकॉमर्स शिपिंग ट्रेंड (233) ईकॉमर्स ट्रेंड (27) कार्यक्रम (1) फ्रेट कॉस्ट ऑप्टिमायझेशन (3) ऑनलाइन विक्री कशी करावी (3) व्यवसाय कसा सुरू करायचा (6) हायपरलोकल वितरण (२)) भारत D2C अहवाल 2022 (1) आंतरराष्ट्रीय विक्री (1) यादी व्यवस्थापन (15) विपणन मार्गदर्शक (2) मीडिया आणि कार्यक्रम (2) ऑनलाईन विपणन (29) पिकअप आणि वितरण अद्यतने (4) पत्रकार प्रकाशन (1) उत्पादन अद्यतने (२)) रीमार्केटिंग (2) बाजारपेठांवर विक्री करा (14) विक्रेता बोलतो मालिका (28) विक्रेते चर्चा (6) शिपिंग एकत्रीकरण (13) शिपिंग ब्लॉग ()०) शिपिंग कायदे (२) शिपिंग अटी (19) शिपरोकेट (25) शिप्रॉकेट एंगेज (10) आवश्यक जहाजांसाठी शिपरोकेट (7) शिपरोकेट हाऊस कसे (10) शिप्रॉकेट X (5) शिविर (1) सोशल मीडिया विपणन (28) यशोगाथा (3) टेक कॉर्नर (4) अवर्गीकृत (2) गोदाम व्यवस्थापन () 75) कार्टरॉकेटमध्ये नवीन काय आहे (1)\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खाली आपला ईमेल भरा\n* सीओडी शिपमेंटसाठी, सीओडी शुल्काची गणना करताना निश्चित सीओडी शुल्क किंवा ऑर्डर मूल्यापैकी सीओडी% जे जास्त असेल ते घेतले जाईल.\nउत्तर पूर्व, जम्मू व के\n* सीओडी शिपमेंटसाठी, सीओडी शुल्काची गणना करताना निश्��ित सीओडी शुल्क किंवा ऑर्डर मूल्यापैकी सीओडी% जे जास्त असेल ते घेतले जाईल.\nउत्तर पूर्व, जम्मू व के\n* कमीतकमी 10 किलोग्रॅम शिपमेंटसाठी सरफेस रेट आकारले जाईल\n1 दिवस / 2 दिवस\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nभारत D2C अहवाल 2022\nतुमच्या जवळील सर्वोत्तम कुरिअर सेवा\nप्लॉट नं.-बी, खसरा- 360, सुल्तानपुर, एमजी रोड, नवी दिल्ली- 110030\nकॉपीराइट Ⓒ 2022 शिपरोकेट. सर्व हक्क राखीव.\nपरतावा आणि रद्द करण्याचे धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://boltipustake.blogspot.com/2008/01/my-first-marathi-audio-book-agarkar.html", "date_download": "2022-09-25T19:52:06Z", "digest": "sha1:KKZP6ZPPNGVTEKUJELIJZYFZEQOYSAJ4", "length": 10372, "nlines": 141, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: आगरकर दर्शन", "raw_content": "\nकृष्णाकांठ (यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र)\nकाही आठवणी (रमाबाई रानडे)\nनिवडक कविता (विनिता महाजनी)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म\nशूद्र पूर्वी कोण होते\nजातीभेद निर्मूलन (डॉ आंबेडकर)\nपंचायत राज्य (म. गांधी)\nमंगल प्रभात (म. गांधी)\nसाने गुरुजींच्या गोड गोष्टी\nपं .रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास\nगीता बोध (म. गांधी)\nआरोग्याची किल्ली (म. गांधी)\nनैतिक धर्म (म. गांधी)\n\"मी\" (ह. ना. आपटे)\nस्वामी विवेकानंदांची १० पुस्तके\nअमोल गोष्टी (साने गुरुजी)\nश्यामची आई (साने गुरुजी)\nशेतक-याचा आसूड (म. फुले)\nसत्याचे प्रयोग (म. गांधी)\nप्राईड & प्रेजुडिस (मराठी)\nलेस मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी)\nमनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\n\"आगरकर दर्शन\" हा १९ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी सुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांच्या काही निवडक निबंधांचा संग्रह आहे. त्यांनी आपल्या ३९ वर्षांच्या थोडक्या आयुष्यात अनेक विचारप्रवर्तक, पुरोगामी विचार मांडले, त्यांतील अनेक आज २१ व्या शतकातही शि��ण्याजोगे आणि आचरणात आणण्याजोगे आहेत.\nआतापर्यंत वाचून तयार झालेले लेख:\nलेख १: कवी, काव्य, काव्यरती\nलेख ३: महाकवी शेक्सपियर\nलेख ५: विष्णूशास्त्री चिपळुणकर\nलेख ६: भारतीय कलांचे पुराणत्व\nलेख ७: डोंगरीच्या तुरुंगात\nलेख ८: सुधारक काढण्याचा हेतू\nलेख १०: आमचे अजुन ग्रहण सुटले नाही\nलेख १२: सामाजिक घडामोड\nलेख १३: बंधने कोण व कोणती घालणार\nलेख १५: मूळ पाया चांगला पाहिजे\nलेख १७: राजकीय संस्थांविषयी सामान्य विचार\n आपल्या या उपक्रमामुळे आगरकर दर्शन वाचून होत आहे. तत्कालीन विचारापैकी कितीतरी आजही कसे चपखल लागू आहेत ते जाणवलं. एखादा लेख ध्वनिमुद्रित करण्यासाठी किती वेळ आणि बुद्धी खर्च होते ते मी थोड्या प्रमाणात जाणतो. आणि तुम्ही तर अख्खी पुस्तकं वाचलीत\nएक सांगावसं वाटत - जर अजून वेळ असेल तर आठवणीतली गाणी प्रमाणे website बनवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/22/municipal-water-supply-officials-were-locked-up-by-the-citizens/", "date_download": "2022-09-25T20:14:32Z", "digest": "sha1:SFYA2OMGIQSU7OYUIEBXBYNGLRM5DQQC", "length": 9124, "nlines": 158, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकार्‍यांना नागरिकांनी कोंडले - Kesari", "raw_content": "\nघर पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकार्‍यांना नागरिकांनी कोंडले\nमहापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकार्‍यांना नागरिकांनी कोंडले\nपुणे : पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने बालेवाडी परिसरातील संतप्त नागरिकांनी महापालिका पाणी पुरवठा अधिकार्‍यांना बालेवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कोंडून ठेवल्याची घटना बुधवारी घडली.\nबालेवाडी परिसरात नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाणी टंचाईमुळे त्रस्त आहेत. याबाबत पाणी पुरवठा अधिकार्‍यांसह आयुक्तांना अनेकवेळा तक्रारी करुनदेखील यावर योग्य ती उपाय योजना झालेली नाही. त्यामुळे बालेवाडी येथील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी या भागातील नागरिकांचे म्हणणे मांडण्यासाठी मनपा पाणीपुरवठा विभाग अधिकार्‍यांना एकत्र बोलावले असता, संतप्त नागरिकांनी अधिकार्‍यांना घेराव घालत बालेवाडी येथील विठ्ठल मंदिरात कोंडून ठेवले.\nयामध्ये पाणी पुरवठा अधिकारी एकनाथ गाढेकर, श्रीधर कामत, अशोक सांगडे, लाईन मन भाऊराव पाटोळे तसेच एल अँड टी च्या एका अधिकार्‍याचा समावेश आहे.\nबालेवाडी गावठाणात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने या भागा���ील संतप्त नागरिकांनी आमच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. मंदिरात कोंडून ठेवले. तरी या भागातील पाणीपुरवठयात सुधारणा केली जाईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता, प्रसन्न जोशी यांनी दिली.\nपूर्वीचा लेखरुपी बँकेचा परवाना रद्द करू नये\nपुढील लेखभांडारकर संस्थेच्या संशोधनाचा देशाला अभिमान : अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nवैकुंठातील रात्रीचे अंत्यसंस्कार बंद होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/630617e2fd99f9db45a41c8f?language=mr", "date_download": "2022-09-25T22:27:58Z", "digest": "sha1:5672R3EEDY2NKMQ77OPXGM67TDMWZAE5", "length": 5890, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पिकांना द्या सेंद्रिय लस,तुम्हाला मिळतील फायदेच फायदे! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपिकांना द्या सेंद्रिय लस,तुम्हाला मिळतील फायदेच फायदे\n🌱उत्तम पीक उत्पादनासाठी सेंद्रिय लस: पिकांमधील पौष्टिकतेची कमतरता दूर करून उत्पादन वाढवण्यासाठी अनेक प्रकारची ���ते आणि खतांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीतील फुलोरा वाढतो, त्यामुळे जमिनीसह पिकांची गुणवत्ताही राखली जाते. या पद्धतींमध्ये सेंद्रिय खत, हिरवळीचे खत आणि सेंद्रिय एंझाइम वापरून पिकांचे लसीकरण केले जाते. वेळोवेळी पिकांचे सेंद्रिय लसीकरण केल्याने माती, पीक आणि शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. 🌱अझोला लस : अझोला हे नायट्रोजन समृद्ध जैविक एंझाइम आहे. धान पिकामध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरल्यास नायट्रोजनची कमतरता दूर होते आणि धान पिकाचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी अलूजा खूप उपयुक्त आहे. अॅझोलाच्या मदतीने 10-12 किलो नायट्रोजन प्रति एकर पिकाला पुरवले जाऊ शकते हे स्पष्ट करा. हे पूर्णपणे सेंद्रिय आहे, जे भात पिकासह देखील घेतले जाऊ शकते. 🌱ब्लू ग्रीन शैवाल लस : भात हे नगदी पीक आहे, ज्यासाठी नायट्रोजन हे उत्पादन वाढवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. याचा पुरवठा करण्यासाठी, पिकामध्ये निळ्या हिरव्या शैवालचा वापर केला जातो, ज्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि वनस्पतींच्या वाढीच्या घटकांची कमतरता दूर होते. हे भात बियाणे प्रक्रिया करण्यासाठी आणि खत म्हणून वापरले जाते. प्रति एकर भात पेरणीसाठी ५०० ग्रॅम हिरवे शेवाळ पुरेसे आहे. ते पिकाला 8-12 किलो नत्राचा पुरवठा करते. 🌱कंपोस्ट लस : सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध गांडूळ खताचे फायदे कोणाला माहित नाहीत. वरून कंपोस्ट लस वापरून, 6 ते 9 महिन्यांत भाताच्या पेंढ्याचे खत तयार केले जाते, ज्याच्या मदतीने एकरी 20 ते 40 किग्रॅ. पर्यंत नायट्रोजनचा पुरवठा करू शकतो कंपोस्ट लसीचे एक पॅकेट 500 आहे, जे एक टन भाताच्या अवशेषांचे खत तयार करण्यासाठी वापरले जाते. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nजैविक शेतीमहाराष्ट्रकृषी वार्तागुरु ज्ञानप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्सपीक व्यवस्थापनकृषी ज्ञान\nशेतकऱ्यांना या कामासाठी मिळणार 50 हजार रुपये \nकमी खर्चात घरच्या घरी करा गांडूळ खत निर्मिती \nआधुनिक शेती आणि उद्योग\nमाशांपासून बनवलेल्या सेंद्रिय खताची खासियत काय आहे\nशेणापासून अश्या पद्धतीने तयार करा कंपोस्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1/6329a030fd99f9db453c9c3d?language=mr", "date_download": "2022-09-25T21:05:40Z", "digest": "sha1:X7WYSDXUKKMBEBHDY4PFE4JIMBFTYH7F", "length": 2276, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - बैलचलित शेतात सरी पाडण्याचे जुगाड ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nबैलचलित शेतात सरी पाडण्याचे जुगाड \n➡️शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बी हंगाम चालू होत असून नवीन पेरण्या देखील सुरु होतील. त्यासाठी तुम्हाला या जुगाडाचा नक्कीच फायदा होईल.कोणते आहे जुगाड हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ: Me Active Farmer हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकृषि जुगाड़खरीप पिकव्हिडिओस्मार्ट शेतीप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्सकृषी वार्तागुरु ज्ञानकृषी ज्ञान\nशेतातून डुक्कर रोही कायमचे पळवा \nघरच्या घरी बनवा तूर छाटणी करण्याचे अप्रतिम जुगाड \nआधुनिक शेती आणि उद्योग\nमिश्र-पीक पद्धतीचा फंडा होतोय व्हायरल \nघरगुती उपायाने करा उदरावर नियंत्रण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://eisouth.in/SahVicharSabha.aspx", "date_download": "2022-09-25T21:25:47Z", "digest": "sha1:6F3MGRS5UNEYY3GT6TF5KJXLGNHF2L2L", "length": 1662, "nlines": 41, "source_domain": "eisouth.in", "title": "EI South - Education Department", "raw_content": "\nयू आर सी -1\nयू आर सी -2\n5 आणि 8 शिष्यवृत्ती\nएन एम एम एस\nपूर्व दहावी पास शिष्यवृत्ती\nशासन निर्णय / परिपत्रके\nशासन निर्णय / परिपत्रके - ALL\nकॉपीराइट 2018 @ शिक्षण निरीक्षक - दक्षिण विभाग, मुंबई | वेबसाईट विकसित : ::शैक्षणिक सॉफ्टवेअर (पोर्टल) आणि वेबसाइट विकसित करण्यासाठी कृपया येथे संपर्क साधा ::प्रो. रमापति त्रिपाठी Mob: 9869139252 / 9284411962", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/newly-married-woman-ran-away-with-her-boyfriend-after-55-days-of-marriage-aj-597433.html", "date_download": "2022-09-25T19:42:46Z", "digest": "sha1:YEMYWC7KARBMWZKNH26MKN6OK6Q6JHZ2", "length": 8629, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LOVE, लग्न आणि पलायन! लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू, आधीच केलं होतं Love Marriage – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nLOVE, लग्न आणि पलायन लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू, आधीच केलं होतं Love Marriage\nLOVE, लग्न आणि पलायन लग्नाच्या 55 व्या दिवशी पळाली नववधू, आधीच केलं होतं Love Marriage\nलग्न करून सासरी आलेली नववधू (bride) 55 व्या दिवशी प्रियकरासोबत (boyfriend) पळून गेल्याची (run away) घटना समोर आली आहे.\nलग्न करून सासरी आलेली नववधू (bride) 55 व्या दिवश�� प्रियकरासोबत (boyfriend) पळून गेल्याची (run away) घटना समोर आली आहे.\nचार्जिंगला लावला मोबाइल, काही मिनिटात बँक खातच रिकामी; अकाऊंटमधून असे काढले पैसे\nShocking मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च\nगर्ल्स हॉस्टेलमधील व्हायरल MMS प्रकरणात धक्कादायक अपडेट; मास्टरमाईंड निघाला..\nनाशिक : प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न\nजोधपूर, 26 ऑगस्ट : लग्न करून सासरी आलेली नववधू (bride) 55 व्या दिवशी प्रियकरासोबत (boyfriend) पळून गेल्याची (run away) घटना समोर आली आहे. या तरुणीनं अगोदरच तिच्या प्रियकरासोबत लग्न (marriage) केलं होतं. मात्र घऱच्यांच्या जबरदस्तीमुळे तिने दुसरं लग्न (second marriage) केल्याचं सांगितलं. हे लग्न तिला मान्य नसल्यामुळे प्रियकरासोबत योजना आखून तिने सासरच्या घरातून पळ काढला. घरच्यांच्या दबावामुळे लग्न राजस्थानच्या जोधपूरमध्ये पूजा आणि पंकज यांचं लग्न 3 जुलै रोजी झालं होतं. या लग्नाला पूजाचा विरोध होता. पूजानं अनेकदा सांगूनही घऱच्यांनी तिचं म्हणणं न ऐकता जबरदस्तीनं पंकजसोबत लग्न लावून दिलं होतं. मात्र पूजाचं लग्न अगोदरच तिच्या ब्रॉयफ्रेंडसोबत झाल्याची माहिती पूजाच्या भावाने दिली आहे. बॉयफ्रेंडसोबतचे संबंध मान्य नसल्यामुळे घरच्यांनी टाकलेल्या दबावाखाली तिने पंकजसोबत लग्न केलं खरं, मात्र पहिल्या दिवसापासून ती घरातून पळ काढण्याचाच विचार करत होती. सासूने दिली माहिती आपली सून लग्न झाल्यापासून सतत घरात बसायची. ती कधीही दरवाजात उभी राहत नसे. मात्र गुरुवारी ती सकाळपासून सारखी दरवाज्याजवळ उभी राहत होती. थोड्या थोड्या वेळाने दरवाजापाशी जात बाहेर पाहत होती आणि पुन्हा आत येत होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला एक गाडी दारात येऊन थांबली. पूजा त्या गाडीत बसली आणि निघून गेली, अशी माहिती पूजाच्या सासूनं दिल्याची बातमी 'दैनिक भास्कर'नं दिली आहे. पोलीस घेतायत शोध पूजाचा पती पंकजनं याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पूजा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू केला आहे. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस या दोघांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरातील सर्व हॉटेल्सनाही पोलिसांनी सतर्क केलं असून शोध सुरु केला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्��ा ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%A8/", "date_download": "2022-09-25T20:37:13Z", "digest": "sha1:A7K5R24I7R2LJXNHGR5SUTMH2SCQRC2C", "length": 6338, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना दहा हजारांचा दंड . - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nकोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांना दहा हजारांचा दंड .\nनगर – माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले याचा विवाह बुऱ्हानगर तारीख २९ ला पार पडला . या विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने माजी मंत्री शिवाजी कर्डीले याना दहा हजारांचा दंड झाला आहे . हा दंड भिंगार कॅम्प पोलिसांनी ठोठावला आहे . या विवाहात सोन्याची चैन व दुचाकी चोरण्याची घटना सुद्धा घडलेली आहे ,\nअक्षय कर्डीले यांचा विवाह प्रसंगी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती . विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवनिस , चंद्रकांत पाटील , खासदार सुजय विखे , राधाकृष्ण विखे , गिरीश महाजन , राम शिंदे ,बबनराव पाचपुते ,यांच्यासह राजकीय नेते या लग्नात सहभागी झाले होते . या लग्नात हजार असलेलले राधाकृष्ण विखे , बाळासाहेब थोरात कोरोना बाधित असल्याचे त्यांनी जाहीर केले . तर या विवाह सोहळ्यात चोरटयांनी आपला हात साफ करून घेतला . विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या वर्हाडी ची ९८ हजारांची सोन्याची चैन चोरटयांनी लंपास केली तर या संदर्भात अण्णा सोपान जगताप ( रा. माथणी ता. नगर ) यांनी या संदर्भात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .\nएसटीचे ११५३ कर्मचारी हजार\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथ���ंबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mistmix.news/news/470-online_slot_machines_real_money_australia_geant", "date_download": "2022-09-25T21:50:11Z", "digest": "sha1:J3APSFW5HKRKOUCQRHHH6UCK5LPWRZNZ", "length": 10464, "nlines": 38, "source_domain": "mistmix.news", "title": "Online slot machines real money australia", "raw_content": "\nपण कमकुवत ई-गेमिंग कामगिरी खाली कुलशेखरा धावचीत वाढ sportsbook ऑपरेशन यूके ऑनलाइन जुगार गट Betfair आहे पोस्ट महसूल अप 2 टक्के पौंड 393.6 दशलक्ष वर्षाच्या शेवटी-एप्रिल 2014, अहवाल मजबूत वाढ sportsbook आणि Betfair अमेरिकन ऑपरेशन, ऑफसेट भाग करून एक कमकुवत ई-गेमिंग कामगिरी आहे.जास्त नकारात्मक परिणाम मार्गावरुन कंपनीच्या निर्णय बाहेर पडण्यासाठी नागपूरच्या बाहेर पडू शकले बाजारात (ग्रेट ब्रिटन पौंड 13.3 दशलक्ष महसूल प्रभाव ग्रीस पासून, जर्मनी, सायप्रस आणि स्पेन) आणि नसतानाही एक प्रमुख आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत.अहवाल नफा आधी कर वर्ष होते लक्षणीय येथे ग्रेट ब्रिटन पौंड 61.1 दशलक्ष (FY13 नुकसान: ग्रेट ब्रिटन पौंड 49.4 दशलक्ष).ईबीआयटीडीए होता 24 टक्के पौंड 91.1 दशलक्ष (FY13: ग्रेट ब्रिटन पौंड 73.3 दशलक्ष) आणि मूलभूत नफा कर आधी होते 61 टक्के पौंड 61.1 दशलक्ष (FY13: 38 दशलक्ष पौंड), सुधारणा चेंडू प्रामुख्याने खर्च बचत घोषणा FY13 online slot machines real money australia.\nमूलभूत प्रति शेअर मूलभूत कमाई वाढ 57 टक्के 49 पैशांना (FY13: 31.2 पैशांना).गट संपलेल्या वर्षी एक रोख शिल्लक पौंड 209.8 दशलक्ष (FY13: ग्रेट ब्रिटन पौंड 168.1 दशलक्ष) आणि नाही कर्ज.बोर्ड शिफारस आहे, देयक अंतिम लाभांश 14 पैशांना प्रति शेअर.एकत्र अंतरिम लाभांश 6 पैशांना प्रति शेअर, प्रस्तावित पूर्ण वर्ष लाभांश 20 पैशांना प्रति शेअर (FY13: 13 पैशांना) geant गायन सेवा de टेबल. Breon कॉरकोरन, मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्या व्यवस्थापन अहवाल: \"आमचे धोरण काम करीत आहे.भर शाश्वत महसूल आणि आमच्या उत्पादन आणि विपणन गुंतवणूक आहे बंद देवून परिणामी, रेकॉर्ड महसूल आणि नफा.लक्ष in FY14 होते तयार एक स्पर्धात्मक Sportsbook आणि आम्ही आता प्रवेश एक रोमांचक टप्प्यात उ���्पादन विकास फायदा दोन्ही आमच्या चलन आणि Sportsbook बाहेर उभे गर्दीच्या बाजारात geant कॅसिनो serviette de bain. \"Betfair नेहमी एक अद्वितीय बेटिंग कंपनी आणि आमच्या नाविन्यपूर्ण क्रीडा बेटिंग उत्पादने अशा रोख बाहेर आणि किंमत गर्दी redefining आहेत मार्ग ग्राहकांना पैज आहे.रोख बाहेर+ यश बनवतो आमच्या रोख बाहेर वैशिष्ट्य देते जे ग्राहकांना नफा लॉक आधी निष्कर्ष एक कार्यक्रम आणि वापरले गेले आहे 30 दशलक्ष वेळा.ही सुधारणा ग्राहकांना परवानगी देते अंशतः रोख बाहेर त्यांच्या बेट आणि पुढे भिन्न आमच्या उत्पादन आहे. \"किंमत गर्दी आहे पहिले पाऊल एकत्रित आमच्या चलन आणि Sportsbook आणि परवानगी देते शक्यता काही Sportsbook बेट असल्याचे वाढला वापरून वरिष्ठ मूल्य वर उपलब्ध विनिमय.5,00,000 बेट गेले आहेत, 'पळाला' आतापर्यंत आणि सरासरी शक्यता या बेट होते वाढला 24 टक्के आहे.परिचय Sportsbook, वाढ दूरदर्शन जाहिरात खर्च आणि दृढ आमच्या ऑनलाइन विपणन क्षमता आहे broadened आमच्या ग्राहक पोहोचण्याचा आणि झाली 54 टक्के संख्या वाढ ग्राहकांना विकत घेतले ब्रिटन आणि आयर्लंड geant कॅसिनो seine saint denis. \"एक परिणाम म्हणून, आम्ही पाहिले आहे, सलग तीन तिमाहींमध्ये दुहेरी अंकी महसूल वाढ शाश्वत बाजारात.आमच्या लक्ष केंद्रित कार्यक्षमता परवानगी आहे ऑपरेटिंग मार्जिन विस्तार म्हणून त्याच वेळी, वाढ विपणन आणि तंत्रज्ञान गुंतवणूक अंदाजे 200 दशलक्ष पौंड. \"आमच्या मजबूत ट्रेडिंग मध्ये चालू आहे नवीन आर्थिक वर्ष आणि आम्ही उत्सुक इमारत या सकारात्मक गती दरम्यान विश्वचषक की बंद किकचा उद्या आणि जे होईल एक उत्कृष्ट दाखविण्यासाठी आमच्या बाजार अग्रगण्य उत्पादने.\" ऑनलाइन कॅसिनो बातम्या सौजन्याने Infopowa जास्त बातम्या here.माणूस योजना येथे Casinomeister. Bryan बेली चालत आले आहे Casinomeister मध्ये लाँच झाल्यापासून जून 1998 geant कॅसिनो serviette de plage. तो पाहिला आहे उद्योग वाढण्यास त्याच्या इतिहासपूर्वकलीन टप्प्यात तो आता आहे काय कॅसिनो मध्ये मियामी बीच फ्लोरिडा. The Meister उपस्थित आहे सुमारे 100 परिषद गेल्या 20 वर्षे आहे, एकतर एक स्पीकर किंवा पॅनेल नियंत्रकासह किमान 60 कार्यक्रम.तो नेहमी केले आहे एक वकील सौंदर्य आणि कारण आणि ओळखले जाते, जसे जर्मन बिअर, एक चांगली व्हिस्की, आणि [email protected]\ngeant गायन सेवा de टेबल\nकॅसिनो मध्ये मियामी बीच फ्लोरिडा\nएक टिप्पणी द्या Cancel reply\nखरेदीदार देखील पसंत करतात\nBorderlands 3 अनलॉक यादी स्लॉट\nतेथे ��िविध एम.2 स्लॉट\nसुखी व समृद्ध स्लॉट मशीन\nगोल्डन स्टार गायन नाही ठेव बोनस\nकॅसिनो मध्ये सागरी उघडणे तास\nसर्व निर्विकार साइट आहेत rigged\nकॅसिनो मध्ये मियामी बीच फ्लोरिडा\nकाळा जॅक 360 3 टन\nउत्तम निर्विकार साइट फिलीपिन्स\nकाळा जॅक 4.75-गॅलन fibered waterproofer सिमेंट छप्पर\nमध्ये विकसित2022 आमचे नियम आणि अटी पहा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/1625", "date_download": "2022-09-25T20:17:36Z", "digest": "sha1:4LZHHFJUIRKZABFL4GTZZVZTH3FPXFP5", "length": 10280, "nlines": 223, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "तलाठी संघटनेची तहसील समोर निदर्शने – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nतलाठी संघटनेची तहसील समोर निदर्शने\nतलाठी संघटनेची तहसील समोर निदर्शने\nकेज: उपजिल्हाधिकारी तथा राज्यसमन्वयक ( जमाबंदी आयुक्त कार्यालय) रामदास जगताप यांनी तलाठ्यांबद्दल असंविधानीक वक्तव्य केल्याबद्दल त्या वक्तव्याचा निषेध करत केज तलाठी संघटनेच्या वतीने केज तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यामध्ये तालुक्यातील सर्व तलाठी सहभागी झाले होते. रामदास जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांची तात्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी केज तलाठी संघटनेच्या वतीने केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांना लेखी निवेदन देऊन तहसील कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी तलाठी संघटनेचे अध्यक्ष लव्हू केदार, वर्षा देशमुख, के. बी. देशमुख, सचिव एल. टी. भोर्जे, वैशाली भिसे, बाळकृष्ण तोगे, मंडळ अधिकारी फुलचंद हांगे, भागवत पवार, इनामदार सह अनेक तलाठी व मंडळ अधिकारी या निदर्शने अंदोलनात सहभागी झाले होते.\nPrevious: पोखरा अंतर्गत शेतकऱ्यांना पीक कापणी मार्गदर्शन\nNext: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची तुंगत गावास भेट….\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2516", "date_download": "2022-09-25T20:00:14Z", "digest": "sha1:SH5QFUC64JUGL4UPHAENCQQEBJMIM6S7", "length": 14909, "nlines": 235, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "‘कोविड 19’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\n‘कोविड 19’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत\n‘कोविड 19’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत\nनंदुरबार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एस.डी.आर.एफ ) मधून 50 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री या समितीच्या अध्यक्षा आहेत.\n‘कोविड-19’ मुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा नातेवाईकाला अर्थसहाय्याबाबत काही तक्रार असल्यास त्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक हे प्राप्त तक्रारींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीमध्ये घेवून समितीकडे सादर करतील. ‘कोविड-19’ मृत्यूच्या ���्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास सदर व्यक्तीची समितीकडे तक्रार दाखल करुन घेणे, ‘कोविड-19’ मृत्यूसाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मृत्यू कोविड 19 मुळेच झाल्याचे स्पष्ट करणे, संबंधित रुग्णाला ज्या रुग्णालयात दाखल केले गेले आणि उपचार दिले गेले, त्या रुग्णालयाचे आवश्यकतेनुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्या मार्फत किंवा रुग्णालयाकडून कागदपत्रांची पडताळणी करणे.\nनोंदणी प्राधिकरण तक्रार निवारण समितीच्या निर्देशानुसार मृत्यू प्रमाणपत्राला मान्यता तसेच सुधारणा करणे, तक्रार निवारण समितीत मृत रुग्णाच्या समकालीन वैद्यकीय नोंदींची तपासणी करुन समितीकडे दाखल तक्रारी अर्जावर समिती 30 दिवसांच्या आत निर्णय घेईल. जर समितीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने नसेल, तर त्याचे स्पष्ट कारण समितीमार्फत कळविण्यात येईल. जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक (मेडिसिन विभाग) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार हे समितीत सदस्य असतील, तर जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव असतील.\nPrevious: जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची डिजिटल व्हर्च्युअल स्टुडिओला भेट\nNext: शहादा आगार या मध्ये कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न\nनांदेड जिल्ह्याच्या १ ते ८ पर्यंतचे शाळा बंद\nनांदेड जिल्ह्याच्या १ ते ८ पर्यंतचे शाळा बंद\nतुंगत येथे चोरट्यानी किराणा दुकान फोडले…\nतुंगत येथे चोरट्यानी किराणा दुकान फोडले…\nआर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा ता. शिरपूर जि. धुळे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली\nआर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा ता. शिरपूर जि. धुळे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली\nनांदेड जिल्ह्याच्या १ ते ८ पर्यंतचे शाळा बंद\nनांदेड जिल्ह्याच्या १ ते ८ पर्यंतचे शाळा बंद\nतुंगत येथे चोरट्यानी किराणा दुकान फोडले…\nतुंगत येथे चोरट्यानी किराणा दुकान फोडले…\nआर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा ता. शिरपूर जि. धुळे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली\nआर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोरखेडा ता. शिरपूर जि. धुळे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरा करण्यात आली\nबॅकवॉटरमुळे नुकसान होत असलेल्या जमीन व पिकांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\nबॅकवॉटरमुळे नुकसान होत असलेल्या जमीन व पिकांची नुकसान भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/young-woman-threatened-to-kill-for-marriage-filed-a-crime-against-the-youth-29290/", "date_download": "2022-09-25T20:08:32Z", "digest": "sha1:VWI4RTEGOWOUGBNEM7BHQKADQMXMMJST", "length": 6488, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "तरूणीस लग्नासाठी जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल | Jalgaon Live News", "raw_content": "\nतरूणीस लग्नासाठी जिवे ठार मारण्याची धमकी; तरूणा विरूद्ध गुन्हा दाखल\n नायगाव ( ता. यावल ) येथील एका २२ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणा विरूद्ध, तरुणीच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसविस्तर असे की, नायगाव तालुका यावल येथील राहणारी २२ वर्षीय तरुणी ही जळगाव येथे शिक्षणासाठी नातेवाईक राहत आहे. तिला शांताराम श्रावण ठाकुर (रा. शिरसोली ता. जि. जळगाव) या तरूणाने जुलै २०१८ ते २७ नोव्हेंबर २०२१ या कालावधी दरम्यान, जवळीक वाढवली. जळगाव येथे क्लासेसला जात येत असतांना तिच्या घरी नायगाव येथे येवुन व जळगाव येथे वेळोवेळी प्रेमसंबंध ठेवुन जवळकी साधुन फिर्यादी तरुणीच्या घरी जावुन माझ्याशी लग्न कर अशी मागणी करून अट घातली व तू जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबास जिवंत सोडणार नाही असा दम दिला. त्या वेळीस घाबरलेल्या तरूणीने शांताराम ठाकुर या तरूणा विरूद्ध यावल पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन२०३ / २०२१ भा .द .वी . ३५४ ( अ ) ५०६ , ५०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपो���े हे करीत आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nin गुन्हे, जळगाव जिल्हा, यावल\nपत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.\nधक्कादायक : खेडी येथे एकाची गळफास लावून आत्महत्या\nजागा हडप केल्याप्रकरणी बाबा महाहंस महाराजला पोलिस कोठडी\nचित्रपटाच्या शूटिंगसाठी रेल्वे 'एवढं' भाडं घेते, जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2022-09-25T20:51:43Z", "digest": "sha1:BCQZURINLXHDUAY5Y56F6YVX5GPEM56R", "length": 4136, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अन्नसाखळी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअन्न साखळी अथवा अन्न श्रुंखला ही अन्न तयार करणाऱ्या जालातील एका ओळीत असलेले साखळी-दुवे असतात, (जसे गवत किंवा झाडे जे अन्न करण्यासाठी सूर्यापासूनच्या किरणांचा वापर करतात) जी त्यातील निर्माणक जीवांपासून सुरू होते आणि शिखरावर असलेल्या सर्वोच्च हिंस्त्र प्रजातीवर समाप्त होते. (जसे ग्रीझली अस्वले अथवा हिंसक देवमासे) किंवा, विघटनकारक जीव (जसे अथवा बुरशी किंवा जीवाणू ) अथवा (गांडुळे अथवा उधई) यावर.अन्नसाखळी ही हेही दाखविते कि, विविध प्रजाती या ते खाणाऱ्या अन्नानुसार कशा एकमेकांशी संबंधीत आहेत.अन्नसाखळीचा प्रत्येक स्तर हा, एक वेगळा पोषणस्तर दाखवितो. अन्नसाखळी व अन्नजाल यात फरक आहे.खाद्यान्न साखळीतील नैसर्गिक आंतरसंवाद हे खाद्यपदार्थ बनवते.\nएका स्वीडिश तलावामधील अन्नसाखळी.कृपया खालुन वरच्या दिशेने बघा\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\n१९व्या शतकात आफ्रिकन-अरब शास्त्रज्ञ आणि दार्शनिक अल-जहिज यांनी प्रथम अन्न-साखळीचा परिचय करून दिला आणि त्यानंतर १९२७ मध्ये चार्ल्स एल्टन यांनी प्रकाशित केलेल्या एका पुस्तकामुळे त्यास अधिक प्रसिद्धी मिळाली. त्याने अन्न-जाल संकल्पना देखील सादर केली.\nशेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ तारखेला १६:४५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंत���्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/1-june", "date_download": "2022-09-25T21:55:43Z", "digest": "sha1:LBVK5DD7AYC44QQF2FYNXTCPCR6JTEJM", "length": 5729, "nlines": 69, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "१ जून - दिनविशेष", "raw_content": "\n१ जून - दिनविशेष\n२०२२: आशिया कप - भारतीय पुरुष हॉकी संघाने २०२२ आशिया कप स्पर्धेत जपानवर 1-0 असा विजय मिळवून कांस्यपदक जिंकले.\n२०११: स्पेस शटल एंडेव्हर - ने २५ फ्लाइट्सनंतर अंतिम लँडिंग केले.\n२००९: जनरल मोटर्स - कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. अमेरिकेच्या इतिहासातील ही चौथी मोठी दिवाळखोरी आहे.\n२००४: टेरी निकोल्स - यांना ओक्लाहोमा सिटी बॉम्बस्फोटाचा सह-षड्यंत्रकर्ता म्हणून जमिनीच्या शक्यतेशिवाय सलग१६१ जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ह्या शिक्षेने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.\n२००४: रमेशचंद्र लाहोटी - यांनी भारताचे ३५वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली.\n१९८५: दिनेश कार्तिक - भारतीय क्रिकेटपटू\n१९७०: आर. माधवन - हिंदी चित्रपट अभिनेते\n१९६५: नायगेल शॉर्ट - इंग्लिश बुद्धिबळपटू\n१९५३: हरिभाऊ माधव जावळे - भारतीय राजकारणी (निधन: १६ जून २०२०)\n१९४७: रॉन डेनिस - मॅक्लारेन ग्रुपचे संस्थापक\n२०२२: यदुनाथ बास्के - भारतीय राजकारणी आणि आदिवासी नेते\n२००६: माधव गडकरी - लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार\n२००२: हॅन्सी क्रोनिए - दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)\n२००१: वीरेंद्र - नेपाळचे राजे (जन्म: २८ डिसेंबर १९४५)\n२०००: मधुकर महादेव टिल्लू - एकपात्री कलाकार\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/79945", "date_download": "2022-09-25T21:07:24Z", "digest": "sha1:BAN4IVLXAKDJ3Q3FWA6XXY47FNWBHYEZ", "length": 12038, "nlines": 219, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०२१ : आमचा बाप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०२१ : आमचा बाप्पा\nमायबोली गणेशोत्सव २०२१ : आमचा बाप्पा\nप्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. मायबोली गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे. जगभरातील विविध ठिकाणच्या प्नमाणवेळेनुसार घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.\nचला तर मंडळी घ्या पटापट हातात कॅमेरा आणि पाठवा तुमची उत्कृष्ट छायाचित्रे. बोला गणपती बाप्पा मोरया.....\nआमच्या घरचा बाप्पा .\nआमच्या घरचा बाप्पा .\nबाप्पा मोरया _/\\_ .\nसुंदर मूर्ती आणि सजावट.\nसुंदर मूर्ती आणि सजावट.\n एकेक बाप्पा गोजिरवाणा आहे. माथ्यावर वाहलेल्या चांदीच्या दुर्वा वाह फुले, सजावट, नैवेद्य पाहूनच डोळे निवले.\nसगळे बाप्पा खूपच देखणे आहेत\nसगळे बाप्पा खूपच देखणे आहेत\nहा आमचा घरी घडवलेला बाप्पा.\nहा आमचा घरी घडवलेला बाप्पा. गणोबा लेकाने घडवला आहे(वय वर्षे ५)\nआमचा गणपती. घरीच मूर्ती\nआमचा गणपती. घरीच मूर्ती घडवण्याचं हे तेविसावं वर्ष.\nचैतन्य खूप छान बनवलाय बाप्पा.\nहजारो ख्वाईशे, ५ वर्षाच्या मानाने अप्रतिम मुर्ती बनवलीये तुमच्या मुलाने.\nऋन्मेष, मागचे फुलाचे गोल सुंदर आहेत.\nसगळे बाप्पा अतिशय देखणे आहेत.\nसगळे बाप्पा अतिशय देखणे आहेत.\n काय सजावट आहे एकेक.\n काय सजावट आहे एकेक.\nसुरेख मुर्ती सगळ्या. _/\\_\nसुरेख मुर्ती सगळ्या. _/\\_\nआमचा बाप्पा आणि गौरी\nआमचा बाप्पा आणि गौरी\nहात ‘आई’ होत जातो..\nमूर्ती, शाडूमातीपासून घरी स्वत:च्या हातांनी बनवलेली.\nकित्ती गोड गोड बाप्पा आणि\nकित्ती गोड गोड बाप्पा आणि सुन्दर सुन्दर सजावट . गणपती बाप्पा मोरया \nकाय सुंदर प्रसन्न सजलेले\nकाय सुंदर प्रसन्न सजलेले बाप्पा आ���ेत सर्व.बघून अतिशय छान वाटतंय\nया वर्षीचा आमचा पहिलाच बाप्पा\nया वर्षीचा आमचा पहिलाच बाप्पा आहे..\n@सांज वाह काय सुरेख मूर्ति\n@सांज वाह काय सुरेख मूर्ति आहे. मला ते गुलाबी (हॉट पिंक) उत्तरिय प्रचंड आवडलं. रंग व चुण्या. आणि जर्द निळा तकिया/लोड.\nसगळ्यांचे बाप्पा ,आरास छान.\nसगळ्यांचे बाप्पा ,आरास छान.\nहा आमच्या घरचा बाप्पा.\nहा आमच्या घरचा बाप्पा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/pithla-bhakriche-run/", "date_download": "2022-09-25T20:55:39Z", "digest": "sha1:PTQCZAZZATWYFHNPMLDXQXVPY4KBGAD5", "length": 43651, "nlines": 311, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "पिठलं भाकरीचे ऋण... - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nByसारिका सोनवणे Jul 2, 2021\nसकाळची वेळ होती…सरलाताई विहंग वर नेहमीप्रमाणे ओरडत होत्या…” अरे कार्ट्या उठ ना लवकर…प्रॅक्टिकल आहे ना आज…की जायचं नाही आहे, तो प्रथमेश येऊन बसेल खूप वेळ…त्याच्यासमोर ओरडायला लावणारेस का आता… ” इतक्यात विहंग अंथरुणात आळोखेपिळोखे देत बसतो…व आपल्या आईला म्हणजे सरलाताईंना म्हणतो…” आई…अगं उठतच होतो ना..रात्री जागरण झालंय मला..केवढा लोड असतो ग अभ्यासाचा..” सरलाताई ओरडून म्हणतात…” हो …हो …माहिती आहे काय शोध लावतायत…त्या बंद खोलीत..” इतक्यात दारावरची बेल वाजते…सरलाताई दार उघडून परत विहंगवर ओरडतात…” विहंग…आवरलं की नाही..बघ लोकांची पोरं सकाळी लवकर उठून तयार होतात..नाहीतर विहंग तू…काही ताळतंत्रच नाही राहिलं तुला…जरा आपल्या मित्राकडून शिका काहीतरी…” प्रथमेश हसत-हसत म्हणतो..” काकू अहो…आम्ही दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करतोय…माहितीय..एक असं गॅजेट बनवतोय…जाऊ देत ना तुम्हाला सर्प्राईस देऊ आम्ही .. ” इतक्यात विहंग अंथरुणात आळोखेपिळोखे देत बसतो…व आपल्या आईला म्हणजे सरला���ाईंना म्हणतो…” आई…अगं उठतच होतो ना..रात्री जागरण झालंय मला..केवढा लोड असतो ग अभ्यासाचा..” सरलाताई ओरडून म्हणतात…” हो …हो …माहिती आहे काय शोध लावतायत…त्या बंद खोलीत..” इतक्यात दारावरची बेल वाजते…सरलाताई दार उघडून परत विहंगवर ओरडतात…” विहंग…आवरलं की नाही..बघ लोकांची पोरं सकाळी लवकर उठून तयार होतात..नाहीतर विहंग तू…काही ताळतंत्रच नाही राहिलं तुला…जरा आपल्या मित्राकडून शिका काहीतरी…” प्रथमेश हसत-हसत म्हणतो..” काकू अहो…आम्ही दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करतोय…माहितीय..एक असं गॅजेट बनवतोय…जाऊ देत ना तुम्हाला सर्प्राईस देऊ आम्ही .. ” सरलाताई वैतागून म्हणतात…” कसलं सर्प्राईस काय माहिती…चांगलं नोकरी पाण्याला लागा शिकून…आमचं नाव काढा एवढंच..बाकी सगळी देवालाच काळजी बाबा..चल हे थालीपीठ खाशील का देऊ थोडंसं… ” सरलाताई वैतागून म्हणतात…” कसलं सर्प्राईस काय माहिती…चांगलं नोकरी पाण्याला लागा शिकून…आमचं नाव काढा एवढंच..बाकी सगळी देवालाच काळजी बाबा..चल हे थालीपीठ खाशील का देऊ थोडंसं… ” प्रथमेश म्हणतो…” नको…नको काकू…नाश्ता करूनच आलोय..मी आपला इथेच हॉल मध्ये बसतो चालेल का.. ” प्रथमेश म्हणतो…” नको…नको काकू…नाश्ता करूनच आलोय..मी आपला इथेच हॉल मध्ये बसतो चालेल का.. ” सरलाताई गडबडीत म्हणाल्या…” बरं..बरं…बस कधी आवरतोय काय माहिती हा…” सरलाताईंना स्वतःच्या हाताने समोरच्याला खाऊ घालायला खूप आवडत असे म्हणून त्या कुणीही आलं ना की त्याला काहीतरी करून खाऊ घालत असे….प्रथमेश हॉलमध्ये पुस्तक वाचत बसला होता…काही वेळातच विहंग अंघोळ करून येतो आणि स्वयंपाकघरात असलेल्या डायनिंग टेबल वर येऊन थांबतो…सरलाताई चहा आणि डबा विहंगला देतात…विहंगही घाईघाईत खाऊन घेतो आणि आपल्या आईचा निरोप घेऊन घर सोडतो.\nविहंग घर सोडून जवळ-जवळ अर्धा तास होतो तसं घरात सरलाताईंच्या सोबतीला फक्त घरातलं काम आणि रेडिओ एवढंच असत…घरी फक्त दोघेच माय-लेक असल्याने विरंगुळा म्हणून सरलाताईंना कुणीच नसतं…विहंगच्या वडिलांचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने…सरलाताई आपल्या मुलाबरोबर फक्त दोघेच राहत असे…आपल्या मुलाला म्हणजेच विहंगला शिक्षणाच्या बाबतीत काहीही कमी पडू देत नसत…म्हणून सरलाताई घरच्या घरी खानावळ चालवत असत…विहंगही आपल्या स्कॉलरशिपच्या जोरावर अभ्यासासाठी लाग���ारा खर्च भागवत असे…कॉलनीत राहत असलेल्या शेजाऱ्यांशीही सरलाताईंचं एक चांगल्या प्रकारचं असं नातं असतं…त्याचबरोबर दुसरीकडे राहण्यासाठी गेलेल्यांशीही खूप चांगलं नातं टिकवून ठेवलेलं असत…अशीच सागर नावाचा मुलगा तिथे शेजारीच बॅचलर म्हणून राहत होता….त्याला\nपरदेशात कामाची संधी मिळाली म्हणून ज्यादिवशी फ्लाईट होती अगदी त्याच दिवशी सरलाकाकूंना भेटण्यासाठी आला…सागर एक चांगला चारटेड अकाउंटंट असल्याने अमेरिकेतील शिकागो या शहरात त्याला संधी चालून आली होती…म्हणून काकूंचे आशीर्वाद घ्यायला सागर आला होता…आशीर्वादाचा भुकेला सागर पोटानेही भुकेला होता…आई-वडील गावी असल्याने पोटभर खाऊ घालणार कुणीच नव्हतं…सरलाताईंच्या घरातून मस्त गरम-गरम भाकरी आणि पिठल्याचा वास येत असतो…वास घेऊनच सागर आपलं मन भरत असतो…सागर दाराची कडी वाजवून पाहतो…दराचा टक टक आवाज येताच दारावर कोण आहे हे पाहण्यासाठी सरलाताई भाकरीने बरबटलेला हात घेऊन बाहेर येतात आणि म्हणतात…\nसरलाताई – कोण…अरे बाप रे सागर…आज कशी आठवण झाली काकूची \nसागर – काकू…चांगल्या माणसांची आठवण येण्यासाठी पहिली चांगली माणसं विसरावी लागतात…तुम्हाला मी कसं काय विसरेल काकू…तुमच्या हातची चवही कधी विसरता येणारी आहे का…\nसरलाताई – [पाणी घेऊन येतात] घे…पाणी घे…दमला असशील..माठातलं आहे बाबा पाणी…मिनरल वॉटर तर नाही ना घेत आमच्या विहंगसारखं…\nसागर – काकू आता मिनरल वॉटरची सवय करावी लागेल मला…इथं भारतात आहे तोपर्यंत…\nसरलाताई – म्हणजे…भारतात आहे तोपर्यंत…\nसागर – काकू…अहो माझं पोस्टिंग झालंय अमेरिकेत…चारटेड अकाउंटंट म्हणून…पॅकेज पण मस्त आहे…\nसरलाताई – अरे वाह…अभिनंदन तुझं..[इतक्यात सागर काकूंच्या पाया पडतो] भरपूर आशीर्वाद तुला माझ्याकडून…देव तुझं लवकर सगळं सुरळीत करो आणि मनासारखी मुलगी मिळो..\nसागर – काकू…अहो इतक्यात नको बाबा लग्न वैगेरे…सेटल तर होऊ दे आधी मला…\nसरलाताई – बरं…तू कधी निघतोस मग…\nसागर – काकू अहो…आजच फ्लाईट आहे रात्री…म्हटलं तुम्हाला भेटून जावं…\nसरलाताई – बरं केलं हो..आलास ते…बरं खाल्लंस का काही…\nसागर – नाही पण…खानावळ लावली आहे ना तिकडे जेवेल मी…\nसरलाताई – खुळा आहेस की काय.. पैसे देऊन काय जेवतोस इकडेच जेव आज …माझ्या हातच खाऊन बघ एकदा…मस्त पिठलं आणि भाकरी केल्यात खाऊनच जा…\n���ागर – काकू…तुम्हालाही पैसे द्यावेच लागतील ना \nसरलाताई – मोठा…आलाय पैश्यावाला…अरे प्रेमाने देतेय मी जसा माझा विहंग तसाच तू बाळा…आठवण ठेव माझी म्हणजे झालं…\nपोटात भूक तर अफाट आहे…काकूही आग्रह करत आहे…मग कसं काय बरं मन मोडायचं…म्हणून सागरही पटकन व तितक्याच हक्काने जेवायला बसला…सरलाताईंनी मस्त…लिंबाचं लोणचं,उडदाचा पापड आणि तिळाची चटणी असं ताटात मांडून ठेवलं अगदी मन तृप्त होईल इतकं सागर जेवला आणि समाधानाने ढेकर दिला…त्याला समाधानाने जेवताना पाहून सरलाताईंनाही बरं वाटलं…लगबगीनं जेवण करून सागर उठला…\nसरलाताई – झालं का एवढ्यात.. अजून का नाही घेतलंस..\nसागर – नाही काकू…नको..पहिल्यांदाच पोटभर जेवलोय…\nसरलाताई – तुझा मोबाईल नंबर देऊन ठेव…तुझी आठवण आली की पटकन फोन करत जाईल…आठवण आली तर तुही फोन करत जा..\nसागर – हो मी ना विहंगला दिलाय नंबर..फेसबुक वर मित्र म्हणून ऍड आहे तो मला…चला काकू येतो मी..माझी खुशाली कळवत जाईल मी…\nसरलाताई – हो ये बाबा…नाहीतर उशीर होईल तुला…\nसरलाताईंचा निरोप घेऊन सागर तिथून निघतो…संध्याकाळ होत आली होती विहंग घरी आला आणि आपल्या आईला सांगू लागला..\nविहंग – आई….आई…आज ना लॅब मध्ये काय मजा आली म्हणून सांगतो तुला…प्रथमेशच्या अंगावर हायड्रोक्लोरिक ऍसिड सांडलं आणि खूप घाबरला होता तो…\nसरलाताई – अरे बाप रे…मग यात काय मजा वाटली तुला…हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजे भयानक की…हात खराब झाला असेल कि त्याचा.\nविहंग – आई…कसली इमोशनल आहेस ग तू…ते डायल्युट होत म्हणून काही झालं नाही…कॉन्सन्ट्रेटेड असत तर इजा झाली असती त्याला…\nसरलाताई – ओह्ह्ह…डायल्युट होत होय…नशीब…ते जाऊदेत…जेवण करून घे…यंदा शेवटचं वर्ष ना तुझं इंजिनीरिंगचं चांगला मन लावून अभ्यास कर…फक्त भारतात नको नाव कमाऊस…तर परदेशातही नाव कमव…चल हात-पाय स्वछ धुवून घे ताट वाढते…\nसरलाताई ताट वाढून टेबलवर ठेवतात…आपल्या लेकापाशी गप्पा मारत बसतात आणि त्याचबरोबर त्याला काय हवं नको तेही पाहतात…\nसरलाताई – बाळा अरे कसा झालाय आजचा बेत…मस्त ना..\nविहंग – हो आई…तू नेहमीच मस्त करतेस स्वयंपाक..\nसरलाताई – अरे आज ना तो सागर आला होता…अमेरिकेतल्या शिकागो मध्ये पोस्टिंग झालंय त्याच…खरंच एकट्याने मस्त नाव काढलं आई बापाचं…\nविहंग – मी हि असाच एक दिवस परदेशात जाणार नाव कमवायला… …माझं प्���ोजेक्ट सबमिट होऊ देत एकदा युनिव्हर्सिटीला मग बघ मीही जाईल एक दिवस…\nसरलाताई – असं ही असत का…होऊ देत तुझ्या मनासारखं…तुला काय पाहिजे ते सांगत जा मला…\nविहंग – आई…अगं ते पैसे घरखर्चासाठी राहू देत…मला स्कॉलरशिप मिळते की…तू नको एवढा लोड घेऊस…एवढं करतेस की माझ्यासाठी…बघू उद्या माझं प्रोजेक्ट सबमिशन आहे…\nसरलाताई – आत्ता जेवण कर…उद्याची बात उद्या…\nइतक्यात विहंगच्या ताटातलं पिठलं संपत…सरलाताई कढईमधे पिठलं आहे कि नाही ते पाहायला लागतात तर कढईमध्येही पिठलं नसतं…विहंगलाही पिठलं संपलं आहे याची जाणीव होते…म्हणून ”पिठलं नको वाढू ” असं विहंग आपल्या आईला सांगतो…तसं उरलेली भाकरी दुधात कुस्करून खाऊन टाकतो…सरलाताई आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत विहंगची नजर चोरून उठतात..\nविहंगही आपलं जेवण करतो मग उद्याच्या दिवसाची तो आतुरतेने वाट पाहत बसतो…कारण त्या एका सबमिशनवर विहंगच स्वप्न साकार होणार असत…दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सरलाताई सडा-संमर्जन करून देवपूजा करून खाणावळीसाठीचे सामान एकत्र करून सारी काम आवरून ठेवतात…विशेष म्हणजे विहंगही लवकर उठलेला असतो…आपलं भरभर सगळं आवरून सबमिशनसाठी जातो…विद्यापीठाला प्रोजेक्ट खूप आवडत…म्हणून ते ठेवून घेतात…परीक्षाही महिन्याभराने असते…तोपर्यंत प्रोजेक्टचा निकालही लागणार असतो…म्हणून परीक्षा व्हयच्या आत आपलं स्वप्न साकार होणार याचा आनंद विहंगला स्वस्थ बसून देत नसतो…\nमहिन्याभराने विहंगच्या परीक्षा होतात तोपर्यंत प्रोजेक्टचाही निकाल लागतो…संपूर्ण युनिव्हर्सिटीमधून पहिल्या तीन नंबरमध्ये विहंगचं प्रोजेक्ट असत म्हणून विहंगला खूप आनंद होतो…घरी जेव्हा विहंग येतो तेव्हा सगळं घर आनंदानं डोक्यावर घेतो…आपल्या आईला आनंदाने सांगत सुटतो…” आई…अगं माझं प्रोजेक्ट पहिल्या तीन नंबरमध्ये आलंय…फक्त या परीक्षेचा निकाल येऊ देत मग माझं नक्की परदेशात नोकरी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल बघ…” सरलाताई म्हणतात..” तुझी मेहनत फळाला आली बाबा…मी फक्त निमित्त..”असे म्हणून सरलाताई आपल्या लेकाला आनंदाने जवळ घेतात… असे म्हणून सरलाताई आपल्या लेकाला आनंदाने जवळ घेतात…याच आनंदात अभ्यासही विहंग जोमाने करत असतो फायनल एक्सामिनेशनही होऊन जाते…व्हेकेशन येतात मग त्या सुट्ट्यांमध्ये प्रथमेश कडून विहंगला कळते की कॉलेज मधील कॅम्पस थ्रू कंपन्या खास नोकरी देण्यासाठी येत आहेत..त्यात जपान,अमेरिका अशा मोठ्या मोठ्या देशांची नाव होती…विहंगनेही टेस्ट देण्यासाठी अर्ज दिला…पहिल्याच राऊंडला विहंगच सिलेक्शन झालं…फक्त लेखी चाचणीत विहंग पास झाला म्हणून पुढच्या राउंडची जोरात तयारी करू लागला…पाहता पाहता सगळे राउंड पास झाला म्हणून मोठ्या आनंदाने आपल्या घरी जाऊन आईला सांगतो…आईच्या आनंदाला पारावार उरत नाही….आपल्या मुलाचं कौतुक सगळ्यांनाच सांगत असते\nसरलाताई – कारंडे काकू…माझ्या विहंगच आता लवकरच पोस्टिंग होतंय हो…परीक्षा व्हायच्या आधीच ते पण…\nकारंडेताई – हो का…मग काय आहे तुमची परदेशवारी नाही का \nविहंग – अहो काकू…काही नक्की नाही अजून मी आपला प्रयत्न करून पहिला…बाकी सगळं नशीबच पाहून घेईल\nकारंडेताई – होईल हो पोस्टिंग लवकरच…आहेस तू हुशार…\nअसेच चार-पाच महिने होऊन जातात…विहंग घरात नसताना एक लिफाफा सरलाताईला एक कुरिअरवाला देतो…विहंग काही वेळाने घरी येतो…आपल्या मुलाशी बोलत सरलाताई बसलेल्या असतात….\nविहंग – आई…काळजीत दिसतीयस…काय झालं \nसरलाताई – काही नाही रे बाळा…तुझीच काळजी आहे रे बाबा..कास होईल तुझं…\nविहंग – एवढी काळजी करू नका…आईसाहेब…काळजी करण्याचे दिवस संपलेत आपले…\nसरलाताई – आज हे असते तर किती मिरवले असते सगळीकडे…तुझंही कौतुक आणि अभिमान खूप होता यांना..\nविहंग – अजूनही आहे की बाबाना माझा अभिमान..\nसरलाताई – ते कसं..\nविहंग – अगं तुझ्यात दिसतात मला माझे बाबा…\nसरलाताई – तू अगदी बोलघेवडा आहेस बाबा तुझ्या बाबांसारखा..अग्गो बाई…विसरलीस की…\nसरलाताई – एक लिफाफा आलाय तुझ्या नावाने…हे घे\nविहंग – दाखव इकडे…आई…हा तर कॉल आलाय मला…जपानवरून…बाकी सगळे डिटेल्स मेल वर आहेत असं सांगत आहेत की…मी पटकन पाहतो काय आहे मेलबॉक्स मध्ये…\nविहंग मेलबॉक्स चेक करतो आणि आनंदाने उड्या मारू लागतो…सरलाताई मोठ्या कौतुकाने म्हणतात-\nसरलाताई – विहंग अरे…असाच नाचत बसणार आहेस की काही सांगणार आहेस..\nविहंग – आई…मला जपानला बोलावलंय…जॉबसाठी…तुला माहिती आहे प्रथमेश आणि मी मागे कॅम्पस थ्रू मुलाखतीसाठी गेलो होतो…माझी मेहनत फळली गं…\nसरलाताई – काय सांगतोस विहंग…मस्तच की…आज श्रीखंडाचा बेत आहे आपल्या खानावळीत…पाटीच लावते दाराबाहेर मेनू कार्डची..बरं…जपान मध��ये कुठल्या शहरात आहे तुझं पोस्टिंग…\nविहंग – अगं…मच्चीदा नावाचं शहर आहे तिथं आहे पोस्टिंग…का गं \nसरलाताई – असं…एक काम कर मला लगेच फेसबुक डाउनलोड करून दे…\nविहंग – ठीक आहे हे घे …कसं वापरायचं माहित आहे ना तुला \nसरलाताई – अरे…तू शिकव की मला…मग तुझ्याशी मी असंच बोलेन ऑनलाईन…\nसरलाताई पटकन सगळं शिकून घेतात…जपान आणि मच्चीदा हे शब्द ऐकल्यावर सरलाताईंना सागर ची आठवण होते कारण सागरचेही पोस्टिंग त्याच ठिकाणी झालेलं असतं…लगेचच सागरला एक फ्रेंड रिक्वेस्ट करतात…सागर काही वेळ फेसबुक वर बोलतो त्यानंतर लगेच कॉल करतो…कॉल वरून सरलाताई आपल्या मुलाचं पोस्टिंगही त्याच ठिकाणी झाली आहे असं सांगतात…हे कळताच सागर आधीपासूनच विहंगसाठी घर निवडण्यापासून ते जेवणापर्यंत सगळी सोय पाहून घेतो…\nकारण काही दिवसातच विहंगलाही तिथून लवकरच निघायचे असल्याने आधीपासून गैरसोय होऊ नये याची खबरदारी सागर घेत असतो…विहंग आपल्या आईचा लाडका आणि एकुलता एक असल्याने आपल्या लेकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशीच आशा सरलाताईंना वाटत होती…\nएक दिवस विहंग जपानला जाण्यासाठी तयार होतो…फ्लाईट रात्री असल्याने दिवसभर सगळं आटोपून प्रवासाची तयारी तो करतो…सरलाताईही मस्त पैकी खाण्या-पिण्याची तयारी करून देतात…एअरपोर्ट वर सोडायला जाताना…डबडबत्या डोळ्याने आपल्या लेकाला निरोपही त्या देतात…घरी आल्यानंतर…पहिला फोन सागर ला करतात–\nसरलाताई – सागर…आज माझ्या काळजाचा तुकडा येतोय रे बाबा तिकडं…नीट काळजी घ्या रे दोघे…\nसागर – काकू…तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात…पाहिलं रडणं थांबवा…\nसरलाताई – बाबा…कोण कुठला रे तू…पण योगायोग बघ ना कसा जुळवून आणला देवाने…माझ्या विहंगचंही पोस्टिंग तिथंच व्ह्याच होतं…\nसागर – हो…काकू देवानेच जुळवून आणलं बघा सगळं…\nसरलाताई – काय गं बाई…तुम्ही आजकालची पोरं योगायोग…देव या सगळ्यांवर विश्वास ठेवायला लागले..\nसागर – हो काकू …देवानेच संधी दिलीय मला…तुमच्यासाठी काहीतरी करायची…\nसरलाताई – अरे पण मी असं काय दिलंय तुला…\nसागर – पाहिलंत…आत्ताही सगळं क्रेडिट घेत नाहीय तुम्ही \nसरलाताई – क्रेडिट कसलं रे…मी असं काहीच मोठं काम केलं नाहीय…\nसागर – काकू…मी तुमचे आशीर्वाद घ्यायला त्यादिवशी आलो होतो…तुम्हाला माहितीय मी आशीर्वादाचा तर भुकेला होत���…आणि पोटही माझं भुकेलं होतं…तुम्ही किती आग्रहाने,प्रेमाने त्याच मायेन मला पोटभर जेवू घातलं…याचे उपकार मी कधीच नाही विसरू शकत…असं समजा…मला ते ऋण फेडायची संधी दिलीय देवाने…म्हणून तुम्ही अगदी निश्चिन्त राहा…विहंगच्या रूपानं मला भाऊच मिळाला आहे की असं समजेल मी…\nसरलाताई – [खूप गहिवरून आलं ] सागर…तू माझ्या पोटी का नाही जन्म घेतलास…मला एक नाही तर दोन मुलं आहेत दोन…\nअसे म्हणून सरलाताईंना खूपच दाटून आलं…फोनवर बोलताही येत नव्हतं…म्हणून त्यांनी फोन लगेच बंद केला…आणि सागरशी फेसबुकवरून संवाद साधू लागतात.\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nतेरी तस्वीर को सिने से लगा रक्खा है…\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nमी सून म्हणून येऊ….बायको म्हणून येऊ…की मोलकरीण म्हणून येऊ…\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lusogamer.com/mr/play-diary/", "date_download": "2022-09-25T20:02:13Z", "digest": "sha1:TKXZW6COH6CWQPGVAYUBFFZMDAFRSRIP", "length": 16324, "nlines": 82, "source_domain": "lusogamer.com", "title": "Play Diary Apk डाउनलोड साठी Android [नवीनतम चित्रपट] | लुसो गेमर", "raw_content": "\nPlay डायरी APK Android साठी डाउनलोड करा [नवीनतम चित्रपट]\nऑगस्ट 2, 2022 by जॉन स्मिथ\nजरी अँड्रॉइड मार्केट आधीच विविध मनोरंजन ऑनलाइन प्लॅटफॉर्म टन बुडलेले आहे. तरीही त्या पोहोचण्यायोग्य अॅप्सपैकी बहुतेकांना प्रीमियम मानले जाते. तुम्ही सर्वोत्तम पर्यायी मोफत ऑनलाइन प्लॅटफॉर्म शोधत असाल तर Play Diary इंस्टॉल करा.\nअनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य मानले जाते आणि सदस्यता आवश्यक नाही. शिवाय, ऍप्लिकेशनमधील पोहोचण्यायोग्य सामग्री सामग्रीने समृद्ध आहे. यात चित्रपट आणि मालिका दोन्ही विनामूल्य समाविष्ट आहेत. त्यांना येथे फक्त अॅप फाइलची नवीनतम आवृत्ती आवश्यक आहे.\nजर आम्ही एपीके फाइलची स्थापना आणि वापर करण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख केला असेल. मग ते सोपे मानले जाते आणि कोणत्याही तज्ञ कौशल्याची आवश्यकता नाही. तरीही खाली आम्ही नमूद करू आणि मुख्य पायऱ्यांसह सर्व आवश्यक माहिती व्यवस्थितपणे प्रदान करू.\nPlay Diary Android ची गणना सर्वोत्तम ऑनलाइन पोहोचण्यायोग्य Android अॅप्समध्ये केली जाते. जेथे Android वापरकर्ते सहजपणे अनेक चित्रपट आणि मालिका विनामूल्य प्रवाहित करू शकतात. त्यांना येथे फक्त अॅप फाइलची नवीनतम आवृत्ती स्थापित करणे आणि प्रीमियम सामग्रीचा आनंद घेणे आवश्यक आहे.\nNetflix, Amazon Prime आणि Disney इत्यादी लोकप्रिय प्लॅटफॉर्म प्रीमियम मानले जातात. होय, अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी सदस्यता आवश्यक आहे. सदस्यता घेतल्याशिवाय, त्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करणे अशक्य आहे.\nसदस्यता खर्च दरवर्षी शेकडो डॉलर्सपेक्षा जास्त असू शकतो. सरासरी लोकांसाठी ते पूर्णपणे अस्वीकार्य आहे. कारण त्यांना त्यांचे मर्यादित उत्पन्न अशा अर्जांमध्ये गुंतवणे परवडत नाही. तरीही त्यांना त्यांची आवडती सामग्री गमावणे परवडत नाही.\nत्यामुळे समस्या आणि android वापरकर्त्यांच्या सहाय्यक लक्ष केंद्रित. हे नवीन अँड्रॉइड आणण्यात विकासक यशस्वी झाले आहेत चित्रपट अॅप. ते प्रवेश करण्यासाठी विनामूल्य आहे आणि सदस्यता आवश्यक नाही. फक्त अनुप्रयोग स्थापित करा आणि भरपूर प्रीमियम सामग्रीचा आनंद घ्या.\nआवश्यक Android 4.4 आणि प्लस\nवर्ग अनुप्रयोग - मनोरंजन\nजेव्हा आम्ही अनेक उपकरणांमध्ये अॅप फाइल स्थापित करतो. आम्हाला ते अतिरिक्त पर्यायांसह प्रो वैशिष्ट्यांमध्ये समृद्ध आढळले. आता त्या पर्यायांमध्ये प्रवेश करणे आणि त्यात सुधारणा केल्याने संसाधनांचा अपव्यय न करता कमी वेळेत लक्ष्यित सामग्री उपलब्ध होईल.\nऍप्लिकेशनमध्ये पोहोचण्यायोग्य वैशिष्ट्यांमध्ये श्रेणी, शोध फिल्टर, सूचना स्मरणपत्र, सानुकूल सेटिंग्ज, एकाधिक थीम, इनबिल्ट व्हिडिओ प्लेअर आणि बरेच काही समाविष्ट आहे. अॅप फायली आणि व्हिडिओ सामग्री होस्ट करण्यासाठी कस्टम स्पीडी सर्व्हर देखील समाविष्ट केले आहेत.\nआत्तापर्यंत हजारो व्हिडीओ टायटल प्रकाशित केले आहेत आणि अॅप्लिकेशनच्या आत येथे शेअर केले आहेत. अँड्रॉइड वापरकर्ते एका क्लिकच्या पर्यायाने ते व्हिडिओ अॅक्सेस करू शकतात. लक्षात ठेवा व्हिडिओ प्रवाहित करण्यासाठी स्थिर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे.\nस्थिर कनेक्टिव्हिटीशिवाय, सामग्रीमध्ये प्रवेश करणे अशक्य आहे. जरी प्रतिसाद देणारे सर्व्हर गुळगुळीत प्रस्तुतीकरण सुनिश्चित करतील. प्रेक्षक देखील मंद कनेक्टिव्हिटीवर सहजतेने व्हिडिओंचा आनंद घेऊ शकतात आणि त्याचे क्रेडिट सर्व्हरला जाते.\nत्यामुळे तुम्ही या नवीन ऑनलाइन नवीन अँड्रॉइड अॅप्लिकेशनचा लाभ घेण्यासाठी तयार आहात. मग वाट कसली बघताय फक्त Android स्मार्टफोनमध्ये Play Diary डाउनलोडची नवीनतम आवृत्ती स्थापित करा. आणि विनामूल्य अनेक व्हिडिओंचा आनंद घ्या.\nएपीके फाइल डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य आहे.\nअॅप इंस्टॉल केल्याने बरेच प्रीमियम व्हिडिओ मिळतात.\nत्यामध्ये चित्रपट आणि मालिका समाविष्ट आहेत.\nIPTV पोहोचू शकत नाहीत.\nशॉर्ट फिल्म्स आणि टीव्ही शो देखील उपलब्ध आहेत.\nअंगभूत व्हिडिओ प्लेयर जोडला आहे.\nत्यामुळे प्रेक्षकांना सुरळीत प्रवाहाचा आनंद घेता येईल.\nश्रीमंत श्रेणी जोडल्या जातात.\nआणि व्हिडिओ या समृद्ध श्रेणींमध्ये वितरीत केले जातात.\nसानुकूल शोध फिल्टर सामग्री एक्सप्लोर करण्यात मदत करेल.\nप्रतिसाद देणारे सर्व्हर एकत्रित केले आहेत.\nआणि अॅप फायली आणि व्हिडिओ रिस्पॉन्सिव्ह सर्व्हरमध्ये होस्ट केले जातात.\nअॅप इंटरफेस साधा ठेवला होता.\nकोणत्याही तृतीय-पक्षाच्या जाहिरातींना परवानगी नाही.\nसदस्यता कधीही आवश्यक नाही.\nस्थिर कनेक्टिव्हिटी आवश्यक असू शकते.\nसूचना स्मरणपत्र उपलब्ध आहे.\nप्ले डायरी अॅप कसे डाउनलोड करावे\nजेव्हा आम्ही Apk फाइल्सची नवीन��म आवृत्ती डाउनलोड करण्याबद्दल बोलतो. Android वापरकर्ते आमच्या वेबसाइटवर विश्वास ठेवू शकतात कारण आमच्या वेबसाइटवर आम्ही फक्त अस्सल आणि मूळ Apks ऑफर करतो. योग्य उत्पादनासह वापरकर्त्यांचे मनोरंजन केले जाईल याची खात्री करण्यासाठी.\nआम्ही वेगवेगळ्या व्यावसायिकांचा समावेश असलेल्या तज्ञ टीमला नियुक्त केले. जोपर्यंत कार्यसंघ सुरळीत चालण्याची खात्री करत नाही तोपर्यंत, आम्ही कधीही डाउनलोड विभागात Apk ऑफर करत नाही. Apk ची अद्ययावत आवृत्ती डाउनलोड करण्यासाठी कृपया खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\nएपीके स्थापित करणे सुरक्षित आहे का\nआम्ही येथे सादर करत असलेली अॅप फाइल पूर्णपणे मूळ आहे. डाउनलोड विभागामध्ये Apk ऑफर करण्यापूर्वी, आम्ही ते आधीच अनेक उपकरणांमध्ये स्थापित केले आहे. अॅप स्थापित केल्यानंतर आम्हाला ते वापरणे आणि स्थापित करणे सुरक्षित असल्याचे आढळले. लक्षात ठेवा आमच्याकडे अर्जाचे थेट कॉपीराइट कधीच नाहीत.\nयेथे आमच्या वेबसाइटवर आम्ही आधीच इतर अनेक समान मनोरंजन अनुप्रयोग सामायिक केले आहेत. ते पर्यायी अॅप्स इंस्टॉल आणि एक्सप्लोर करण्यासाठी कृपया दिलेल्या लिंक्सचे अनुसरण करा. यांचा समावेश होतो HDO Play Apk आणि शून्य चित्रपट Apk.\nतुम्हाला नवीनतम चित्रपट आणि मालिका ऑनलाइन ऍक्सेस करण्यात समस्या येत असल्यास. आणि सर्वोत्तम ऑनलाइन विनामूल्य प्लॅटफॉर्म शोधा. मग तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचलात कारण इथे आम्ही Play Diary Apk ऑफर करत आहोत. ते प्रवेश करण्यासाठी विनामूल्य आहे आणि नोंदणी किंवा सदस्यता आवश्यक नाही.\nश्रेणी मनोरंजन, अनुप्रयोग टॅग्ज चित्रपट अॅप, डायरी खेळा, डायरी एपीके प्ले करा, डायरी अॅप प्ले करा, डायरी डाउनलोड करा पोस्ट सुचालन\nAndroid साठी HDO Play Apk डाउनलोड करा [ऑनलाइन चित्रपट]\nAndroid साठी Navmix Apk डाउनलोड करा [लाइव्ह चर्चा]\nएक टिप्पणी द्या उत्तर रद्द\nपुढील वेळी मी टिप्पणी देण्याकरिता या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\n2022 XNUMX लुसो गेमर साइटमॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/benefits-of-fiber-marathi-health-tips/", "date_download": "2022-09-25T21:16:57Z", "digest": "sha1:LDIYSPVHREH6OZRXBKJ2OFUQZG6EWGPD", "length": 6396, "nlines": 50, "source_domain": "marathit.in", "title": "आहारात फलाहार तंतुमय पदार्थांचे (फायबर) फायदे ? - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nआहारात फलाहार तंतुमय पदार्थां��े (फायबर) फायदे \nआहार हा सकस असावा असे आपण अनेकदा ऐकतो आहाराचे प्रकार आणि त्यात असणारे अन्नघटक यात आपल्या शरीरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे एकदा कळालं कि नक्कीच आपल्याला आपले आरोग्य राखण्यास मदत होईल. आहारात फलाहार घेणे अत्यंत उपयुक्त असे सुचवले जाते त्याचे कारण असे कि फळांमध्ये तंतुमय गुण असतात. तंतू म्हणजे फायबर\n1 तंतुमय पदार्थांचे फायदे कोणते\n2 तंतुमय पदार्थ नेमके कोणते\nतंतुमय पदार्थांचे फायदे कोणते\nतंतुमय पदार्थाचे शरीराला अनेक फायदे होतात. रोजची मलप्रवृत्ती म्हणजेच पोट साफ राहण्यास तंतुमय पदार्थाची मदत होते. शरीराची पचनक्रिया सुधारल्याने वजन नियंत्रणात राहण्यासाठी तंतुमय पदार्थ उपयोगी पडतात. फळे, पालेभाज्या, तृणधान्ये (पॉलिश न केलेले) यांमुळे कोलेस्टरॉल कमी होते.\nतंतुमय पदार्थ आहारात घेतल्याने शरीरातील साखरेचे प्रमाणही आटोक्यात राहते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आहारामध्ये आवर्जून तंतुमय पदार्थ खावेत. हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन वाढवणारे अतिरिक्त अन्नपदार्थ कमी प्रमाणात खाल्ले जातात.\nतंतुमय पदार्थ नेमके कोणते\nकच्चे चिरलेले सॅलड, कोशिंबीर, कच्चे मोड आलेली कडधान्य किंवा त्यांमध्ये भाज्या घालून केलेले सॅलड हा दैनंदिन आहाराचा भाग असणे आवश्यक आहे. गहू, तांदूळ, ज्वारी यांचा पोळी किंवा भाकरीसाठी वापर करताना त्यातील कोंडा चाळून टाकू नये. कोंड्यामधून देखील शरीराला आवश्यक तंतुमय पदार्थाचा पुरवठा होतो.\nभाज्या अतिरिक्त प्रमाणात शिजवल्यानेसुद्धा त्यातील तंतुमय पदार्थ नष्ट होतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तेव्हा सॅलड आणि भाज्या कापून जास्त वेळ न ठेवता लगेच खावाव्यात. फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा सालीसह संपूर्ण फळ खाल्ल्याने ही शरीराला अधिक प्रमाणात फायबर मिळतात.\nपुदिन्याच्या सेवनाने रोगांवर होईल मात\nआक्रोड खाण्याचे फायदे, हृदयासाठी फायदेशीर आक्रोड\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/index.php/5-june-ghatana", "date_download": "2022-09-25T20:39:26Z", "digest": "sha1:WXUEWTKLWJT6AN5BNQUMTLYXE6QB362O", "length": 9535, "nlines": 78, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "५ जून घटना - दिनविशेष", "raw_content": "\n५ जून घटना - दिनविशेष\n२०२२: राफेल नदाल - यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले\n२०२२: चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी.\n२०१५: मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.\n२००४: फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.\n२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.\n२००१: उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) - अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.\n१९९७: काँगो - देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.\n१९९५: बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट - पहिल्यांदा तयार केले गेले.\n१९९४: ब्रायन लारा - यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.\n१९८४: ऑपरेशन ब्लू स्टार - सुवर्णमंदिर, अमृतसर मध्ये घुसलेल्या अतिरेक्यांवर भारतीय सेनेने हल्ला केला.\n१९८१: एड्स रोग - पहिल्यांदा एड्सची लक्षणे असणारे रुग्ण अमेरिकेत सापडले.\n१९८०: भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.\n१९७७: सिशेल्स - देशात उठाव झाला.\n१९७५: सुएझ कालवा - पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.\n१९६७: इस्रायलच्या सीमेवर इजिप्शियन सैन्याच्या जमावाला प्रतिसाद म्हणून इस्रायलने इजिप्शियन हवाई क्षेत्रांवर अचानक हल्ले केले.\n१९५९: सिंगापूर - देशात पहिल्या सरकारची स्थापना झाली.\n१९४९: ओरापिन चैयाकन - यांची थायलंड देशामध्ये संसदेच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून निवड झाली.\n१९४७: शीतयुद्ध - मार्शल योजना: अमेरिकेच्या राज्य सचिवांनी युद्धग्रस्त युरोपला आर्थिक मदत करण्य���चे आवाहन केले.\n१९४५: मित्रपक्ष नियंत्रण परिषद (Allied Control Council) - औपचारिकपणे जर्मनीच्या सत्तेवर आली.\n१९४४: दुसरे महायुद्ध - डी-डे: १ हजार हून अधिक ब्रिटीश बॉम्बर्सनी नॉर्मंडी किनाऱ्यावर जर्मन तोफांच्या बॅटरीवर ५ हजार टन बॉम्ब टाकले.\n१९४३: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने बल्गेरिया, हंगेरी आणि रोमानियावर युद्ध घोषित केले.\n१९४१: दुसरे महायुद्ध - चोंगकिंग बॉम्बस्फोट: या बॉम्बहल्ल्यामुळे ४ हजार चोंगकिंग रहिवासी गुदमरले.\n१९४०: दुसरे महायुद्ध - ऑपरेशन फॉल रॉट (\"केस रेड\"): सुरु.\n१९१७: पहिले महायुद्ध - लष्कर नोंदणी दिवस: अमेरिकेत लष्कर भरती सुरू झाली.\n१९१६: लुई ब्रँडीस - यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली, असे पद धारण करणारे ते पहिले अमेरिकन ज्यू आहेत.\n१९१६: पहिले महायुद्ध - ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध अरब उठाव सुरू झाला.\n१९१५: डेन्मार्क - देशात महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending/shoaib-akhtar-admitted-to-hospital-sharing-an-emotional-video-on-social-media-he-said-this-is-my-last-pvp-97-3065554/lite/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-09-25T21:04:25Z", "digest": "sha1:KJ5P3INXCHXX4TWTC7MGYQGU64GSNWGE", "length": 19451, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shoaib Akhtar admitted to hospital; Sharing an emotional video on social media, he said, \"This is my last….\" | Loksatta", "raw_content": "\nशोएब अख्तर रुग्णालयात दाखल; सोशल मीडिया���र भावुक Video शेअर करत म्हणाला, “ही माझी शेवटची….”\nशोएबच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून यानंतर शोएबने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nजवळपास गेल्या १० वर्षांपासून शोएब गुडघेदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. (Instagram/File Photo)\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर रुग्णालयात दाखल झाला आहे. खूप आधीपासूनच तो गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. या समस्येमुळेच त्याला पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. दरम्यान शोएबच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून यानंतर शोएबने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे.\nजवळपास गेल्या १० वर्षांपासून शोएब गुडघेदुखीच्या समस्येचा सामना करत आहे. या समस्येमुळेच त्याचे करिअर खूप लवकर संपले अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. अन्यथा आणखी चार ते पाच वर्ष तो व्यवस्थित क्रिकेट खेळू शकला असता अशी त्याला खात्री होती. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील एका रुग्णालयात दाखल आहे.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nया व्हिडीओमध्ये आपण शोएबला भावुक झालेला पाहू शकतो. त्याच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटलंय. त्याने आपल्या चाहत्यांना, तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यासही सांगितलं आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “मी आणखी चार ते पाच वर्ष खेळू शकलो असतो. मात्र, मला हे ठाऊक होते की मी जास्त खेळलो तर मी लवकरच व्हीलचेअरवर येऊ शकतो. या कारणामुळेच मी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला.”\nViral Video : हेलिकॉप्टरच्या मदतीने पूल-अप्स करून युट्यूबर्सनी रचला वर्ल्ड रेकॉर्ड; व्हिडीओ एकदा पाहाच\nपाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्��र रावळपिंडी एक्सप्रेसच्या नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या गोलंदाजी पुढे मोठ-मोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. शोएबच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात वेगवान गोलंदाजीचा विक्रम आहे. शोएबने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १४ टी-20, १६३ एकदिवसीय आणि ४६ कसोटी सामने खेळले. त्‍याच्‍या नावावर टी-20 मध्‍ये २१, एकदिवसीयमध्‍ये २४७ विकेट आणि कसोटीमध्‍ये १७८ विकेट आहेत.\nमराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nRaksha Bandhan 2022: गोरखपूरच्या विद्यार्थिनींनी बनवली मेडिकल सेफ्टी राखी; अपघात झाल्यास ‘अशी’ येणार कामी\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nVideo: iPhone 14 चे स्विमिंग पूलच्या पाण्यात केले अनावरण; वॉटरप्रूफ फोन हवा तर ‘या’ टिप्स ठेवा लक्षात\nMona Lisa : चंद्रकोर, नथनीत लिसा मावशीला पाहून नेटकरी घायाळ, पाहा भारतीय पेहरावातील लिसाचे इतर छायाचित्र\nVideo: गावातील माणसाने ट्रकला बनवला चालता फिरता लग्नमंडप हॉल; आनंद महिंद्रा म्हणाले ‘मला भेटायचे आहे…’\nVIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला\nVIRAL VIDEO : चालत्या मेट्रोमध्ये तरुणीचा गजब डान्स तुफान व्हायरल\nOptical Illusion: या चित्रात कोणता प्राणी लपलेला आहे फक्त १% लोकांनीच दिले अचूक उत्तर\n‘रील’साठी सापाबरोबर पोज देणं साधुला पडलं महाग; हकनाक गमावला जीव\nVIRAL : पती, पत्नी और वो एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात होता नवरा, मग बायकोने दोघांचं लग्न लावलं आणि आता…\nआकाशातून इंद्रधनुष्य कसं दिसतं बघायचंय मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच\nVideo: कासव पार नवाझुद्दीन सिद्दीकी बनून घेत होतं मृत्यूशी पंगा, कुत्र्याने मानच धरली, मग पुढे जे झालं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/air-force-station-thane-recruitment-2022-for-various-posts-apply-online/", "date_download": "2022-09-25T20:12:28Z", "digest": "sha1:VQKRQYIBEYBZ5RMZUWSCRM76RDBEBRC5", "length": 4820, "nlines": 134, "source_domain": "careernama.com", "title": "Air Force Station Thane Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\n एअर फोर्स स्टेशन ठाणे मध्ये भरती\n एअर फोर्स स्टेशन ठाणे मध्ये भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – एअर फोर्स स्टेशन ठाणे अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अ���्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/\nएकूण जागा – 02\nपदाचे नाव – लेडी मेडिकल ऑफिसर, अय्या.\nवयाची अट – माहिती उपलब्ध नाही\nअर्ज शुल्क – नाही\nनोकरीचे ठिकाण – ठाणे\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन कान्हेरी हिल्स (युवर). JK ग्राम (PO), ठाणे (पश्चिम) महाराष्ट्र, पिन 400606.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –\n09 मार्च 2022 आहे.\nमुलाखत देण्याची तारीख – 10 मार्च 2022\nमुलाखत देण्याचा पत्ता – एअर फोर्स स्टेशन कण्हेर.\nमूळ जाहिरात – PDF\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/sports/2022/02/21/35014/labushen-ready-to-face-spin-bowlers-discovered-this-unique-way/", "date_download": "2022-09-25T20:29:46Z", "digest": "sha1:72G7II6752RGOOQYIQ7DUU44VSFN6ZAG", "length": 13664, "nlines": 189, "source_domain": "krushirang.com", "title": "लॅबुशेन फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी सज्ज; शोधला 'हा' अनोखा मार्ग", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nलॅबुशेन फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी सज्ज; शोधला ‘हा’ अनोखा मार्ग\nलॅबुशेन फिरकी गोलंदाजांना सामोरे जाण्यासाठी सज्ज; शोधला ‘हा’ अनोखा मार्ग\nमुंबई – पाकिस्तानी फिरकी गोलंदाजांचे (Pakistani Spinner) आव्हान पेलण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेन (Marnus Labushen)हा अनोखा मार्ग अवलंबत आहे. यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. लॅबुशेनने त्याच्या घराच्या मागील बाजूस सरावासाठी फिरकीसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी चटईवर अॅल्युमिनियम आणि धातूच्या तुकड्यांमधून ट्रॅक तयार केला. यामुळे त्यांना अतिरिक्त उसळी मिळते तसेच खेळपट्टीवर आदळल्यानंतर चेंडू फिरवता येतो.\nयाबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे. लाबुशेन त्याच्या घरी फिरकी गोलंदाजीविरुद्ध मजेशीर पद्धतीने फलंदाजीचा सराव करताना दिसतो. त्याच्या या नव्या तयारीचे लोकांनी कौतुक केले आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनेही हा व��हिडिओ पाहून प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्नरने कमेंटमध्ये लिहिले की ग्रीन विकेट नक्कीच होईल. यासोबत वॉर्नरने हसणारा इमोजीही शेअर केला आहे.\nव्हिडिओमध्ये लबुशेन काय म्हणाला\nआगामी पाकिस्तान दौऱ्यात संघाला फिरकी गोलंदाजीबाबत अडचणी येऊ शकतात, असे लॅबुशेनचे म्हणणे आहे. 24 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहे. फिरकीच्या बाबतीत तो कोणत्या प्रकारच्या आव्हानाचा सामना करेल हे लॅबुशेनला माहीत नाही. गेल्या महिन्यात अॅशेसमध्ये इंग्लंडला 4-0 ने पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आता जगातील नंबर वन कसोटी संघ आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला लॅबुशेन त्याचा मार्गदर्शक स्टीव्ह स्मिथसह कसोटी क्रिकेटमधील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे.\nKharediwala घेऊन आलोय आलेय इंडियन ईकॉमर्स..\nऑस्ट्रेलियन संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर\nलबुशेन कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याने आतापर्यंत 23 कसोटीत 2 हजार 220 धावा केल्या आहेत. यामध्ये सहा शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 473 धावा केल्या आहेत. पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघ तीन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि एक टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा 3 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे.\nऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (उप- कर्णधार), मिचेल स्टार्क, मार्क स्टिकेटी, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर.\nयु्क्रेन संकट राहणार कायम.. रशियाच्या नव्या वक्तव्याने वाढले टेन्शन; पहा, नेमके काय म्हटलेय रशियाने..\nGoat Farming Info : शेळीपालन व्यवसायाची आहे ‘ही’ परिस्थिती; वाचा गोट फार्मिंगची माहिती\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे श��ळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/golwarkar-ministry-of-culture-tribute", "date_download": "2022-09-25T20:52:25Z", "digest": "sha1:NKSMNPIBHXWZVXWU4VRYNSLIKYB6L3MV", "length": 12699, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’\nनवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अग्रणी व सनातनी हिंदुत्वाचे समर्थक एम. एस गोळवलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन वाहणारे ट्विट केंद्रीय सांस्कृतिक खात्याने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर या खात्यावर टीका झाली होती. पण सांस्कृतिक खात्याने या टीकेला उत्तर देताना समाजातील सर्व प्रकारच्या विचारांचे आम्ही प्रतिनिधित्व करत असून कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करण्यावर आपला विश्वास नाही, असे स्पष्ट केले आहे.\nगेल्या आठवड्यात शुक्रवारी केंद्रीय सांस्कृतिक खात्याने गोळवलकर हे थोर विचारवंत, विद्वान व अध्वर्यू नेते होते, त्यांचे विचार भविष्यात अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा शब्दांत त्यांच्या जयंतीबद्दल अभिवादन करण्यात आले होते. या ट्विटवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर, गौरव गोगोई सहित अनेक ट्विट खात्यांकडून म. गांधींच्या मूल्यांचा विरोध करणार्या गोळवलकर यांना अभिवादन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नावर टीका झाली होती. काही जणांनी गोळवलकर यांची मुस्लिम धर्माबद्दलची मते, ज्यू हत्याकांडासंदर्भात हिटलरचे केलेले समर्थन यांचे दाखल देत सरकारवर टीका केली होती. गोळवलकर स्वतंत्र भारताचा झेंडा व राज्यघटनेचाही आदर करत नव्हते, असा थरूर यांनी आरोप केला होता.\nम. गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे याची पूजा करण्यात काहीच चुकीचे नव्हते असे वक्तव्य केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी संसदेत आपल्याशी बोलताना केले होते, याची आठवण तरुण ग���गोई यांनी करून दिली होती.\n१९ फेब्रुवारीला गोळवलकर यांच्या जयंतीचे ट्विट केल्यानंतर प्रल्हाद सिंग पटेल यांचे माध्यम सहाय्यक नितीन त्रिपाठी यांनी आणखी एक ट्विट करत भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या बहुसांस्कृतिकता जपणारा देश असून बहुसांस्कृतिकतेमुळे भारतात विविध राष्ट्रे वसली आहेत. सांस्कृतिक खाते हे समाजाच्या सर्वप्रकारच्या वर्गाच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत असून कोणत्याही विचारधारेचा आवाज दाबण्यावर आमचा विश्वास नसल्याचे स्पष्ट केले होते. त्रिपाठी यांनी आणखी एक ट्विट करत विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक गुण, रितीरिवाज, परंपरा व मूल्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे व भारताच्या लोकशाहीला आवश्यक असणारी तत्वे येथे अनेक शतके आहेत, असे म्हटले होते.\nकेंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या गोळवलकरांना अभिवादन करणार्या ट्विटची अनेक केंद्रीय मंत्र्यांनी व भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली होती. भाजपचे एक खासदार राकेश सिन्हा यांनी या ट्विटसंदर्भात सांस्कृतिक खात्याचे अभिनंदनही केले होते.\nनेमके प्रकरण काय आहे\nकेंद्रीय सांस्कृतिक खात्याने गोळवलकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये गोळवलकर हे थोर विचारवंत, विद्वान व अध्वर्यू नेते होते, त्यांचे विचार भविष्यात अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता.\nवास्तविक गोळवलकर हे लोकशाहीविरोधी होते व तसे त्यांचे विचार प्रसिद्ध आहेत. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही गोळवलकर यांच्या विचारांपासून स्वतःला वेगळे ठेवले होते. २००६मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोळवलकर यांच्या एका पुस्तकापासून स्वतःची फारकत जाहीर केली होती.\nम. गांधी यांच्या हत्येत वि. दा. सावरकर यांच्यासहित गोळवलकर हेही आरोपी होते. पण त्यांची नंतर सुटका झाली होती.\nहिंदू व मुस्लिम एकत्र नांदू शकत नाहीत, अशी पाकिस्तानचे जनक जीना यांची भूमिका होती, तशीच भूमिका गोळवलकर यांचीही होती. ते स्वतंत्र हिंदू राष्ट्राची मागणी करत होते.\nWe, or Our Nationhood Defined या पुस्तकात गोळवलकर यांनी हिंदू संस्कृती स्वीकारल्याशिवाय मुस्लिमांना कोणतेही अधिकार देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व द्यावे अशीही त्यांची भूमिका होती.\nगोळवलकरां��ी आपल्या Bunch of Thoughts या अन्य एका पुस्तकात मुस्लिम, ख्रिश्चन व कम्युनिस्ट हे राष्ट्रवादाचे खरे शत्रू असल्याची मांडणी केली होती.\nया राम मंदिरासाठी माती खाऊ नका…\nखेळ खेळत राहतो उंबरा: कवितेची आतली लय\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/nigdi-crime/", "date_download": "2022-09-25T20:44:35Z", "digest": "sha1:UFUA4MPTT5DRK4FY2JSHGE74UTFPCVVX", "length": 9442, "nlines": 168, "source_domain": "mpcnews.in", "title": "nigdi crime Archives - MPCNEWS", "raw_content": "\nरविवार, सप्टेंबर 25, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\n तरुणीचे भर दिवसा कपडे फाडून विनयभंग; महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर\nNigdi : कवितालेखन हा कवीचा आत्मशोध – आश्लेषा महाजन\nNigdi Fraud Case : बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक\nNigdi : रिक्षाचा पाठलाग करून चालकास मारहाण आणि महिलेचा केला विनयभंग\nNigdi Accident : निगडी येथे कारच्या धडकेत मृत झालेल्या पादचाऱ्याची पटली ओळख\nNigdi : पोटाला चाकू लावून व्यावसायिकाला 15 लाखांची मागणी\nNigdi : मोबाईल चोरी करणाऱ्या दोन सराईतांना बेड्या\nNigdi Crime : बियरची बाटली डोक्यात मारून दोन महिलांना लुटले\nNigdi Crime News : निगडी, चाकणमध्ये चौघांना लुटले\nNigdi Crime News : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nAlandi News : पगारवाढ बैठकीनंतर आळंदीतील सफाई कर्मचाऱ्यांची कामास सुरवात\nTourism week : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळातर्फे पर्यटन सप्ताहाचे आयोजन\nPune Transgenders : पुणे जिल्हा न्यायालयात ट्रान्सजेंडर्ससाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बनवण्यात येणार\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nAbhang Project : आनंदी ग्राहक अन वचनांची पूर्तता करणाऱ्या आर.के.लुंकड यांचा अभंग प्रकल्प आता चोविसावाडीला\nAgrasen Jayanti: अगरवाल समाज फेडरेशनच्या वतीने उद्या भरणार राज दरबार\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/872/", "date_download": "2022-09-25T20:32:20Z", "digest": "sha1:WZR25YR63JCTLPPKFCSYQ56TDBNPZZQI", "length": 10392, "nlines": 86, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "नंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा असाही उपक्रम - Public", "raw_content": "\nनंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांचा असाही उपक्रम\nनंदुरबार येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात १७४ कैदी असून , या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.मागील आठवड्यात १७४ कैद्यांचे लसिकरण करण्यात आले असुन. या ठिकणी कैद्यांमधील सकारात्मक मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून परसबाग फुलविण्यात आली असून, त्यातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे .\nनंदुरबारात जिल्हा मध्यवर्ती कारागृह साक्री रस्त्यावर आहे . या ठिकाणी अंडर ट्रायलचे १७४ कैदी आहेत . या कैद्याचे मनोबल वाढविण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत . कैद्यांच्या इच्छेनुसार त्यांच्याकडून परसबागेत काम करवून घेतले जात असते . हौस असलेले कैदी या ठिकाणी श्रमदान करतात . त्यातील काही शेतीविषयी जाणकार असल्याने त्यांच्या माध्यमातून विविध फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे . त्यांचा उपयोग स्थानिक ठिकाणीच केला जात असल्याचे चित्र आहे .कारागृहाचा परिसर मोठा आहे . त्यामुळे या ठिकाणी शेती करण्यास वाव आहे . ही बाब लक्षात घेता परसबागेत पालक , मुळा , मेथी , आंबटचुका , डेमसे , भेंडी , वांगी , आदी लागवड करण्यात आली आहे . कामाची आवड असलेले कैदी दररोज श्रमदान करून या भाजीपाला पिकाची निगा राखतात . त्यांनाच हा सकस आहार कामी येत असतो . दररोज सकाळी योगा केला जातो . आवड असलेले बहुतेक सर्वच जण यात सहभागी होतात . याशिवाय सामूहिक प्रार्थना देखील केली जाते . स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जाते .\nनुकतेच जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमीक आरोग्य केंद्रातील आरोग्य पथक कारागृहात येवुन १७४ कैद्यांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला.यासह कारागृहातील २० कर्मचार्‍यांच्या कुटुबियांचेही यावेळी लसिकरण करण्यात आले.\nआरोग्यासाठी कारागृह कर्मचार्‍यांसह स्वत : कैदीदेखील प्रयत्नशील राहत आहेत . जिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत . त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते . त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो . ज्यांना शेतीकामाची आवड आहे , ते स्वत : श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवत आहे . तोच भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे . सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे .\nजिल्हा कारागृहात अंडर ट्रायलचे कैदी आहेत . त्यांचे विविध माध्यमातून समुपदेशन केले जाते . त्यासाठी अशा कैद्यांचाही स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो . ज्यांना शेतीकामाची आवड आहे . ते स्वत : श्रमदान करून विविध भाजीपाला पिकवला जातो.भाजीपाला त्यांच्या दैनंदिन आहारासाठी कामी येत आहे . सेंद्रिय पद्धतीने हा भाजीपाला पिकविला जात आहे .यासोबतच त्यांची आरोग्याची काळजीही घेतली जात आहे अशी माहिती जिल्हा कारागृह अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी दिली आहे.\nतळोदा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी नियुक्ती\nकोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा��िकार्‍यांना दिले निवेदन\nकोरोनाची लागण होवुन मृत्यू झालेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/82948.html", "date_download": "2022-09-25T21:37:30Z", "digest": "sha1:6LM32ZZ22BL3RA5UKJJZ6DAL7KV3H7SZ", "length": 18461, "nlines": 218, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक \nबांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक \nशिक्षकाच्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार\nभारतात हिंदुद्व��षी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अनेक अश्‍लील चित्रे काढूनही त्यांना कधी अटक करण्यात आली नाही; मात्र इस्लामी देशात कथित आरोपावरून हिंदूंवर कारवाई केली जाते, हे लक्षात घ्या – संपादक दैनिक सनातन प्रभात\nमुंशीगंज (बांगलादेश) – येथे एका हिंदु शिक्षकाला प्रेषित महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. येथील बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा अवमान केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी नकार दिला. मंडल यांच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली.\nबांग्लादेश में ईशनिंदा के नाम पर विज्ञान शिक्षक ह्रदय मंडल गिरफ्तार, इस्लाम और पैगबंर के अपमान का आरोप: जानें क्या है मामला#Bangladesh https://t.co/GPIsDBto6v\n१. मंडल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, विज्ञान शिकवतांना मी काही गोष्टी सांगितल्या होत्या; मात्र इस्लाम आणि पैगंबर यांच्याविषयी काहीही म्हटले नाही.\n२. मंडल यांच्या पत्नी बबीता यांनी सांगितले, ‘आमच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यामुळे माझ्या मुलाचे शाळेत जाणेही बंद झाले आहे. आमचे शेजारी आम्हाला शिवीगाळ करत आहेत. आम्ही स्वतःला असुरक्षित समजत आहोत.’\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण ���सिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/28-august-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:18:36Z", "digest": "sha1:Z4Y2PZVZBUHR76REYHIXDLBYTTI7Z4AN", "length": 20114, "nlines": 196, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "28 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (28 ऑगस्ट 2018)\nस्टेट बँक ऑफ इंडियाने सहा संलग्न बँकांचे आपल्यामध्ये विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील 1300 शाखांची नावे आणि आयएफएससी कोड बदलले आहेत.\nस्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयने नावे बदलल्यानंतर नव्या शाखांचे कोड आणि आयएफएससी कोड प्रसिद्ध केले आहेत.\nमागच्यावर्षी 1 एप्रिल 2017 रोजी सहा संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेचे एसबीआयमध्ये विलीनीकरण करण्यात आले. या विलीनीकरणामुळे एसबीआयचा विस्तार आणि मूल्यांकन दोन्हीमध्ये वाढ झाली आहे.\nदेशभरातील एसबीआयच्या 1295 शाखांमध्ये बदल झाले असून त्यासंबंधीची सर्व माहिती एसबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nसंपत्तीच्या बाबतीत जगातल्या आघाडीच्या बँकांमध्ये एसबीआय 53व्या स्थानावर आहे. 30 जून 2018 रोजी एसबीआयची एकूण संपत्ती 33.45 लाख कोटी रुपये होती.\nडिपॉझिट, अॅडव्हान्स, ग्राहकसंख्या आणि शाखा याचा विचार करता एसबीआय देशातील सर्वात मोठी बँक आहे. एसबीआयच्या एकूण 22 हजार 428 शाखा आहेत. संलग्न बँका आणि भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणामुळे एसबीआयच्या 1805 शाखा कमी झाल्या.\nकनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशांना मराठीचे ज्ञान हवे:\nराज्यातील कनिष्ठ न्यायालयांतील संभाव्य न्यायाधीशांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.\nराज्य न्यायिक सेवा अधिनियम 5(3)ड नुसार कनिष्ठ न्यायालयांतील न्यायाधीशपदाच्या उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे बंधनकारक आहे. त्यांना मराठी भाषेतून बोलणे, वाचन करणे, लिहिणे तसेच मराठी भाषेतून इंग्रजी भाषेत वा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करता यावे यासाठीच ही अट बंधनकारक करण्यात आली आहे.\nन्यायमूर्ती आर.एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने ही अट योग्य ठरवत कनिष्ठ न्यायालयातील संभाव्य न्यायाधीशांना मराठी भाषेचे ज्ञान उत्तम प्रकारे अवगत असायलाच हवे, असा निर्वाळा दिला आहे.\nचालू घडामोडी (27 ऑगस्ट 2018)\nआता ड्रोनव्दारे होणार वस्तूंची वाहतूक:\nई-कॉमर्स साईटवर एखाद्या वस्तूची किंवा खाद्य पदार्थाची ऑर्डर दिल्यानंतर उद्या ड्रोनव्दारे घरपोच डिलिव्हरी मिळाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण 27 ऑगस्ट रोजी केंद्रीय नागरी हवाई उड्डयाण मंत्रालयाने ड्रोनच्या वापरासंदर्भातील धोरण जाहीर केले आहे. ड्रोनचा व्यावसायिक वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या वस्तूंची डिलिव्हरी ड्रोनव्दारे होऊ शकते.\nयेत्या 1 डिसेंबरपासून देशभरात ड्रोनच्या उड्डाणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. पण त्याचसोबत काही अटी सुद्धा घालण्यात आल्या आहेत. ड्रोनचा सुरळीत वापर सुरु राहिल्यास त्या अटींमधून दिलासाही मिळू शकतो असे सरकारमधील सूत्रांनी सांगितले.\nवजनानुसार ड्रोनची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सर्वात छोटो नॅनो ड्रोन ज्याचे वजन 250 ग्रॅम असेल. सर्वात वजनदार 150 किलोचे ड्रोन असेल.\nमहसुली उत्पन्नाच्या निकषात जिओ देशात दुसर्‍या स्थानी:\nअवघ्या दोन वर्षांमध्ये ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम‘ कमाईच्या बाबतीत देशातील दुसरी मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. महसुली उत्पन्नाच्या निकषात जिओने व्होडाफोनला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे. पहिल्या क्रमांकावर एअरटेल कायम असून आता जिओ आणि एअरटेलमधील अंतर बरेच कमी झाले आहे.\nकमी पैशांमध्ये इंटरनेट सेवा आणि गावागावात पोहोचलेलं नेटवर्क यामुळे जिओच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे, परिणामी कंपनीच्या उत्पन्नामध्ये वाढ पाहायला मिळत आहे.\n4जी सेवा सादर केल्यानंतर गेल्या दोन वर्षांत महसुली उत्पन्नाच्या बाजारपेठेत ‘जिओ’च्या बाजारहिश्श्यात मोठी वाढ झाली आहे. जून 2018 च्या तिमाहीत कंपनीचा बाजारहिस्सा 22.4 टक्क्यांवर पोहोचला. ट्रायच्या आकडेवारीनुसार मार्च 2018च्या तिमाहीच्या तुलनेत जूनअखेर 2.53 टक्के वाढ नोंदवण्यात आली.\nमहसुली उत्पन्नाच्या निकषाच्या जून 2018 च्या तिमाहीनुसार एअरटेल 31.7 टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे, 22.4 टक्क्यांसह जिओ दुसऱ्या क्रमांकावर, तिसऱ्या क्रमांकावर व्होडाफोन 19.3 टक्के आणि आयडिया 15.4 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जिओ लवकरच एअरटेललाही मागे टाकेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.\nअहमदाबाद सहकारी बँकेचा राहुल गांधींवर अब्रुनुकसानीचा दावा:\nवर्ष 2016 मध्ये नोटाबंदी दरम्यान पाच दिवसांत 750 कोटी रूपयांचे जुने चलन बदलून घेतल्याचा बँकेवर आरोप केल्याप्रकरणी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने (एडीसीबी) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रणदिप सुरजेवाला यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे या बँकेचे संचालक आहेत. नोटाबंदीच्या काळात कोट्यवधी लोकांचे जीवन उद्धवस्त झाले. पण तुम्ही इतक्या मोठ्याप्रमाणात जुन्या नोटा बदलून घेतल्या याचे कौतुक वाटत असल्याचा टोला राहुल गांधी यांनी लगावला होता. तर सुरजेवाला यांनीही पत्रकार परिषद घेऊन बँकेवर आरोप केले होते.\nया दोन्ही नेत्यांनी बँकेविरोधात खोटे आरोप केल्याचे या बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी 17 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.\n‘किम्भो अॅप’चे लाँचिंग पुन्हा लांबणीवर:\nयोग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या पतंजली ब्रॅण्डच्या प्रसिद्धीसाठी तयार केलेल्या ‘किम्भो’ या चॅट अॅपचे लॉन्चिंग पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे.\nकिम्भो अॅप 27 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार होते. मात्र, या अॅपमधील सुरक्षा विषयक फिचर्सचे निराकरण केल्यानंतर या अॅपचे लवकरच लॉन्चिंग करण्यात येईल असे पतंजलीकडून सांगण्यात ���ले आहे.\nपतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, किम्भो अॅप अधिक सुरक्षित आणि वापरण्यात सोपे करण्यासाठी त्यात आवश्यक बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरच आम्ही या अॅपच्या लॉन्चची नवी तारीख जाहीर करू.\n‘किम्भो अॅप’ हे स्वदेशी अॅप असून व्हॉट्सअॅपला पर्याय म्हणून ते तयार करण्यात आले आहे. किम्भो अॅप पहिल्यांदा 30 मे रोजी लॉन्च करण्यात आले होते. मात्र, 24 तासांच्या आतच ते मागे घेण्यात आले.\nबोलो चॅट अॅपचे निर्माते अदिती कमाल यांच्या अॅपचे रिब्राडिंग करु ते पतंजलीसाठी किम्भो अॅप म्हणून आणण्यात आले आहे. कमाल आपली बोलो मेसेंजर सेवा वेगळी लॉन्च करणार आहेत.\nकिम्भो या नावाबाबत सांगताना पतंजलीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, किम्भो हा संस्कृत शब्द आहे. किम्भो अॅपमध्ये AES इन्क्रिप्टेड तसेच घोस्ट चॅटिंग आणि ऑटो डिलीट सुविधा असणार आहेत.\nसुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.\nभारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.\nटोयोटा मोटर्स ही सन 1937 मध्ये स्वतंत्र कंपनी बनली.\n‘पोकेमोन’चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1965 मध्ये झाला.\n28 ऑगस्ट 1969 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (29 ऑगस्ट 2018)\n24 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n21 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.orientpublication.com/2016/06/blog-post_9.html", "date_download": "2022-09-25T20:22:15Z", "digest": "sha1:YFPRDUYYAXYM7E6I5ACYNN6QXQHFATSY", "length": 7147, "nlines": 49, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हलालला उदंड प्रतिसाद", "raw_content": "\nगोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हलालला उदंड प्रतिसाद\nदेश-विदेशातल्या चित्रपट महोत्सवात नावाजला गेलेला हलाल चित्रपट गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्येही चांगलाच गाजला. प्रेक्षकांच्या उंदड प्रतिसा���ात रंगलेल्याहलाल चित्रपटाने गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्येही आपला ठसा उमटवला. गोमांतकीय रसिकांनी हलालला दिलेली पोचपावती भारावणारी असल्याची प्रतिक्रिया निर्माते अमोल कागणे यांनी व्यक्त केली.\nरूढी परंपरांच्या जोखाड्यात अडकलेल्या मानवी वेदनेच्या कथेला दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी रुपेरी पडद्यावर साकारत मानवी मूल्यांचा व जगण्याचा वेध परखडपणे घेतला आहे. राजन खान यांच्या कथेवर बेतलेलाहलाल चित्रपट मुस्लिम समाजातील रितीरिवाज व विवाहसंस्थेवर भाष्य करतो.\n‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत हलाल सिनेमात अभिनेता चिन्मय मांडलेकर,प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, अमोल कागणे,विमल म्हात्रे, संजय सुगावकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. निर्माते अमोल कागणे, लक्ष्मण कागणे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणीरंजनदास याचं असून संकलन निलेश गावंड याचं आहे. संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली असून आदर्श शिंदे व विजय गटलेवार यांचे सूर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.\nसामाजिक भान जागृत करणारी हलाल ही कलाकृती मराठी सिनेसृष्टीला नवे आयाम देणारी असेल हे निश्चित.\nएशियन पेंट्स ने फिर से शुरू की अपनी शोकेस वेब-सीरीज ‘व्‍हेयर द हार्ट इज़’\nएशियन पेंट्स ने अपनी शोकेस वेब-सीरीज ‘व्‍हेयर द हार्ट इज़’ के साथ की वापसी सीजन 4 खासतौर पर परिवार और रिश्‍तों पर केन्द्रित है, जैसा कि से...\n'भो भो' च्या मोशन पोस्टरचे अनावरण\nसुमुखेश फिल्म्स प्रस्तुत आणि भरत गायकवाड दिग्दर्शित ' भो भो ' हा वेगळ्या पठडीतला चित्रपट आहे. नुकताच या सिनेमाचं मोशन पोस्टर ...\nप्रेमाचा अनुबंध उलगडणारा ‘फ्लिकर’\nआशयपूर्ण कथा आणि त्याचं तेवढंच आकर्षक शीर्षक हे कुठल्याही चित्रपटासाठी अत्यंत महत्त्वाचं. अनोख्या शीर्षकांच्या चित्रपटांसाठी मराठीसृष्टी ओळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/01/kokani-style-ambat-god-matkichi-usual-for-kids-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T20:17:47Z", "digest": "sha1:BLBCUPWWUPHPCCQG6FFUTHVOI7UF522R", "length": 7902, "nlines": 82, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Kokani Style Ambat god Matkichi Usual For Kids Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआंबट गोड कोंकणी पद्धतीने मटकीची उसळ\nमटकीची उसळ लहान मुळे असो अथवा मोठी माणसे असो सर्वाना आवडते. आपण मटकीची उसळ वेगवेगळ��या पद्धतीने बनवू शकतो. मटकीची आंबट गोड मसाला उसळ खूप छान टेस्टी लागते. मुले अगदी आवडीने खातात. कोंकणी पद्धतीने म्हणजे चिंच गूळ घालून छान लागते.\nमटकीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. मटकी हे सुपर फूड मानले जाते. मटकीच्या सेवनाने आपली हाडे मजबूत बनतात. मटकीच्या सेवनाने आपले स्नायू मजबूत बनतात. त्याच बरोबर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मटकी मध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नीज, लोह, कॉपर, सोडिअम आणि झिंक अश्या प्रकारचे घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे.\nमटकीची आंबट गोड उसळ आपण चपाती, भाकरी किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1 कप मोड आलेली मटकी\n1 टे स्पून शेगदाणे\n1 टे स्पून चिंचेचा कोळ\n1 टे स्पून गूळ\n2 टे स्पून ओले खोबरे (खोवून)\n2 टे स्पून कोथिंबीर\n1 टे स्पून तेल\n1 टी स्पून मोहरी\n1 टी स्पून जिरे\n¼ टी स्पून हिंग\n4-5 लसूण पाकळ्या (ठेचून)\n¼ टी सपूज मेथी दाणे\n¼ टी स्पून धने\n1 मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)\n¼ टी स्पून हळद\n1 टी स्पून लाल मिरची पावडर\n1 ½ टी स्पून गोंडा मसाला\nकृती: प्रथम मटकीला मोड आणून घ्या. किंवा बाजारात आपल्याला मोड आलेली मटकी सहज उपलब्ध होते. कांदा बारीक चिरून घ्या. लसूण सोलून ठेचून घ्या. नारळ खोवून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या.\nप्रथम एका भांड्यात मटकी, शेंगदाणे अगदी एक चिमूट मीठ व ½ कप पाणी घालून कुकरमद्धे दोन शिट्या काढून घ्या.\nकढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, मेथी दाणे, धने, कडीपत्ता व लसूण घालून मग चिरलेला कांदा घाऊन 2-3 मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला घालून शिजवलेली मटकी व मीठ चवीने घालून ½ कप पाणी घालून मिक्स करून घ्या.\nमटकीला चांगली उकळी आली की चिंचेचा कोळ व गूळ घालून मिक्स करून परत 2 मिनिट मटकी शिजू द्या मग त्यामध्ये कोथिंबीर व ओला नारळ घालून हलवून घ्या.\nगरमा गरम मटकीची आंबट गोड उसळ चपाती बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83903.html", "date_download": "2022-09-25T20:34:46Z", "digest": "sha1:GWEEO2OQ6RWEBSH5GD6D4JLMHFXRMQ54", "length": 18486, "nlines": 218, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "प्रयागराज येथील मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात गुन्हा नोंद - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणास��ठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > प्रयागराज येथील मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात गुन्हा नोंद\nप्रयागराज येथील मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात गुन्हा नोंद\nविद्यार्थ्यांना ‘ईद मुबारक’ म्हणण्याचा व्हिडिओ बनवण्यास सांगितल्याचे प्रकरण\nअधिवक्ता अवधेश पांडे यांचा पुढाकार \nप्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील झुंसी भागातील ‘न्यायनगर पब्लिक स्कूल’ या शाळेचे मुख्याध्यापक डॉ. बुशरा मुस्तफा यांच्या विरोधात विश्व हिंदु परिषदेचे प्रांतमंत्री श्री. लालमणी तिवारी यांनी किडगंज पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या शाळेमध्ये ईदच्या वेळी विद्यार्थ्यांना कुर्ता, पायजमा आणि टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणण्याचा व्हिडिओ बनवून पाठवण्यास सांगण्यात आले होते. यामुळे धार्मिक भावना दुखावल्यावरून तक्रार करण्यात आली होती.\nयेथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता अवधेश पांडे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ही धर्मद्वेष निर्माण करणारी घटना असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. (उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना पोलीस हिंदूंच्या संदर्भात अशी निष्क्रीयता दाखवत असतील, तर सरकारने अशांवर कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते – संपादक दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर त्यांनी श्री. लालमणी तिवारी यांच्या माध्यमातून तक्रार केली. या संदर्भात उच्चस्तरीय चौ���शी करून दोषी व्यक्तीच्या विरोधात योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रयागराज आणि झुंसी येथील धर्मप्रेमी नागरिकांनी अधिवक्ता अवधेश पाडे यांच्या प्रयत्नांवरून त्यांचे\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/872", "date_download": "2022-09-25T19:53:44Z", "digest": "sha1:JA33XVTUJH2GT3MKYGFAYU5SBX3SKICD", "length": 17815, "nlines": 280, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फोटो : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /फोटो\nपाच वर्ष वय होते माझे.\nकन्यापाठ शाळेचा गाणे, नृत्यचा कार्यक्रम राममंदिरात ठेवला होता.\nमला\" नेसते, नेसते पैठण चोळी ग आज होळी ग \"या गाण्यावर नृत्य करायचे होते\nवेणी घालण्यासाठी केस सोडले पण मला वेणी तर घालता येईना. त्याकाळी मोकळे केस म्हणजे विचीत्र, अशोभनीय मानले जायचे. माझे केसही फार मोठे होते. त्याची आमच्या वर्गाच्या बाईंनी अंबाड्यासारखी गssच्च गाठ बांधली. खूप खूप गच्च आणि लगेच मी ष्टेजवर गेले.\nकेसांमुळे डोक्यात होणाऱ्या वेदना विसरण्याचा, चेहर्यावर येऊ न देण्याचा प्रयत्न करत मी ते गाणे-नृत्य पुर्ण केले.\nकाल एका मुलीने माझा फोटो काढला.\nउभा जन्म मुंबईत गेल्याने रिक्षा नामक तीन चाकी वाहनाशी दोन हात करायचा प्रसंग फारसा आला नाही. त्यातही शेअर रिक्षा या प्रकारापासून मी चार हात लांबच राहतो. कारण त्यात आपल्यासोबत आणखी चार-सहा हात बसवतात. ज्यांच्याशी आपली ओळख ना पाळख अश्यांसोबत एकाच रिक्षात खेटून प्रवास करायला नाही म्हटले तरी जरा संकोचच वाटतो. त्यातही जर दोन मुलींच्या मध्ये बसायची वेळ आली तर आणखी अवघड होते. तसे पाहता ईयत्ता पहिली ते चौथी दोन मुलींच्या मध्ये बसूनच मी माझे प्राथमिक शिक्षण पुर्ण केले आहे. पण तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हाची लोकं भोळी होती. तेव्हाचे मन निरागस होते. पण आता मात्र....\nRead more about काल एका मुलीने माझा फोटो काढला.\nमायबोली वर फोटो कसे पोस्त्त करतात\nमला आपली मदत हावी आहे...मायबोली वर पोस्ट मध्ये फोटो कसे टाकतात...कोणी सांगू शकेल काय खूप शोधून सुधा लिंक काम करत नाही आहे ....कृपया कोणी मदत करेल का \nRead more about मायबोली वर फोटो कसे पोस्त्त करतात\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nसकाळीच फोन वाजला . \"परवाच्या पार्टीचे फोटो पाहिलेस का \" भारतातून ताईने मोठ्या उत्सुकतेने विचारलं . \"हो, काल रात्री निवांतपणे वाचत होते\"\n\"अमेरिकेत फोटो वाचतात वाटतं\" ताईने हसून म्हटलं.\n\"नाही ग ताई, बहुतेक लोक फोटो नुसते पाहतात. पण साड्यांचे रंग, कपड्यांचे ब्रॅण्ड यापेक्षा अधिक लक्ष लोकांच्या बॉडी लँग्वेज कडे दिलं ना की फोटो वाचता येतात.\nबघ ना लोकं हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकतात. नुकतंच लायसन्स मिळाल्यावर बेफाम गाडी चालवणाऱ्या तरुणाईसारखं , धबधब्यासारखं उसळणारं प्रेम त्या फोटोंमध्ये सुद्धा वाहत असतं.\n'स्वतः'च्या मुलांचे फोटो सोशल साईट्सवर प्रकाशित करणेबाबत\nनुकतेच जवळच्या नात्यात दोन छोट्या बाळांनी जन्म घेतला. टेक्नॉलॉजीच्या युगात जन्म घेतल्याने अर्थातच जन्मल्या क्षणापासुन त्यांचे असंख्य फोटो घेतले (काढले) गेले. त्यांचा प्रत्येक क्षण कॅमेरात बंदिस्त करण्याचे कौतुक अगदीच स्वाभाविक होते आणि आहे. पण यानंतर ते फोटो कुठे आणि कसे पब्लिश करायचे यावर बराच विचार विनिमय आणि काथ्याकुट करण्यात आला. मायबोलीकरांची या विषयावरची मते जाणुन घेण्यात रस वाटला म्हणून हा धागा.\nफेसबुकसारख्या साईटवर अगदी बाळ जन्माला आल्याक्षणी त्याचा फोटो शेअर करणारे आईवडील आहेत तसेच वर्ष-वर्ष किंवा कधीच न करणारेही.\nRead more about 'स्वतः'च्या मुलांचे फोटो सोशल साईट्सवर प्रकाशित करणेबाबत\nकाही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता.\nएक गोष्ट सफल संपूर्ण ( एक सुटलेले कोडे )\nमागे एक मला न सुटलेले कोडे तुम्ही वाचले असेलच. आणि मग एका नवीन गोष्टीला सुरुवात झाली. मार्चचा शेवट आणि हे महाराज झोक्यावर बसून गोड गाऊ लागले. मैत्रिणीला बोलावू लागले.\nमध्येच आत येऊन पाहणी करून गेले.\nRead more about एक गोष्ट सफल संपूर्ण ( एक सुटलेले कोडे )\nज्ञानदेव महाराजांनी सज्जनांची तुलना तापहिन मार्तंडांशी केलेली कुठेतरी वाचनात आली होती. या फुलांकडे पाहुन तसेच वाटते. तेज आहे पण भाजणारं नाही. तर आपलंसं करणारं आहे\nRead more about मार्तंड जे तापहिन...\nतुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यात...\nनियम माहित नसल्याने हे फोटो टाकले होते. आता माहित झाल्याने काढुन घेतले आहेत. क्षमस्व\nRead more about तुझ्या रुपाचं बाशिंग डोल्यात...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2022-09-25T20:31:26Z", "digest": "sha1:WG3SJTSBUBDXWSMXZE4UEEWZCG72P3HA", "length": 3940, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ऑनलाईन प्लॅटफॉर्म Archives - Majha Paper", "raw_content": "\nया कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केली 11 दिवसांची सुट्टी, ना पगार कापला जाणार ना बॉस फोन करणार\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nकिती आनंद होतो, जेव्हा एखादी कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना सांगते… जा तुमचे आयुष्य जगा. अशीच एक घोषणा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने आपल्या …\nया कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केली 11 दिवसांची सुट्टी, ना पगार कापला जाणार ना बॉस फोन करणार आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpsctricks.in/ncb-in-marathi/", "date_download": "2022-09-25T21:19:04Z", "digest": "sha1:3SVEPNKLQ24JL5DPZOGOGHVFYTJMUCSN", "length": 8565, "nlines": 79, "source_domain": "www.mpsctricks.in", "title": "एनसीबी (NCB) म्हणजे काय आहे, संपूर्ण माहिती | NCB Full Form in Marathi", "raw_content": "\nएनसीबी (NCB) म्हणजे काय आहे, संपूर्ण माहिती\nएनसीबी (NCB) म्हणजे काय\nNCB Full Form in Marathi : आपण टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रांमध्ये एनसीबी (NCB) संबंधित बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या असतील, पण एनसीबी म्हणजे काय, NCB ची कार्ये कोणती हे आपल्याल�� माहित नसेल. आपल्यातील बऱ्याच व्यक्तींनी एनसीबीचे नाव ऐकले असेल, पण त्याबद्दल संपूर्ण माहिती असलेले फारच कमी लोक असतील.\nएनसीबी ही इतर कायदेशीर संस्थांसारखीच संस्था आहे, परंतु ती ज्या प्रकारे काम करते ती पूर्णपणे वेगळी आहे, ती देशातील अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांवर लक्ष ठेवते.\nआमच्या MPSC Tricks च्या या लेखात आपण NCB या संस्थेची Information जाणून घेणार आहोत. NCB Full Form in Marathi, म्हणजेच NCB चा फुल फॉर्म सुद्धा अनेक लोकांना माहित नसेल, त्यासाठी आम्ही हा लेख आणला आहे. तर चला जास्त वेळ न लावता “NCB म्हणजे काय\nएनसीबी (NCB) म्हणजे काय\nड्रग सारख्या बेकायदेशीर पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर अंमली पदार्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीर औषधांच्या गैरवापराला आळा बसवणारी एनसीबी (NCB) ही एक प्रकारची गुप्तचर संस्था आहे.\nNCB चे मुख्यालय देशाची राजधानी दिल्ली येथे असून चेन्नई, अहमदाबाद, जम्मू, कोलकाता, मुंबई, लखनौ, बेंगळुरू, चंदीगड, पाटणा, दिल्ली, जोधपूर आणि इंदूर सारख्या भागात असलेल्या ऑफिस झोनद्वारे त्याचे क्षेत्र युनिटआयोजित केले जातात.\nएनसीबीचे (NCB) महा संचालक भारतीय पोलिस सेवा (IPS) किंवा भारतीय महसूल सेवेचे (IRS) अधिकारी असतात. एनसीबी संस्थेची स्थापना मार्च 1986 मध्ये नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट, 1985 च्या कलम 4(3) अंतर्गत झाली होती.\nदेशातील कोणत्याही भागात अंमली पदार्थांची अवैध तस्करी रोखणे हे त्यांचे मुख्य काम आहे. हे आंतरराष्ट्रीय एजन्सीबरोबर एक संबंध विकसित करण्याचे काम करते, जी देशाला अंमली पदार्थांच्या विषबाधेपासून दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.\nसर्वात प्रथम NCB Full Form in Marathi आपल्याला माहित असायला हवा.\nमराठी मध्ये एनसीबी ला “स्वापक नियंत्रण ब्यूरो” असे म्हणतात.\nNCB संस्थेची अनेक कार्ये असतात, त्यातील काही खालील प्रमाणे\nविविध प्रकारची गुप्त माहिती प्राप्त करणे व प्रसारित करणे.\nराज्यातील औषध कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे.\nअवैध अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि समाप्त करणे.\nराष्ट्रीय औषध अंमलबजावणी आकडेवारी तयार करणे.\nअनेक प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध प्रस्थापित करणे जसे की: UNDCP, INCB, INTERPOL ई.\nया लेखात आम्ही तुम्हाला एनसीबी फुल फॉर्म NCB Full Form in Marathi तसेच एनसीबी काय आहे आणि एनसीबी ची कार्य�� काय आहेत याबद्दल माहिती दिली आहे. जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर तुम्ही ती आपल्या मित्रांशी शेअर केली पाहिजे आणि त्याच्याशी संबंधित कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता.\n1 thought on “एनसीबी (NCB) म्हणजे काय आहे, संपूर्ण माहिती”\nजर एनसीबी मध्ये. नोकरी करायची असेल तर त्याला काय पात्रता लागते शिक्षणाची\nBullock Cart Race : बैलगाडी शर्यतीस सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी\nAnil Menon SpaceX: नासाच्या Moon mission मधे भारतीय वंशाच्या व्यक्तीचा समावेश.\nइंडोनेशियातील सक्रिय ज्वालामुखी- माउंट सेमेरू | Semeru volcano in Marathi- MPSCTricks\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vanitasamaj.in/2018/11/", "date_download": "2022-09-25T19:46:29Z", "digest": "sha1:P6OL2B7FJ45B3AJ6AFWMEYNCART2CNH3", "length": 2538, "nlines": 40, "source_domain": "www.vanitasamaj.in", "title": "नोव्हेंबर 2018 - वनिता समाज", "raw_content": "\nवधू वर सूचक मंडळ\nरहिमतपूर ते राष्ट्रपती भवन.. एक कार्यप्रवास\nPosted in मागील कार्यक्रम\nवार्षिक सहल – 2018\nPosted in मागील कार्यक्रम\nवनिता समाज श्रावण विशेषांक\nतू अचला, तू स्वबला\nहरवलेले पत्र 23 एप्रिल 2021\nफेसबुक वर आमचे अनुसरण करा\nनवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली.त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही संस्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे.आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे […]\nअलीकडे अपलोड केलेले फोटो\nपत्ता: वनिता समाज, 13, लोधी इन्स्टिट्यूशन एरिया,\nलोधी रोड, नवी दिल्ली -110003\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/india-condemns-violence-against-indian-community-vandalising-of-hindu-religious-premises-in-uks-leicester-seeks-action-3357990/", "date_download": "2022-09-25T19:54:02Z", "digest": "sha1:YQWIN5I3PDBEKYF2XP6FMYW2JQS2BSEE", "length": 14589, "nlines": 133, "source_domain": "expressmarathi.com", "title": "India Condemns Violence Against Indian Community, Vandalising Of Hindu Religious Premises - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nशरद पवार नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गज विरोधी पक्ष भाजपचा पराभव करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र | मिशन 2024: भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते एका व्यासपीठावर जमले, शरद पवार म्हणाले\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सेमी एकाच वेळी एस.एम.बी.\nअहमदनगर ब्रेकींग: महिलेवर अत्याचार करत केली मारहाण\nअडवाणी, कोठारी, सितवाला IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये थेट प्रवेश | अधिक क्रीडा बातम्या\nमहिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या\nकाल ब्रिटनमधील पूर्व लीसेस्टरमध्ये गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर ब्रिटीश पोलिसांनी दोघांना अटक केली\nलंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी आज युनायटेड किंगडमच्या लीसेस्टरमध्ये भारतीय समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. आपल्या निवेदनात, भारतीय उच्चायुक्तालयाने लीसेस्टरमधील हिंदू धार्मिक परिसरांच्या हिंसाचार आणि तोडफोडीचा तीव्र निषेध केला. “आम्ही हे प्रकरण ब्रिटनच्या अधिकार्‍यांकडे जोरदारपणे उचलून धरले आहे आणि या हल्ल्यांमध्ये सामील असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. आम्ही अधिकार्‍यांना प्रभावित लोकांना संरक्षण देण्याचे आवाहन करतो,” असे भारतीय उच्चायोगाच्या निवेदनात म्हटले आहे.\nभारतीय उच्चायुक्तांनीही अधिकाऱ्यांना बाधितांना संरक्षण देण्याचे आवाहन केले आहे.\nप्रेस रिलीज: लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने लीसेस्टरमधील हिंसाचाराचा निषेध केला. @MIB_Indiapic.twitter.com/acrW3kHsTl\n— भारत यूके मध्ये (@HCI_London) 19 सप्टेंबर 2022\nलिसेस्टरशायर पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हिंसाचारात सहभागी होण्यासाठी आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.\nलीसेस्टर पोलिसांनी सांगितले की ते मेल्टन रोड येथील धार्मिक स्थळाबाहेरील ध्वज खाली उतरवल्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.\nसोशल मीडियावरील काही व्हिडिओंमध्ये हिंदू गटांना “जय श्री राम”चा नारा देताना विरोध दर्शवण्यात आला आहे. लिसेस्टरमधील मुस्लिमांच्या मालकीच्या मालमत्तेची तोडफोड केल्याचा आरोप या गटांवर करण्यात आला.\nलेस्टर पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.\n28 ऑगस्ट रोजी दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान आशिया चषक क्रिकेट सामन्यानंतर चाहत्यांमध्ये संघर्ष झाल्यापासून शहरातील हिंदू आणि मुस्लिम गटांमधील संघर्षांबद्दल, सोशल मीडियावर प्रसारित होणार्‍या विविध व्हिडिओ आणि वृत्तांत हिंसाचाराच्या अलीकडील घटना घडतात.\nलीसेस्टरशायर पोलिसांनी सांगितले की, या विकाराने बाधित पूर्व लीसेस्टर भागात त्यांची कारवाई पुढील विकृती टाळण्यासाठी सुरू आहे, 15 लोकांना अटक करण्यात आली आहे.\n“या विकाराचा आमच्या स्थानिक समुदायांवर होणारा परिणाम स्वीकारार्ह नाही,” ��से पोलिस निवेदनात म्हटले आहे.\n“आम्ही लीसेस्टरमध्ये हिंसाचार, अव्यवस्था किंवा धमकावणे सहन करणार नाही आणि आम्ही शांतता आणि संवाद साधण्याचे आवाहन करत आहोत. आमचे पोलिस ऑपरेशन आणि तपास कठोरपणे आणि मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत,” असे त्यात म्हटले आहे.\nपूर्व लीसेस्टर परिसरात आमचे पोलिसिंग ऑपरेशन सुरू आहे. डिसऑर्डरचे आणखी कोणतेही अहवाल नाहीत. तणाव कमी करण्यासाठी स्थानिक समुदायाच्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो. कृपया 101 वर फोन करून किंवा ऑनलाइन द्वारे कोणत्याही घटनेची तक्रार करा https://t.co/21NeszC2Pppic.twitter.com/akN7LVrLmx\n— लीसेस्टरशायर पोलिस (@leicspolice) 19 सप्टेंबर 2022\nघटना नियंत्रणात आणण्यासाठी माउंट केलेल्या पोलिस युनिटसह अनेक शेजारील पोलिस दल तैनात करण्यात आले असल्याचे फोर्सने सांगितले. शांतता पुनर्संचयित करण्यासाठी पांगापांग आणि थांबा आणि शोध शक्ती देखील वापरली गेली.\n“रविवारी दुपारी शहराच्या नॉर्थ इव्हिंग्टन परिसरात तरुणांचे गट जमत असल्याची माहिती अधिकार्‍यांना मिळाली. अधिकार्‍यांनी त्यांच्याशी बोलून तात्पुरता पोलिस बंदोबस्त ठेवण्यासह समाजाचे नुकसान व त्रास कमी करण्यासाठी पावले उचलली,” पोलिस म्हणाला.\nउत्तराखंड भाजप नेत्याच्या मुलाला रिसॉर्टमध्ये हत्येप्रकरणी अटक\nउद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले\nPrevious Article Swarajjya Sanghatana: संभाजीराजेंच्या स्वराज्य संघनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत उघडलं खातं\nNext Article अहमदनगर जिल्ह्यातील हा पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला\nशरद पवार नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गज विरोधी पक्ष भाजपचा पराभव करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र | मिशन 2024: भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते एका व्यासपीठावर जमले, शरद पवार म्हणाले\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सेमी एकाच वेळी एस.एम.बी.\nअहमदनगर ब्रेकींग: महिलेवर अत्याचार करत केली मारहाण\nअडवाणी, कोठारी, सितवाला IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये थेट प्रवेश | अधिक क्रीडा बातम्या\nशरद पवार नितीश कुमार तेजस्वी यादव यांच्यासह दिग्गज विरोधी पक्ष भाजपचा पराभव करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र | मिशन 2024: भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते एका व्यासपीठावर जमले, शरद ��वार म्हणाले\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सेमी एकाच वेळी एस.एम.बी.\nअहमदनगर ब्रेकींग: महिलेवर अत्याचार करत केली मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/01/27/31129/vivo-launches-y75-5g-with-5g-support-and-50-mp-rear-camera/", "date_download": "2022-09-25T19:44:19Z", "digest": "sha1:FK5Z2GEEHBGCEET6ROIWJEDR6TBXGNEG", "length": 12088, "nlines": 183, "source_domain": "krushirang.com", "title": "वाव.. 'विवो' ने आणलाय आणखी एक दमदार स्मार्टफोन; फिचरही आहेत एकदम खास, जाणून घ्या, डिटेल.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nवाव.. ‘विवो’ ने आणलाय आणखी एक दमदार स्मार्टफोन; फिचरही आहेत एकदम खास, जाणून घ्या, डिटेल..\nवाव.. ‘विवो’ ने आणलाय आणखी एक दमदार स्मार्टफोन; फिचरही आहेत एकदम खास, जाणून घ्या, डिटेल..\nअर्थ आणि व्यवसायतंत्रज्ञानताज्या बातम्या\nमुंबई : Vivo चा सर्व नवीन स्मार्टफोन Vivo Y75 5G स्मार्टफोन देशात लाँच करण्यात आला आहे. फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायात येतो. फोनमध्ये 4 GB व्हर्चुअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची किंमत 21,990 रुपये आहे. हा फोन स्टारलाईट ब्लॅक आणि ग्रोइंग गॅलेक्सी या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो. फोन MediaTek Dimensity 700 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी 50MP रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Vivo Y75 5G स्मार्टफोन 27 जानेवारीपासून म्हणजे आजपासून Vivo India ई-स्टोअरसह सर्व रिटेल भागीदार स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.\nVivo Y75 5G स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोन 7nm आधारित 5G सपोर्टसह येतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर-1 डायमेंशन 700 सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 12 आधारित Funtouch OS 12 वर काम करेल. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y75 5G स्मार्टफोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.\nVivo Y21A स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सलचा असेल. याशिवाय 2MP सुपर मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. 2 मेगापिक्सलचा आय-फोकस कॅमेरा देखील आहे. फोन पोर्ट्रेट मोड, सुपर एचडीआर आणि सुपर नाईट मोडसह येतो. फोनच्या समोर 16MP एक्स्ट्रीम सुपर नाईट सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोन पोर्���्रेट मोड, सुपर एचडीआर आणि सुपर नाईट मोडसह येतो. फोनच्या फ्रंटमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo Y75 स्मार्टफोन 8mm जाडी आणि 2.5D फ्लॅट फ्रेममध्ये येईल. फोनचे वजन 182 ग्रॅम आहे. फोन मल्टी टर्बो 5.0 वर्धित डेटा कनेक्शनसह येईल.\nचीनी कंपन्यांना जोरदार झटका.. ‘ही’ विदेशी स्मार्टफोन कंपनी चीनमध्ये नंबर वन; जाणून घ्या, डिटेल..\n.. म्हणून दिनेश कार्तिकने रविंद्र जडेजाचे केलेय कौतुक; जाणून घ्या, काय आहे कारण..\nसॅमसंगला मिळणार जोरदार टक्कर.. ‘ही’ चीनी कंपनी आणतेय दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या, अपडेट..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/marriage-anniversary-wishes-in-marathi-for-aai-baba.html", "date_download": "2022-09-25T20:25:21Z", "digest": "sha1:FBJWSMAVJOVW2OIVUBMBDRQ5O7B3REWE", "length": 13945, "nlines": 208, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Aai Baba Anniversary", "raw_content": "\n{Best 2022} आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा Aai Baba Anniversary\nआई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा, आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई पप्पा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \nआई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे,\nतुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे,\nआणि तुमचा सहवास माझ्��ासाठी माझ जग आहे \nना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,\nतुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,\nकधीही रागवू नका एकमेकांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nतुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,\nदेवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,\nदोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,\nदरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव \nकधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता,\nअसेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा \nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबां\nईश्वर करो अशीच येत राहो तुमची एनिवर्सरी.\nतुमचं नातं गाठो आकाशाची उंची, येणारं आयुष्य असो सुखमय,\nघरात राहो आनंदाचा वास, सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.\nआणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,\nअगदी थोडे सुद्धा कमी न होवो\nआणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,\nएवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो \nAlso Read: आई बाबा को शादी की सालगिरह की बधाई इन हिंदी\nAlso Read: माता-पिता को शादी की सालगिरह की शुभकामनाएं\nचांगल्या लोकांचे चांगले क्षण,\nचांगल्या लोकांचा चांगला सहवास,\nतुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास \nतुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा \nआम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.\nतुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.\nआयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.\nतुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.\nलग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा \nआई बाबा थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार \nआई बाबा अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार \nलग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा\nदिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.\nमाझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.\nतुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.\nजे आनंदात रंग भरतात.\nतुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.\nदु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात\nआम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.\nआई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम\nAlso Read: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nतुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,\nदेवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,\n���ोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,\nदरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव \nतुम्ही दोघं दिसता सोबत छान,\nअसंच एकमेकांवर प्रेम करा\nआणि आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा \nआई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.\nत्यांची सोबत नसेल तर सुखांची\nओळख कुणी करून दिली असती आम्हाला \nत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,\nप्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,\nआम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा\nतुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो,\nलग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा \nसप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,\nजन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,\nकोणाची न लागो त्याला नजर,\nआम्ही सोबत असूच साजरं करायला हजर\nContent Are: आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई वडील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा मराठी संदेश, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबा, आई बाबा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा \n25 वीं शादी की सालगिरह की शुभकामनाएं\n50 वीं शादी की सालगिरह की शुभकामनाएं\nलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nजन्मदिन शायरी दो लाइन भाई के लिए – Happy Birthday Bhai Shayari\n{Best 2022} बहन के लिए जन्मदिन की शुभकामनाएं\n{Best 2022} जन्मदिन की बधाई संदेश 2 लाइन – जन्मदिन शायरी दो लाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84958.html", "date_download": "2022-09-25T19:59:03Z", "digest": "sha1:WGR54U7BVGDG2NV5FEMIKRBFDRAUXZ2X", "length": 16291, "nlines": 213, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक\nजम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक\nबडगाम (जम्मू-काश्मीर) – सैन्याने येथे लष्कर-ए-तोयबाच्या ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. आशिक हुसैन हाजम गुलाम, मोही दीन डार आणि ताहिर बिन अहमद अशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात चिनी बनावटीचे एक पिस्तूल, दोन काडतुसे, भारतीय बनावटीच्या २२ बंदूका, १ मॅगझिन, एके ५७ रायफल, स्फोटकांचे साहित्य, तसेच १ मोटर सायकल यांचा समावेश आहे. हे आतंकवादी स्फोटकांची ने-आण करणे आणि स्फोटके बनवणे या कामात सहभागी असल्याचे समजते. लष्कर-ए-तोयबाकडून त्यांना आर्थिक साहाय्य केले जात होते.\nजम्मू-कश्मीर के बडगाम में सुरक्षा बलों की बड़ी कार्रवाई, लश्कर के तीन आतंकवादी गिरफ्तार… https://t.co/UfZ29VT8Ct\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nसांगली – ग्रामस्थांकडून चोर समजून साधूंना बेदम मारहाण : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा ��ाज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/422", "date_download": "2022-09-25T21:54:17Z", "digest": "sha1:ZPNGPQLAEYFCWNGGNKQVLJD247Z74FCM", "length": 15109, "nlines": 214, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पौष्टिक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पौष्टिक\nमाझ्या मुलाला केक खूप आवडतो . पण सारखा मैदा पोटात जाणे चांगले नाही , त्यामुळे मी गव्हाचे पीठ वापरून त्याला जेव्हा हवा तेव्हा केक बनवून देते . माझी आई या पद्धतीने आम्ही लहान असताना रव्याचा केक बनवायची . मी तसा बनवला , तो त्याला आवडला नाही . \"वेगळेच लागतेय \", ही त्याची प्रतिक्रिया होती . मग मी रव्याऐवजी गव्हाचे पीठ वापरले , तो केक आवडला त्याला . आता मी नेहमीच तसाच केक बनवते . त्याची साहित्य -कृती शेअर करते आहे :-\nव्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )\nएरव्ही खवा आणला, की खव्याचे वेगवेगळे मोदक बनवता येतात. यावर्षी कोरोना मुळे बाहेरून काही आणायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवाव्या लागतात. आज पण एका वेगळ्या प्रकारचे मोदक बनवले ... अगदी कमीत कमीत साहित्यामध्ये, त्यामुळे कमी खर्चात, सोपी पद्धत , त्यामुळे चटकन होणारे. त्याची रेसिपी share करते आहे.\n1) 2 वाट्या शेंगदाणे बारीक गॅस वर करपू न देता, छान भाजून घेणे.\n2) थंड झाल्यावर चोळून त्याची साले काढून टाकणे.\n3) मिक्सर वर त्यांचे चिकट होईल, असे कूट करून घेणे.\nRead more about व्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )\nव्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )डुप्लिकेट धागा -रद्द करा\nएरव्ही खवा आणला, की खव्याचे वेगवेगळे मोदक बनवता येतात. यावर्षी कोरोना मुळे बाहेरून काही आणायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवाव्या लागतात. आज पण एका वेगळ्या प्रकारचे मोदक बनवले ... अगदी कमीत कमीत साहित्यामध्ये, त्यामुळे कमी खर्चात, सोपी पद्धत , त्यामुळे चटकन होणारे. त्याची रेसिपी share करते आहे.\n1) 2 वाट्या शेंगदाणे बारीक गॅस वर करपू न देता, छान भाजून घेणे.\n2) थंड झाल्यावर चोळून त्याची साले काढून टाकणे.\n3) मिक्सर वर त्यांचे चिकट होईल, असे कूट करून घेणे.\nRead more about व्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )डुप्लिकेट धागा -रद्द करा\nव्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )डुप्लिकेट धागा -रद्द करा\nएरव्ही खवा आणला, की खव्याचे वेगवेगळे मोदक बनवता येतात. यावर्षी कोरोना मुळे बाहेरून काही आणायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवाव्या लागतात. आज पण एका वेगळ्या प्रकारचे मोदक बनवले ... अगदी कमीत कमीत साहित्यामध्ये, त्यामुळे कमी खर्चात, सोपी पद्धत , त्यामुळे चटकन होणारे. त्याची रेसिपी share करते आहे.\n1) 2 वाट्या शेंगदाणे बारीक गॅस वर करपू न देता, छान भाजून घेणे.\n2) थंड झाल्यावर चोळून त्याची साले काढून टाकणे.\n3) मिक्सर वर त्यांचे चिकट होईल, असे कूट करून घेणे.\nRead more about व्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )डुप्लिकेट धागा -रद्द करा\nव्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )डुप्लिकेट धागा -रद्द करा\nएरव्ही खवा आणला, की खव्याचे वेगवेगळे मोदक बनवता येतात. यावर्षी कोरोना मुळे बाहेरून काही आणायचे नाही, असे ठरवले होते. त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवाव्या लागतात. आज पण एका वेगळ्या प्रकारचे मोदक बनवले ... अगदी कमीत कमीत साहित्यामध्ये, त्यामुळे कमी खर्चात, सोपी पद्धत , त्यामुळे चटकन होणारे. त्याची रेसिपी share करते आहे.\n1) 2 वाट्या शेंगदाणे बारीक गॅस वर करपू न देता, छान भाजून घेणे.\n2) थंड झाल्यावर चोळून त्याची साले काढून टाकणे.\n3) मिक्सर वर त्यांचे चिकट होईल, असे कूट करून घेणे.\nRead more about व्हाईट मोदक (स्पर्धेसाठी नाही. )डुप्लिकेट धागा -रद्द करा\nRead more about ओटमिल थालिपिठ\nआता कशाला शिजायची बात- पौर्णिमा- हाय फाईव्ह\nRead more about आता कशाला शिजायची बात- पौर्णिमा- हाय फाईव्ह\nकणकेची (गव्हाच्या पिठाची) धिरडी\nसाहित्य: गव्हाचे पीठ (कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर\n१) एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ (कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.\n२) तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर खोल डावाने घाला. झाकण ठेवा.\n३) धिरडी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या आणि तूप/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा.\n(चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तर नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)\nRead more about कणकेची (गव्हाच्या पिठाची) धिरडी\n'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)\nRead more about 'हेल्दी ओट मफिन्स' - ब्रेकफास्ट ऑन द गो (फोटोसह)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/?p=67113", "date_download": "2022-09-25T21:23:09Z", "digest": "sha1:6MX3RLGVQBTR5VMLXZXEQBXMXAAERHFH", "length": 8801, "nlines": 238, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर घेण्याबाबत... - महासंवाद", "raw_content": "\nसेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर घेण्याबाबत…\nशेतकऱ्यांचा खरीप हंगाम सहज व सुलभ होण्यासाठीचे नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ\nसेवा क्षेत्रात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत\nसेवा क्षेत्रात नवीन रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2021/02/sathiya-part-3-marathi-katha.html", "date_download": "2022-09-25T20:22:08Z", "digest": "sha1:ETFIWO2R5CLUPCWMGIRTF3X7N7VNL7PK", "length": 109803, "nlines": 1967, "source_domain": "www.marathimati.com", "title": "साथिया भाग ३ (आषाढस्य प्रथम दिवसे) - मराठी कथा", "raw_content": "\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)\nमहाराष्ट्र दिन (१ मे)\nजागतिक महिला दिन (८ मार्च)\nरिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)\nवारी विशेष (पंढरपूर वारी)\nवेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट\nसाथिया भाग ३ (आषाढस्य प्रथम दिवसे) - मराठी कथा\n0 0 संपादक २५ फेब्रु, २०२१ 2021-02-25T00:00:00+05:30 संपादन\nसाथिया भाग ३,मराठी कथा - [Sathitya Part 3,Marathi Katha] कृष्ण युध्दात अर्जुनाचा सारथी होता तर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती.\nकृष्णाने युध्दात अर्जुनाचं सारथ्य केलं होतं, कुरुक्षेत्रावर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती\nजुलै २०२० - मुंबई\nपावसाची एक हलकी सर येऊन गेली असावी. मुंबईच्या हवेत गारवा नसतोच कधी. फक्त पहाटेची वेळ असल्याने हवेत नेहमीचा उष्मा नव्हता एवढेच. अंगात विंडचिटर आणि पायात स्पोर्ट्स शुज घालून विश्वजीत धावायला बाहेर पडला होता. नरिमन पॉइंट जवळ, सरकारने दिलेल्या अलिशान क्वार्टरमधे विश्वजीत एकटाच रहात होता. त्याची बायको, देवयानी कोल्हापूरला वाड्यातच असे. एखादा महत्वाचा इव्हेंट असेल तरच ती मुंबईत येई कींवा महिन्या दोन महिन्यात एखादी चक्कर विश्वजीत, कोल्हापूरात मारत असे. तेवढंच नातं उरलं होतं. मुळात ते नातं कधी कधी फुललचं नव्हतं. देवयानी दिसायला चांगली होती. श्रीमंत बापाची लाडकी लेक होती. फॅशन, शॉपिंग, फील्मस, टिव्ही सिरीअल, हॉटेलिंग, डीस्को, पत्ते, International traveling असे महागडे छंद होते. कोल्हापूरच्या मातीशी नातं निर्माण व्हायला ती काही शेतकऱ्याची म��लगी नव्हती.\nविश्वजीतच्या कामाचं स्वरूप काय, त्याचा मतदारसंघ, त्याचे प्रोजेक्ट, कारखाने कशातही तीला काडीमात्र इंटरेस्ट नव्हता, जाणून घ्यायची ईच्छा देखील नव्हती. लग्ना नंतर काहीच दिवसात विश्वजीतला हे लक्षात आलं होतं. ती ग्रॅज्युएट असली तरी सुशिक्षित नव्हती, सुसंस्कारित तर नव्हतीच, बहुश्रुत नव्हती. वाचन, पुस्तकं, चर्चा, राजकारण वैगरे फालतू आणि रटाळ गोष्टींमधे तीला बिलकुल रस नव्हता. तिचं जग लहान होतं, महत्त्वाकांक्षा जवळपास नव्हतीच आणि विश्वजीत कडून माफकच अपेक्षा होत्या. एक तर तिच्या हातात आणि अकाउंट मधे भरपूर पैसा असावा आणि गरजे पूरता कींवा नवरा बायकोचा संबंध टिकवण्यापूरता शरिरसंबंध असावा. पहिली अपेक्षा विश्वजीत पूर्ण करत होता. शरिर संबंधांच्या बाबतीत मात्र त्याचं मन कधीच विरक्त झालेलं होतं. एक उपचार म्हणून तो आठवणीने आठवड्याला एखादा फोन करे.\nत्यांच्या मधला एकच दुवा होता त्यांची मुलगी पण तिला देखील देवयानीने एका प्रतिथयश, हायक्लास, उच्चभ्रूंच्या बोर्डिंग स्कुल मधे ठेवले होते. विश्वजीतला हे फारसे पटत नसले तरी तो बोलु शकत नव्हता. त्याला कामातल्या व्यस्ततेमुळे, घरी आपल्या मुलीबरोबर घालवायला अजिबात वेळ मिळत नव्हता. घरचा कारभार देवयानीच्या हातात होता. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर मुलीला कोल्हापूरला बोर्डींगमधून घरी पाठवले होते. निदान त्यामुळे तरी त्याचा रोजचा एक फोन घरी जात होता.\nविश्वजीतला आठवलं, पूर्वी त्याचा दिवस फोनकॉलवर सुरू व्हायचा. उन्हं पूर्ण वर आल्यावर आरामात उठायची सवय असलेल्या विश्वजीतला पहाटे उठायचा प्रचंड कंटाळा येई, पण ठिक साडेपाचला वैदेहीचा वेक अप कॉल येई. त्यात खंड नसे. ज्या दिवशी ट्रेनर येणार नसेल त्यादिवशी वैदेही स्वतः त्याच्या बरोबर जॉगिंगला कींवा चालायला येई. मग कधी ARAI ची टेकडी तर कधी NDA चा रस्ता. चालताना वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होत. दिवसाचं प्लॅनिंग होई. दोघे कोल्हापूरला असतील तर त्यावेळी रंकाळ्याचा फेरफटका होई. नाहीतर शेतावर एक चक्कर व्हायचीच.\nनरीमन पॉईंटचा रस्ता क्रॉस करून विश्वजीतने सीफेसचा फुटपाथ पकडला. समुद्राला उधाण आलं होतं... धावायचा स्पीड वाढवला... तस त्याचं मन पण तेवढ्याच वेगाने भूतकाळात परत गेलं...\nअनिरुद्ध गेल्यावर मात्र विश्वजीत न चूकता दररोज सकाळी वैदेहीला फोन करत असे. अनिर���द्धचं असं एकाएकी जाणं वैदेहीला प्रचंड मानसिक धक्का देऊन गेलं होतं. ती नैराश्येत गेली होती. जेवणखाणाची शुध्द राहिली नव्हती. दागिने, रंगीत कपडे यांचा त्याग केला होता. सफेद कपड्यात ती एखाद्या योगिनी सारखी रहात होती. तिला असं बघताना विश्वजीतला अतिशय वाईट वाटे. ती जीवाचं काही बरं वाईट करुन घेईल याची विश्वजीतला भयंकर धास्ती होती. तिच्यावर लक्ष ठेवायला त्याने अतिशय विश्वासाचा ड्रायव्हर - बॉडीगार्ड ठेवला होता. यशवंत दररोजची खबर विश्वजीतला पुरवत असे. विश्वजीतच्या कोल्हापूर - पुणे - मुंबई सतत फेऱ्या होत. वैदेहीचं लक्ष कामात जास्तीत जास्त गुंतेल याची तो काळजी घेई. तीन वर्षांपूर्वी अबोली देखील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत, शिकायला गेली होती. गोखले सरांचा लाडका शिष्य प्रकाशच्या घरी राहून शिकत होती. त्यानंतर वैदेहीने स्वतःला कामाला जुंपून घेतलं होतं. २००९ च्या ऐतिहासिक यशाची पुनरावृत्ती २०१४ च्या इलेक्शनमधे घडवायची होती.\nजॉगिंग करताना, गाणी थांबून हेडफोनवर बातम्या सुरू झाल्या... आज वादळाची शक्यता वर्तविली होती. आभाळ भरुन आलं होतं. कुठच्याही क्षणी पाऊस सुरु होणार होता. विश्वजीतने धावता धावता परतीचा रस्ता घेतला...\nवादळाशी त्याचं जुनं नातं होतं. मनाशी कायमच्या साठवून ठेवाव्यात अशा आठवणी या पावसाने आणि वादळाने त्याला बहाल केल्या होत्या... त्याचं ओढाळ मन पुन्हा एकदा त्या वादळी रात्रीशी सलगी करु लागलं...\nआषाढातले दिवस... साल २०१३, इलेक्शन सहा महिन्यांवर आलेलं होतं. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. पहिल्या वचनांची परिपूर्ती झाली होती, विजयी झाल्यानंतर राबविण्यात येणाऱ्या पंचवार्षिक योजनांचा आराखडा मांडणं सुरु झालं होतं. वैदेही आणि विश्वजीत दिवसरात्र कामात गुंतले होते. प्रचारसभा आणि पुस्तिकेचे रुपरेषा यांचं काम झपाट्याने सुरू होतं. ते आटपून कोल्हापूरला परतायला उशीर झाला होता. वादळाची शक्यता वर्तविली होती. आभाळ भरुन आलं होतं. कार्यकर्त्यांना विश्वजीतने कधीच माघारी पाठवून दिलं होतं. ड्रायव्हिंगला विश्वजीत बसला होता. वावटळ उठली, समोरचं दिसेनासं झालं, ताडताड... गाडीच्या काचेवर पावसाचे टपोरे थेंब वाजायला सुरवात झाली. विश्वजीतने गाडी सरळ शेतावर घेतली. शंभर एकरावर पसरलेल्या त्याच्या विस्तीर्ण शेतातलं कॉटेज ईथून जास्त जवळ होत. थोडाव��ळ तिकडे थांबता आलं असतं.\nपण एखादे किलोमिटर गेल्यावर रस्त्यावर झाड पडलं होतं. तो छोटासा रस्ता बंद झाला होता. चलं म्हणत विश्वजीतने वैदेहीचा हात धरला आणि गाडीतून उडी मारुन शेतावरच्या बांधावरून कॉटेजच्या दिशेने धावायला सुरवात केली. त्यांच बालपण परत आलं होतं. ढोपरापर्यंत चिखल उडत होता. अंग नखशिखांत भिजलं होतं. अंगातले कपडे चिकटून मातीने लाल गुलाबी झाले होते. कॉटेजच्या बाहेर पाऊलभर तळं झालं होतं. धावता धावता पाय सटकला आणि विश्वजीत सपशेल आडवा झाला होता... आणि त्याला तशा अवस्थेत बघुन वैदेहीला हसणं कंट्रोल करता येत नव्हतं... म्हणत विश्वजीतने वैदेहीचा हात धरला आणि गाडीतून उडी मारुन शेतावरच्या बांधावरून कॉटेजच्या दिशेने धावायला सुरवात केली. त्यांच बालपण परत आलं होतं. ढोपरापर्यंत चिखल उडत होता. अंग नखशिखांत भिजलं होतं. अंगातले कपडे चिकटून मातीने लाल गुलाबी झाले होते. कॉटेजच्या बाहेर पाऊलभर तळं झालं होतं. धावता धावता पाय सटकला आणि विश्वजीत सपशेल आडवा झाला होता... आणि त्याला तशा अवस्थेत बघुन वैदेहीला हसणं कंट्रोल करता येत नव्हतं... अनिरुद्ध गेल्यानंतर चार वर्षांत आज पहिल्यांदाच विश्वजीत तिला एवढं मोकळं, एवढं आनंदी, एवढं हसताना बघत होता. तिचं तारुण्य, बाल्य परत आलं होतं. किती लोभस दिसत होती ती. धावताना घट्ट बांधलेला अंबाडा सुटून तिचे लांबसडक केस मोकळे झाले होते, नेसलेल्या पांढऱ्या साडीत, पाण्याने चिकटलेलं तिचं अंगप्रत्यंग झाकण्याएवजी उठून दिसत होतं..., केसांतून, चेहऱ्यावरून, मानेवर पावसाचे थेंब ओघळत होते...\n” तिच्याकडे अनिमिष नजरेने बघणाऱ्या विश्वजीतला, वीजे इतक्याच लखलखणाऱ्या प्रेमाच्या अनुभूतीने अंतर्बाह्य ढवळुन टाकलं. तीला असं कायमचं हसतं खेळतं ठेवण्यासाठी तो वाट्टेल ते करु शकतो, तिच्यासाठी कुठल्याही संकटाचा सामना करु शकतो, तिच्याकरता समाजाने घातलेली कुठलही बंधनं तोडू शकतो हे त्याला एका क्षणात जाणवलं. गेल्या दहा वर्षांत, I hate her so much पासून I love her so much पर्यंतच्या जाणिवेचा प्रवास कधी आणि कसा झाला ते त्याला समजलंच नाही इतका तो सहज झाला होता. त्याच्या आयुष्यात तिचं स्थान, एक शिक्षक, गुरु, सहकारी, सचिव, मैत्रिण, म्हणून होतचं पण ती त्याचं सर्वस्व आहे हे त्याला त्या क्षणी समजून चुकलं.\nआपल्याला कधीच कोणत्याही दुसऱ्या स्त्री बद्दल, अगदी देवयानीबद्दल सुद्धा आकर्षण का वाटलं नाही हे त्याला पूरतं समजलं. अगदी कॉलेजच्या दिवसांपासून ते अगदी मंत्री झाल्यावर सुध्दा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर भाळणाऱ्या मुली होत्या पण ते व्यक्तिमत सुध्दा त्याला घडवणाऱ्याची देन होती. एखाद्या निष्णात कलाकाराने छीन्नी हातोड्याने कोरुन दगडातून एखादी सर्वांगसुंदर मूर्ती साकार करावी तद्वत वैदेहीने त्याला घडवला होता. त्यावरचा प्रत्येक घाव, प्रत्येक पैलू तिच्या हातनं पडला होता.\nलोकं या परिपूर्ण झालेल्या मूर्तीकडे, कलाकृतीकडे आकर्षित होत होते... पण आज ती कलाकृतीच त्याला घडवणाऱ्या कलावंताच्या आकंठ प्रेमात बुडाली होती. या नव्याकोऱ्या भावनेने उचंबळून तो आत पडवीत जाऊन उभा राहिला. वैदेही अजूनही पाण्यातच खेळत होती. पाऊस वाढला होता. अंधार पडला होता. जवळच्या झुडपात सर्रऽऽऽकन काहीतरी गेलं आणि वैदेही घाबरून धावत पडवीत विश्वजीत जवळ येऊन उभी राहिली. कौलांवर पाऊस वाजत होता. इतक्यात त्यांच्या जवळच्या शेतात काड्कन वीज पडली... भयानक मोठा आवाज आला, त्याचक्षणी दिवे गेले, काळामीच्च अंधार झाला. वैदेही घाबरून विश्वजीतच्या हाताला बिलगली.\nवारा-वादळाच्या आघाताने एखादी वेलीने झाडाचा आधार घ्यावा तशी वैदेही त्याला चिकटली. तिचं असं घाबरुन त्याच्या आधाराला येणं, त्याच्या हाताला धरून, बिलगून जवळ उभं राहणं त्याला सुखावून गेलं. वैदेही थरथरत होती. तिच्या अंगाच्या ओल्या स्पर्शाने विश्वजीतच्या शरीरातला कण नी कण पेटून उठला होता. पुन्हा एकदा वीज कडाडली आणि तिच्या कंबरेला आपल्या बळकट हातांची गवसणी घालत विश्वजीत तिला उचलून आत घेऊन गेला.\nबाहेरचं वादळ त्या बंद खोलीत घोंघावत होतं. भर आषाढातल्या पावसानं वैषाखवणवा निवत होता. तप्त झालेली, आसुसलेली धरीत्री, त्या बेधुंद बेछूट वर्षावात भिजत, शांत होत होती... काजळभरल्या रात्रीने मनात आणि शरीरात असंख्य दीप प्रज्वलीत केले होते\n सभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कथा या विभागात लेखन.\nअभिव्यक्ती अक्षरमंच मराठी कथा स्वाती नामजोशी\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nदिनांक २३ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस डॉ. अभय बंग - (२३ सप्टेंबर १...\nदिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीद���न आणि जागतिक दिवस जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टे...\nदिनांक २४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दि...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nकोणत्याही देशाचा विनाश करायचा असेल तर केवळ धर्माच्या नावावर लोकांना भांडायला लावा, देश आपोआपच नष्ट होईल.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा श्रीज्ञानदेवाची आरती (Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja) आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती ...\nआरती तुकारामा - तुकारामाची आरती\nआरती तुकारामा (तुकारामाची आरती). आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा \nजय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती\nजय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा (सत्यनारायणाची आरती) सत्यणारायणाच्या पूजेच्या वेळी म्हंटली जाणारी श्री सत्यनारा...\nश्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nसन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,999,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,25,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,769,आईच्या कविता,20,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,7,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,16,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आ��्मविश्वासाच्या कविता,11,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,21,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,51,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,6,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,422,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,25,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,8,निवडक,1,निसर्ग कविता,22,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,30,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,11,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,84,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,7,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,13,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,651,मराठी गझल,18,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,66,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,13,मराठी टिव्ही,32,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,6,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,35,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,195,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,305,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,85,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,54,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,42,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,129,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,19,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,107,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\n माझ्या मातीचे गायन: साथिया भाग ३ (आषाढस्य प्रथम दिवसे) - मराठी कथा\nसाथिया भाग ३ (आषाढस्य प्रथम दिवसे) - मराठी कथा\nसाथिया भाग ३,मराठी कथा - [Sathitya Part 3,Marathi Katha] कृष्ण युध्दात अर्जुनाचा सारथी होता तर संभ्रमित अवस्थेत असलेल्या अर्जुनाला गीता सांगितली होती.\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभ��ग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/defence/national-security-advisor-ajit-doval-on-mumbai-visit-meets-eknath-shinde-devendra-fadnavis-bhagatsingh-koshyari-for-mumbai-security-reason/90173/", "date_download": "2022-09-25T21:56:22Z", "digest": "sha1:CN6JRCZ4NP7SOBP7MMQL56HBVHMPWYGT", "length": 10874, "nlines": 106, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "National Security Advisor Ajit Doval On Mumbai Visit Meets Eknath Shinde Devendra Fadnavis Bhagatsingh Koshyari For Mumbai Security Reason", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome संरक्षण अजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण\nअजित डोभाल यांच्या मुंबई दौऱ्यामागील काय आहे कारण\nदेशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. राज्याचे गृहमंत्री पद फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे अजित डोभाल यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागे अनेक मतितार्थ काढले जात आहेत. डोभाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी असली तरी हे शहर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मुंबई कायम दहशतवाद्यांच्या डोळ्यांवर असते. या शहराच्या सुरक्षेसाठी ही भेट झाली असावी, अशी चर्चा आता सुरु आहे. त्यातच ५ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याआधी सुरक्षेचा आढावा घेणे हाही या दौऱ्यामागील उद्देश अस���वा असे जाणकारांचे म्हणणे आहे.\nमुंबई दहशतवाद्यांचे बनले टार्गेट\nआजवर अजित डोभाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यापासून कधीच मुंबई दौऱ्यावर आले नव्हते, त्यामुळे डोभाल यांचा मुंबई दौरा विशेष चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपासून मुंबईला दशतवादी संघटनांकडून धमक्या मिळत आहेत. नुकतेच हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याकडे एक बोट सापडली होती, त्यात एके-४७ रायफल आणि दारू गोळा होता. हे प्रकरण सध्या एनआयए तपासात आहे. त्यातच आता बिष्णोई गॅंगचेही काही दहशतवादी महाराष्ट्रात पकडण्यात आले होते. आता कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याची टोळी भारतात अधिक सक्रिय झाल्याची माहिती सुरक्षा व्यवस्थेला मिळाली आहे. मुंबईत दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून दिशानिर्देश दिले जात आहे. त्यामुळे मुंबईत तयार करण्यात आलेली स्लीपर सेलदेखील सक्रिय होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेने दाऊदचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच दाऊदचा साथीदार छोटा शकील याचाही ठावठिकाणा सांगणाऱ्याला मोठे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रकारे केंद्रीय सुरक्षा व्यवस्था आता देशातील विशेषतः मुंबईत दहशतवादी कारवाया रोखणे आणि अशा कारवाया करण्याचा मनसुबा आखणाऱ्या दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर डोभाल यांचा मुंबईत दौरा विशेष लक्ष केंद्रित करत आहे, असे जाणकारांचे मत आहे.\n(हेही वाचा आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का शेलारांचे उद्धव ठाकरेंना पत्र)\nपूर्वीचा लेखप्रसूती रजेबाबत नवा आदेश; केंद्र सरकारच्या सेवेतील मातांना दिलासा\nपुढील लेखअमेरिकेचा चीनला धक्का, तैवानची वाढवली ताकद\nआयआयटीमध्ये उभारणार DRDO ची समन्वय केंद्रे\n‘तारागिरी’ द्वारे ‘आत्मनिर्भर भारत’ला पाठबळ P-17A मालिकेतील युद्धनौकेचे जलावतरण\n‘तारागिरी’ युद्ध नौकेचे रविवारी जलावतरण\nभारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय; चीनने अखेर लडाखमधील सैन्य घेतले मागे\nRussian airstrike in Syria: रशियाचे सिरियावर हवाई हल्ले, 120 बंडखोरांचा मृत्यू\nअमेरिकेचा चीनला धक्का, तैवानची वाढवली ताकद\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nभा��तात ७० वर्षांनी ‘चीते की चाल’; पहा संपूर्ण व्हिडिओ\nमांजरा नदीवर पूल नसल्यामुळे शेतकरी, शाळकरी मुलांचे हाल\nलवकरच हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत धावणार\nराज ठाकरेंचे रविवारपासून ‘मिशन विदर्भ’\nयुक्रेन संघर्ष आता थांबवा; मोदींचे पुतीन यांना आवाहन\nBank Holiday In October : ऑक्टोबर महिन्यात एवढे दिवस राहणार बॅंका...\nSBI बॅंकेकडून कोणत्याही हमीशिवाय विना व्याज २५ लाख कर्ज\nयुक्रेन संघर्ष आता थांबवा; मोदींचे पुतीन यांना आवाहन\nधक्कादायक: मालाड येथे लिफ्टमध्ये अडकल्याने शिक्षिकेचा मृत्यू\nजागतिक नेते म्हणून नरेंद्र मोदींनी ठसा उमटवला आहे : अमित शाह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/i-and-gandhi-continuous-discussion-4", "date_download": "2022-09-25T21:22:08Z", "digest": "sha1:BUY7B5MRWHXQCP3BQ3YSTEZ6BO5OGJVB", "length": 19864, "nlines": 211, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मी आणि गांधीजी – ४ - द वायर मराठी", "raw_content": "\nमी आणि गांधीजी – ४\nगांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.\nमी : तुकडा सॉंग आहे हे…तुकडा ऐकताना अंगात बळच संचारतं एकदम…\nगांधीजी : खरं आहे. शब्द फार ताकदीचे आहेत.\nगांधीजी : कशातलं गाणं आहे हे\nमी : ‘दंगल’ नावाचा एक सिनेमा येऊन गेला मागच्या वर्षी. त्याचं टायटल सॉंग आहे…\nगांधीजी : हां, हां… तो कुस्तीवरचा ना..\nगांधीजी : हो, चर्चा वाचली त्यावरची..\nमी : बरं. चांगला सिनेमा आहे. मुलींना ट्रेनिंग देऊन रेसलिंग शिकवणारा बाप. थोडा कठोर होतो पण शेवटी मुलींचं भलं होतं.\nगांधीजी : हो. त्या मेडल जिकंतात.\nमी : हो. फार मस्त उलगडते स्टोरी.\nमी : सगळ्यांचा अभिनय कडक झालाय…\nगांधीजी : कडक म्हणजे चांगला…बरोबर ना\nमी : हो हो.. चांगला.\nगांधीजी : पण काय रे…\nगांधीजी : समजा त्याला पहिला मुलगा झाला असता आणि नंतर मुलगी… तर त्याने मुलीला रेसलिंग शिकवलं असतं का\nमी : तुम्ही सिनेमे बघत नाही तेच बरंय…\nगांधीजी : काय, बोअर होतंय वाटतं\nगांधीजी : मोबाइल, आजचं वर्तमानपत्र आणि नेटफ्लिक्स या तीन गोष्टी गेल्या पंधरा मिनिटात आळीपाळीने हाताळल्यास म्हणून विचारलं.\nमी : हं, सूक्ष्म निरीक्षण आहे तुमचं.\nगांधीजी : सूक्ष्म कसलं तू इतक्या स्थूलमानाने हालचाली करतोयस…लक्षात येणारच.\nमी : हा चांगला होता.\nगांधीजी : पण बोअर होतंय की नाही\nमी : निर्णय होत नाहीये.\nमी : आयुष्यात काय करावं याचा…\nगांधीजी : मी काय म्हणतो…तू पाच एक किलोमीटर चालयचं किंवा पळायचं ठरवून पाच एक किलोमीटर चालत किंवा पळत का नाहीस\nगांधीजी : अरे, आयुष्यातला एक तरी निर्णय होईल ना म्हणजे…\nमी : करा, मस्करी करा. पण मी जो विचार करतोय ना त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणतात.\nगांधीजी : अच्छा, म्हणजे यात मरणाचं बोअर होतं का\nमी : नाही हो…म्हणजे होतं, पण काही मूलभूत प्रश्न पडल्याने तसं होतं.\nगांधीजी : मूलभूत म्हणजे आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन वगैरे. आपण काय करायला हवं इ. बरोबर ना\nमी : अरे, माहितीय की तुम्हाला तुम्हाला आहे का असा अनुभव\nगांधीजी : क्वचित केव्हातरी. पण कामंच एवढी असायची…\nमी : हं. तुमच्या वेळेला डिस्ट्रॅक्शन्स नव्हती हे बरं होतं.\nगांधीजी : डिस्ट्रॅक्शन्स असतातच अरे. मलाही होती.\nगांधीजी : मग काय\nमी : हं. आमच्याकडे तीच तर नाही ना…\nमी : मग प्रॉब्लेम काय आहे\nगांधीजी : ती डाउनलोड होत नाहीये.\nगांधीजी : लिहिणं चाललंय वाटतं\nमी : धर्म आणि धर्मनिरपेक्षता.\nगांधीजी : बरं बरं.\nमी : बाय द वे, तुम्हांला या मुद्यावर बरेचदा टारगेट केलं जातं.\nगांधीजी : मला बऱ्याच मुद्द्यांवर टारगेट केलं जातं.\nमी : मग, काय वाटतं तुम्हाला\nगांधीजी : वेगवेगळे दृष्टीकोन असतात आणि दृष्टीकोन तयार झाला की एकीकडे टारगेट आपोआप तयार होतंच. पॉझिटिव्ह-निगेटिव्ह दोन्ही अर्थाने. त्यामुळे हे चालायचंच.\nमी : पण लोकांना नीट माहितीही नसते बरेचदा आणि असते ती चुकीची असते.\nगांधीजी : हो. यावरून आठवलं. एकदा काय झालं… मी एकाकडे कापड रंगवायला दिलं होतं. त्याला सांगितलं की रंग एकदम पक्का लाव. जायला नको. तो म्हणाला किती पक्का\nमी : करेक्ट आहे…हा किस्सा वाचलाय मी.\nगांधीजी : तूही लक्षात ठेव म्हणजे झालं.\nमी : हो. पण मला ही विशेष सूचना का\nगांधीजी : काही नाही. समजूतदार वगैरे आहेस म्हणून.\nगांधीजी : अरे, हे काय रे\nमी : काय झालं\nगांधीजी : लोकांनी मोर्चा काढला.\nमी : हां, हां…ते होय. ते काही तेवढं महत्त्वाचं नाही.\nगांधीजी : अरे, पण दहशतवादी कृत्य करू पाहणाऱ्याचं समर्थन करणं हे तुला चिंताजनक नाही वाटत\nमी : दहशतवादी वगैरे काही नाही हो.\nगांधीज�� : अरे, पण त्याच्याकडे बॉम्ब सापडले की.\nमी : ते ठीक आहे. पण दहशतवादी म्हणू नका हो.\nगांधीजी : का बरं\nमी : कारण तसं शास्त्र आहे.\nगांधीजी : अरे वा आज तू चक्क प्रार्थनेला\nमी : हो….यावंसं वाटलं.\nगांधीजी : काही विशेष नेट डाऊन आहे का\nमी : नाही, चालू आहे. आणि तुम्ही असं टोचून बोलू नका.\nगांधीजी : सॉरी, सॉरी… प्रकरण गंभीर आहे असं म्हणायला हरकत नाही.\nगांधीजी : एक्झिस्टेन्शियल क्रायसिस\nगांधीजी : मग काय प्रेमात बिमात पडलास का परत\nगांधीजी : राजकारणाचं काय आता\nमी : वातावरण फार बिघडलं हो.\nगांधीजी : हं. कशामुळे\nमी : एक तर सोशल मीडियामुळे.\nगांधीजी : म्हणजे माणसांमुळे नाही\nमी : माणसांमुळेच. पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला ना.\nगांधीजी : बरं. पण मग तू काय करणार आहेस\nमी : तेच तर कळत नाही.\nगांधीजी : तुला मूळ प्रॉब्लेम कळला त्याबद्दल.\nमी : इकडून टर्न घ्या आता. उजवीकडे.\nमी : जमतंय ना ब्रेकवरचा पाय काढू नका.\nगांधीजी : जमतंय, जमतंय.\nमी : बाइक जड आहे खूप. पण मनूव्हरिंग सोपं आहे.\nगांधीजी : हो. मॉडेल कुठलं हे\nगांधीजी : ओके. अरे, पोचलो की आपण.\nमी : मग, करताय का बुक\nगांधीजी : नाही रे. मी आपला बसने किंवा चालतच जातो सगळीकडे. मला तेच सूट होतं.\nमी : अहो, ठीक आहे. रॉयल एनफिल्ड भारतीय कंपनी आहे.\nगांधीजी : ते झालं रे. कंपनी भारतीय असण्या-नसण्याचा मुद्दा नाही. मुद्दा इंटेंशनचा आहे.\nगांधीजी : म्हणजे…. मला सांग युनिलिव्हर, डाबर किंवा प्रॉक्टर अँड गॅम्बल वगैरे कंपन्या साबण-तेल-पावडर आणि इतर अनेक उत्पादनं विकतात. बरोबर\nमी : हो. मग\nगांधीजी : मग मुद्दा हा की साबण आणि तेलाच्या असंख्य व्हरायटीज असणं गरजेचं आहे का आपल्या देशाची ती गरज आहे का\nमी : गरजेची व्याख्या करता येत नाही ना.\nगांधीजी : तिथेच तर गफलत आहे.\nगांधीजी : गरजेची व्याख्या करता येते.\nमी : कशी काय\nगांधीजी : आता हे मी तुला सांगावं म्हणजे कमाल आहे. मार्केटिंगचं मूलतत्त्व काय\nगांधीजी : काय काय काय जाहिराती लिहितोस ना शुंभा…\nमी : हो, पण ते आपलं लिहिता येतं म्हणून.\nगांधीजी : मार्केटिंग म्हणजे गरजेला नाही तर इच्छेला प्रभावित करणं. केसांचं आरोग्य ही झाली गरज. त्यासाठी बाजारातलं तयार तेलच मी विकत घेतलं पाहिजे ही झाली इच्छा. तेल निर्माण करून खरेदीचे पर्याय निर्माण करणं हा झाला व्यवसाय. त्यात आपल्या तेलाचा खप व्हावा म्हणून आपल्या तेलाकडे लोकांच्या इच्छेला वळवणं हे झालं मार्क���टिंग.\nमी : हां, हां. बरोबर.\nगांधीजी : मला केस नाहीत ते सोड आता.\nमी : बरं, सोडलं.\nगांधीजी : थट्टा करतोस माझी\nमी : अहो, नाही. खरंच नाही.\nगांधीजी : बरं…तर तेल सोड. तुझी थंडरबर्ड घे. तुझी गरज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं ही आहे. थंडरबर्ड नाही. थंडरबर्ड ही तुझी इच्छा आहे.\nमी : बरोबर, बरोबर.\nगांधीजी : माझा शोध गरजेचं नियमन बाजाराशिवाय करता येईल का हा आहे. माझी गरज इच्छेपर्यंत जायच्या आधी मला काही करता येईल का हे मी बघत असतो.\nमी : अहो, पण थंडरबर्डचं डिझाइन कातिल आहे.\nगांधीजी : आहेच की. मी ते नाकारत नाही. तो माझ्या चिंतेचा विषयही नाही.\nमी : मग तुम्हाला चिंता कसली वाटते\nगांधीजी : कातिल गोष्टींमुळे तुझी कत्तल होत राहते आणि तुला ते कळतही नाही याची.\nउत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.\nभारत 204 Gandhi 30 गांधी 5 गांधी १५० 2 गांधी जयंती 2 महात्मा गांधी 10 मोहनदास करमचंद गांधी 3\nउत्पादन ठप्प; सप्टेंबरपर्यंत एकाच नॅनोची विक्री\nमी आणि गांधीजी – ३\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/opposition-parties-meet-lockdown-amphan", "date_download": "2022-09-25T21:22:46Z", "digest": "sha1:44C7YYTOJRMO7MFJIO77EWUA4LU3AHF2", "length": 11034, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘मोदी सरकारने श्रमिकांप्रती दयाही दाखवली नाही’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘मोदी सरकारने श्रमिकांप्रती दयाही दाखवली नाही’\nनवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात केंद्रातल्या मोदी सरकारने आपण लोकनियुक्त सरकार असल्याचे एकाही उदाहरणातून दाखवून दिले नाही. या सरकारने गरीब-श्रमिकांबाबत दया-करुणाही दाखवली नाही. सर्व सत्ता पीएमओच्या हातात केंद्रीत असून संघराज्यप्रणाली आपल्या राज्यघटनेचा एक अध्याहृत भाग आहे. हे सर्व विसरून सत्ता चालवली जात आहे. भविष्यात संसदेची दोन्ही सभागृहे वा संसदेतील स्थायी समितींची बैठक होईल याची शक्यता वाटत नाही, असे घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर केले.\n१९ मेला काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांची व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावली होती व सर्व भाजपविरोधी पक्षांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन केले होते. शुक्रवारी या बैठकीत २२ पक्षांचे नेते सामील झाले होते. लॉकडाऊन पुकारल्यानंतर स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्यात व गोरगरिबांना देण्यात आलेले अपुरे आर्थिक पॅकेज या मुद्द्यावर विरोधकांना एकत्र बोलावले होते. त्याचबरोबर संसदेचे थांबवण्यात आलेले कामकाज व कामगार प्रश्नांविषयी सरकारची असलेली अनास्था हेही विषय या बैठकीत उपस्थित केले गेले.\nया बैठकीत आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती अनुपस्थित होते. पण महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, स्वाभिमान शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी उपस्थित होते. त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, द्रमुकचे प्रमुख स्टालिन, माकपचे सीताराम येचुरी, भाकपजे डी. राजा, राजदचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, शरद यादव, जीतन कुमार मांझी व अन्य नेते उपस्थित होते.\nया बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, सरकारने जाहीर केलेले २० लाख कोटी रु.चे पॅकेज हा एक क्रूर विनोद होता. आमच्यासारख्या अनेक विरोधी पक्षांनी गरजूंच्या खात्यात थेट पैसे जावेत अशी सातत्याने मागणी केली होती. स्थलांतरित श्रमिकांना, गरीबांना मोफत धान्य मिळावे, स्थलांतरिता घरी जाता यावे म्हणून बस, ट्रेनची सोय करावी असा मुद्दा मांडला होता. रोजगार बुडालेल्यांना आर्थिक आधार हवा म्हणून वेतन साहाय्य किंवा वेतन संरक्षण फंड असावा यावर भर दिला होता पण आमच्या सर्व सूचना व विनंत्यांवर सरकारने दुर्लक्ष केले. उलट सरकारने आर्थिक मदतीऐवजी स्वैर सुधारणा करत अनेक सार्वजनिक उद्योग लिलावात काढले, कामगार कायदे धाब्यावर बसवले. या निर्णयावर संसदेची संमती घ्यावी असा एकही ��्रयत्न सरकारकडून झाला नाही.\nसोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याची योजनाही नसल्याचे सांगितले. लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसाचा जीव गेला, लाखो स्थलांतरित मजूरांचे हाल झाले, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उध्वस्त झाले. पहिल्यांदा पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातले युद्ध २१ दिवसाचे असल्याचे देशाला सांगितले होते. पण नंतरच्या लॉकडाऊननंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली. सरकारने बाहेरून मागवलेले कोरोना चाचणी कीटही बनावट निघाले, या मुद्यांकडे लक्ष वेधले.\nतेलंगणमध्ये विहिरीत ९ जणांचे मृतदेह\nअहमदाबादेतील व्हेंटिलेटरचे गौडबंगाल आणि भाजपचे लागेबांधे\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/prasar-bharati-cuts-ties-with-pti-says-it-will-invite-bids-from-domestic-news-agencies", "date_download": "2022-09-25T19:42:47Z", "digest": "sha1:PBHBZZABR5SQDJGB4P3SYVEDPPJW2YJ2", "length": 13482, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रसार भारती-पीटीआय संबंध तुटले - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रसार भारती-पीटीआय संबंध तुटले\nनवी दिल्लीः स्वतंत्र प्रसारणासंदर्भात वाद झाल्यानंतर सरकारी प्रसारण संस्था प्रसार भारतीने प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या संस्थेशी आपले संबंध तोडून टाकले आहेत. त्याचबरोबर प्रसार भारतीने अन्य एक वृत्तसंस्था यूएनआयशीही आपला करार रद्द केला आहे. या दोन्ही वृत्तसंस्थांशी फारकत घेतल्यानंतर प्रसार भारतीने अन्य नव्या खासगी न्यूज एजन्सीशी बोलणी सुरू केली आहेत.\n१५ ऑक्टोबरला प्रसार भारतीने पीटीआयला एक पत्र लिहिले असून या पत्रात त्यांनी इंग्रजी व अन्य मल्टिमीडिया सेवांसाठी पीटीआयशी करार तोडत असल्याचे स्पष्ट केले आहे. या पत्रावर प्रस��र भारतीचे प्रमुख समीर कुमार यांची स्वाक्षरी आहे.\nदरवर्षी ६. ८५ कोटी रु. मोजून पीटीआयकडून प्रसार भारती बातम्या घेत होते. गेल्या जून महिन्यात लडाखमधील चीनच्या घुसखोरीवर पीटीआयने केलेल्या वार्तांकनावर प्रसार भारतीने राष्ट्रविरोधी वृत्तांकन असा ठपका ठेवला होता, त्यानंतर दोन्ही संस्थांमधील वाद चिघळत गेला.\nपीटीआय ही देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था असून या संस्थेचे वार्ताहर व छायाचित्रकारांचे देशव्यापी जाळे आहे. देशातल्या सर्व खासगी वृत्तसंस्था, वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या बातम्यांसाठी पीटीआयची सेवा घेत असतात. जिथे खासगी वृत्तसंस्था व वाहिन्यांचे वार्ताहर, बातमीदार पोहचू शकत नाहीत, तेथे पीटीआयचे वार्ताहर, बातमीदार असतात. ते वृत्त पाठवत असतात. पीटीआय या एकट्या संस्थेवर देशातील वृत्तव्यवहार अवलंबून आहे.\nतर प्रसार भारतीच्या नियंत्रणाखाली दूरदर्शन व ऑल इंडिया रेडिओ व अन्य दोन वृत्तसंस्था आहेत. पण याही वृत्तसंस्था पीटीआयची सेवा घेत असतात.\nआजपर्यंतच्या पीटीआयच्या इतिहासात केंद्रात सरकार बदलले तरी या संस्थेचे सरकारशी संबंध चांगले होते. पण २०१४मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर संघपरिवाराने पीटीआयच्या स्वायतत्तेवर अंकुश आणण्याचे प्रयत्न सुरू केले. केंद्रातील मंत्र्यांकडून या संस्थेवर दबाव येऊ लागले.\nत्यात मोदी सरकारने एएनआय या खासगी वृत्तसंस्थेला जवळ केले व पीटीआयची मक्तेदारी तोडून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले. तरीही पीटीआयही देशातील सर्वच वृत्तपत्रांना व वृत्तवाहिन्यांना विश्वासार्ह वाटत आहे.\n२०१६मध्ये प्रसार भारती व पीटीआयमध्ये वाद सुरू झाला. या वर्षी प्रसार भारतीने पीटीआयला ७५ टक्केच वार्षिक अनुदान देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागचे एक कारण असे की, मोदी सरकारला त्यांच्या विचारधारेचा संपादक पीटीआयवर नियुक्त करायचा होता. पण सरकारचे हे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर सरकारने पीटीआयची आर्थिक कोंडी करण्याचा विडाच उचलला.\nलडाखच्या वृत्तांकनावरून वाद चिघळला\nगेल्या जून महिन्यात भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी, चीनच्या सैन्याने लडाखनजीक प्रत्यक्ष ताबा रेषेवरून आपल्या हद्दीत जायला हवे असे विधान केले होते. त्यांचे हे विधान पीटीआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले होते. पण मिस्री यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने भारतात घुसखोरी केली नव्हती या विधानाला छेद देणारे ठरल्याने प्रसार भारतीने पीटीआयला देशद्रोही संबोधले व या संस्थेशी असलेले संबंधही तोडण्याचा इशारा दिला.\nया संदर्भात विक्रम मिस्री वा परराष्ट्र खात्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती पण मिस्री यांच्या विधानाने सरकारची पंचाईत झाली होती. मिस्री यांचे आणखी एक विधान पीटीआयने प्रसिद्ध केले होते, त्यात त्यांनी चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक भारताच्या हद्दीत चीनकडून घुसखोरी व सुरू असलेले बांधकाम थांबवावे असे म्हटले होते. त्यांचे हेही विधान मोदी यांच्या चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केली नसल्याच्या विधानाला छेद देणारे होते.\nया प्रसंगानंतर पीटीआय व प्रसार भारतीमध्ये वाद अधिक चिघळला.\nदरम्यान द वायरला मिळालेल्या माहितीनुसार प्रसार भारतीने पीटीआयला सुमारे ११ कोटी रु. देणे बाकी आहे. पण या संदर्भात पीटीआय प्रसार भारतीविरोधात काही कायदेशीर पाऊल टाकणार आहे का, याची माहिती मिळालेली नाही.\nपीटीआयचे कार्यालय नवी दिल्ली येथे संसद मार्गावर असून ती जागा त्यांच्या मालकीची आहे. १९४७पर्यंत या ठिकाणी रॉयटर या अन्य वृत्तसंस्थेच्या मालकीचे असोसिएटेड प्रेस ऑफ इंडियाचे कार्यालय येथे होते. ती जागा पीटीआयला हस्तांतरित करण्यात आली.\n‘भारताची राज्यघटना व संघराज्य मान्य नाही’\nसाथीच्या काळात व्हर्च्युअल दुर्गापूजेचे आवाहन\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-10-june-2021/", "date_download": "2022-09-25T21:30:10Z", "digest": "sha1:M27ESNMBDHCS34WR75XIWFE3AGCXNTJM", "length": 9673, "nlines": 91, "source_domain": "missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : १० जून २०२१ | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nचालू घडामोडी : १० जून २०२१\nभारतीय अमेरिकी मुलीस संशोधनासाठी पुरस्कार\nभारतीय अमेरिकी विद्यार्थिनी सोही संजय पटेल हिला १९८४ मधील भोपाळ वायू दुर्घटनेच्या परिणामांमुळे प्रेरित होऊन केलेल्या संशोधनास प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.तिला ‘पॅट्रिक एच हर्ड शाश्वतता पुरस्कार २०२१’ जाहीर झाला आहे.\nरिजेनेरॉनच्या आंतरराष्ट्रीय आभासी विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात तिला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.\nअमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. तिचा प्रकल्प हा वनस्पतींच्या मदतीने पॉलियुरेथिनसारखा फोम तयार करण्याबाबत असून त्याचे इतरही अनेक उपयोग आहेत.\nसोही हिच्या संशोधन प्रकल्पाचे नाव ‘स्केलेबल अँड सस्टेनेबल सिंथेसिस ऑफ नॉव्हेल बायोबेस्ड पॉलियुरेथिन फोम सिस्टीम’ असे असून त्यात पर्यावरणस्नेही पदार्थांचा वापर करण्यात आला आहे.\nतिने दोन बिनविषारी उत्पादने टाकाऊ कचऱ्यापासून तयार केली आहेत, त्यापासून पॉलियुरेथिन तयार करता येते. पर्यावरण विज्ञान संस्थेच्या सल्लागार डॉ. जेनिफर ऑर्मी झॅवॅलेटा यांनी सांगितले, की यंदाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मेळ्यात जे प्रकल्प सादर करण्यात आले ते पर्यावरण संरक्षणासाठी उपयुक्त आहेत.\nमहाराष्ट्र पेपरलेस वाहनाची नोंदणी करणारे चौथे राज्य\nमहाराष्ट्राने वाहनांची नोंदणी प्रक्रिया फेसलेस आणि पेपरलेस केली आहे. असे करणाऱ्या दिल्ली, राजस्थान आणि ओडिशानंतर चौथे राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी फेसलेस आणि पेपरलेस वाहन नोंदणी प्रक्रियेचा आदेश जारी केला आहे.\nउत्तरप्रदेशचे निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी\nउत्तरप्रदेशचे माजी आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची काल निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी संपला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं.\nतीन अधिकारी असलेल्या निवडणूक आयोगाच्या या पॅनेलमध्ये सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर राजीव कुमार हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. अनुप चंद्र पांडेय हे नियुक्तीनंतर पुढच्या वर्षी होणाऱ्या उ���्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील.\n१९८४च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. अनुप चंद्र पांडेय यांनी यापूर्वी २०१८ मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता. या पदावरुन ते फेब्रुवारी २०१९ मध्ये निवृत्त होणार होते. मात्र, योगी सरकारने केंद्राच्या परवानगीने त्यांचा कार्यकाल सहा महिन्यांनी वाढवला. ऑगस्ट २०१९ मध्ये निवृत्त होण्याआधी पांडेय उत्तरप्रदेशात इन्फ्रास्ट्रक्चर आणि औद्योगिक विकास आय़ुक्त म्हणून कार्यरत होते.\nअनुप चंद्र पांडेय यांनी मेकॅनिकल इंजिनियरींग केलं आहे. बी. टेकच्या पदवीसोबतच त्यांना एमबीएची पदवीही प्राप्त झालेली आहे. त्यांनी प्राचीन इतिहास या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाल साधारण तीन वर्षांचा असेल. त्यांचा कार्यकाल फेब्रुवारी २०२४मध्ये समाप्त होईल.\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-current-affairs-chalu-ghadamodi-8-august-2022/", "date_download": "2022-09-25T20:12:33Z", "digest": "sha1:RVVTO2LYMXTXFFQFGEOM6MBBYYO5ZGUK", "length": 19114, "nlines": 115, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी 08 ऑगस्ट 2022", "raw_content": "\nतिहेरी उडीत सुवर्ण जिंकणारा एल्डहोस पॉल पहिला भारतीय ठरला\nबॉक्सर नितू घंगासने महिलांच्या ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकले\nअमित पंघालने पुरुषांच्या 48kg-51kg फ्लायवेट बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले\nटेबल टेनिसपटू भावना पटेलने महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले\nनवीनने पुरुषांच्या ७४ किलो फ्रीस्टाइल कुस्तीत सुवर्णपदक जिंकले\nअविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले\nप्रियांका गोस्वामीने रेस वॉकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकले\nभारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब\nतिहेरी उडीत सुवर्ण जिंकणारा एल्डहोस पॉल पहिला भारतीय ठरला\nभारताच्या एल्डोस पॉलने राष्ट्रकु��� क्रीडा 2022 मध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीमध्ये पहिले-वहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. 17.03m च्या सर्वोत्तम प्रयत्नाने, त्याने त्याच्या जबरदस्त उडीने सर्वांना थक्क करून सोडले. पॉलचा सहकारी अबोबकरने पाचव्या प्रयत्नात १७.०२ मीटर उडी (वारा सहाय्य +१.२) सह रौप्यपदक जिंकले. बर्म्युडाच्या जाह-न्हाई पेरिंचिफने 16.92 मीटर उडी मारून कांस्यपदक जिंकले.\nएल्डहोस पॉल (जन्म 7 नोव्हेंबर 1996) हा एक भारतीय खेळाडू आहे जो तिहेरी उडीत स्पर्धा करतो. 2022 मध्ये, जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिहेरी उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय ठरला.\nबॉक्सर नितू घंगासने महिलांच्या ४८ किलो गटात सुवर्णपदक जिंकले\nभारतीय मुष्टियोद्धा नितू घंगास हिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये महिलांच्या 48 किलो गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेड रेझ्टनचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. तिने तिच्या इंग्लिश प्रतिस्पर्ध्यावर 5-0 ने गुणांच्या आधारे विजय मिळवला. भारतीय बॉक्सर नितू घंगासने बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये उपांत्य फेरीत कॅनडाच्या प्रियांका ढिलियनचा पराभव करून किमान वजन (45 किलो- 48 किलोपेक्षा जास्त) गटाच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर देशाला आणखी एक पदक मिळवून दिले.\n22 वर्षीय नितू तिच्या श्रेणीतील सर्वात वेगवान बॉक्सरपैकी एक आहे. रिंगमध्ये डायनॅमिक आणि इंस्ट्रुमेंटल, हरियाणाच्या बॉक्सरने सर्बियामध्ये झालेल्या गोल्डन ग्लोव्ह बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तिने 2017 मध्ये जागतिक युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पोल पोझिशनवर देखील स्थान मिळविले.\nअमित पंघालने पुरुषांच्या 48kg-51kg फ्लायवेट बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले\nभारतीय बॉक्सर अमित पंघलने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये 48-51 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा 5-0 ने पराभव केला. गोल्ड कोस्टमधील रौप्यपदकानंतर हे त्याचे दुसरे CWG पदक आहे. सुभेदार अमित पंघाल हे भारतीय लष्करातील कनिष्ठ आयोग अधिकारी (JCO) आणि बॉक्सर आहेत. हरियाणातील रोहतक येथील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पंघलने त्याचा मोठा भाऊ अजयकडून बॉक्सर बनण्याची प्रेरणा घेतली.\n2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पंघलने सुवर्णपदक जिंकले होते. अमित पंघाल याला ५२ किलो गटात अव्वल सीडिंग मिळाले आहे. अमित पंघल हा आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन आणि जागतिक स्पर्धेत रौप्यपदक विजेता आहे.\nटेबल टेनिसपटू भावना पटेलने महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले\nस्टार भारतीय पॅरा टेबल टेनिसपटू, भाविना पटेल हिने राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये महिला एकेरी वर्ग 3-5 मध्ये सुवर्णपदक जिंकले. गुजरातच्या 35 वर्षीय हिने नायजेरियाच्या इफेचुकवुडे क्रिस्टिनावर 12-10, 11-2, 11-9 अशी मात केली. भाविना हसमुखभाई पटेल ही मेहसाणा, गुजरात येथील एक भारतीय पॅराथलीट आणि टेबल टेनिस खेळाडू आहे.\n2017 मध्ये, भाविनाने बीजिंगमधील आशियाई पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक मिळवले.\nसोनलबेन मनुभाई पटेलनेही महिला एकेरी वर्ग 3-5 मध्ये कांस्यपदक मिळवून भारताला पदक मिळवून दिले. 34 वर्षीय भारतीय खेळाडूने कांस्यपदकाच्या प्ले-ऑफमध्ये इंग्लंडच्या स्यू बेलीचा 11-5, 11-2, 11-3 असा पराभव केला.\nनवीनने पुरुषांच्या ७४ किलो फ्रीस्टाइल कुस्तीत सुवर्णपदक जिंकले\nभारतीय कुस्तीपटू नवीन मलिकने कोव्हेंट्री स्टेडियम आणि एरिना येथे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 74 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकले. नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा पराभव केला. भारतीय खेळाडूला वेगाच्या बाबतीत ताहीरवर धार असल्याचे दिसत होते आणि त्याने दोन गुणांच्या टेकडाउनसह स्कोअरिंगची सुरुवात केली. आणखी दोन टेकडाउन करण्यासाठी त्याने किलचा प्रयत्न केला आणि 9-0 असा सर्वसमावेशक विजय मिळवला.\nत्याने अंडर-23 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण, वरिष्ठ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य आणि बोलात तुर्लीखानोव्ह कपमध्ये पाचवे स्थान पटकावले. नवीन हा सोनीपतमधील धर्मपालचा आहे.\nअविनाश साबळेने स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले\nअविनाश साबळेने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्य पदकावर दावा केला आहे. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात स्टीपलचेसमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने 8:11:2 च्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळेसह शर्यत पूर्ण केली आणि स्टीपलचेससाठी नवीन राष्ट्रीय विक्रमाची वेळ नोंदवली. अविनाश साबळे हा सहा वर्षांनंतर स्टीपलचेसमध्ये पदक जिंकणारा पहिला बिगर केनियन खेळाडू ठरला आहे.\nअविनाश साबळे यांचा जन्म 13 सप्टेंबर 1994 रोजी बीड जिल्ह���यातील मांडवा गावात झाला. वयाच्या 18 व्या वर्षी ते भारतीय सैन्यात दाखल झाले आणि सियाचीनमध्ये तैनात झाले. 2018 मध्ये त्याने 37 वर्षांचा राष्ट्रीय विक्रम स्टीपलचेस मोडला. 2019 मध्ये त्याने फेडरेशन कपमध्ये पुन्हा राष्ट्रीय विक्रम मोडला. 2021 मध्ये, अविनाश साबळे स्टीपलचेसमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला.\nप्रियांका गोस्वामीने रेस वॉकमध्ये भारताचे पहिले पदक जिंकले\nप्रियांका गोस्वामीने 10000 मीटर शर्यतीच्या चालीत कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये रौप्यपदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील अॅथलेटिक्स, रेस वॉकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. प्रियांकाने 43:38:82 अशी नोंद केली, जो 10000 मीटर शर्यतीत चालण्याचा नवीन भारतीय राष्ट्रीय विक्रम आहे. भारतातील राष्ट्रीय विक्रम यापूर्वी 2017 मध्ये 44:35.5 सह खुशबीर कौरच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमा मोंटागने कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये रेस वॉकमध्ये 42:34:00 च्या विक्रमासह सुवर्ण जिंकले होते.\nभारतीय वंशाच्या आर्या वाळवेकरने जिंकला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब\nव्हर्जिनिया इथल्या भारतीय अमेरिकन आर्या वाळवेकर हिने यावर्षी ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा (Miss India USA 2022) किताब पटकावला आहे.\n18 वर्षीय आर्याला न्यू जर्सी इथं पार पडलेल्या वार्षिक स्पर्धेत ‘मिस इंडिया यूएसए 2022’चा मुकुट परिधान करण्यात आला.\nया सौंदर्यस्पर्धेत व्हर्जिनिया विद्यापिठाची विद्यार्थिनी सौम्या शर्मा ही दुसऱ्या क्रमांकावर होती तर न्यू जर्सीची संजना चेकुरी तिसऱ्या क्रमांकावर होती.\nया वर्षी या स्पर्धेचा 40 वा वर्धापन दिन असून भारताबाहेर आयोजित करण्यात येणारी ही सर्वात जास्त काळ चालणारी भारतीय विजेतेपद स्पर्धा आहे. वर्ल्डवाईड पेजेंट्सच्या बॅनरखाली ही स्पर्धा प्रथम न्यूयॉर्कमधील भारतीय-अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी आयोजित केली होती. “गेल्या काही वर्षांत जगभरातील भारतीय समुदायाकडून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे”, अशी प्रतिक्रिया धर्मात्मा सरन यांनी दिली.\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 ��ी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/560/", "date_download": "2022-09-25T20:09:54Z", "digest": "sha1:IT6G3UTMZKEJYZOPJIWCMWB64ETXSIIL", "length": 6605, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश,शनीमांडळ जि. प. गटातून भाजपतर्फे केली उमेदवारी दाखल - Public", "raw_content": "\nराष्ट्रवादी कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश,शनीमांडळ जि. प. गटातून भाजपतर्फे केली उमेदवारी दाखल\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांनी आज भाजपात प्रवेश केला असून तालुक्यातील शनिमांडळ जि.प.गटातून त्यांनी भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे .\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या ११ गट व १४ गणांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे . त्यानुसार आज दि.५ जुलै रोजी अनेक घडामोडी घडल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत आहे . त्यातच सदर निवडणुक रद्द होईल किंवा नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या दि .६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे . त्यामुळे उमेदवारीबाबत मोजक्या नेत्यांच्या घरातील सदस्य वगळता इतर उमेदवार फारसे इच्छूक दिसत नाहीत . दरम्यान , आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य सागर तांबोळी यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे . त्यांनी शनिमांडळ जि.प.गटातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे . भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , खा.डॉ.हीना गावित , दीपक पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले .\nगिरीष महाजन, जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे १२ आमदार एका वर्षासाठी निलंबित\nसूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून\nसूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/news/mobile-phones/samsung-launches-galaxy-j3-in-china-22889.html", "date_download": "2022-09-25T21:28:01Z", "digest": "sha1:F3B46COQTCPLNHHJYLKTZU5L5YUYRFO2", "length": 10769, "nlines": 174, "source_domain": "www.digit.in", "title": "सॅमसंग गॅलेक्सी J3 चीनमध्ये लाँच | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nसॅमसंग गॅलेक्सी J3 चीनमध्ये लाँच\nह्यात ५ इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर ह्यात 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी J3 चीनमध्ये लाँच\nमोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी J3 लाँच केला आहे. हा एक स्वस्त बजेट स्मार्टफोन आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.\nसॅमसंग गॅलेक्सी J3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले AMOLED आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर ह्यात 1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB रॅम दिली आहे. हा स्मार्टफोन 8GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते.\nह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅश आणि ऑटोफोकसवाला 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2,600mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्या स्मार्टफोनची जाडी 7.9mm आहे.\nसध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र आशा आहे की, हा स्मार्टफोन $120 मध्ये मिळू शकतो.\n Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स...\nGoogle Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लाँचपूर्वी लीक, जाणून घ्या अपेक्षित किमंत\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी\n Tata Play 59 रुपयांमध्ये ऑफर करतोय 17 OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 'हे' स्मार्टफोन्स सर्वात स्वस्त, बघा यादी\nGoogle Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लाँचपूर्वी लीक, जाणून घ्या अपेक्षित किमंत\n Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स...\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी\n Tata Play 59 रुपयांमध्ये ऑफर करतोय 17 OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 'हे' स्मार्टफोन्स सर्वात स्वस्त, बघा यादी\n५००० च्या किंमतीत येणारे टॉप १० स्मार्टफोन्स\n३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स\nभारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T21:19:36Z", "digest": "sha1:FHDXE7W4TC3XHJN3GRX2GL56QGHIFAJS", "length": 1957, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "काजोल अजय मुलगी - DOMKAWLA", "raw_content": "\nवरुण, जान्हवीसोबत फिरताना न्यासाचे फोटो व्हायरल, चित्रपटात येण्यासाठी काय तयारी करत आहात\nप्रतिमा स्त्रोत: NYSAFANPAGE वरुण, जान्हवीसोबत हँग आउट करतानाचे न्यासाचे फोटो न्यासा देवगण: बॉलीवूड अभिनेता अजय…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T21:39:39Z", "digest": "sha1:I2DF5GJBQAM5ESXAYUUROI5QAQR65VIS", "length": 1949, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "गुरुदत्त कन्या - DOMKAWLA", "raw_content": "\nगुरु दत्त यांची ९७ वी जयंती: जेव्हा गुरु दत्त यांनी त्यांच्या एका दृश्यात जिवंतपणा आणण्यासाठी १०४ रिटेक घेतले\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM गुरु दत्त यांची ९७ वी जयंती ठळक मुद्दे आज गुरु दत्त यांचा…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपाल���का भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/web-stories/keval-prayogi-avyay", "date_download": "2022-09-25T20:28:17Z", "digest": "sha1:GYJVTK4RJPUNNH6OEDGSNXHQL3UI6QJG", "length": 1520, "nlines": 17, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "keval prayogi avyay - देवनागरी मराठी", "raw_content": "\nTypes of keval prayogi avyay केवल प्रयोगी अव्यय प्रकार\nकेवल प्रयोगी अव्यय व्याख्या\nआपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी शब्द किंवा वाक्य वापरली जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात\nहर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय\nवाः, वावा, आहा, अहा, ओहो , आहाहा\n काय सुंदर दिसतोय तो धबधबा\nशोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय\nअरेरे, आईग, हाय हाय\nउदाहरणे : १. अरेरे फारच वाईट झाले हे २. हाय हाय फारच वाईट झाले हे २. हाय हाय \nआश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय\nअबब, बापरे, अरेच्या, ओहो\n काय वारा आहे २. अबब \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/history-education/bardoli-satyagraha-in-marathi/", "date_download": "2022-09-25T21:32:02Z", "digest": "sha1:LV6OMZ6GODHXCITC7DI5GPJAUNYO6RZI", "length": 3942, "nlines": 42, "source_domain": "marathit.in", "title": "बार्डोली सत्याग्रह - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nगुजरातमधील बार्डोली तालुक्यातील (१३७ गावे, लोकसंख्या ८७ हजार) शेतकऱ्यांनी इ. स. १९२८ मध्ये या सत्याग्रहात प्रारंभ केला. त्यांचे नेते कुंवरजी मेहता व कल्याणजी मेहता हे होते.\nया सत्याग्रहाचे नेतृत्व वल्लभभाई पटेल यांनी केले. १२ फेब्रुवारी १९२८ सरदार पटेल बार्डोलीस पोहचले.\nगुजरातमध्ये स्थित बार्डोली मध्ये शेतकऱ्यांवर ३०% कर वाढवण्यात आले . यांच्याविरोधात वल्लभभाई पटेलने सत्याग्रह केला.\nब्रिटिश सरकारने विवश होऊन एक न्यायिक अधिकारी ब्रूम फिल्ड व राजस्व अधिकारी मॅक्सवेल च्या अंतर्गत एका आयोगाचे गठन केले.\nया आयोगाने ३०% वाढवलेले कर ला अवैध घोषित केले. व त्याला ६.३% केले. या सत्याग्रहामध्येच आंदोलन सफल झाल्यामुळे तेथील महिलांनी वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ हि उपाधी दिली.\nराज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या | कलम 371\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्र���्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/aiesl-mumbai-bharti-2022-notification/", "date_download": "2022-09-25T21:36:07Z", "digest": "sha1:CXBE5H3V73RQV3S5L2RTGWLXW4RQPBF5", "length": 4565, "nlines": 89, "source_domain": "missionmpsc.com", "title": "एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती", "raw_content": "\nएयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज मुंबई येथे विनापरीक्षा थेट भरती\nAIESL Mumbai Bharti 2022: AIESL मुंबई (Air India Engineering Services Limited) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या ईमेल आयडीद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.\nएकूण जागा : –\nपदाचे नाव: शिकाऊ उमेदवार\nशैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा or पदवी\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2022\nअधिकृत संकेतस्थळ : aiesl.airindia.in/\nजाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/30/swami-3/", "date_download": "2022-09-25T21:49:11Z", "digest": "sha1:2RYV4HBPFLVMFRS5IRP3YOMKY7Q7XV5E", "length": 12392, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "श्री गणेश मूर्ती खरेदी करताना नक्की लक्षात ठेवा 'या' गोष्टी! - Marathi 45 News", "raw_content": "\nश्री गणेश मूर्ती खरेदी करताना नक्की लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी\nश्री गणेश मूर्ती खरेदी करताना नक्की लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी\nमित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की बुधवार 31 ऑगस्ट च्या दिवशी आपल्या सर्वांच्या घरामध्ये आणि त्याचबरोबर मंडपामध्ये गणपती बाप्पा आगमन करणार आहे आणि मित्रांनो आपल्यातील बरेच लोक या दिवशी घरी गणपती बाप्पाला आणतात आणि ते 10 दिवसांसाठी त्यांची पूजा करतात आणि असे मानले जाते की घरात गणपती आणल्याने ते घरातील सर्व अडथळे दूर करतात.\nगणेशोत्सव विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून गणपतीचे भक्त महाराष्ट्रात येतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन केले जाते. यावेळी गणेशोत्सव 31 ऑगस्ट दिवशी सुरु होत आहे.\nआणि मित्रांनो या गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती खरेदी करताना आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मित्रांनो आपण ज्यावेळी मूर्ती खरेदी करणार आहोत त्यावेळी एक गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहे ती म्हणजे उजव्या बाजूला वळलेली सोंड असलेला गणपती घ्यावा. उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे शुभ मानले जाते.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करत असताना आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपल्याला मातीची किंवा शाडूची मूर्ती खरेदी करायची आहे. पॅरिसची किंवा प्लॅस्टरची मूर्ती खरेदी करू नये. कारण मित्रांनो पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या प्लास्टरच्या आणि पॅरिसच्या मूर्ती आपल्याला वापरायचे नाही.\nमित्रांनो आपल्या वास्तुनुसार घरात गणपतीची मूर्ती ईशान्य कोनात अशाप्रकारे ठेवावी, ज्यामुळे गणपतीची पाठ दिसणार नाही. त्याचबरोबर घरात गणपतीच्या दोन मूर्ती ठेऊ नये आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार या गणेश चतुर्थी मध्ये गणपतीचे पूजन करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.\nत्याचबरोबर काळा किंवा निळया रंगाचे कपडे घालून कधीही गणपतीची पूजा करू नये आणि गणपतीचे पूजन करताना नेहमी बाप्पाच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून करावे. मात्र या पदार्थांमध्ये तुळशीची पाने अजिबात घालू नये. गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीपत्र वर्ज्य मानले जाते.\nमित्रांनो गणेश चतुर्थीचे पूजन पूर्ण पवित्र्याने करावे. या दिवशी शरीर आणि मन दोन्ही स्वच्छ असावे आणि या दिवशी कोणाचाही राग किंवा वाद करू नये आणि मित्रांनो या काळात कोणा विषयीही वाईट विचार मनात येऊ देऊ नये आणि गणेश चतुर्थीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे आणि व्रताच्या दिवशी शारीरिक संबंध ठेऊ नये आणि गणपती चतुर्थीचे व्रत करताना केवळ सात्विक आहार आणि फळं खावी. तसेच तामसी किंवा मिष्ट पदार्थांपासून दूर राहावे आणि त्याचबरोबर मित्रांनो गणपतीचे वाहन मानल्या जाणाऱ्या उंदीरांना या काळात त्रास देऊ नये. मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण येणारा गणेशोत्सव साजरा केला तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नक्की प्रसन्न होतील.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी ���रभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y91283-txt-ratnagiri-20220828124840", "date_download": "2022-09-25T20:02:09Z", "digest": "sha1:ZFKWKOJ2LEWSWOFO622FBDGDTQYEPMH2", "length": 10105, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा | Sakal", "raw_content": "\nराजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा\nराजापूर-धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा\nआमदार राजन साळवी यांचा पुनरूच्चार; शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी\nराजापूर, ता. २८ : तालुक्यातील धोपेश्‍वर-बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. आम्ही सर्व शिवसेनेची मंडळी स्थानिक जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले असून स्थानिक जनतेला रिफायनरी प्रकल्प हवा असल्यामुळे राजापूरच नव्हे तर, रत्नागिरी जिल्ह्याचा विकासाचा कायापालट करणारा प्रकल्प व्हावा अशी आमदार म्हणून आपलीही सकारात्मक भूमिका असल्याचा पुनरूच्चार आमदार राजन साळवी यांनी केला आहे.\nतालुक्यातील बारसू-गोवळ परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्पाची उभारणी करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नव्या सरकारनेही रिफायनरी उभारण्याचे सूतोवाच केले आहे. एका बाजूला शासनाकडून रिफायनरी उभारण्याच्या सकारात्मक हालचाली सुरू असताना अनेक ग्रामपंचायतींसह राजापूर नगरपालिकेने रिफायनरी उभारण्याला हिरवा कंदील दाखविला आहे. तर, अनेक सामाजिक संस्थांसह व्यापारी संघटनांनी रिफायनरीच्या उभारणीचे समर्थन केले आहे. त्याचवेळी काही ग्रामस्थांनी प्रकल्प विरोधातीलही भूमिका घेतली आहे. या साऱ्या घडामोडीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार असताना आमदार साळवी यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्यातील सरकार बदलल्याने आमदार साळवी यांची नेमकी भूमिका काय असणार याची साऱ्यांना उत्सुकता होती. मात्र, त्यांनी रिफायनरी उभारणीचे समर्थन करताना आपण आपल्या पूर्वीच्या प्रकल्प समर्थनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचा उच्चार केला आहे.\nस्थानिकांना प्रकल्प हवा असल्यामुळे आणि विकासात्मक कायापालट होणार असल्याने रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी आपली भूमिका असल्याचे आमदार साळवी यांनी स्पष्ट केले आहे.\nआमदार राजन साळवी यांची भूमिका\nउद्योगमंत्री उदय सामंत यांनी रिफायनरी संबंधी काही दिवसांपूर्वी बोलताना स्थानिक आमदारांचा सततचा संपर्क स्थानिक जनतेशी येत असतो. त्यामुळे आमदार राजन साळवी यांनी घेतलेली भूमिका ही स्थानिक जनतेची असणार. लवकरच आमदार साळवी यांची भेट घेऊन प्रकल्पाबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y92334-txt-sindhudurg-20220901034055", "date_download": "2022-09-25T20:16:26Z", "digest": "sha1:PHPW2ZWJME6HFNXNHBFGEQQRIWXW2RVP", "length": 12165, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "पानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन | Sakal", "raw_content": "\nपानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन\nपानवळ महाविद्यालयात रानभाज्यांबाबत मार्गदर्शन\nपानवळः रानभाज्या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी भाज्यांची मांडणी केली होती. (छायाचित्र - नीलेश मोरजकर)\nबांदा, ता. १ ः कोकणला वनसंपदेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या वारशाचे जतन होणे हे आधुनिक काळात अत्यंत गरजेचे आहे. मानवी जीवनशैली बदलत आहे. यामध्ये आहाराबाबत मनुष्याने सजग राहणे आवश्यक आहे. निसर्गातील विविध रानभाज्या आपल्या आहारात आणून पौष्टिक व जीवनसत्व असलेल्या रानभाज्यांचा आस्वाद घेत आपले जीवन सुखकर करावे, असे आवाहन गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. वेल्हाळ यांनी येथे केले.\nपानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयात रानजाई निसर्ग मंडळाच्या वतीने रानभाज्या प्रदर्शन व त्याविषयीची शास्त्रीय माहिती याविषयी प्रदर्शन आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. वेल्हाळ बोलत होते. कोकणच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये अनेक वनौषधी वृक्षांबरोबरच नानाविध रानभाज्यांचा खजिना या परिसरात सापडतो. येथील वातावरणाला पोषक व विविध जीवनसत्वे असणाऱ्या रानभाज्यांचा दररोजच्या आहारात वापर करावा, असे आवाहन यावेळी विविध वक्त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध भाज्यांची सुबक मांडणी केली होती. प्रत्येक भाजीची लिखित संकलित माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात भाज्यांची विक्री देखील करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. उमेश परब, प्रा. डॉ. अभिजित महाले यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शरद शिरोडकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमाकांत गावडे यांनी केले. आभार प्रा. रश्मी काजरेकर यांनी मानले.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y93699-txt-ratnagiri-20220905023108", "date_download": "2022-09-25T21:33:41Z", "digest": "sha1:4RJGQ5Z4WHHAZUIHA746YOXYMS5X7INY", "length": 8899, "nlines": 155, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप | Sakal", "raw_content": "\nचिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप\nचिपळूण - गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप\nचिपळुणात गौरी गणपतीला साश्रूनयनांनी निरोप\nचिपळूण, ता. ५ ः बुद्धी आणि ज्ञानाचा अधिपती असलेल्या गणरायाला सोमवारी (ता. ५) भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. माहेरचा पाहूणचार घेऊन निघालेल्या गौराईलाही भक्तांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. ढोलताशांचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद आणि बाप्पाच्या जयघोषात भक्तिमय वातावरणात तालुक्यातील नदी, खाडीकिनारी तसेच कृत्रिम तलावात आज गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले.\nदिवसभरामध्ये २० हजाराहून अधिक गणपती आणि १० हजाराहून गौरी आणि १ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठीची नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली; परंतु गणेशभक्तांनी कोणतीही तक्रार न करता मार्ग काढत गणेश विसर्जन केले. एकत्रित पूजा केल्यानंतर गणेशमूर्तींचे पूजन केले जात होते. त्यामुळे विसर्जन घाट भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.\nबहादूरशेख नाका, रामतीर्थ तलाव, गांधारेश्वर, वाशिष्ठी नदी, नाईक कंपनी आदी ठिकाणच्या विसर्जन घाटांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिस आणि पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. पोलिसांच्या दिमतीला होमगार्ड, गणेशमंडळाचे कार्यकर्ते आणि पालिकेचे कर्मचारी तैनात होते. पालिका प्रशासनाकडून गेले आठ दिवस विसर्जनाची तयारी सुरू होती. ९० टक्केहून अधिक गणेशमूर्तींचे वाशिष्ठी नदीत विसर्जन झाले तर काही मूर्तींचे कृत्रिम तलाव आणि ग्रामीण भागात खाडीमध्ये विसर्जन कर��्यात आले.\nचिपळूण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ हजार ५२४ घरगुती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सावर्डे पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ हजार ८९२ घरगुती तर अलोरे शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ हजार २१२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y95357-txt-ratnagiri-today-20220912112142", "date_download": "2022-09-25T21:41:52Z", "digest": "sha1:45O46NSCXPKSU3K65YVSFDDDXFK5SOCF", "length": 16446, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "साडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त | Sakal", "raw_content": "\nसाडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त\nसाडवली-टुडे पान 1 साठी संक्षिप्त\nसाडवली ः वेद अध्ययन करून वेद संस्कृती जोपासण्याचे कार्य देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळा करत आहे. ही संस्था यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष विविध उपक्रम राबवून साजरा करत आहे. याचाच एक भाग म्हणून १३ सप्टेंबरला अंगारकीनिमित्त गणेश अथर्वशीर्षाची आवर्तने होणार आहेत. संध्याकाळी ६.३० ते ८.३० अशी वेळ असणार आहे. नंतर महाप्रसाद होणार आहे. यासाठी देवरूख परिसर, साडवली, काटवली, हरपुडे येथील नागरिक सोवळे, धोतर अशा पारंपरिक वेषात सहभागी होणार आहेत. यासाठी नावनोंदणी सुरू आहे. मधळी आळीसाठी चिन्मय साने, अमित साने, वरची आळीसाठी मिलिंद जुवेकर, खालची आळी व कांजिवरासाठी संजय भागवत, प्रशांत राजवाडे आणि केशवसृष्टीसाठी रवींद्र साठे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.\nअंध व्यक्तींसाठी कर्करोग निदान शिबीर\nराजापूर ः ब्लाईंड पर्सन्स असोसिएशनच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २४ सप्टेंबरला सकाळी १० ते ३ या वेळेत संस्थेच्या मुंबई येथील रे रोड (पूर्व) येथील कार्यालयात अंध व्यक्तींसाठी विनामूल्य कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर इंडीयन कॅन्सर सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍या लाभार्थ्यांनी आपली नावे १७ सप्टेंबरपर्यंत संस्थेकडे नोंदणी करावयाची आहेत. त्याच दिवशी या ठिकाणी संस्थेच्यावतीने ८५ अंध पालकांच्या ११११ मुलांसाठी शिष्यवृत्तीच्या धनादेशाचे वितरण केले जाणार आहे. १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ ते ८ वा. दरम्यान अंध बंधू भगिनींसाठी गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच इतर विविध स्पर्धासुद्धा ऑनलाइन आभासी माध्यमाद्वारे आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे मानद संयुक्त सचिव मनोहर जड्यार यांनी केले आहे.\nरत्नागिरी ः कोकण रेल्वेमार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून करमाळीऐवजी मडगावपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. मुंबईतील सीएसएमटी ते करमाळी अशी धावणारी तेजस एक्स्प्रेस गोव्यातील करमाळीऐवजी मडगावपर्यंत नेण्याची मागणी या आधीपासून करण्यात येत होते. अखेर या मागणीला यश आले असून आता ही गाडी १ नोव्हेंबरपासून मडगावपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. ही गाडी सीएसटी स्थानकातून पहाटे ५.५० वाजता सुटून दुपारी २.४० मिनिटांनी मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मडगावहून दुपारी ३.१५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ती ११.५५ वाजता सीएसटी टर्मिनसला पोहचेल. कोकण रेल्वेच्या गाड्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार चालवल्या जातात. हे वेळापत्रक संपून नियमित वेळापत्रकाच्या पहिल्या दिवसापासून १ नोव्हेंबरपासून हा बदल केला जाणार आहे. तोपर्यंत तेजस एक्स्प्रेस करमाळीपर्यंतच धावणार आहे.\nमाजी विद्यार्थी संघाकडून महाप्रसाद वाटप\nरत्नागिरी ः भांडूपमधील महाराष्ट्रीय शिक्षणसंस्था संचलित पराग विद्यालय माजी विद्यार्थी संघाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे अनंत चतुर्थीला छत्रपती शिवाजी महाराज तलाव येथे गणेश विर्सजनाला आलेल्या गणेशभक्तांच्या सोईसाठी पिण्याचे पाणी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांसाठी श्री गणरायाचा प्रसाद म्हणून चणे, शिरा बुंदी लाडू, पाणी, लहान मुलांसाठी बिस्किट आदींचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी तलाव परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली होती. सुमारे पाच ते सहा हजार गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y95780-txt-ratnagiri-20220913015105", "date_download": "2022-09-25T21:07:34Z", "digest": "sha1:22NXBTWWLLSI4VUGK63VZLRGW3D2Y7Z7", "length": 16685, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "संक्षिप्त | Sakal", "raw_content": "\nरत्नागिरी ः जिल्हा परिषद, रत्नागिरीअंतर्गत ३१ जुलै अखेर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या परिपूर्ण, अपूर्ण व अपात्र अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा परिषद कार्यालयाचे www.zpratnagiri.org व जिल्हाधिकारी कार्यालयाचे www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या यादीमधील अनुकंपा उमेदवारांची माहितीची खातरजमा करून त्यामध्ये काही हरकती असल्यास २६ सप्टेंबर पर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे योग्य त्या पुरावा पृष्ठयर्थ कागदपत्रांसह सादर कराव्यात. त्यानंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद रत्नागिरी यांनी कळवले आहे.\nलांजातील महिला अद्याप बेपत्ता\nरत्नागिरी ः उज्ज्वला शाम गजबार (वय २४, रा. गवाणे मोहल्ला ता. लांजा, जि. रत्नागिरी) या गवाणे मोहल्ला ता. लांजा जि. रत्नागिरी येथून ९ जून २०१७ पासून बेपत्ता आहेत. त्यांची उंची पाच फूट, रंग सावळा, चेहरा उभट, बांधा मध्यम, केस काळे लांब, डोळे घारे, नेसणीस हिरव्या रंगाची सहावारी साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज, गळ्यात काळे मणी असलेले मंगळसूत्र, कानात कुडी, पायात चप्पल आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास पोलिस निरीक्षक, लांजा पोलिस ठाणे येथे संपर्क साधावा.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्��क्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nभैरागड येथे अग्निवीर सैन्यभरती\nरत्नागिरी ः ई. एम. ई. सेंटर भैरागड भोपाळ, येथे १९ सप्टेंबर पासून हेडक्वॉर्टरस युनिट कोटामधून अग्निवीर सैन्यभरती आहे. भरतीमध्ये युद्ध विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पत्नी यांच्या पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांच्या पाल्यांकरिता सैन्यभरती आयोजित करण्यात आली आहे. १९ सप्टेंबर ला सकाळी ४ वाजता अग्निवीर जी. डी., २२ सप्टेंबरला सकाळी ४ वा. अग्निवीर टेक्निकल, २४ सप्टेंबरला सकाळी ४ वा. अग्निवीर ट्रेडसमनसाठी भरती होणार आहे. तरी इच्छुकांनीआवश्यक कागदपत्रांसहित उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी.\nरत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील सन २०२२-२०२३ (९/०६/२०२३) या कालावधीचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई यांच्या जलसर्व्हेक्षण अहवालानुसार जोग नदी/आंजर्ला खाड़ी, वाशिष्टी नदी/ दाभोळ खाडी, शास्त्री नदी/जयगड खाडी व काळबादेवी खाडीपात्रातील हातपाटी व डुबीद्वारे पारंपरिक पद्धतीने वाळू/रेती उत्खननासाठी विनालिलाव परवान्यासाठी राखीव असलेल्या रेती गटातील रेती उत्खननासाठी पारंपरिक पद्धतीने डुबी/हातपाटीद्वारे वाळू/रेती उत्खननाचा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यक्ती/संस्थाकडून या द्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत. हातपाटी/डुबी रेतीगटाचा सविस्तर तपशील उपविभागीय अधिकारी/तहसीलदार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर व खनिकर्म कार्यालयाच्या https://ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी ३१ मे २०२३ पर्यंत अर्ज करावेत. तसेच परवान्याची मुदत ९ जून २०२३ ��र्यंतच वैध राहील, असे अप्पर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळवले आहे.\nडाक अदालत २७ सप्टेंबरला\nरत्नागिरी ः अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरीद्वारे २७ सप्टेंबरला सकाळी ११ वा. अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे-जोगळेकर कॉलेजशेजारी, रत्नागिरी येथे डाक अदालत आयोजित केली आहे. एका व्यक्तीने एकच तक्रारअर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाकसेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी यांच्या नावे २३ सप्टेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. तद्नंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक रत्नागिरी विभाग, रत्नागिरी यांनी कळवले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y97130-txt-sindhudurg-20220917031322", "date_download": "2022-09-25T20:30:16Z", "digest": "sha1:ZBSUU76SED7V3LQIZCCDMTTASUHJQDO6", "length": 12633, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "निकृष्ट साहित्याचे लोकार्पण केलेच का? ः चिंदरकर | Sakal", "raw_content": "\nनिकृष्ट साहित्याचे लोकार्पण केलेच का\nनिकृष्ट साहित्याचे लोकार्पण केलेच का\nशिवसेनेने केलेल्या आरोपांना उत्तर\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच म��ळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nमालवण, ता. १७ : पालिकेच्या व्यायामशाळेतील साहित्य जर निकृष्ट दर्जाचे होते, तर आमदार वैभव नाईक यांनी त्याचे लोकार्पण का केले त्यांना हे साहित्य अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उद्‍घाटन दाखवून आणखी २५ लाख उकळायचे होते का त्यांना हे साहित्य अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उद्‍घाटन दाखवून आणखी २५ लाख उकळायचे होते का असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी उपस्थित करत याचे उत्तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी द्यावे, असे म्हटले आहे.\nशिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माजी खासदार नीलेश राणेंवर केलेल्या टीकेला चिंदरकर यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, व्यायामशाळेतील साहित्य जर निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले, तर आमदारांनी त्याचे लोकार्पण का केले हे साहित्य त्यांना अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उद्‍घाटन दाखवायचे होते का हे साहित्य त्यांना अन्य ठिकाणी हलवून आणखी एक उद्‍घाटन दाखवायचे होते का त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे करून सत्तेचा वापर स्वतःसाठी करायचा एवढंच माहित असलेल्यांनी प्रशासनातील गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. राहिला प्रश्न देवबाग, तळाशील बंधाऱ्याचा, तर क्रोसेक्शन सर्वेसाठी आवाज उठविल्यानंतर ते पैसे भरले. तो सर्व्हे करण्यासाठी काय पाठपुरावा केला होता का, याचे ज्ञान नाही आणि प्रशासनाच्या गोष्टीवर बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे. जोपर्यं��� क्रोसेक्शन सर्व्हे होत नाही, तोपर्यंत ते काम होत नाही, हे सुद्धा माहीत नाही त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे करून सत्तेचा वापर स्वतःसाठी करायचा एवढंच माहित असलेल्यांनी प्रशासनातील गोष्टी आम्हाला शिकवू नयेत. राहिला प्रश्न देवबाग, तळाशील बंधाऱ्याचा, तर क्रोसेक्शन सर्वेसाठी आवाज उठविल्यानंतर ते पैसे भरले. तो सर्व्हे करण्यासाठी काय पाठपुरावा केला होता का, याचे ज्ञान नाही आणि प्रशासनाच्या गोष्टीवर बोलणे म्हणजे एक प्रकारचा विनोदच आहे. जोपर्यंत क्रोसेक्शन सर्व्हे होत नाही, तोपर्यंत ते काम होत नाही, हे सुद्धा माहीत नाही देवबाग बांधार्‍यासासाठी नारायण राणे यांनी १ कोटीचा निधी दिला. तो सत्तेचा गैरवापर करून मते विरोधात जाण्याच्या धास्तीने तिकडे कोलदांडा घालण्याचे काम कोणी केले, त्याच उत्तर द्यावे. आज रस्त्यांची दुरवस्था आहे, त्याला जबाबदार कोण देवबाग बांधार्‍यासासाठी नारायण राणे यांनी १ कोटीचा निधी दिला. तो सत्तेचा गैरवापर करून मते विरोधात जाण्याच्या धास्तीने तिकडे कोलदांडा घालण्याचे काम कोणी केले, त्याच उत्तर द्यावे. आज रस्त्यांची दुरवस्था आहे, त्याला जबाबदार कोण तुमच्या सत्तेच्या कारकिर्दीत केलेले रस्ते एका वर्षात निखळून पडले. जिओ ट्यूब वाहून गेले. आता सत्ता भाजप व अधिकृत सेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शांतच बसावे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/munawar-faruqui-cancel-show-letter-delhi-police-vishwa-hindu-parishad-nad86", "date_download": "2022-09-25T20:31:27Z", "digest": "sha1:PQHJGGFYAGKTB4LJKFKXMS3OXJQDB4TZ", "length": 11597, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Munawar Faruqui : फारूकीचा शो रद्द करा; विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली पोलिसांना पत्र | Sakal", "raw_content": "\nMunawar Faruqui : फारूकीचा शो रद्द करा; विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली पोलिसांना पत्र\nMunawar Faruqui Latest News विश्व हिंदू परिषदेने (VHP) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून स्टँड-अप कॉमेडियन म���नावर फारूकीचा (Munawar Faruqui) २८ ऑगस्ट रोजी दिल्लीतील सिविक सेंटरमध्ये होणारा शो रद्द करण्याची मागणी केली आहे. फारुकीचा शो रद्द न केल्यास विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असे हिंदू संघटनेने म्हटले आहे. विहिंपने दिल्ली पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.\nमुनावर फारूकी (Munawar Faruqui) नावाचा कलाकार २८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या सिविक सेंटरमधील केदारनाथ स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करीत आहे. तो शोमध्ये हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवतो. यामुळे नुकतेच हैदराबादमधील भाग्यनगरमध्ये जातीय तणाव निर्माण झाला होता, असे विश्व हिंदू परिषदेने (Vishwa Hindu Parishad) पत्रात लिहिले आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन; १९ हून अधिक चित्रपटांची निर्मिती\nतुम्हाला विनंती करतो की हा शो तात्काळ रद्द करा. अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते शोचा निषेध करेल आणि प्रदर्शन करतील. तुम्हाला विनंती आहे की, शो तात्काळ थांबवावा. कृपया योग्य कारवाई करा आणि माहिती द्या, असेही पत्रात म्हटले आहे.\nहैदराबादमध्ये स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारूकीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या किमान ५० जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्याचा कार्यक्रम शांततेत पार पडला.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/shiny-doshi-a-panday-store-actress-on-sanjay-leela-bhansalis-sarswatichandra-serial-experienceppm81", "date_download": "2022-09-25T21:15:35Z", "digest": "sha1:LDTA4T4OX47EWBGB4OYZXHUJ5HD24XEC", "length": 13708, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "भन्सालीं विरोधात अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा'; म्हणाली,'वॉशरुममध्ये...' Sanjay Leela Bhansali | Sakal", "raw_content": "\nभन्सालीं विरोधात अभिनेत्रीचा हैराण करणारा खुलासा'; म्हणाली,'वॉशरुममध्ये...'\nShiny doshi about Sanjay Leela Bhansali: पंडया स्टोर अभिनेत्रीनं संजय लीला भन्साली(Sanjay Leela Bhansali) संदर्भात हैराण करणारा खुलासा केला आहे. शाइनी दोशीचं(Shiny Doshi) म्हणणं आहे की संजय लीला भन्सालींसोबत काम करणं तिला खूप कठीण गेलं. चला जाणून घेऊया अखेर अभिनेत्रीनं संजय लीला भन्सालींविरोधात एवढं मोठं विधान का केलं\nहेही वाचा: Shahrukh च्या 'पठाण' वर रिलीज आधीच बहिष्काराची मागणी; CM योगी कनेक्शन\nशाइनी दोशी आपल्या पंड्या स्टोर शो मुळे नेहमीच चर्चेत असलेली पहायला मिळते. नेहमीच तिच्याशी संबंधित काही ना काही बातमी समोर येतेच असते. यावेळी अभिनेत्रीनं संजय लीला भन्सालींसोबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. शाइनी दोशीने संजय लीला भन्सालींच्या सरस्वतीचंद्र मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेचं दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलं होतं.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: बॉक्स ऑफिसवर डळमळणाऱ्या लाल सिंग चड्ढाचं नाव जोडलं जातंय ऑस्करशी,जाणून घ्या\nपण अभिनेत्रीसाठी मात्र भन्सालींसोबतचा प्रवास काही सोपा राहिला नाही. शाइनीनं एका मुलाखतीत याविषयी म्हटलं आहे,''मी २०१२ मध्ये सरस्वतीचंद्र मध्ये काम केलं होतं. मला तेव्हा काही जमायचं नाही फार. तेव्हा माझे दिग्दर्शक माझ्यावर ओरडायचे. त्यावेळी खूपच लाजिरवाणं वाटायचं. मला विचित्र वाटायचं. मला तेव्हा वाटू लागलं होतं, मी चुकीच्या ठिकाणी तर आली नाही ना. मी त्यांचं ओरडणं मुकाटपणे ऐकायचे आणि मग वॉशरुम मध्ये जाऊन रडायचे. आणि त्यानंतर हिम्मत करुन स्वतःला समजवायचे आणि सेटवर पुन्हा परतायचे''.\nहेही वाचा: आमिर-अक्षयच्या अडचणीत वाढ; थिएटर मालकांनीही घेतला मोठा निर्णय\nसंजय लीला भन्साली आपल्या सिनेमांवर भरपूर मेहनत घेतात हे त्यांचे सिनेमे पाहिल्यावर आपल्याला कळते. शाइनी म्हणाली, ''प्रत्येक सीनआधी मला भीती वाटायची. मला शूटिंगचं तांत्रिक ज्ञान नव्हतं. पण हा माझ्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट होता. भन्साली सर माझ्या लूक टेस्टवेळी उपस्थित होते. त्यांनीच मला निवडलं होतं खरंतर. मला कितीतरी वेळा वाटलं शो सोडून द्यावा. मी भन्साली सरांचा ओरडा खाऊन इतकी वैतागले होते की प्रॉडक्शन हाऊसला मी शो सोडतेय असं देखील कळवलं होतं. पण काही सहकाऱ्यांनी समजावलं, माझ्यात विश्वास निर्माण केला आणि मग पुढचा प्रवास मी इथवर करू शकले''.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g96371-txt-palghar-20220911082915", "date_download": "2022-09-25T19:41:19Z", "digest": "sha1:QRBELJCZZBA2ASSFWC2XWZVWBWG37R3Z", "length": 6211, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम | Sakal", "raw_content": "\nगणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम\nगणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम\nवसई, ता. ११ (बातमीदार) : शिवसेना नवघर माणिकपूर शहराचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी शहरात घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. यात सुंदर देखावे तयार केलेल्या सिद्धी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय नीलेश चुंबळकर, तृतीय निखिल वाळींजकर, तसेच उत्तेजनार्थ रुशील पाथरकर व अर्चना दळवी यांना पुरस्कार घोषित करण्यात आले असल्याची माहिती मिलिंद चव्हाण यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक प्रतिभा ठाकूर, शाखा संघटक विभा दुबे, माजी विभागप्रमुख उमेश शिखरे यांनी मेहनत घेतली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g96561-txt-raigad-20220912112114", "date_download": "2022-09-25T19:45:56Z", "digest": "sha1:OM7ZJ3A3MJEVFSJEX5OBW3EMVSJJH3EV", "length": 10974, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा | Sakal", "raw_content": "\nरायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा\nरायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा\nअलिबाग, ता. १२ : पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढणार असून विजांसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सतत बदलत असलेल्या हवामानामुळे मच्छीमारांच्या हंगामाला मात्र फटका बसणार आहे.\nऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस कोसळल्याने गणेशभक्तांची पुरती तारांबळ उडाली होती. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात पावसाने शब्दश: झोडपून काढल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांचाही खोळंबा झाला होता. आता १२ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीच्या भागात तुरळक ठिकाणी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, त्याचबरोबर खोल समुद्रात जे मच्छीमार असतील त्यांनी जवळच्या बंदरात सुरक्षित आधार शोधावा, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत.\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nखड्डा चुकवायला गेला जीव गमावून बसलाइचलकरंजी : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मुल्लाणी क\nPalm oil : पाम तेलाबद्दल जागृतीसाठी देशातील व्यापारी एकवटलेमुंबई : पाम तेलाबद्दलचे गैरसमज दूर करून आणखी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी दक्षिण आशियातील पाच देशांनी मिळून एशियन पाम ऑईल अलायन्सची स्थापना केली. भारतातील तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची अलायन्सच्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y85102-txt-kolhapur-20220807051047", "date_download": "2022-09-25T19:48:51Z", "digest": "sha1:LGD6KTPEWWJXCXSPOKRMMFPOBKVMJASW", "length": 13624, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "पंजे भेटीचा सोहळा | Sakal", "raw_content": "\nपंजे भेटी सोहला; आज रंगणार खत्तलरात्र खाई फोडण्याचाही विधी\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार ज��ास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nखड्डा चुकवायला गेला जीव गमावून बसलाइचलकरंजी : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मुल्लाणी क\nकोल्हापूर, ता. ७ : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोहरमचे पर्व आता सांगतेकडे निघाले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी शहरात भर पावसात मिरवणुकांसह पंजे भेटीचे सोहळे पार पडले. आकर्षक विद्युत रोषणाईसह डॉल्बी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका निघाल्या. दोन वर्षांनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय मोहरमचा सण साजरा होत आहे. मानाच्या पंजे भेटींच्या सोहळ्याने मोहरमच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने उधाण आले.\nआज दुपारपासूनच सर्वत्र पंजे भेटीच्या सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ झाला. सायंकाळी सहानंतर विविध ठिकाणांहून काही पारंपरिक लवाजम्यासह तर काही पंजे मिरवणुका डॉल्बीच्या दणक्यात नाचणाऱ्या तरुणाईसोबत भेटीसाठी बाहेर पडले. राजारामपुरी तिसरी गल्ली येथील सनदी बंधूंचा हजरत पीर झिमझिमसाहेब पंजा तब्बल सात वर्षांनी बाबूजमाल भेटीस बाहेर पडला होता. सोमवार पेठेतील तबकलशा पंजा, सदरबाजारमधील चांदसाबवली पंजाच्या मिरवणूक शेकडो कार्यकर्त्यांसह डॉल्बी आणि आकर्षक विद्युत रोषणाईसह निघाल्या होत्या. राजारामपुरीत बनसोडे बंधू मलिक रेहान पंजा खाटीक चौकातील लाड बंधूंचा ख्वाजा नवाज लक्षतीर्थमधील मुल्ला बंधूंचा मलिक रेहान मिरसाब पंजा रंकाळवेसमधील संदीप पाटील बंधूंचा चाँदसाहेब पंजा आदींच्या मिरवणूक सायंकाळनंतर आल्याने शिवाजी महाराज चौक तर गर्दीने फुलून गेला होता. रात्री दहाच्या सुमारास बाबूजमाल दर्ग्यातील पाचही पंजे भेटीसाठी बाहेर पडले. याच दरम्यान बहुतांश पंजे शिवाजी रोड, शिवाजी चौक, भवानी मंडप, बाबूजमाल दर्गा या परिसरात आल्याने येथे अनेक पंजा मिरवणुकीच्या रोषणाईमुळे झगमगाट झाला होता.\nअधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या, तरीही मात्र त्याची तमा न बाळगता पंजे भेटीच्या मिरवणुका निघाल्या. आज काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन झाले. दरम्यान, सोमवारी (ता. ८) बाबूजमाल दर्ग्यासह शहरातील विविध ठिकाणी खत्तल रात्रीनिमित्त खाई फोडण्याचा पारंपरिक विधी होणार आहे. मंगळवार पेठेतील सणगर, बोडके तालीम मंडळातर्फेही यंदा खत्तलरात्रीचा सोहळा होणार आहे. नैवेद्य व फेटे अर्पण करण्यासाठी उद्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर बाबूजमाल दर्गा, घुडणपीर दर्ग्यासह मानाच्या पंजांच्या ठिकाणी खबरदारी घेतली आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y87632-txt-kolhapur-20220816051643", "date_download": "2022-09-25T21:43:57Z", "digest": "sha1:VV54DNGUAJVLNJZJ7ZYBV2MZGN4PAIJG", "length": 12202, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "जगन फडणीस पुरस्कार | Sakal", "raw_content": "\nरविवारी वितरण; ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांची उपस्थिती\nकोल्हापूर, ता. १६ ः येथील पत्रकार जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा पत्रकार जगन फडणीस स्मृती पुरस्कार दिल्ली येथील इतिहास संशोधक, लेखक अशोककुमार पांडेय यांना दिला जाणार आहे. ज्येष्ठ विचारवंत व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. रविवारी (ता. २१) राजर्षी शाहू स्म��रक भवनात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, विश्वस्त निशिकांत चाचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयेथील शोधपत्रकारितेचे जनक अशी जगन फडणीस यांची ओळख आहे. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी ट्रस्टतर्फे प्रत्येक वर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते. पुरस्काराचे यंदाचे विसावे वर्ष आहे. श्री. पांडेय काश्मीरच्या इतिहासाचे आणि समकालीन घटनांचे विशेषज्ञ असून ‘द क्रेडिबल हिस्ट्री’ या चालू घडामोडी व ऐतिहासिक घटनांबाबत प्रबोधनात्मक विश्लेषण करणाऱ्या यू ट्यूब चॅनेलचे संचालन करतात. ‘काश्मीरनामा’ या त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या सात आवृत्त्या निघाल्या असून ‘उसने गांधी को क्यों मारा’ या संशोधनात्मक पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. ‘काश्मीर और काश्मिरी पंडित’, ‘सावरकर ः काला पानी के बाद’ ही त्यांची वाचकप्रिय पुस्तके आहेत. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यानिमित्ताने तुषार गांधी यांचे ‘गांधीजींच्या हत्येनंतर पंच्याहत्तर वर्षांनी आपल्याला ते हवेत का’ या संशोधनात्मक पुस्तकाचे लेखनही त्यांनी केले आहे. ‘काश्मीर और काश्मिरी पंडित’, ‘सावरकर ः काला पानी के बाद’ ही त्यांची वाचकप्रिय पुस्तके आहेत. त्यांच्या या एकूणच कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यानिमित्ताने तुषार गांधी यांचे ‘गांधीजींच्या हत्येनंतर पंच्याहत्तर वर्षांनी आपल्याला ते हवेत का’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y98105-txt-kopdist-today-20220921121300", "date_download": "2022-09-25T19:43:23Z", "digest": "sha1:LZ2K5DPDFMZV6IINDWPELXQ2ZHBVDYIH", "length": 12448, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "समाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर | Sakal", "raw_content": "\nसमाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर\nसमाजाला दिशा देण्याचे काम करा : आबिटकर\nआजरा : येथील माजी सैनिक पतसंस्थेतर्फे आयोजित रौप्यमहोत्सव कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. यावेळी अन्य मान्यवर.\nकाम करा : आबिटकर\nमाजी सैनिक पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव\nआजरा, ता. २१ : समाज राजकीय, सामाजिक दृष्टीने ढवळून निघाला आहे. त्यामुळे समाजाला शिस्त लावण्याचे व दिशा देण्याचे काम आजी-माजी सैनिकांनी करावे, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.\nयेथील माजी सैनिक व विधवा वीरपत्नी बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा रौप्यमहोत्सव झाला. यावेळी आमदार आबिटकर बोलत होते. नगर��ंचायतीच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, निवृत्त कर्नल विलास सुळकुडे प्रमुख उपस्थित होते.\nआबिटकर म्हणाले, ‘समाजात सैनिकांचे वेगळे स्थान आहे. देशाचे संरक्षण ते करत असतात. समाजाची सेवादेखील ते करतात. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे.’ चराटी म्हणाले, ‘सैनिकांबद्दल समाजातील सर्वांनीच आदर ठेवायला हवा.’ डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, ‘सैनिक कर्तव्यच बजावत आला आहे. त्याचे हित जोपासणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे.’ शिंपी यांचेही मनोगत झाले. यावेळी आजरा अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष विलास गुरव, संभाजी सावंत, संचालक गोपाळ जाधव, गोविंद केरकर, दत्तात्रय मोहिते, दिनकर पाटील, एकनाथ पाटील, गोपाळ बुवा, रंजना जाधव, सुशिला शेंद्रेकर, गोविंद निउंगरे, मारुती फडके, आनंदा कांबळे उपस्थित होते. शंकर पाटील यांनी स्वागत केले. शिवाजी पारळे व व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक गंगाधर पाकले यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nखड्डा चुकवायला गेला जीव गमावून बसलाइचलकरंजी : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मुल्लाणी क\nPalm oil : पाम तेलाबद्दल जागृतीसाठी देशातील व्यापारी एकवटलेमुंबई : पाम तेलाबद्दलचे गैरसमज दूर करून आणखी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी दक्षिण आशियातील पाच देशांनी मिळून एशियन पाम ऑईल अलायन्सची स्थापना केली. भारतातील तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या स��ल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची अलायन्सच्या\nNavratri Festival 2022 : आजपासून नवरात्रोत्सव : जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्तनागपूर : शक्ती आणि ऊर्जा घेऊन येणारा नवरात्रोत्सव आजपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापना झाल्यापासून पुढील नऊ दिवस चैतन्याचे वातावरण राहणार आहे. ‘प्रेम से बोलो, जय माता दी’, ‘जयकारा शेरावाली मा का, बोलो साचे दरबार की जय...’ असा गजर करीत मूर्तिकारांकडे निघालेले भाविक असे वातावरण दिवसभर शहरात हो\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-ket22b00864-txt-pd-today-20220824073218", "date_download": "2022-09-25T20:15:07Z", "digest": "sha1:F7IZSTTXH7KZEMT4ZQ7KBF2WSDQNLDO5", "length": 6597, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "गिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे | Sakal", "raw_content": "\nगिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे\nगिरगायीची अट काढून टाकावी : ॲड. करे\nनिमगाव केतकी, ता.२३ : पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन योजना राबविली जात असून, या योजनेतील गिरगायीची अट काढून टाकावी किंवा त्यास खिल्लार गायीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष ॲड. श्रीकांत करे यांनी केली आहे.\nकरे म्हणाले, की जिल्हा परिषदेने केंद्र सरकारची नैसर्गिक शेती प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेत एक गिरगायी, शेतकरी प्रशिक्षण, गांडूळ निर्मिती, जैविक खत, बायोडामिक खत युनिट असे एकत्रित नैसर्गिक शेतीस अनुदान ६५ हजार रुपये आहे.\nआपल्या भागामध्ये देशी खिलार, मान देशी काजळी खिल्लार या जाती आढळतात व येथील वातावरणात ही त्या सूट होतात असे असताना जिल्हा परिषदेने या योजनेमध्ये गिरगायीचा हट्ट कशासाठी केला आहे, असा सवाल ॲड. करे यांनी केला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो ���रा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-prg22b00682-txt-pd-today-20220826074256", "date_download": "2022-09-25T21:39:57Z", "digest": "sha1:IJIJ4AUFTK2RKASJZDNMVQZML7R27XL7", "length": 13754, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "चौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...! | Sakal", "raw_content": "\nचौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...\nचौक तुमचा आवाज मुळशीकरांचा...\nपिरंगुट, ता. २६ : यंदा कोरोनाचे निर्बंध हटविल्याने गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवात मुळशीतील ढोल पथकाचा निनाद जल्लोषात घुमणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अडथळ्यांनंतर यंदा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसाठी मुळशीतील ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. त्यासाठी रोज रात्री गावागावात ढोल, ताशा आणि झांजांचा आवाज कानी पडू लागला आहे. गेली दोन वर्षे निर्बंध आल्याने ढोल पथकातील वादकांचाही हिरमोड झाला होता.\nशालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पथकात सहभागी झालेले दिसतात. दिवसभराची सगळी कामे आवरून संध्याकाळी ते सरावासाठी शाळेच्या मैदानात, मंदिरासमोर अथवा पाऊस नसेल तर थेट माळरानावरही खेळाडू आणि वादक जमा होत आहेत. सध्या या ढोल पथकांचा कसून सराव सुरु आहे. अलीकडे ढोल पथकाकडे केवळ खेळ म्हणून न पाहता शारीरिक, मानसिक सबलीकरण आणि सांस्कृतिक वारसा जतन तसेच सामाजिक ऐक्याची भावना अशा विविध अंगांनी पाहिले जात आहे.\nपुणे आणि मुंबई आदी शहरात मुळशीतील पथकांना चांगली मागणी असते. तालुक्यात सुमारे सत्तरहून अधिक ढोल पथके असून कोळवण, मुठा, मोसे, रिहे, बेलावडे, भादस आदी खोऱ्यांसह धरण भागातील विविध गावांतील पथकांचा सध्या जोरदार सराव सुरू आहे.\nबोतरवाडीतील शिवशक्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पडवळ व न्यू हनुमान तरुण मंडळाचे प्रतिनिधी समीर गुजर म्हणाले, ‘‘यावर्षी आम्हाला पुण्यातील सात ते आठ गणेश मंडळांच्या सुपाऱ्या मिळाल्या आहेत. त्यातून सुमारे दीड ते दोन लाख रुपये मिळणार आहेत. यावर्षी या दोन्ही पथकांना सुमारे तीन लाख रुपयांची कमाई होणार आहे. या रकमेतून गावातील रुग्णांना मदत तसेच गावकीतील विविध उपक्रमांसाठी आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.’’\n‘‘यावर्षी आम्हाला पुण्यातील दोन वेगवेगळ्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीसाठी निमंत्रणे आलेली असून सुमारे लाखभर रुपये त्यातून पथकाला मिळणार आहे. यावर्षीही मिळालेल्या बिदागीतून आम्ही मंदिर व शाळा सुशोभीकरणाबरोबरच गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करणार आहोत.’’\n-गणेश मालेकर, प्रतिनिधी, जय हनुमान तरुण मंडळ, लवळे (ता. मुळशी)\n‘‘यावर्षीही आम्हाला मुंबई येथील बोरीवलीमधील गणेश मंडळाची दीड लाख रुपयांहून अधिक रकमेची सुपारी मिळाली आहे. या रकमेतून आम्ही मंदिर सुशोभीकरण, विशेष मुलांना तसेच शालेय गरजू मुलांना साहित्याचे वितरण करणार आहे.’’\n-माऊली वाघ, हनुमान तरुण मंडळ, पवळे आळी, पिरंगुट (ता. मुळशी)\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/sapna-choudhary-personal-life-and-his-property-npk83", "date_download": "2022-09-25T21:47:07Z", "digest": "sha1:T2GLF7E7IMYJH6CTG5UFCSC2M25FIVPN", "length": 2087, "nlines": 20, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठुमक्यांनी घायाळ करणाऱ्या सपना चौधरीकडे आहे इतकी संपत्ती | Sakal", "raw_content": "ठुमक्यांनी घायाळ करणाऱ्या सपना चौधरीकडे आहे इतकी संपत्ती\nप्रसिद्ध डान्सर क्विन म्हणून ओळख असणाऱ्या सपना चौधरी खासगी आयुष्यात अतिशय लग्जरी आयुष्य जगते.\nडान्सदरम्यान सपना एक एक ठुमक्यांनी प्रेक्षकांना घायाळ करते.\nसपनाकडे ऑडी आणि फॉर्च्युनर, Q7 आणि BMW7 या सारख्या महागड्या कार आहेत.\nसपना जिथे जाईल तिथे सुरक्षेसाठी सोबत बाउंसर घेऊन जाते.\nसपनाकडे महागड्या गाड्यांबरोबर करोडो रुपयांचा बंगलादेखील आहे. जो दिल्लीतील नजफगढ येथे आहे.\nसोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्टार ज्या प्रमाणे फॉलोअर्स आहेत. तसेच लाखो फॉलोअर्स सपनाचे आहेत.\nइन्टाग्रामवर सपनाचे अंदाजे 5 मिलियन फॉलोअर्स आहेत.\nवडिलांच्या निधनानंतर सपनानेच तिच्या कुटुंबियांची जबाबदारी संभाळली.\nडान्स आणि गाणे यामध्ये सपनाने तिचे करिअर निवडले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83537.html", "date_download": "2022-09-25T19:43:20Z", "digest": "sha1:LXQJVRPPXYSNCYJVK23ZU2CETTU2RRMI", "length": 21456, "nlines": 220, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही ? – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती\nशाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, मग श्रीमद्भगवद्गीता का नाही – रामेश्वर भूकन, हिंदु जनजागृती समिती\nदरेवाडी (जिल्हा नगर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा\nदीपप्रज्वलन करतांना प्रतीक्षा कोरगावकर आणि श्री. रामेश्वर भूकन\nदरेवाडी (जिल्हा नगर) – आपल्या देशात शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमधून हिंदु धर्माचे शिक्षण देण्यास प्रतिबंध आहे. बहुसंख्य हिंदूंच्या देशातील शाळांमध्ये कुराण आणि बायबल शिकवले जाऊ शकते, तर भगवद्गीता आणि हिंदु धर्म ग्रंथ शिकवले जाऊ शकत नाही , ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी केले. ते दरेवाडी येथे श्रीरामनवमीच्या निमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेला १२० हून अधिक महिला आणि पुरुष उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर याही उपस्थित होत्या.\nश्री. रामेश्वर भुकन पुढे म्हणाले की, भारतामध्ये रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊड स्पीकर लावू नये, असा ध्वनीप्रदूषणाचा कायदा अस्तित्वात असतांनाही देशातील मशिदीतून प्रतिदिन पहाटे बांग देण्यासाठी हा कायदा मोडला जातो; मात्र एकाही मशिदीवर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांनी सर्वप्रथम धर्मशिक्षण दिले. छत्रपती शिवरायांप्रमाणे व्यापकत्व आणि धर्मनिष्ठा आपल्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी धर्माचरण करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा.\nहिंदू महिलांनी अभिमानाने धर्माचरणाच्या कृती कराव्यात – कु. प्रतीक्षा कोरगावकर, रणरागिणी शाखा\nजगभरातील सर्वात जुनी आणि आदर्श अशी हिंदु संस्कृती आहे. हिंदु धर्म महिलांना तुच्छ लेखणारा, महिलांवर अन्याय करणारा आहे, असा अपप्रचार केला जातो. प्रत्यक्षात् हिंदु संस्कृतीत महिलांना सर्वकाळ आदराचे आणि सन्मानाचे स्थान आहे. भारताला विद्वान, वीरांगना, तसेच कुशल महिलांची गौरवशाली दीर्घ परंपरा लाभली आहे; मात्र स्वातंत्र्यानंतर भारतातील महिलावर्गाचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार गावोगावी चालू आहे. महिलांनी कोणतीही लाज न बाळगता अभिमानाने धर्माचरणाच्या कृती कराव्यात, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम होणे ही काळाची आवश्यकता आहे.\n१. दरेवाडी येथील ८ ते ९ धर्मप्रेमींनी २ दिवस २०० हिंदूंच्या घरी जाऊन सभेचे निमंत्रण दिले.\n२. धर्मप्रेमींनी सभेचा प्रसार अधिकाधिक व्हावा, यासाठी ३ गावांच्या सीमेवर सभेचे मोठे १० x १० चे ‘होर्डिंग्ज’ लावले होते.\n३. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये २१ धर्मप्रेमी सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींसाठी पाक्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\nराज्यस्तरीयहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र जागृती सभा\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nहिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ,अमरावती\nज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nभारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T20:38:15Z", "digest": "sha1:OYKU77WQCLH7LENJO3EAJ5GLYI6IBKLT", "length": 3952, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "विनोद शांतीलाल अदानी Archives - Majha Paper", "raw_content": "\nIIFL Hurun India List : जाणून घ्या गौतम अदानी यांचा NRI भाऊ विनोद शांतीलाल अदानी यांच्याबद्दल, जे दररोज कमावतात 102 कोटी रुपये\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर\nअदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर IIFL Hurun India Rich List 2022 …\nIIFL Hurun India List : जाणून घ्या गौतम अदानी यांचा NRI भाऊ विनोद शांतीलाल अदानी यांच्याबद्दल, जे दररोज कमावतात 102 कोटी रुपये आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://chaprak.com/2022/05/bhashananchi_pannas_warshe/", "date_download": "2022-09-25T19:40:20Z", "digest": "sha1:QMNZ3PEOYUSBXAHGLNYUQY27WSAXWIX5", "length": 28260, "nlines": 124, "source_domain": "chaprak.com", "title": "भाषणांची पन्नास वर्षे! - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही.\nसातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही व्यासपीठावरून कार्यक्रम सादर करायचाच हा निश्चय केला. कवीवर्य मंगेश पाडगावकरांच्या वात्रटिका सादर करायचं ठरवलं. एकानेच सादर करताना काही विसरलं, फजिती झाली तर काय करायचं या विचारानं पाच जणांचा चमू केला. एकानंतर दुसर्‍यानं अशा चार-चार ओळींच्या वात्रटिका सादर करायच्या ठरवलं. प्राचार्य उनउने सरांची परवानगी मागितली. ‘वात्रटिका’ हा शब्द ऐकून ते म्हणाले, ‘‘हे असलं काही करू नका.’’ त्यावर मी त्यांना ‘‘एखादा साहित्यिक कार्यक्रम बसवतो’’ असं सांगितलं. मित्रांना सराव चालू ठेवायला सांगितला. प्राचार्यांचा नकार सांगितलाच नाही. चार दिवसांनी पुन्हा प्राचार्यांना भेटलो व ‘गाभुळलेल्या चिंचा’ हा कार्यक्रम बसविल्याचं सांगितलं. त्यांनी थोडंसं तोंड आंबट केलं; पण करा म्हटले. मी त्याच कार्यक्रमाचं केवळ नाव बदलून संमती मिळवली.\nआम्ही पाचही जणांनी भरपूर सराव केला. कार्यक्रमाच्या वेळी विविध प्रकारचे पोशाख केले. चार-चार ओळींच्या कवितांचे छोटे-छोटे कागद जवळ ठेवले. ऐनवेळी विसरलंच तर त्याचा उपयोग व्हावा हा उद्देश होता. मैदानावर भलामोठा रंगमंच तयार केला होता. समोर दोन हजाराहून अधिक विद्यार्थी (आणि विद्यार्थीनीही) होते. विद्यार्थीनींच्या पुढे फजिती झाली तर सारं कॉलेजलाईफ बाद होणार होतं. प्रचंड दबाव होता; पण मी सारी शक्ती एकवटून पहिली वात्रटिका सादर केली –\nबेहद्द आहे खूश मी\nआज पण कळले मला\nती ऐसेच पाहते नेहमी\nप्रचंड हशा आणि टाळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दुसर्‍याने वात्रटिका सादर केली –\nपुन्हा हशा आणि टाळ्या तिसर्‍याने सादरीकरण केले –\nकार्यक्रम खूपच रंगला. विंगेत आल्यावर आम्ही मित्रांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. त्या दिवशीच ठरवलं, कार्यक्रम असो वा भाषण; आता माघार घेणे नाही.\nआपल्याला आत्तापर्यंत भीती कशाची वाटत होती फजितीची आपण चांगली तयारी केली तर फजितीचा प्रश्नच नाही. ‘वीथ प्लॅनिंग वी गेट सक्सेस, विदाऊट प्लॅनिंग वी सी द कॉन्सीक्वेन्स.’\nप्राचार्य शिवाजीराव भोसले कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक उभे करण्याची योजना आखली होती. त्यासाठी निधी संकलनासाठी सातारा जिल्हा समीतीची स्थापना करणार होते. या कार्याच्या विचारासाठी फलटणचे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान सातारच्या पाठक हॉलमध्ये आयोजित केलं होतं. भरपूर प्रचार केला होता. समारंभाला प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम ठरल्यावेळी सुरू केला. मी भरपूर तयारी करून प्रास्ताविक केले. प्राचार्यांचं व्याख्यान खूपच प्रभावी झालं. कार्यक्रम झाल्यावर गप्पा मारताना प्राचार्य मला म्हणाले, ‘‘तू कार्यक्रमाचं आयोजन अप्रतिम केलंस, प्रास्ताविकही चांगलं केलंस. स्वामी विवेकानंद स्मारक समितीच्या अध्यक्षा छत्रपती सुमित्राराजे भोसले राणीसाहेब आहेत. मी कार्याध्यक्ष आहे. तू सचिव हो’’ मी हे काम आनंदानं स्वीकारलं. संपूर्ण सातारा जिल्ह्यात प्राचार्यांची व्याख्याने आयोजित केली. मी प्रास्ताविक करायचो किंवा निधीसंबंधी निवेदन करायचो. त्यामुळे मला मोठ्या सभेसमोर बोलायला उभं रहायची संधी मिळाली. सभेच्या गर्दीची भीती नाहीशी झाली. प्राचार्यांच्या व्याख्यानानंतर स्वामी विवेकानंदांचं चित्र असलेले कार्ड आम्ही एक रूपयाला विकायचो. निधी संकलन करायचो. अशा तर्‍हेने सातारा जिल्ह्यातून आम्ही सुमारे एक लाख रूपयाचा निधी गोळा केला. प्राचार्यांची भाषणे जवळून ऐकून लाखमोलाचं मार्गदर्शन लाभलं\nगोवामुक्ती आंदोलनात भाग घेतलेले मोहन रानडे आणि मस्कारनेस हे दोघे पोर्तुगालमध्ये तुरूंगात होते. गोवा स्वतंत्र होऊनही त्यांची सुटका झाली नव्हती. त्यांच्या सुटकेसाठी जनआंदोलन करावयाचे ठरले होते. त्यासाठी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि संगीतकार सुधीर फडके यांनी पुण्यामध्ये मेळावा भरवला होता. त्यासाठी मी सातार्‍याहून आलो होतो. गावोगावी जाऊन जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले. मी भारावून गेलो होतो. सातार्‍यात परतल्यावर पाच सहा मित्रांना घेऊन गावोगावी फिरलो. सायकलवरून जवळच्या खेड्यात जायचं. ग्रामपंचायतीजवळ लोक गोळा करायचे. त्यांच्यापुढं आवेशात भाषण द्यायचं. ‘मोहन रानडे आणि मस्कारनेस यांची सुटका झालीच पाहिजे’ अशा घोषणा द्यायच्या. तोच आशय प्रत्येक भाषणात मांडायचा. त्यामुळे वक्तृत्व कलेचा चांगलाच सराव झाला. आमच्या सातारातल्या खेड्यात भाषणं देऊन पोर्तुगाल सरकारवर काय परिणाम होणार असं काहीवेळा मनात यायचं; पण खरंच काही दिवसात त्यांची सुटका झाली. सातार्‍यात आम्ही मोहन रानडे यांचा गांधी मैदानावर दहा हजारावर लोकांच्या उपस्थितीत भव्य सत्कार केला.\nएखादी मोहीम हाती घेऊन त्याच्या प्रचाराची भाषणे देत सुटणे हे वक्तृत्व सुधारण्यास खूपच उपयुक्त ठरते असा माझा अनुभव आहे.\nबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीस लागलो. ट्रेनिंग कॉलेजचा प्राचार्य झालो. त्यामुळे क्लार्कपासून ते एक्झीक्युटिवपर्यंत सार्‍यांना इंग्रजीमधून शिकवू लागलो. त्याचा उपयोग कॉर्पोरेट जगतात व्याख्याने देताना झाला. पुण्यात यशदा संस्थेत भाभा अणुशक्ती केंद्रातील अधिकार्‍यांना ‘वर्क अँड लाईफ’ या विषयावर चाळीसच्यावर व्याख्याने दिली.\nमहाराष्ट्र आणि बाहेरील राज्यातील शेकडो व्याख्यानमालातून व्याख्याने दिली. ‘विनोद एक व्याख्यान’, ‘असे वक्ते अशा सभा’, ‘चला जगू या आनंदाने’, ‘आनंदाचं पासबुक’, ‘यशस्वी जीवनाची वाटचाल’ या विषयांना मागणी जोरदार होती. बँक ऑफ महाराष्ट्राची हिरक महोत्सवी वाटचाल या विषयावर पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत बँकेच��� अध्यक्ष शांताराम कामत यांच्याबरोबर मीही वक्ता होतो. जबलपूर महाराष्ट्र मंडळात सलग तीन दिवस व्याख्याने दिली. निपाणी येथील सोलापूरकर यांच्या मंदिरातही सलग तीन दिवस व्याख्याने दिली. एकदा सोलापूर येथे रोटरीची पाच जिल्ह्यांची कॉन्फरन्स होती. नागपूरचे न्यायाधीश प्रमुख पाहुणे होते. ते येत नसल्याचे कळल्यावर रोटरी पदाधिकारी रात्री १० वाजता माझ्याकडे आले व ‘सकाळी 9 वाजता व्याख्यानाला या’ म्हणाले. ठरलेला विषय होता ‘समाज सुधारण्याची नवी दिशा’. त्याच विषयावर मी बोललो. ते व्याख्यान श्रोत्यांना फारच भावले. सभागृहातील प्रतिसाद ऐकून बाहेर उभे असलेले ड्रायव्हरसुद्धा सभागृहात आले. व्याख्यानानंतर अन्य रोटरी क्लबची व्याख्यानाची आमंत्रणे आली. ती मी वर्षभरात पुरी केली. अनेक व्याख्यानांच्या वेळी उपस्थित असणारे नामवंत कलाकार अशोक सराफ, वर्षा उसगावकर, सूर्यकांत, बाबा कदम, जगदीश खेबुडकर, रणजित देसाई, शांता शेळके, द. मा. मिरासदार अशांनी व्याख्यानांना दाद दिली.\nमाझी सौ. – गीता भुर्के हिने 35 नाटकातून कामे केली. तीन चित्रपटातून भूमिका केल्या. अभिनयाची अनेक पारितोषिके पटकावली. तेव्हा तिचा अभिनय व माझे वक्तृत्व असा मिलाफ करून आम्ही द्वीपात्री साहित्यिक कार्यक्रम सुरू केले. ‘खुमासदार अत्रे’ हा कार्यक्रम ती दिल्ली येथे यशवंतराव चव्हाण स्मृती महोत्सवात कॉन्स्टीट्यूशन क्लब येथे खासदारांच्या उपस्थितीत झाला. ‘पु. ल. एक आनंदयात्रा’ कार्यक्रमास त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कौतुक मंगला गोडबोले यांनी ‘लोकसत्ते’मध्ये लेख लिहून केले. 83 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत म्हणून पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात सात माजी संमेलनाध्यक्षांवर सात दिवस कार्यक्रम केले. सर्व कार्यक्रम वेळेवर होत. सर्व आसने प्रेक्षकांनी भरलेली असत. शेवटच्या दिवशी श्रोत्यांनी उत्स्फुर्तपणे सार्‍यांना लाडू वाटले. आमचा सत्कार केला. आमच्या द्वीपात्री कार्यक्रमाची दखल ई टीव्ही, उल्फा टीव्ही यांनीही घेतली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनात पाच वेळा वक्ता म्हणून सहभाग घेतला.\nया व्याख्याने आणि कार्यक्रमाला सुरूवात होऊन पन्नास वर्षे झाली. तीन हजारच्यावर व्याख्याने दिली. दोनशेवर पुरस्कार मिळाले. श्रोत्यांचा प्रतिसाद हाच खरा पुरस्कार तो नेहमीच श्रेष्ठ वाटत आला. वाटचाल चालूच आहे.\n– प्राचार्य श्याम भुर्के\nगंगातारा, 917/7, गणेशवाडी, डेक्कन जिमखाना, पुणे\nपूर्वप्रसिद्धी – मासिक साहित्य चपराक, दिवाळी अंक 2016\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nUncategorizedshyam bhurke, अशोक सराफ, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, क्रांतीसिंह नाना पाटील, जगदीश खेबुडकर, द. मा. मिरासदार, बाबा कदम, रणजित देसाई, वर्षा उसगावकर, शांता शेळके, सूर्यकांत\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\n कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय\nयंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं...\nकरना है कुछ करके दिखाना है..\nचार किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला...\nगेली दोन दिवस झाले सारखा पाऊस कोसळतोय. थांबायचं नाव घेत नाही. त्याचा नाद वातावरणात भरून राहिलाय....\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66183", "date_download": "2022-09-25T19:44:25Z", "digest": "sha1:TX6FJ2ERJDSL2TIZK2CFW2YTNDSMXS4V", "length": 17427, "nlines": 248, "source_domain": "mahasamvad.in", "title": "एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा - पालकमंत्री सतेज पाटील - महासंवाद", "raw_content": "\nएकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री सतेज पाटील\nशिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न.. हीच शाहू महाराजांना आदरांजली\nin कोल्हापूर, जिल्हा वार्ता\nकोल्हापूर, दि. 1 (जिमाका): राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच���या मोफत शिक्षणाचा कायदा संस्थानात केला. शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत, असे सांगून शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, शाळांची पटसंख्या वाढवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.\nजिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘हिरक महोत्सव समारंभ’ संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विविध मान्यवर, जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nपालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करुन जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावेत. काही शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये सर्व विषय शिकवणारे शिक्षक मिळण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी जवळच्या अंतरावरील 5 किंवा 10 गावांचा गट तयार करून कमी शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये जादाचे शिक्षक उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. मेन राजाराम हायस्कूलची पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीने याठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करावे, असे सांगून पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के कुपोषणमुक्त करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्मदराकडे लक्ष देणे आवश्यक असून मुलींचा जन्मदर वाढणे आवश्यक आहे.\nराजर्षी शाहू महाराजांचे विचार व त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करुन ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम कौतुकास्पद असून विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम होत आहे. कोल्हापूर जिल्हा कोविड मुक्त होण्यामध्ये आरोग्य विभागाचा वाटा महत्त्वाचा असल्याचे��ी त्यांनी यावेळी सांगितले.\nजिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सर्व सेवा देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. यापुढेही जिल्ह्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले.\nमुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय कार्यपध्दती अस्तित्वात येवून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जिल्हा परिषदेअंतर्गत ‘हिरक महोत्सव समारंभ’ घेण्यात येत आहे. महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला. गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर शोष खड्डा ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा काटकसरीने वापर तसेच स्वच्छतेचा संकल्प यानिमित्ताने सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.\nजिल्हा परिषद यापुढेही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून उत्कृष्ट काम करत राहिल, अशी ग्वाही, श्री चव्हाण यांनी यावेळी दिली.\nपालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उमंग येथील सेन्सरी गार्डनचे उद्घाटन\nशासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील\nशासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री गुलाबराव पाटील\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्य��� माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/congress-forms-pre-poll-alliance-with-left-wing-political-parties-in-manipur", "date_download": "2022-09-25T19:50:52Z", "digest": "sha1:GV3BSB3WIQAU7YRXXM4V3USY2AP3KUQN", "length": 6710, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मणिपूरमध्ये काँग्रेसची ५ डाव्या पक्षांशी युती - द वायर मराठी", "raw_content": "\nमणिपूरमध्ये काँग्रेसची ५ डाव्या पक्षांशी युती\nनवी दिल्लीः मणिपूर विधान सभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातल्या ५ डाव्या विचारसरणीच्या पक्षांशी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हे पाच पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय), सीपीआय (मार्क्सवादी), रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी (आरएसपी), जनता दल (सेक्युलर) व ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी) असे आहेत. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एन. लोकेन सिंग यांनी सत्तारुढ भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने युती करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.\nतर सीपीआयचे सरचिटणीस सोतीनकुमार यांनी जेथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे असतील तेथे आमच्या पक्षाचे उमेदवार उभे राहणार नाहीत, असे सांगितले. राज्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही काँग्रेसशी चर्चा केली असून काही प्रश्नांवर सहमती झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\n६० विधान सभा जागांसाठी मणिपूरमध्ये येत्या २७ फेब्रुवारी व ३ मार्चला मतदान होत आहे. काँग्रेसने आपली ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर अन्य पक्षांनी ५० ते ५५ उमेदवार जाहीर केले आहेत.\n२००२ ते २०१७ या काळात मणिपूरमध्ये काँग्रेस पक्ष सत्तारुढ होता. या १५ वर्षांच्या काळात काँग्रेसने सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट या सीपीआयप्रणित पक्षाशी युती केली होती.\nपर्रीकर, मॉंसेरात, पण गोव्याचं काय\n१२ भाजप आमदारांचे दीर्घ निलंबन घटनाबाह्य\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध���ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/how-much-water-in-a-day/", "date_download": "2022-09-25T21:45:25Z", "digest": "sha1:72TQK6RW5M4KWWTOS5IXDQWXWY4ZNRIL", "length": 5491, "nlines": 59, "source_domain": "marathit.in", "title": "जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे? - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nजाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे\nJanuary 22, 2021 मराठीत.इन आरोग्य 0\nनिरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले हवे सांगितले जाते मात्र यामागे काय सत्यता आहे मात्र यामागे काय सत्यता आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात\n1 पाणी पिण्याचे फायदे\n2 एका दिवसात किती पाणी आवश्यक\n3 शरीराची गरज ओळखा\n4 असे ओळखा पाण्याचे योग्य प्रमाण\nयुरिन, घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.\nशरीराचे तापमान सामान्य राहते.\nचेहरा आणि स्किनवर ग्लो येतो.\nएका दिवसात किती पाणी आवश्यक\nहे तुमचे शरीर, वय, तुमचे काम आणि जीवनशैलीवर अवलंबून आहे. काही लोकांना 8 ते 10 ग्लास पाणीसुद्धा दिवसभरात कमी पडू शकते.\nतज्ज्ञ सांगतात की, शरीराची पाण्याची मागणी पहा आणि तेवढे पाणी प्या. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका, यामुळे नुकसान होऊ शकते.\nअसे ओळखा पाण्याचे योग्य प्रमाण\nजर तुमची युरिन सुद्धा हलकी पिवळी किंवा रंगहीन दिसत असेल तर हा संकेत आहे की तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात.\nहे सुद्धा एक तथ्य आहे की, पाण्याच्या कमतरतेची लेव्हल केवळ पाणी पिण्यानेच पूर्ण होत नाही तर तुम्ही दिवसभरात जी फळे, भाज्या, चहा, कॉफी, बीयर, एनर्जी ड्रिंग किंवा दुसर्‍या वस्तू घेता, त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. ते सुद्धा तुमच्या शरीराची पाण्याची मागणी पूर्ण करतात. यासाठी तहानेकडे दुर्लक्ष करू नका आणि जेव्हा आवश्यकता भासे��� तेव्हा पाणी प्या.\nसिंधू संस्कृति (हडप्पा संस्कृती)\nइंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून DakPayची सुविधा लाँच\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/why-choosing-to-travel-by-train-is-environmentally-friendly/", "date_download": "2022-09-25T21:42:40Z", "digest": "sha1:G3LC7XKND3P7LWDD7EQBIZFBZT2GAL2G", "length": 15432, "nlines": 97, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "गाडी पर्यावरणास अनुकूल आहे का | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > ट्रेन प्रवास > गाडी पर्यावरणास अनुकूल आहे का\nगाडी पर्यावरणास अनुकूल आहे का\nइको ट्रॅव्हल टिप्स, ट्रेन प्रवास\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 27/03/2021)\nरेल्वे प्रवास प्रवास सर्वात पर्यावरण अनुकूल मार्ग आहे. हरितगृह रेल्वे वाहतूक प्रति किलोमीटर वायू उत्सर्जन परिणाम 80% कार पेक्षा कमी. काही देशांमध्ये, च्या पेक्षा कमी 3% सर्व वाहतूक वायू उत्सर्जन गाड्या येतात. गाड्या जास्त पर्यावरणास अनुकूल फक्त पद्धती चालणे आहेत आणि सायकलिंग. तेथे अनेक कारणे का गाडी प्रवास निवडत आहात पर्यावरणास अनुकूल आहे आणि आम्ही तुम्हाला या सामायिक करू इच्छिता\nएक नमुनेदार रेल्वे लाइन वाहून शकता 50,000 प्रति तास लोक. फ्रीवे लेन या तुलना, फक्त हलवू शकता 2,500 प्रति तास लोक.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nInstagram वर हे पोस्ट पहा\nनायजेल सी विल्यमसन यांनी शेअर केलेली एक पोस्ट (@therealnigelcw)\nरेल्वे सह मोटर वाहतूक contrasting तेव्हा, बाह्य खर्च, आवाज, वायू प्रदूषण, अपघात, आणि पायाभूत सुविधा र्हास, आणि रक्तसंचय खूप कमी आहेत खाजगी वाहन ऐवजी गाड्या.\nध्वनी प्रदूषण – का गाडी प्रवास निवडून पर्यावरणास अनुकूल आहे\nध्वनी प्रदूषण हा दोन्ही मानवांवर आणि आवाजाचा प्रतिकूल परिणाम आहे प्राणी. तो गरीब थेट परिणाम आहे नागरी नियोजन. प्राचीन रोम ध्वनिप्रदूषण तारीख परत समस्या आज, कार ध्वनी प्रदूषण लोकांच्या मानसिक राज्य हानी होऊ शकते. लक्षणे उच्च रक्तदाब समावेश, उच्च ताण पातळी, टस, झोप दंगल, आणि इतर हानीकारक प्रभाव.\nसध्या, रस्त्यातच आवाज परिणाम मर्यादित करण्यासाठी उपाय आहेत. उपाय आवाज अडथळ्यांना समावेश, वाहन गती मर्यादित, रस्त्यातच पोत बदलत, तसेच गुळगुळीत वाहन प्रवाह सक्षम वाहतूक नियंत्रणे. या वाहतूक नियंत्रण प्रणाली मध्ये कार कमी त्यांच्या ब्रेक्स आणि प्रवेग वापर करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की.\nरेल्वे पर्यावरणास अनुकूल आहे आणि गंभीर आहे. भारत वार्षिक आधारावर वाढत कार विक्री पाहत आहे. चीन आहे अंदाज आहे 300 रस्त्यावर दशलक्ष कार 2030. एव्हिएशन आणि जहाज प्रवास देखील जागतिक CO2 उत्सर्जन समाविष्ट. हे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बाहेर आहे असे दिसते, केवळ गाड्या उत्सर्जन कमी ठेवत आहेत आणि भविष्यासाठी टिकाऊ.\nइलेक्ट्रिक आणि संकरित कार पारंपारिक कार पेक्षा वातावरण जाहीरपणे चांगले आहेत, पण, आजच्या या गाड्या कार नकारात्मक परिणाम बाहेर समतोल होईल की एक स्तरावर विक्री करणे खूप महाग आहे.\nडिझेल गाड्या आणि विद्युत गाड्या\nफरक आहे डिझेल गाडी आणि विद्युत गाड्या. इलेक्ट्रिक गाड्या सोडणे 20-35% डिझेल गाड्या कमी कार्बन. एक गाडी अक्षय ऊर्जा आणि ऑफर समर्थित आहेत की पर्यावरणास अनुकूल विशेषत: इलेक्ट्रिक गाड्या आहे कार्बन-मुक्त प्रवास. पासून उत्सर्जन युरोप मध्ये गाड्या आणखी कमी होईल 50% करून 2030. रेल्वे खाते पासून ही आकडेवारी महान आहेत 8.5% सर्व प्रवासी क्रियाकलाप.\nInstagram वर हे पोस्ट पहा\nडेव्ह व्हिलरने शेअर केलेली एक पोस्ट (@davewheelerstudio)\nगाड्या किंवा विमाने – का गाडी प्रवास निवडून पर्यावरणास अनुकूल आहे\nतेव्हा एक महत्त्वाची वस्तू गाड्या विमाने तुलना विमाने टेकऑफ आणि लँडिंग दोन्ही इंधन एक अविश्वसनीय रक्कम वापर करणे आवश्यक आहे की आहे. तसेच, लोक विमानाने प्रवास करताना, ते कारने बाऊझ करा कल. या प्रवास CO2 उत्सर्जन सामिल. हे घेऊन करते इंटरसिटी गाडी एक वातावरण नाही-तर आपोआपच भरला.\nकाही घडामोडींमुळे आहेत, विशेषतः लोक व्यवसाय प्रवास त्यांच्या उड्डाणे कार्बन परिणाम ट्रॅव्हल एजंट माहिती आहेत. तसेच, बाजूला वातावरण, हे खूप कठीण आहे शहराच्या केंद्रांवर पोहोचा कारने, तर, आपण एक गाडी आहेत तर, आपण महानगर केंद्रे थेट प्रवेश. या, वारंवार, आहे की, इतर कोणत्याही पध्दतीपेक्षा रेल्वे प्रवास आहे याचा अर्थ बरेच जलद.\nअनुमान मध्ये, एक रेल्वे पर���यावरणास अनुकूल आणि प्रवासासाठी सर्वात पर्यावरण अनुकूल मार्ग आहे आणि व्यवसाय आणि आनंद या दोघांसाठी प्रवास करणार्‍या लोकांसाठी सोयीची सुविधा देखील प्रदान करते. रस्त्यावर कार मध्ये वाढ अर्थ रक्तसंचय आणि प्रदूषण वाढ आहेत आणि रेल्वे पर्यावरण संरक्षण वाहतूक उत्तर आहेत.\nआपण नाही बुकिंग फी रेल्वे तिकीट खरेदी करण्याचा विचार करीत आहेत जा www.saveatrain.com स्वस्त गाडी दर प्रवेश मिळविण्यासाठी.\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/fr_routes_sitemap.xml आणि आपण किंवा तो अधिक भाषांमध्ये डी'विलियर्सला फ्रान्स बदलू शकता.\n#विद्युत पर्यावरण रेल्वे प्रवास प्रवास\nमी प्रवास करण्यासाठी आणि माझ्या प्रवासाविषयी आणि मला जे काही अनुभवले त्याबद्दल सांगण्यासाठी जगतो - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nजगातील सर्वात लांब ट्रेन प्रवास\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास फ्रान्स, प्रवास युरोप\n12 रशियामध्ये भेट देण्यासाठी आश्चर्यकारक ठिकाणे\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास रशिया\n5 सर्वोत्तम युरोपियन राजधानी प्रवास करून रेल्वे\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 दिवस नेदरलँड प्रवास प्रवास कार्यक्रम\n10 रेल्वेने प्रवास करण्याचे फायदे\nट्रेन ट्रिपची तयारी कशी करावी\n10 जनरल Z प्रवास गंतव्ये\n10 दिवस फ्रान्स प्रवास प्रवास कार्यक्रम\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \nपोस्ट करत आहे ....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/author/admin/page/2/", "date_download": "2022-09-25T20:43:57Z", "digest": "sha1:766Z5XMXP7GTITAPDK6AMID2QWMW4O2W", "length": 7518, "nlines": 141, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "admin - amchi mati amchi mansa - Page 2 of 533", "raw_content": "\nगर्दीचा रस्ता सोडा… – My Mahanagar\nDada Bhuse Shiv sena : शेतकऱ्यांकडून माजी कृषीमंत्री दादाजी भुसे याना ‘महादगलबाज पुरस्कार’ – News18 लोकमत\n'हा संतोष बांगर त्���ांना आव्हान देतो की धमक असेल तर…',दीपक ..\nअहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात – Lokmat\nहिंदी | Englishरविवार २५ सप्टेंबर २०२२FOLLOW US : शहरंमनोरंजनव्हिडीओसखीआणखी ..\nAgriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनसह – ABP Majha\nMarathi News Live Update : कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ : संदिपन भुमरे – TV9 Marathi\nअजय देशपांडे | Sep 25, 2022 | 6:52 AM मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ..\nAbdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची इच्छा.. – Sarkarnama (सरकारनामा)\nAbdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची ..\nBreaking News 24 September 2022 Latest Update: महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद – Times Now Marathi\nDaily News Update : दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या ..\nगोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद – Lokmat\nहिंदी | Englishरविवार २५ सप्टेंबर २०२२FOLLOW US : शहरंमनोरंजनव्हिडीओसखीआणखी ..\nमूलभूत परिवर्तनाचा ‘सत्यशोधक’ – Maharashtra Times\nराज्य सरकारच्या अभिनंदनासाठी मराठा समाज शिवचरणी नतमस्तक: शिंदे सरकारकडून आता मराठा आरक्षणाच्या निर्णयाची प्… – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफतराज्य ..\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nBhandara Farmer | भंडाऱ्यात भारनियमनाविरोधात शेतकरी रस्त ...\nउत्तर-प्रदेशमध्ये शिवसेनेचे बस्तान बसणार\nटुडे ४ स पटा – Sakal\nOnion Rate : कांदा दरासाठी आता आंदोलनाचा पवित्रा, शेतकरी ...\nAgneepath Protest: अग्निपथ विरोधात दिल्लीवर कूच करण्यासा ...\nसाखर आयुक्तालयासमोर किसान मोर्चाचे आंदोलन – Sakal ...\nग्रामीण भागातील युवकांसाठी मोठी संधी; या योजनेतून सुरु क ...\nमहाराष्ट्रात 'विजेचा शॉक' अन् नांदेडच्या शेतकऱ ...\nRavikant Tupkar : मदत करा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सा ...\nपोल्ट्री उद्योगाच्या उत्पादन खर्चात वाढ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/france-israel-probe-pegasus-spyware-surveillance-india-denial", "date_download": "2022-09-25T21:57:59Z", "digest": "sha1:WMXXQKVT5D3H35DLA4MX3AL7XRYO27YM", "length": 12544, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पिगॅससः फ्रान्स, इस्रायलमध्ये चौकशी पण भारताचा नकार - द वायर मराठी", "raw_content": "\nपिगॅससः फ्रान्स, इस्रायलमध्ये चौकशी पण भारताचा नकार\nनवी दिल्लीः पिगॅसस हेरगिरीप्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर फ्रान्स व इस्रायलच्या सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पण भारत सरकारने हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा करत यातून भारताची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत चौकशीची मागणीच फेटाळली. गुरुवारी राज्यसभेत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विरोधकांची चौकशीची मागणी फेटाळत हे प्रकरण भारताच्या लोकशाहीला कलंकित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला.\nगेल्या रविवारी फ्रान्सस्थित फॉरबिडेन स्टोरीज द्वारे जगातील द वायर सह वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन यांच्यासहित १७ वृत्तसंस्थांनी पिगॅसस प्रकरण उघडकीस आणले होते. त्यानंतर जगभर खळबळ उडाली होती. हे हेरगिरी प्रकरण भारतासह अन्य १४ देशांमध्येही आढळून आले. फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांचा मोबाइल क्रमांक हॅक करण्यासाठी निश्चित केल्याचे उघडकीस आल्यानंतर या देशाच्या सरकारने २४ तासात या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले. मंगळवारी मॅक्रॉन यांनी या प्रकरणातले पुरावे खरे असतील तर ही अत्यंत गंभीर बाब असून मीडियातून ज्या प्रकारे अनेक प्रकारची वृत्ते आली आहेत त्यांची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला जाईल व ही चौकशी कायदेशीर असेल असे स्पष्ट केले.\nफ्रान्सपाठोपाठ इस्रायल सरकारनेही या प्रकरणाची चौकशी मंत्रिस्तरावर करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.\nभारतात मोदी सरकारने मात्र चौकशीची मागणीच फेटाळली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारीच हे प्रकरण देशाविरोधातला कट असून देशाचे विघटन करणार्या शक्तींकडून भारताचा विकास रोखला जात असल्याचा आरोप केला. अशा देशविरोधी शक्तींचे आव्हान मोडून काढले जाईल, असे त्यांनी म्हटले.\nदुसरीकडे भाजपने आपल्या सरकारवर होणार्या आरोपाला उत्तर देण्यासाठी भाजपशासित प्रदेशातील मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांची एक टीम नेमली आहे. त्या नुसार आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अमनेस्टी इंटरनॅशनल संघटनेवर भारतात बंदी घातल्याने त्यांनी भारताला बदनाम करण्यासाठी ही मोहीम उघडल्याचा आरोप केला. अन्य केंद्रीय मंत्र्यांनी हे वृत्त शोधून काढणार्या वृत्तसंस्थांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.\nगुरुवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तात कोणतेही तथ्य, पुरावे नाहीत. यातील हेरगिरी, पाळत ठेवण्याचे आरोप अनाठायी व अवाजवी असून पूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पिगॅससचा पाळत ठेवत असल्याचे आरोप केले गेले होते पण या आरोपांमागे कोणतेही पुरावे नव्हते. हे सर्व आरोप सर्वोच्च न्यायालयासह सर्व राजकीय पक्षांनी फेटाळले होते, असे ते म्हणाले.\n१८ जुलैला प्रसिद्ध झालेली वृत्ते भारताच्या लोकशाहीला व या देशातील संस्थाना कलंकित करण्याचे प्रयत्न असल्याचाही दावा वैष्णव यांनी केला. ज्या डेटाबेसमध्ये मोबाइल क्रमांकधारकांची नावे आहेत, त्या मोबाइलमध्ये पिगॅससची घुसखोरी झाली की नाही हेच स्पष्ट नाही. या फोनचे हॅकिंग झाले की नाही किंवा त्याचा प्रयत्न झाला याचे कोणतेही तांत्रिक विश्लेषण झालेले दिसत नाही. अनेक देशांच्या सरकारांनी व एनएसओने डेटाबेसमध्ये आढळून आलेले क्लायंट आपण वा आपले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जे क्लायंट आहेत त्यातील बहुसंख्या पाश्चिमात्य देश आहे. खुद्ध एनएसओने त्यांच्यावर झालेले आरोप खोडसाळ असल्याचे म्हटले आहे, याकडे वैष्णव यांनी लक्ष वेधले.\nआपल्या स्पष्टीकरणात वैष्णव यांनी द वायरचे नाव घेतले नाही. पण खुद्ध वैष्णव यांचा मोबाइल क्रमांक पाळत ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आला होता, याचे वृत्त द वायरने दिले होते, त्या बाबत त्यांनी उत्तर दिले नाही. लोकसभेतही वैष्णव यांनी दिशाभूल करणारे स्पष्टीकरण दिले होते.\n५० खाटांवरील रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा सक्तीची\nदै. भास्करच्या कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याचे छापे\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हव��ई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T19:40:03Z", "digest": "sha1:IPF5B7VTLHWLGFZ5KSP6SMNJYEFEXEWA", "length": 4984, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.चे ३०० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "इ.स.चे ३०० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: २७० चे २८० चे २९० चे ३०० चे ३१० चे ३२० चे ३३० चे\nवर्षे: ३०० ३०१ ३०२ ३०३ ३०४\n३०५ ३०६ ३०७ ३०८ ३०९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.चे ३०० चे दशक\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील दशके\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील दशके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/mohit-kamboj-meet-deputy-cm-devendra-fadnavis-talks-about-reason-scsg-91-3077509/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-09-25T19:54:40Z", "digest": "sha1:7NTOQ6ALBDAQJC3IZFXJQVZ5QDRBES7A", "length": 24460, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, \"अरे भावा, आज...\" | mohit kamboj meet deputy cm devendra fadnavis talks about reason scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जू��� वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”\nमंगळवारपासून सुरु असणाऱ्या या घडामोडीनंतर कंबोज बुधवारी रात्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबुधवारी रात्री घेतली फडणवीस यांची भेट\nभारतीय जनता पार्टीचे नेते मोहीत कंबोज यांनी मंगळवारी रात्री केलेल्या तीन ट्वीटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच त्यांनी बुधवारी रात्री अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची भेट घेणार आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं. अन्य एक ट्वीट करत त्यांनी सिंचन घोटळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. त्यांनी कुणाचही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे होता हे स्पष्टच आहे. या घोटाळ्यावरुन चर्चा सुरु झाली असतानाच काल रात्री ते फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेल्याने नेमकी ही भेट कशासाठी अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र या भेटीमागील कारणाचा खुलासा कंबोज यांनीच केला आहे.\nनक्की वाचा >> ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले अन्…\nमंगळवारपासून सुरु असणाऱ्या या घडामोडीनंतर कंबोज बुधवारी रात्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. एवढंच नव्हे तर फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्लादेखील फडणवीसांच्या निवासस्थानी दाखल झाल्याचं प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी टीपलं. शुक्ला ह्या सध्या हैदराबाद याठिकाणी कार्यरत आहेत, असं असूनही त्या फडणवीसांची भेट घेण्यासाठी ‘सागर’ बंगल्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट झाल्यानंतर कंबोज यांनी भेटीचं नेमकं कारण काय होतं याबद्दलची माहिती दिली.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\n“दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आधीच दिला होता सल्ला पण…”, मनसे नेत्याचा मोठा खुलासा\nनक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”\nकंबोज हे सागर बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना, “फडणवीस यांची भेट घेण्याचं नेमकं कारण” असा प्रश्न विचारला. यावर कंबोज यांनी, “अरे भावा, आज त्याचं अभिनंदन करण्यासाठी मी आलो होतो. ते भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य झाल्याबद्दल मी अभिनंदन करण्यासाठी आलो होतो,” असं उत्तर दिलं. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तुम्ही ईडीचे अधिकारी आहात अशी खोचक टीका करताना दिसत आहेत, असंही कंबोज यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, “काही हरकत नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन,” असं म्हटलं.\nनक्की पाहा >> Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…\nराष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता तुरुंगात जाणार…\nमोहीत कंबोज यांनी मंगळवारी एका ट्वीटमध्ये म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार आहे.” दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली होती. संबंधित ट्वीटनंतर मोहीत कंबोज यांच्यावर विरोधी पक्षातील काही नेत्यांनी टीकाही केली आहे.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nवरळीत शिवसेनेच्या निष्ठेचे बळ अपुरे ; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातून सर्वात कमी शपथपत्रे\nऐश्वर्या राय-बच्चननंतर ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची ‘पोन्नियन सेल्वन’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका, दिग्दर्शकांनीही मानले आभार\nVideo : “मोगॅम्बो कभी खुश नहीं होगा क्योंकि…” Bigg Boss 16 चा नवा प्रोमो चर्चेत\nVIRAL VIDEO : गाडी फुल स्पीडमध्ये असताना हरणाने इतक्या उंच उडी मारत रस्ता ओलांडला\nपुणे : ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकर यांना राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\nविश्लेषण : सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचं आता होणार थेट प्रक्षेपण; फायद्यासोबतच तोटेही होणार नेमका काय आहे प्रकार\nDELHI: १२ वर्षीय मुलावर चौघांकडून बलात्कार, दिल्ली महिला आयोगाच्या तक्रारीनंतर एकाला अटक\nबटाटा, भेंडी, गवार, मिरची, मटार महाग, फळांच्या दरातही वाढ; मटण, मासळी, चिकनच्या मागणीत घट\nसनी लिओनीच्या घरात काटेकोरपणे पाळला जातो ‘हा’ नियम; कारण वाचून कित्येकांनी केलं सनीचं कौतुक\nअमिताभ बच्चन यांच्या ‘त्या’ प्रश्नावर जॅकी श्रॉफ म्हणाले, “तुमच्यामुळे माझी भाषा… “\nPFI संघटनेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांची पुणे पोलिस आयुक्तांकडे मागणी\nदिप्ती शर्माच्या ‘मंकडिंग’मुळे नवा वाद, पण चर्चेत आला आर अश्विन; नेमकं कारण काय\n‘पोन्नियन सेल्वन’शी ऐश्वर्याच्या लेकीचं खास कनेक्शन, मणिरत्नम यांनी आराध्यावर सोपवली होती ‘ही’ जबाबदारी\nचंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीला बॉलिवूडमधील ‘या’ सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी, पाहा फोटो –\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ द���वस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nमांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका\nदहीहंडीनंतर आता नवरात्र; लालबाग परळमध्ये भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन\nविहीरीत बुडून तरूणाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत चार मित्रांना अटक\nउद्योगपती मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर झाली चर्चा\nरिक्षा-टॅक्सी भाडेवाढ : प्रवाशांच्या सवलतींकडे मात्र दुर्लक्ष; खटुआ समितीच्या शिफारसींना बगल\nनियम डावलून ऑस्कर स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड \nआरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी\nमुंबई पालिकेच्या कारभाराची चौकशी; शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती\nनिवडणुकीच्या तोंडावर लोढांकडे मुंबई उपनगरची धुरा; विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे\nसंजय पांडे यांना अटक\nमांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदीची मागणी; तीन जैन ट्रस्टची जनहित याचिका\nदहीहंडीनंतर आता नवरात्र; लालबाग परळमध्ये भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन\nविहीरीत बुडून तरूणाचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत चार मित्रांना अटक\nउद्योगपती मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक, कोणत्या विषयावर झाली चर्चा\nरिक्षा-टॅक्सी भाडेवाढ : प्रवाशांच्या सवलतींकडे मात्र दुर्लक्ष; खटुआ समितीच्या शिफारसींना बगल\nनियम डावलून ऑस्कर स्पर्धेसाठी ‘छेल्लो शो’ची निवड ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://flirtymania.com/apk-mr.html", "date_download": "2022-09-25T21:34:06Z", "digest": "sha1:GK4STWPCWGJZ772NOIDZMTY6SACUICEJ", "length": 4317, "nlines": 30, "source_domain": "flirtymania.com", "title": "व्हिडिओ गप्पा डाउनलोड करा - सर्वोत्तम यादृच्छिक व्हिडिओ चॅट अॅप", "raw_content": "\nव्हिडिओ गप्पा विनामूल्य डाउनलोड करा\nअँड्रॉइड, आयफोन किंवा पीसीसाठी फ्लर्टमॅनिया डाउनलोड आणि स्थापित करण्यासाठी या मार्गदर्शकाचे अनुसरण करा\nAndroid साठी डाउनलोड करा\nसमर्थित वेब ब्राउझरपैकी एकावर आमची वेबसाइट उघडा. आम्ही Chrome वापरण्याची शिफारस करतो. आपण Google Play वरून ब्राउझर स्थापित करू शकता. आपण सॅमसंग किंवा श्याओमी वापरकर्ते असल्यास डीफॉल्ट ब्राउझरमध्ये आमची वेबसाइट उघडा\nअनुप्रयोगाचा उत्कृष्ट अनुभव सुनिश्चित करण्यासाठी आपल्या वेब ब्राउझरला नवीनतम आवृत्तीवर अद्यतनित करा.\nअद्यतनासाठी आपला ब्राउझर Google Play मध्ये शोधा आणि «अद्यतन» बटण टॅप करा.\nहे पृष्ठ सफारी ब्राउझरमध्ये उघडा. तळाशी नेव्हिगेशन बारवरील «सामायिक करा» बटणावर टॅप करा.\nड्रॉपडाउन सूचीमध्ये Home मुख्यपृष्ठ स्क्रीनवर जोडा select निवडा. त्यानंतर पॉपअप विंडोवरील जोडा बटणावर टॅप करा.\nत्यानंतर, अनुप्रयोग आपल्या डिव्हाइसच्या मुख्य स्क्रीनवर दिसून येईल.\nहे पृष्ठ आपल्या Chrome ब्राउझरमध्ये उघडा.\nवरच्या उजव्या कोपर्‍यातील अधिक चिन्हावर क्लिक करा आणि स्थापनेची पुष्टी करा.\nआपल्या पुष्टीकरणानंतर लगेचच नवीन विंडोमध्ये अॅप उघडेल. हे एका वेबसाइटसारखे दिसेल. पुन्हा उघडण्यासाठी, डेस्कटॉप चिन्ह वापरा.\nवापरण्याच्या अटी गोपनीयता धोरण Creator agreement Affiliate agreement विपणन साहित्य सपोर्ट\nव्हिडिओ चॅट चॅटरँडम अनोळखी लोकांशी बोला मोफत गप्पा संलग्न कार्यक्रम वेबकॅम गर्ल व्हा महिलांसाठी डेटिंग अॅप\nव्हिडिओ चॅट साइट्स व्हिडिओचॅट पर्याय कॅमचॅट पर्याय चॅट पर्याय गप्पा पर्याय सर्वोत्तम डेटिंग साइट कॅमगर्ल आंतरराष्ट्रीय डेटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/487", "date_download": "2022-09-25T20:49:44Z", "digest": "sha1:BP4LG45K7AFVBHVKYEOTQU5J46UJRBIN", "length": 6707, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "अबब..इगतपुरी तालुक्यात नवरदेवासह १६ कोरोना बाधित ; दिवसभरात ३० जण बाधित ; दोन्ही लग्नातील उपस्थितांची तपासणी युद्धपातळीवर सुरू - इगतपुरीनामा", "raw_content": "\nअबब..इगतपुरी तालुक्यात नवरदेवासह १६ कोरोना बाधित ; दिवसभरात ३० जण बाधित ; दोन्ही लग्नातील उपस्थितांची तपासणी युद्धपातळीवर सुरू\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. १८\nइगतपुरी तालुक्यातील एका लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवासह १६ वऱ्हाडी कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे इगतपुरीच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. आज एकाच दिवसात फक्त इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागात जवळपास ३० बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षक हे टाकेद बुद्रुक परिसरामध्ये कोरोनाची लस घेण्यासाठी गेले असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा मोठा उद्रेक बघायला मिळत आहे. दोन दिवसापूर्वी तालुक्यातील मालुंजे परिसरामध्ये एका विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पुढे आले आहे. विशे��� म्हणजे दोन विवाह एकाच वेळेस आयोजित केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने लग्न समारंभाला हजेरी लावलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत वऱ्हाडी पैकी १६ लोक कोरोना बाधित आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/22/swamisamarth-816/", "date_download": "2022-09-25T20:17:29Z", "digest": "sha1:YXZIQVUHJX3RTRF4VV63S3TONSRQSEIU", "length": 15022, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "23 ऑगस्ट मोठा श्रावणी मंगळवार 21 वेळा बोला 'हा' मंत्र :आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल! - Marathi 45 News", "raw_content": "\n23 ऑगस्ट मोठा श्रावणी मंगळवार 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र :आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल\n23 ऑगस्ट मोठा श्रावणी मंगळवार 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र :आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल\nमित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात केलेली पूजा व सेवा खूप फलदायी ठरते आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील चौथा म्हणजेच शेवटचा मंगळवार आलेला आहे तर मित्रांनो अशा या श्रावण मंगळवारच्या दिवशी तुम्ही फक्त एक वेळेस बोला हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि धनसंपत्ती येईल आणि मित्रांनो, आपण आज श्री स्वामी समर्थ यांचे सेवा केली पाहिजे.ज्यामुळे आपले आयुष्य आनंदात जाईल आपण संकटांपासून चिंतामुक्त होऊन त्यासाठी काही चांगले उपाय देखील केले पाहिजे.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे क��� या श्रावण महिन्यामध्ये पूजाच्या आणि त्याचबरोबर सेवा पारायण केल्याने आपल्या काही नोकरीची समस्या असेल व्यापारातील काही अडचणी असतील काहींच्या आयुष्यात कटकटी त्रास असेल या संकटांपासून अडचणींना सामोरे जाऊन त्यातून बाहेर येता येते, स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात आणि त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील.\nआणि त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे आणि मित्रांनो मंगळवार हा दिवस गणपतीचा आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मी चा दिवस मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची किंवा गणपती बाप्पाच आणि आपण स्वामी समर्थांची विशेष सेवा करतो या विशेष सेवेमध्ये आपण एका विशेष मंत्राचा जप फक्त एकविस वेळेस करतो आणि या सेवेमध्ये महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात आणि कोणीही या मंत्राचा जप करु शकतात तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.\nसगळ्यात आधी दिवा अगरबत्ती लावायची आणि आपले दोन्ही हात जोडून स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची सुख-समृद्धीसाठी बरकतीसाठी आरोग्यासाठी अडचणी संकटं समस्या दूर करण्यासाठी आणि त्यानंतर मनोभावाने विश्वासाने हा जप तुम्हाला करायचा आहे.\nमित्रांनो स्वामींचा हा मंत्र पुढीप्रमाणे आहे,\nमित्रांनो मंगळवारच्या दिवशी स्वामी सेवा करत असताना तुम्हाला हा मंत्र स्वामी समर्थांचा अगदी प्रभावी आणि चमत्कारी मंत्र आहे. आणि स्वामींची 108 नावे 108 मंत्र आहे त्यातला हा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे तर मित्रांनो हा मंत्र जर तुम्हाला फक्त एकवीस वेळेस करायचा आहे 21 पेक्षा जास्त नाही 21 पेक्षा कमी नाही आणि मंत्र जप करताना कोणतीही कसलीही घाई करू नका अगदी सावकाश हळुवारपणे तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे, स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून किंवा तुमच्या देवघरांमध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती समोर बसून अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा स्वामींचा मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे.\nमित्रांनो हा मंत्र श्रद्धेने विश्वासाने जप कराल तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील. तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील. या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर राहील तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि मित्रांनो वर सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही मंगळवारच्या दिवशीची ही स्वामी सेवा आपल्या घरामध्ये सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून केली तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी स्वामी दूर करतील आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद ही तुमच्यावर कायम राहील.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्त���त्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T21:51:52Z", "digest": "sha1:GFCECZFWUP2YGWVOKEZ26YEAUAZUQRAY", "length": 16003, "nlines": 152, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजगातील सर्वात मोठा देश\nरशिया हा आशिया खंडाच्या उत्तर भागातील एक देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे. पृथ्वीच्या जमिनी पृष्ठभागाचा ९वा भाग रशियाने व्यापला आहे, असे असले तरी रशियाची लोकसंख्या अतिशय कमी म्हणजे फक्त १४,२९,०५,२०० एवढी आहे. ही लोकसंख्यासुद्धा देशाच्या पश्चिम भागातच एकवटली आहे. मॅास्को ही रशियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. रूबल हे रशियाचे चलन आहे. ख्रिश्चन व निधर्मी हे येथील प्रमुख धर्म आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत रशिया ही एक महासत्ता होती, त्यानंतर रशियाची पीछेहाट झाली.\nराष्ट्रगीत: रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत\nरशियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) मॉस्को\nसरकार संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक\n- राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin)\n- स्वातंत्र्य दिवस जून १२, १९९०(घोषित)\n- एकूण १,७०,७५,४०० किमी२ (१वा क्रमांक)\n- पाणी (%) १३\n- २०१० १४,१९,२७,२९७ (९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १५७६ अब्ज अमेरिकन डॉलर (१०वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १४,९१९ अमेरिकन डॉलर (६२वा क्रमांक)\nराष्ट्रीय चलन रशियन रूबल (RUB)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)\nआंतरजाल प्रत्यय .ru, .рф\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७\nरशिया हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित क���ण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\n७.४ विज्ञान आणि तंत्रज्ञान\nमुख्य लेख: रशियन साम्राज्य\nइ.स. १७२१ साली, पीटर द ग्रेटच्या अधिपत्याखाली रशियन साम्राज्य उदयास आले. इ.स. १६८२ ते १७२५ या काळात पीटर रशियावर राज्य करत होता. त्याने उत्तरेकडच्या महान युद्धात स्वीडिश साम्राज्याचा पराभव केला व स्वीडनकडील प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतले. हे प्रदेश बाल्टिक समुद्राला लागून असल्याने रशियाला समुद्रातून व्यापार करणे शक्य झाले. बाल्टिक समुद्राला लागूनच पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग ही राजधानी उभारली.\nपीटर द ग्रेटची मुलगी एलिझाबेथ ही पीटरनंतर गादीवर बसली. तिच्या कारकिर्दीत रशियाने सात वर्षीय युद्धात भाग घेतला, व पूर्व प्रशिया जिंकून घेतले. परंतु एलिझाबेथच्या मृत्यूनंतर तिसरा प्योत्र याने हे सर्व विभाग प्रशियाच्या ताब्यात दिले.\nकॅथेरिन दुसरी किंवा \"महान कॅथेरिन\" हिने रशियावर इ.स. १७६२-९६ या कालावधीत राज्य केले. हिचा कालखंड रशियाच्या प्रबोधनाचा कालखंड म्हणून ओळखला जातो.\nरशियन मातृभाषा असणाऱ्या भाषकांची जगभरातील संख्या धरता एकूण भाषकसंख्या जगभरात २७.८ कोटी आहे.\nमुख्य लेख: सोव्हिएत संघ\nमुख्य लेख: रशियाचे सोव्हिएत साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\n१९९१ सालापर्यंत रशिया सोव्हिएत संघाचा एक व सर्वात मोठा घटक देश होता.\nसोव्हिएत संघ दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने लढला.\nरशिया हा जगातील क्षेत्रफळानुसार सर्वांत मोठा देश आहे. रशियाचे एकूण क्षेत्रफळ १,७०,७५,४०० चौ.किमी. आहे. रशियात २३ जागतिक वारसा स्थळे व ४० राष्ट्रीय उद्याने आहेत.\nयुरोप व आशियामधील एकूण १४ देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत.\nरशिया देशाचे एकूण ८३ राजकीय विभाग आहेत.\nप्रत्येक विभाग खालीलपैकी एका गटात मोडतो.\n२१ प्रजासत्ताक (रशियन: республики)\n४६ ओब्लास्त (प्रांत) (रशियन: области)\n९ क्राय (रशियन: края)\n१ स्वायत्त ओब्लास्त (रशियन: автономная область)\n४ स्वायत्त ऑक्रूग (रशियन: автономные округа)\nमुख्य लेख: रशियामधील शहरांची यादी\n१ मॉस्को Москва मॉस्को १,०३,८२,७५४\n२ सेंट पीटर्सबर्ग Санкт-Петербург सेंट पीटर्सबर्ग ४६,६१,२१९\n३ नोव्होसिबिर्स्क Новосибирск नोवोसिबिर्स्क ओब्लास्त १४,२५,५०८\n४ निज्नी नॉवगोरोद Нижний Новгород निज्नी नॉव��ोरोद ओब्लास्त १३,११,२५२\n५ येकातेरिनबुर्ग Екатеринбург स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त १२,९३,५३७\n६ समारा Самара समारा ओब्लास्त ११,५७,८८०\n७ ओम्स्क Омск ओम्स्क ओब्लास्त ११,३४,०१६\n८ कझान Казань टाटरस्तान ११,०५,२८९\n९ चेलियाबिन्स्क Челябинск चेलियाबिन्स्क ओब्लास्त १०,७७,१७४\n१० रोस्तोव दॉन (Rostov-na-Donu) Ростов-на-Дону रोस्तोव ओब्लास्त १०,६८,२६७\nरशियाच्या राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना मोफत शिक्षण मिळते.\nघटनेनुसार रशिया एक संघराज्य व अर्ध-अध्यक्षीय लोकशाही राष्ट्र आहे. रशियात राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख, तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख असतो.\nरशिया आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे. रशियाचा दरडोई उत्पन्नात जगात १० वा क्रमांक लागतो.\n२००५ साली रशियातील १२,३७,२९४ चौ.किमी. जमीन लागवडीखाली होती. केवळ भारत, चीन व अमेरिकेत यापेक्षा जास्त जमीन लागवडीखाली आहे.\nप्रसारमाध्यमे रशियाला ऊर्जा महासत्ता म्हणतात. रशियात सर्वाधिक नैसर्गिक वायू सापडतो.\nरशियातील रेल्वे वाहतूक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. रशियात एकूण ८५,००० कि.मी.चे रेल्वेमार्ग आहेत.\n२००६ साली रशियात ९,३३,००० कि.मी. रस्ते होते. यातील ७,५५,००० कि.मी. रस्ते पक्के होते.\nरशियन रेल्वेचे प्रमुख मार्ग\nसेंट पीटर्सबर्ग, व्लादिवॉस्तोक, पेट्रोपाव्हलोव्स्क-कामचाटका, मुर्मन्स्क, कालिनिनग्राड, अर्खांगेल्स्क, मखाच्काला, नोव्होरोस्सिय्स्क, ॲंस्ट्राखान, रोस्टोव्ह-ऑन-डॉन ही रशियातील प्रमुख बंदरे आहेत.\nरशियात १२१६ विमानतळ आहेत. यातील मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग हे सर्वांत व्यस्त विमानतळ आहेत.\nविज्ञान आणि तंत्रज्ञानसंपादन करा\nशेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ तारखेला २३:४७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:४७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/Z", "date_download": "2022-09-25T21:27:04Z", "digest": "sha1:BAIEK42YQW5YQZY5IHKQGP72AUCEAHVH", "length": 5119, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "Z - विकिपीडिया", "raw_content": "\nZ (उच्चार: झेड) हे लॅटिन वर्णमालेमधील २६ पैकी शेवटचे अक्षर आहे. देवनागरीतील झ़ या उच्चारलेखनासाठी हे अक्षर वापरतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय ��ोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/20/swamisamarth-813/", "date_download": "2022-09-25T21:14:53Z", "digest": "sha1:AROSJM2WIOPMCX3MGDFTAGP2LRHLB7V2", "length": 12811, "nlines": 70, "source_domain": "online45times.com", "title": "रोज सकाळी देवघरात ठेवा वाटीभर 'ही' वस्तू, ज्याचा विचार सुद्धा केला नसेल ते सर्व काही मिळेल! - Marathi 45 News", "raw_content": "\nरोज सकाळी देवघरात ठेवा वाटीभर ‘ही’ वस्तू, ज्याचा विचार सुद्धा केला नसेल ते सर्व काही मिळेल\nरोज सकाळी देवघरात ठेवा वाटीभर ‘ही’ वस्तू, ज्याचा विचार सुद्धा केला नसेल ते सर्व काही मिळेल\nमित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना जीवनामध्ये अनेक गोष्टींची अपेक्षा असते आणि त्यांची अशी इच्छा असते की जीवनामध्ये एकदा तरी ही गोष्ट नक्की मिळावी आणि यासाठी मित्रांनो आपल्यातील बरेच जण देवी देवतांची अगदी मनापासून पूजा आमच्या करतात आणि त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करून आपले जीवनामध्ये जे काही आपल्याला हवे आहेत. आणि मित्रांनो ते प्राप्त करण्याचा हे प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत की जे आपण अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने आपल्या घरामध्ये केले तरी यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात.\nआणि आपल्याला जे काही हवे आहे ते आपण नक्की मिळवू शकतो.मित्रांनो जर तुम्हीही देवघरात बसून पूजा करत असाल, देवाना स्नान घालत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असू शकतो. रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाचे स्नान झाल्यानंतर तुम्ही ही एक वाटीभर वस्तू घरात देवघराच्या मधोमध ठेवा. तुम्ही विचार सुद्धा केला नसेल असे लाभ तुम्हाला होतील आणि अनुभव येतील, चमत्कार घडतील, घरात सुखसमृद्धी नांदेल, तुमची पूजा सफल होईल. श्रीमंती येइल, पैसे कधीही कमी पडणार नाही. तर रोज सकाळी पूजा झाल्यानंतर ही एक वस्तू वाटीमध्ये नक्की ठेवा.आता ती वस्तू म्हणजे बऱ्याच वेळा स्वामींच्या केंद्रात किव्वा मठात सेवा करताना हे सांगितल जात.\nमित्रांनो बरेचसे लोक ही वस्तु सध्या ठेवत सुद्धा असतील पण बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहीत नसेल. तर जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहितीमित्रांनो सर्वात आधी देवपूजा झाल्यावर आपल्याला थोडे दूध त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ठेवायचे असते. जसा आपण सकाळी नाश्ता करतो तसच देवतांना सुद्धा हा प्रसाद दाखवलाच पाहिजे. तुम्ही फक्त साखर पण ठेऊ शकतात. पण दूध देखील ठेवल्यास ते अत्यंत लाभदायक असते.त्याने देवता प्रसन्न होतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात, व आपल्यावर कृपा देखील करतात. तर तुम्ही सुद्धा देवपूजा झाल्यानंतर एक वाटीत देवघराच्या मधोमध थोडी साखर आणि दूध ठेवा तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवत असाल किव्वा नाही.\nपण मित्रांनो दुपारी ते दूध आणि साखर तेथून उचलून घ्या व घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून दया. आणि अस रोज करा याचा तुमच्या जीवनात प्रभावी परिणाम होतील आणि या उपायामुळे त्याने देवता प्रसन्न होतात आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात.मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज सकाळी देवघरात देवांची पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच देवघराच्या मधोमध एका वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवा आणि मित्रांनो जेव्हा दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल किंवा दाखवत नसाल तरी दुपारी ते दूध आणि साखर टाकलेली आहे ते तुम्ही तिथून उचलून घ्या.\nआणि घरातल्या सगळ्या लोकांना थोडे थोडे प्रसाद म्हणून द्या. आणि मित्रांनो हा सहज साधा उपाय तुम्ही रोज करा रोज सकाळी असं दूध साखर देवघरात नक्की ठेवा. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहण��र नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/17868/", "date_download": "2022-09-25T20:50:23Z", "digest": "sha1:T23NCU2FYTWPURIVHYN5DPY35H3LDPJ3", "length": 16059, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "घाट, नदीचे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : ��५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nघाट, नदीचे : नदीच्या पात्रात उतरणे सुलभ व्हावे, तसेच स्नानसंध्या, धुणेपाणी, धार्मिक कृत्ये इ. गोष्टी करणे सोईचे जावे, म्हणून नदीवर दगडी पायऱ्या, बुरुज, फरशा यांच्या केलेल्या रचनेस घाट म्हणतात. घाट बांधण्याची पद्धती व कल्पना खास भारतीय आहे. भारतातील गंगा, यंमुना, गोदावरी, कृष्णा यांसारख्या सर्व मोठ्या नद्यांवर, पुण्यक्षेत्रांच्या ठिकाणी घाट बांधले आहेत. नदीवर घाट बांधणे, हे मोठे पुण्यकर्म मानले जाते. पेशवे, अहिल्याबाई होळकर यांनी अनेक घाट बांधले. घाटांची नावे त्यांच्या वापराप्रमाणे किंवा बांधणाऱ्यांच्या नावांप्रमाणे असतात.\nसतराव्या शतकामध्ये रजपूत राजे-महाराजांनी बनारस येथे वैशिष्ट्यपूर्ण घाट बांधले. नागपुरच्या राजाचा गोशाळा घाट, अहिल्यादेवींचा नर्मदेवरील महेश्वरी घाट, उज्जयिनीचा घाट वगैरे प्रसिद्ध आहेत. घाटांच्या पायऱ्यांच्या वरती राजवाडे असून पायऱ्यांचे टप्पे सपाट भागांनी तोडलेले असतात. या सपाट भागांवर धार्मिक विधींसाठी पंडे छत्र्या ठोकून बसतात.\nहरद्वार, मिर्झापूर, मोंघीर या ठिकाणी घाट आढळतात. तलावांनाही घाट ब���ंधण्याची पद्धती उत्तर भारतात होती. पाण्याची पातळी जेथवर पोहोचते, तेथे हे घाट सरळ व मजबूत असतात. परंतु वरती अनेक गच्च्या, खिडक्या, छत्र्या नाजुक तीरांवर (ब्रॅकेट) आधारलेल्या असतात. जाळीदार खिडक्या, स्तंभयुक्त ओवऱ्या, सज्जे यांच्या रचनेमुळे घाटाच्या खालच्या बाजूच्या सलग दगडी पायऱ्या आणि वरचे हलके बांधकाम यांच्यातील नयनमनोहर विरोधाभास दृष्टोत्पत्तीस येतो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26327/", "date_download": "2022-09-25T21:25:21Z", "digest": "sha1:KPIGOTR24QHSPXLUCE6YK4HY4JSE4G3F", "length": 21569, "nlines": 232, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "अली – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nअली : (सु. ६००—२४ जानेवारी ��६१). इस्लामी परंपरेतील चौथा खलीफा मुहंमद पैगंबरांचा चुलत भाऊ व जावई. त्याचे संपूर्ण नाव अली बिन अबू तालिब. फातिमा ही त्याची पत्‍नी व हसन-हुसेन हे पुत्र. खदीजानंतर मुहंमदांचा तोच पहिला किंवा दुसरा अनुयायी होय. ज्या दहा व्यक्तींवर मुहंमदांचा प्रत्यक्ष अनुग्रह झाला होता, त्यात अलीही होता. तसेच दुसरा खलीफा⇨उमर याने आपल्या मृत्युसमयी खलीफा होण्यास पात्र असणाऱ्‍या ज्या सहा व्यक्तींची निवड केली होती, त्यांतही अली होता.\nमुहंमद पैगंबरांस मक्केहून मदीनेस (यस्रिब) गुप्तपणे निघून जाण्यास अलीने मदत केली होती. एका तेबूक लढाईचा अपवाद सोडल्यास जवळ-जवळ सर्वच लढायांत अली मुहंमदांबरोबर होता. तेबूकच्या लढाईच्या वेळी अलीवर मदीनेच्या संरक्षणाची जबाबदारी होती. ६२८ मध्ये फदक येथील ज्यू जमातीविरुद्धच्या लढाईचे नेतृत्व अलीने एकट्यानेच केले होते. ६३० मध्ये मुहंमदांनी त्याला मीना येथे लोकांपुढे कुराणातील ९ व्या सूरेचे जाहीर वाचन करण्यासाठी पाठविले होते. ६३१-३२ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली येमेनची लढाई झाली आणि परिणामी हमदानींनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला.\nखलीफा उमर यास अलीनेच इस्लामी कालगणना (हिजरी सन) सुरू करण्याचा सल्ला दिला होता. खलीफा ⇨उस्मानविरुद्ध जेव्हा असंतोष पसरला, तेव्हा उस्मान व असंतुष्ट लोक यांच्यात अलीनेच मध्यस्थी केली. लोकांचा अलीवर विश्वास होता. खलीफा उस्मानच्या खुनानंतर अलीची खलीफा म्हणून निवड झाली आणि २४ जून ६५६ रोजी मदीना येथे त्याला खलीफाची वस्रे बहाल केली गेली. नंतर तो मदीना सोडून आयेशा, तलह आणि झुबेर यांचे बंड मोडून काढण्यासाठी बसरा येथे गेला. ४ डिसेंबर ६५६ रोजी त्याने त्यांचा पराभव केला.‘उंटाची लढाई’म्हणून ही लढाई प्रसिद्ध आहे. याच वर्षी त्याने इराकमधील कूफा जिंकून घेतले आणि आपली राजधानी मदीनेहून कूफा येथे हलविली, जुलै ६५७ मध्ये त्याने रक्काजवळ युफ्रेटीस नदी पार करून मुआवियाशी सतत दोन महिने लढा दिला. अली हा अत्यंत शूर व अनुभवी योद्धा होता आणि ही लढाईही त्याने जवळजवळ जिंकलीच होती तथापि खलीफापदाचा निर्णय लवादामार्फत करण्याचे मान्य करणे भाग पडल्यामुळे त्याला खलीफापद गमवावे लागले. लवादाची कल्पना अलीने मान्य केल्यामुळे त्याच्या पक्षात फूट पडून संघर्ष सुरू झाला.‘ईश्वराशिवाय कोणाचाही निर्णय असू शकत नाही ’, अशी त्यांतील एका पक्षाची घोषणा होती. त्यांनी अली, उस्मान व मुआविया हे अश्रद्ध व धर्मद्रोही असून त्यांच्याविरुद्धच धर्मयुद्ध करावयास हवे असे प्रतिपादन केले. या वेळेपासून हा पंथ ‘खारिजी’ (म्हणजे फुटीर किंवा वेगळे झालेले) म्हणून ओळखला जाऊ लागला.\nअलीने १७ जुलै ६५९ रोजी खारिजींचा नारवान येथे संपूर्ण पराभव केला तथापि मुआवियाचे पारिपत्य करण्यासाठी त्याला पुरेसा अवधी मिळाला नाही, कारण अब्द अल्-रहमान बिन मुल्जम नावाच्या खारिजीने अलीचा तो मशिदीत प्रवेश करत असताना खून केला.\nअली मदीना येथे असताना त्याची मते प्रमाणभूत मानली जात आणि कठीण प्रश्नावर त्याचा सल्ला घेतला जाई. तो वृत्तीने अत्यंत धार्मिक व उदार होता. कुशल राज्यकर्ता मात्र त्याला म्हणता यावयाचे नाही. शिया पंथात त्याला मुहंमद पैगंबरांच्या खालोखाल आदराचे स्थान आहे. शियांच्या मते अली हा ईश्वराचा मित्र\n(‘वली अल्ला’) आहे त्यामुळेच त्याच्या शब्दाला पावित्र्य प्राप्त होते. शिया पंथातील सर्वच पंथोपपंथांच्या मते अली हा इस्लाममधील सर्वश्रेष्ठ संत असून ह्या गुणामुळेच तो मुहंमदांहून वेगळा आहे. मुहंमद हे एकमेव\n‘नबी’म्हणजे ईश्वराचे प्रेषित आहेत. अली हा ‘इमाम’, ‘योद्धा’ व ‘संत’ होता, याबाबत सर्व शिया पंथोपपंथांचे एकमत आहे. शौर्य व संतत्व ह्या गुणांविषयी अलीसंबंधी अनेक आख्यायिका आहेत. त्याने केलेल्या अनेक अद्‌भुत चमत्कारां-संबंधीही आख्यायिका आहेत. त्याच्या कूफाजवळील कबरीभोवती शियांनी अल्-नजफ हे शहर वसविले [→ शिया पंथ].\nशियांमधील नुसैरी हा उपपंथ अलीला ईश्वारावतार मानतो. अली हा त्रयदेवांतील (ट्रिनिटी) पहिला देव आहे, असे ते मानतात. हा नुसैरी पंथ इराणमध्ये अजूनही ‘अली-इलाही’ ह्या नावाने ओळखला जातो.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगी��� भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/04/blog-post_64.html", "date_download": "2022-09-25T21:21:42Z", "digest": "sha1:22Y2KBWP3WAV2FPDOZU4G446QOSH5LO2", "length": 19910, "nlines": 161, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मुंबई-पुण्यात सगळ्या सवलती रद्द; नागरिक लॉकडाऊन पाळत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंचा निर्णय - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र राष्ट्रीय मुंबई-पुण्यात सगळ्या सवलती रद्द; नागरिक लॉकडाऊन पाळत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंचा निर्णय\nमुंबई-पुण्यात सगळ्या सवलती रद्द; नागरिक लॉकडाऊन पाळत नसल्यामुळे उद्धव ठाकरेंचा निर्णय\nमुंबई, 21 एप्रिल : मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन असूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. लोक निर्बंध नियम पाळत नसल्याचं लक्षात आल्यामुळे अपेक्षित लॉकडाऊन सवलती देता येणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केल्याने शासनाने हा निर्णय घेतलेला आहे.\nकोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी लॉकडाऊन मध्ये आणलेली शिथिलता मुंबई- पुणे भागासाठी रद्द केली असून अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. 20 एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरविल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती. तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.\nगेल्या 24 तासांत राज्यात 552 नवीन रुग्ण दाखल झाले, यातले 419 एकट्या मुंबई महानगरात सापडले आहेत. दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू राज्यात नोंदला गेला. आजपर्यंत मुंबईत 3451 रुग्ण झाले आहेत, तर 151 मृत्यू झाले आहेत. आज 150 पूल गुणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आतापर्यंत राज्यात करुणा बाधित 722 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.\nराज्यात अन्यत्र लॉकडाऊन शिथिलता\nलॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने 17 एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली असून मुंबई आणि पुण्यासाठी ती लागू असेल. म्हणजेच 17 एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई आणि पुण्यासाठी लागू राहील. उर्वरित राज्यात 17 एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.\nई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे . त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणं यांचीच वाहतूक करता येईल.\nफरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील.\nबांधकामंदेखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील. तसंच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून घ्यायचं आहे. राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसेच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसेच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण ��रण्यावर प्रतिबंध राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्��ापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66231", "date_download": "2022-09-25T20:03:31Z", "digest": "sha1:QMF4VGHGHAMJ56NL46VOD3Q2SVH775OS", "length": 43566, "nlines": 272, "source_domain": "mahasamvad.in", "title": "नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री कु.आदिती तटकरे - महासंवाद", "raw_content": "\nनाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री कु.आदिती तटकरे\nin रायगड, जिल्हा वार्ता\nअलिबाग, दि.01 (जिमाका):– जिल्ह्यातील नागरिकांना माझी वसुंधरा, गरूडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कातकरी उत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा तत्परतेने देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.\nअलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे 01 मे, महाराष्ट्र दिनाच्या 62व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मिनल दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य लेखा व‍ वित्त कार्यकारी अधिकारी विकासी खोळपे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.भूषण साळवी, निवृत्त ॲडमिरल एल. रामदास हे सपत्नीक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.\nपालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, आपला रायगड जिल्हा हा वार्षिक नियोजन विकास निधीचे संपूर्ण विनियोजन करण्यात राज्यात अव्वल स्थानी आहे. प्रत्येक समाज घटकांचा सर्वकष विचार व विकास साधण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जगभरात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या “राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती” योजनेच्या निकषांत सुलभता व सहजता आणून विद्यार्थ्यांना 100 टक्के लाभ देण्यात यश मिळाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यातून पोस्ट व प्रि-मॅट्रीक स्कॉलरशिप, स्वाधार, रमाई आवास, वसतिगृहे व निवासी शाळा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास व बार्टीमार्फत जिल्हावासीयांना सहाय्य उत्तमरित्या होत आहे.\nअलिबाग तालुक्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाबाबत त्या म्हणाल्या की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा अलिकडेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून रायगडकरांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व भविष्यातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांची पहिली तुकडी नुकतीच सुरू झाली आहे, या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करुन ��ेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याशिवाय जिल्ह्यातील दळणवळणासाठी सार्वजनिक बांधकामांतून अलिबाग-रोहा रस्ता, पोयनाड नागोठणे रस्ता, पाली-पाटणूस व मुरूड-रोहा-कोलाड-पुणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत.\nआरोग्य संपन्न रायगड जिल्हा करण्यासाठी शासकीय वैद्यकीय यंत्रणांमध्ये अद्ययावतीकरण व बळकटीकरण या माध्यमातून जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे-उपकेंद्रे, जिल्हा-उपजिल्हा रुग्णालये, मानगांव ट्रॉमा केअर सेंटर्स, भुवनेश्वर रोहा येथील स्त्री व नवजात बाल रुग्णालय बांधणीसाठी आवश्यक त्या विकासप्रकीया प्राधान्याने पार पडत आहे.\nआरोग्य विभाग, जिल्हा रायगड परिषद मार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी एकूण 59 हजार 152 चे उद्दिष्ट असून माहे मार्च 2022 अखेर 55 हजार 373 लाभार्थी मातांची नोंदणी करण्यात आली आहे. एकूण उद्दिष्टांच्या 94 टक्के काम झाले आहे. तसेच जननी सुरक्षा योजनेंतर्गत एकूण 5 हजार 697 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून माहे मार्च 2022 अखेर एकूण 2 हजार 598 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहेत.\nरायगड जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अद्याप लसीकरण न झालेल्यांना या निमित्ताने लसीकरणासाठी पुढे यावे, असे जनतेला आवाहन करीत त्या पुढे म्हणाल्या, शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्व-उत्पन्नाचा 5 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी नाविणपूर्ण योजनेमार्फत राबविण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत. गडकिल्ले, अभयारण्य, निथळ समुद्रकिनारे हे आपले वैभव जपण्यासाठी व येथील सौंदर्यामध्ये अधिक भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमार्फत साधण्यात मोठे यश मिळाले आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, महत्त्वाची धार्मिक स्थळांवरील पायाभूत सोई-सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी सुमारे 40 कोटींहून अधिक निधी विकासकामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून वितरीत करण्यात येत आहे.\nजिल्ह्यातील थोर स्वातंत्रसेनानी-क्रांतिकारकांची स्मारके व वीरभूमीचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या वास्तूंच्या विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याची ही पंचाहत्तरी हा सूवर्णकाळ ज्यांच्यामुळे आपण अनुभवत आहोत, असे थोर स्वातं��्रसेनानी-क्रांतिकारकांची स्मारके व वीरभूमीचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या वास्तूंचे जतन, संवर्धन व सौंदर्यीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. ज्यामध्ये सरदार तानाजी मालुसरे स्मारक-उमरठ, शिवतीर्थ समरभूमी-उंबरखिंड-खालापूर, विरमाता जिजामाता समाधी-पाचाड, महाड, शहीद निलेश तुणतुणे स्मारक-अलिबाग, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक-पनवेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक-महाड, हुतात्मा हिराजी पाटील स्मारक-कर्जत, अलिबाग चरी येथील शेतकरी स्मारक, व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते कॅप्टन यशवंतराव घाडगे स्मारक-माणगाव, उरणचा चिरनेर सत्याग्रह, शेषनाथ वाडेकर स्मारक-अलिबाग, आचार्य विनोबा भावे यांचे गागोदे येथील स्मारक, सरखेल कान्होजी आंग्रे स्मारक-अलिबाग, हुतात्मा स्मारक-पेण आदींचा समावेश आहे.\nप्राकृतिक सौंदर्यासह ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा असलेला आपला जिल्हा, येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना पर्यटकांना, अभ्यासकांना कायम आकर्षित करतात. जिल्ह्याचा 50 टक्के भाग हा ग्रामीण भाग असून शेतीवर आधारित ग्रामीण पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून थेट रोजगारनिर्मितीच्या विचारातून येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील विविध लोकप्रिय ठिकाणाकडे लक्ष वेधणारी कार्ये घडत आहेत. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल रुपये 45 कोटी 80 लाख 56 हजार इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता व त्यापैकी पहिल्या टप्प्यातील रुपये 19 कोटी 55 लाख 99 हजार इतका निधी वितरणासाठी मान्यता मिळविण्यात यश आले आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, मुरूड, श्रीवर्धन, अलिबाग या ब-वर्ग पर्यटन स्थळांना सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, अष्टविनायक परिमंडळाचा सर्वांगीण विकास आदी माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात वास्तव्य करण्यास व हे जिल्ह्यातील वैभव अनुभवण्यासाठी प्रेरित करुन रोजगार उपलब्ध करण्याचा मानस आहे. डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राचे भूमीपूजन झाले आहे. भविष्यात भावी पिढीला रायगड जिल्ह्यात पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र उपलब्ध होणार आहे.\nरेवस-रेड्डी सागरी मार्ग होत असताना त्याला जोडून असलेले रस्ते-खाडीपूल यांचादेखील त्यात समावेश व्हावा, अशी विनंती रायगड जिल्ह्याची पालकमंत्री ���ा नात्याने मी शासनाला केली होती असे स्पष्ट करून पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, समुद्रसफारीचा आनंद देणाऱ्या या महामार्गाचा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सहभाग भविष्यात नक्कीच असणार आहे. वातावरणीय बदल, चक्रीवादळे होणे, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भूस्खलन आदी दुर्देवी घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफ पथक उभारणीसाठी बेसकॅम्प लवकरच उभारला जाईल. अशा परिस्थितींमध्ये कार्यान्वित असणाऱ्या महसूल व आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल यंत्रणा, इमारतींचे बांधकाम व अद्ययावतीकरण या कामांना प्राधान्याने यशपथावर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. महाड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागा प्रदान होणे, हा त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा आहे.\nआपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी पहिली महिला मेट्रो पायलट रोह्याची गार्गी ठाकूर त्याचबरोबर नाविण्यपूर्ण कल्पनेतून वणवा विरोधी ड्रोन बनविणाऱ्या श्री.रतिश पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यात माझी वसुंधरा, कातकरी उत्थान अभियान, गरूडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र असे उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे, जिल्ह्यात पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्थाही उत्तम प्रकारे सांभाळली जात आहे, यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.\nशेवटी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून कायम असेल. यासाठी आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लाभेल, अशी आशा व्यक्त करून पालकमंत्री कु.तटकरे यांनी पुनःश्च एकदा सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nपालकमंत्री कु.तटकरे यांनी ध्वजारोहणानंतर संचलनासाठी उपस्थित विविध दलांचे खुल्या जीपमधून फिरून पाहणी केली. यावेळी पोलीस, होमगार्ड, वाहतूक पोलीस विभागातील जवानांनी उत्कृष्ट संचलन केले. तसेच पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक, बिट मार्शल अशा विविध वाहनांनीही संचलनात भाग घेतला.\nयावेळी श्री.अभिषेक जावकर या तरुण उद्योजकाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माथेरान येथे पेट्रोलिंगसाठी मदत व्हावी, ��ाकरिता दोन उत्कृष्ट घोडे प्रशासनाला सुपूर्द केले.\nपालकमंत्र्यांच्या हस्ते परिवर्तन कार्यपुस्तिकेच्या\nदुसऱ्या अंकाचे प्रकाशन संपन्न\nमहाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “जानेवारी ते एप्रिल 2022” या कालावधीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामकाजाची मांडणी “परिवर्तन” च्या दुसऱ्या अंकाद्वारे सर्वांसमोर करण्यात आली. या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.\nप्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून “परिवर्तन” घडवून आणण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन शेतकरी, कातकरी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कातकरी उत्थान अभियानांतर्गत “सप्तसूत्री” उपक्रम, जिल्ह्यातील युवक-युवर्तीमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता वाढण्यासाठी “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” ही संकल्पना आणि निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी “माझी वसुंधरा” हे अभियान राबवित आहे. जिल्हा प्रशासन करीत असलेल्या कामांची सचित्र मांडणी “परिवर्तन” या अंकाद्वारे दर चार महिन्यांनी प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 या चार महिन्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचा मागोवा घेणाऱ्या “परिवर्तन” कार्यपुस्तिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन दि.26 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे व इतर अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.\nसर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा”, “कातकरी उत्थान अभियान” आणि “गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या समारंभात महाराष्ट्र पोलिस दलात सेवेत सतत पाच वर्षे उत्तम काम केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस हवालदार अजय मोहिते, महिला पोलीस हवालदार नीलम नाईक, पोलीस नाईक प्रशांत घरत यांना देण्यात आले.\nतसेच मे.मॅक ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, महाड, मे.फाति जनरल इक्विपमेंट्स् प्रायव्हेट लिमिटेड, महाड या लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार देण्यात आला.\nयावेळी जिल्हा क्रीडा पुरस्काराने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (कुस्ती) राजाराम बाजीराव कुंभार, गुणवंत खेळाडू (पुरुष) (वॉटरपोलो) भूषण गणपत पाटील, गुणवंत खेळाडू (महिला) (कुस्ती) कु.नेहा चंद्रकांत पाटील, गुणवंत खेळाडू (दिव्यांग) (कयाकिंग/कनोईंग) देविदास महादेव पाटील, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (मैदानी) गजानन तुकाराम भोईर, गुणवंत खेळाडू (पुरुष) (कुस्ती) दिवेश दत्तात्रय पालांडे, गुणवंत खेळाडू (महिला) (कबड्डी) कु.तेजा महादेव सपकाळ, गुणवंत खेळाडू (दिव्यांग) (मैदानी) विशाल विश्वनाथ जगताप यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nत्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल बाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माजी शासकीय अभियोक्ता तथा भरोसा सेलच्या सदस्या ॲड. नीला तुळपुळे, सखी सेंटर तथा भरोसा सेलच्या सदस्या ॲड.गीता म्हात्रे यांनाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तृतीय वर्ष बी.एस.सी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी व पी.एन.पी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा दिलीप चेरफळे हिचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सुश्री जाकिया उमर कारभारी, महाड, सुश्री नजमा उमर कारभारी, महाड, सुश्री मेघना बाबूलाल वर्मा, पनवेल या तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप करण्यात आले.\nयानंतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाले.\nया कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस विभागाच्या “महिला दिन विशेष” या पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरण झालेल्या नवीन जंजिरा सभागृहाचे उद्घाटनही संपन्न झाले.\nया संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चेऊलकर व अजित हरवडे यांनी केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nत्रिस्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत विकास व्हावा – पालकमंत्री उदय सामंत\nविकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेवू – उपमुख्यमंत्री अजित पवार\nविकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेवू - उपमुख्यमंत्री अजित पवार\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2022-09-25T20:54:31Z", "digest": "sha1:C4V67DCFFAVVTHB3S4OKLH52QMS72KSX", "length": 15938, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आग्रा घराणे - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआग्रा घराणे हे एक उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतातील घराणे आहे. याचा उगम नौहर बानीमध्ये सापडतो. नौहर बानीचा मागोवा १४व्या शतकातील अलाउद्दीन खिलजीच्या काळापर्यंत घेता येतो.\nअंजनीबाई लोयलेकर -आ��्रा+जयपूर घराणे\nपंडित अरुण कशाळकर ऊर्फ रसदास\nउस्ताद असद अली खान\nउस्ताद काले खान ऊर्फ सरसपिया\nमास्टर कृष्णराव -आग्रा+जयपूर घराणे\nउस्ताद खादीम हुसेन खान ऊर्फ साजनपिया\nगजाननराव जोशी -आग्रा+जयपूर+ग्वाल्हेर घराणे\nउस्ताद गुलाम अब्बास खान\nउस्ताद फैयाझ खान ऊर्फ प्रेमपिया\nभास्करबुवा बखले -आग्रा+ग्वाल्हेर+जयपूर घराणे\nउस्ताद मेहबूब खान ऊर्फ दरसपिया\nपंडित यश पाल ऊर्फ सगुण पिया\nउस्ताद युनुस हुसेन खान ऊर्फ दर्पण\nपंडित डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर\nराम मराठे -आग्रा+जयपूर घराणे\nउस्ताद लताफत हुसेन खान ऊर्फ प्रेमदास\nश्रीमती ललित जे. राव\nउस्ताद विलायत हुसेन खान ऊर्फ प्राणपिया\nउस्ताद शराफत हुसेन खान ऊर्फ प्रेमरंग\nपंडित सत्य देव शर्मा जालंदर वाले\nपंडित हरीश चंदर बाली\nपंडित श्रीकृष्ण हळदणकर ऊर्फ रसपिया\nआग्रा घराणे · इंदूर घराणे · ग्वाल्हेर घराणे · किराणा घराणे · जयपूर घराणे · बनारस घराणे · मेवाती घराणे\nअजित कडकडे · अब्दुल करीम खाँ · अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) · उस्ताद अमीर खान · कुमार गंधर्व · के.जी.गिंडे · गजाननबुवा जोशी · दिनकर कैकिणी · जगन्नाथबुवा पुरोहित · पंडित जसराज · पंडित त्र्यंबकराव जानोरीकर · जितेंद्र अभिषेकी · डागर बंधू · निवृत्तीबुवा सरनाईक · दत्तात्रेय विष्णू पलुस्कर · विष्णू दिगंबर पलुसकर · फिरोज दस्तूर · बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर · विष्णू नारायण भातखंडे · भास्करबुवा बखले · भीमसेन जोशी · भूपेन हजारिका · मल्लिकार्जुन मन्सूर · माधव गुडी · यशवंतबुवा जोशी · वसंतराव राजूरकर · श्रीकृष्ण नारायण रातंजनकर · रामकृष्णबुवा वझे · रामचंद्र गणेश कुंदगोळकर · राम मराठे · राहुल देशपांडे · वसंतराव देशपांडे · विनायकराव पटवर्धन · विजय सरदेशमुख · शरद साठे · शिवानंद पाटील · शौनक अभिषेकी · श्रीकांत देशपांडे · संजीव अभ्यंकर · सवाई गंधर्व · सुरिंदर सिंग · सुरेशबाबू माने\nआशा खाडिलकर · इंदिराबाई खाडिलकर · किशोरी आमोणकर · केसरबाई केरकर · गंगूबाई हानगल · गिरिजा देवी‎ · पद्मावती शाळिग्राम · परवीन सुलताना · प्रभा अत्रे · मंजिरी केळकर · माणिक वर्मा · मालिनी राजूरकर · सरस्वतीबाई राणे · सिद्धेश्वरी देवी · सुमती मुटाटकर · हिराबाई बडोदेकर · रोशन आरा बेगम · मोगूबाई कुर्डीकर\nराग अंजनी कल्याण · राग अडाणा · राग अडाणाबहार · राग अभोगी कानडा · राग आसावरी · राग ओडव आसावर��� · राग काफी · राग कामोद · राग केदार · राग केसरी कल्याण · राग खट · राग खमाज · राग खंबावती · राग गांधारी · राग गावती · गुजरी तोडी · राग गोरख कल्याण · राग गोवर्धनी तोडी · राग गौड मल्हार · राग गौरी · राग चंद्रकांत कल्याण · राग चंद्रनंदन · राग चांदनी केदार · राग चांदनी बिहाग · राग छाया बिहाग · राग जलधर केदार · राग जैत कल्याण · जोड राग · राग जोग · राग जोगकंस · राग जौनपुरी · राग झिंझोटी · थाट · रागाचे थाट · राग तिलंग · राग तिलक कामोद · राग दिनकी पूरिया · राग दीपक · राग दुर्गा · राग देवकंस · राग देशकार · राग देस · राग देसी · राग धानी · राग नंदकंस · राग नट · राग नटभैरव · राग नारायणी · राग पंचम ललत · राग पटदीप · राग परज · राग पहाडी · राग पूरिया · राग पूरिया कल्याण · राग पूरिया धनाश्री · राग पूर्वी · राग बरवा · राग बसंत · राग बसंतबहार · राग बसंतीकेदार · राग बहार · राग बागेश्री · राग बिभास · बिहाग · राग भटियार · राग भीमपलासी · राग भूप · राग भूपेश्वरी · राग भैरव · राग भैरवबहार · राग भैरवभटियार · राग मधुकंस · राग मधुवंती · राग मलुहा केदार · राग मल्हार · राग मारुबिहाग · राग मालकंस · राग मालगुंजी · राग मियाँ मल्हार · राग मुलतानी · राग यमन · राग राजेश्वरी · राग रामदासी मल्हार · राग ललत · राग ललितागौरी · राग शंकरा · राग शुद्ध कल्याण · राग शुद्ध गुणकली · राग शुद्ध नट · राग श्याम कल्याण · रागेश्री · श्री (राग) · राग सावनी कल्याण · राग सावनी नट · राग सोरठ · राग सोहनी · रागातील स्वर · राग हरिकंस · राग हेम बिहाग · राग हेमंत · राग हेमावती · · ·\nहिंदुस्तानी संगीतातील ताल व तालवादक\nत्रिताल · रूपक · केरवा · झपताल · चौताल · एकताल · भजनी · आदिताल · फ़रदोस्ता · दीपचंदी · रूपकडा · आडाचौताल · गणेशताल · लक्ष्मीताल · मत्तताल · रुद्रताल · शिखरताल · ब्रह्मताल ·\nउस्ताद अहमदजान तिरखवा · चंद्रकांत कामत · भरत कामत · अल्लारखा · विजय घाटे · सुरेश तळवलकर · प्रशांत पांडव · अविनाश पाटील · निखिल फाटक · भाई गायतोंडे · लक्ष्मण पर्वतकर · रिंपा शिवा · झाकिर हुसेन · शिवानंद पाटील · जगन्नाथबुवा पुरोहीत\nहिंदुस्तानी संगीतातील प्रचलित वाद्ये\n· अलगुज · ऑर्गन · एकतारी · कोंगा · क्लॅरिनेट · खंजिरी · घटम · चर्मवाद्य · चिपळी · जलतरंग · झांज · टाळ · डग्गा · डफ · डमरू · ड्रम · ढोल · ढोलकी · तबला · तंतुवाद्य · तंबोरा · तार शहनाई · ताशा · तुतारी · नगारा · नादस्वरम · पखवाज · पावा · पिपाणी · पि��ानो · पुंगी · फिडिल · बाजा · बाजाची पेटी · बासरी · बोंगो · मॅन्डोलिन · मंजिरी (वाद्य) · मृदंग · रुद्र वीणा · लाऊ · विचित्र वीणा · वीणा · व्हायोलिन · शंख · संतूर · संबळ · संवादिनी · सनई · सरोद · सारंगी · सूरबहार · स्वरमंडळ · हार्मोनियम ·\nहिंदुस्तानी संगीतातील अप्रचलित लुप्तप्राय वाद्ये\n· घांगळी · झर्झर · झींगा · झेंगट (वाद्य) · पायपेटी · पिनाकी · भांगसर सारंगी · चिकारा · · ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/668", "date_download": "2022-09-25T20:25:25Z", "digest": "sha1:Y6PHRJ4UV55EGWXTQUJQUJPO6FCYNNIH", "length": 14020, "nlines": 238, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "शेतकरी आंदोलनात महामार्ग नेहमी कसे काय रोखले जाऊ शकतात? सर्वोच्च न्यायालयाने केला सवाल… – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nशेतकरी आंदोलनात महामार्ग नेहमी कसे काय रोखले जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने केला सवाल…\nशेतकरी आंदोलनात महामार्ग नेहमी कसे काय रोखले जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने केला सवाल…\nदै चालु वार्ता वृत्तसेवा /\nनवी दिल्ली : शेतकरी आंदोलनात महामार्ग नेहमी कसे काय रोखले जाऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने केला सवाल… केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दिल्लीशी इतर राज्याचे जोडलेले मार्ग कायम रोखून धरले जात आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरूवार) कडक पवित्रा घेतल्याचे दिसून आले,\nतसेच, निवारण हे न्यायालयीन स्वरूप, आंदोलन किंवा संसदीय वादविवादांद्वारे होऊ शकते. परंतु महामार्ग कसे अडवले जाऊ शकतात आणि हे कायमचे घडते ते कुठे संपतय ‘, दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे नेतृत्व करत असलेले न्यायमूर्ती एस के कौल यांनी नोएडाच्या रहिवाशांच्या याचिकेवर सुनावणी करताना टिप्पणी केली की, सततच्या आंदोलनांमुळे प्रवाशांना त्रास होत आहे. तसेच\nन्यायमूर्ती एम एम सुंदरेश यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी सरकार काय करत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही कायदा केला आहे पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हे तुमचं काम आहे. न्यायालयाकडे त्याची अंमलबजावणी करण्याचे कोणतेही साधन नाही. त्याची अंमलबजावणी करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, ‘न्यायमूर्ती कौल म्हणाले. तसेच, जर न्यायालयाने या प्रकरणावर काही निर्देश दिले, तर असे म्हटले जाईल की न्यायपालिका ही प्रशासकीय अधिकारांवर अतिक्रमण केले आहे. असं यावेळी त्यांनी म्हटलं.\nPrevious: चंद्रकांत पाटलांचा संजय राऊत यांना टोला \nNext: देशाच्या संरक्षणाची धुरा मराठी खांद्यावर ; एकाच वेळी देशाचे लष्कर प्रमुख आणि हवाईदल प्रमुख मराठी\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/06/today-Aurangabad-corona-update-news-06-.html", "date_download": "2022-09-25T20:33:35Z", "digest": "sha1:24V4FY44RN7G35M5IP2IVPXODVX5P2DW", "length": 6986, "nlines": 55, "source_domain": "www.loksawal.com", "title": "Corona Update : औरंगाबाद जिला मे 686 मरीजो पर जारी ईलाज, आज बढे 90 नए मरीज - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › Maharashtra › Corona Update : औरंगाबाद जिला मे 686 मरीजो पर जारी ईलाज, आज बढे 90 नए मरीज\nCorona Update : औरंगाबाद जिला मे 686 मरीजो पर जारी ईलाज, आज बढे 90 नए मरीज\nऔरंगाबाद जिला मे आज सुबह ९० कोरोना संक्रमीत मरीजों का इजाफा हुआ है जिससे अब कुल मरीजों कि संख्या १९३६ हो गई है. जिसमे ११५४ कोरोना संक्रमीत मरीज ठिक होकर घर वापस लौट चुके है वही ९६ मरीजों कि ईलाज के दौरान मौत हो गई है फिलहाल अब औरंगाबाद जिला मे ६८६ अ‍ॅक्टीव्ह मरीज है जिनपर ईलाज जारी है.\nआज मिले नए मरीजो कि जानकारी\nपिंपळगाव देवशी, गंगापूर (१), भवानी नगर (२), राधास्वामी कॉलनी (१), भारतमाता नगर, एन १२ (१), हर्सुल परिसर (१), गारखेडा परिसर (३), मिल कॉर्नर (२), अहिंसा नगर (१), शिवशंकर कॉलनी (१), आकाशवाणी परिसर (१), न्याय नगर (१), कैलास नगर (१), आंबेडकर नगर (२), एन ११ टी.व्ही सेंटर (२), एन आठ, सिडको (२), रोशन गेट (५), बीड बायपास रोड (१), हुसेन कॉलनी (३), हनुमान नगर (१), गादिया विहार, शंभू नगर (१), तोफखाना, छावणी (१), पीर बाजार उस्मानपुरा (३), भीमनगर, भावसिंगपुरा (२), जुनी मुकुंदवाडी (१),संजय नगर (२), पद्मपुरा (१),समता नगर (१), युनुस कॉलनी (१), जुना बाजार (१), जय भीम नगर (१), गौतम नगर (१), नॅशनल कॉलनी (२), लेबर कॉलनी (३), देवडी बाजार (१), वेदांत नगर (१), बुद्ध नगर, जवाहर कॉलनी (१), अल्तमश कॉलनी (१), पैठण गेट (१), रेहमानिया कॉलनी (१), पिसादेवी रोड (१), हर्सूल जेल (२९)अन्य (१) इन विभागों से कोरोना संक���रमीत मरीज पाए गए है. जिसमे २१ महिला और ६९ पुरुष शामील है.\n0 Response to \"Corona Update : औरंगाबाद जिला मे 686 मरीजो पर जारी ईलाज, आज बढे 90 नए मरीज\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/07/Aurangabad-MP-Imtiaz-Jaleel-Start-Mission-Tehsil.html", "date_download": "2022-09-25T21:01:27Z", "digest": "sha1:LBYB6XT4JS7PXS2WWA37NWSIIORVIDRH", "length": 15249, "nlines": 62, "source_domain": "www.loksawal.com", "title": "गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › मराठी बातमी › मुंबई › Maharashtra › गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील\nगोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील\nकाही अधिकारी, कर्मचारी व एजंटांनी तहसील कार्यालयाला बनविला आर्थिक शोषणाचा अड्डा – खासदार इम्तियाज जलील\nऔरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, निराधार, वृध्द व इतर सर्वसामान्य नागरीकांची कामे तालुक्यातील तहसील कार्यालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असुन त्यांच्यावर संबंधित अधिकारी व कर्मचारी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसल्याचे अनेक तक्रारी नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे करुन तहसील कार्���ालयातील काही अधिकारी व कर्मचारी कशा प्रकारे मानसिक त्रास देवुन आर्थिक शोषण करत असल्याचे निदर्शनास आणुन दिले. कामचुकारपणा व भ्रष्टाचारास खतपाणी घालणाऱ्या काही अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे तहसील कार्यालयाची प्रतिमा सर्वसामान्य जनतेसमोर मलीन होत असल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी नागरीकांचे प्रलंबित प्रश्न, कामे, समस्या, तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्यांच्या स्वत:च्या मार्गदर्शन व देखरेखीखाली औरंगाबाद लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यात मिशन तहसील या कार्यक्रमाची सुरुवात केली.\nतहसील कार्यालयात नेहमी नागरीकांची वर्दळ कायम असते, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आपआपसात समन्वय नसल्याने अनेक तक्रारी व कामे प्रलंबितच राहतात. तहसील कार्यालयात समस्या अथवा तक्रार घेवुन गेलेल्या नागरीकांचे वेळेवर काम होत नसुन अधिकारी व कर्मचारी एक दुसऱ्याकडे बोट दाखवत असल्याने नागरीकांना मनस्ताप होत आहे, जर कोणी धाडस करुन या सावळ्या गोंधळाची तक्रार वरिष्ठांकडे केल्यास त्याचे कामच होत नाही. उलट त्याची फाईलच गायब केली जात असल्याचे अनेक धक्कादायक प्रकरणे समोर असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.\nतहसील कार्यालयात शेत रस्ते, शेतकऱ्यांचे फेररफार संबंधी प्रकरणे, महसूल वसुली, दंड, गौण खनिजसंबंधी तक्रारी, वृक्षतोड, रोजगार हमी योजना, पीक कर्ज, पैसेवारी, कृषीविषयक कामे, पाणी व चारा टंचाई, गायरान जमीन, अतिक्रमण, दफन व स्मशान भुमीस जमीन, संजय गांधी, श्रावण बाळ, वृध्दपकाळ, राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजना, शेतकरी आत्महत्या अर्थ सहाय्य योजना प्रकरणे, राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, ओला, दुष्काळ, शेतजमीनी प्रकरणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व शिधापत्रिका, रेशन बाबतची महत्वाची कामे याव्यतिरिक्त रहिवासी, उत्पन्न, जात, भूमिहिन, दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र यासह इतर महत्वाचे विविध प्रकारचे दाखले तसेच आवश्यक कागदपत्रे घेण्यास येणाऱ्या तरुणांपासून ते वयोवृध्द लोकांना पैसे उकळण्याच्या हेतुने अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढतच आहे. सामान्य नागरीक तहसील कार्यालयात गेल्यावर त्यांचे काम एजंटामार्फतच करण्याची प्रथा असुन वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तक्रारदारास हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांच्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी नागरीकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे केली असुन या बाबी निदर्शास आणुन दिला आहेत.\nनागरीकांची तहसील कार्यालयात काम होत नसुन फक्त हेलपाटे मारावे लागत असल्याने आणि वरिष्ठ अधिकारी सुध्दा दुर्लक्ष करत असल्याने नाईलाजास्तव अनेक वेळा थेट टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचे प्रयत्न सुध्दा यापुर्वी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी केलेले आहे. अनेक प्रकरणात वरिष्ठांचे निर्देश तसेच मा.न्यायालयांचे आदेश असतांना सुध्दा मानसिक त्रास देवुन आर्थिक शोषण करण्याच्या उद्देशाने काही अधिकारी व कर्मचारी कामे करत नसल्याचे निदर्शनास आणुन दिल्याचे खासदार इम्तियाज यांनी सांगितल\nतक्रारदारांची अडवणुक करणे, प्रशासकीय नियम व मार्गदर्शक तत्वांचा भंग करणे, गैरवर्तवणुक करणे, अधिकारांचा गैरवापर करणे, शासकीय कामात दिरंगाई करुन कर्तव्यात कसुर करणे यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम मधील तरतुदींचा भंग होत असुन राजशिष्टाचार पाळला जात नसल्याची खेदजनक बाब असल्याची भावना व्यक्त करत, नागरिकांच्या तक्रारी तत्परतेने सोडवा, प्रलंबित कामे पूर्ण करा तसेच सर्व लोकप्रतिनिधींशी सौजन्यपुर्वक वागण्याचे निर्देश खासदार इम्तियाज जलील यांनी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले.\nमिशन तहसील कार्यक्रमाचा पहिला टप्पा दिनांक २० जुलै पासुन सुरु होत असुन पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयात नागरीकांचे वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न, समस्या, तक्रारी, कामे, अर्ज व निवेदनांंचा यशस्वीरित्या पाठपुरावा करुन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरीकांनी तहसील कार्यालयात जमा केलेल्या तक्रारीची छायांकित प्रतीसह लेखी अर्ज मिशन तहसील अंतर्गत औरंगाबाद शहरातील वार्डनिहाय कमिटी व जिल्हास्तरावर तालुकानिहाय कमिटीकडे स्पुर्द करण्याचे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.\n0 Response to \"गोर-गरीब जनतेला न्याय देण्यासाठी खासदार इम्तिया़ज जलील यांनी सुरु केले मिशन तहसील\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/29/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7/", "date_download": "2022-09-25T21:46:40Z", "digest": "sha1:OOTFQCIITQFFBREUY7G3AT3D5AYAD33M", "length": 9578, "nlines": 84, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "गोतोंडीत अस्तरीकरणविरोधात आंदोलन - Sakal - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nगोतोंडीत अस्तरीकरणविरोधात आंदोलन – Sakal\nगोतोंडीत अस्तरीकरणविरोधात आंदोलन – Sakal\nनिमगाव केतकी, ता.२९ : गोतोंडी (ता. इंदापूर) येथे नीरा डावा कालवा अस्तरीकरणाच्या विरोधात आज (ता.२९) इंदापूर -बारामती रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. कालव्याचे बळजबरीने अस्तरीकरण करण्याचा प्रयत्न केल्यास कोर्टात दाद मागू, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.\nकालव्याचे अस्तरीकरण झाल्यास शेकडो शेतकऱ्यांसह ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेस मोठा फटका बसणार असल्याने ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागास रस्ता रोको आंदोलन आंदोलनाचा इशारा दिला होता.\nअस्तरीकरणाच्या कामास शेतकऱ्यांचा विरोध वाढत चालला असून आहे. यावेळी बोलताना निवृत्त कृषी अधिकारी विठ्ठल पापत म्हणाले, या भागात पाऊस कमी पडतो म्हणून ब्रिटिशांनी त्याकाळी कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी दिले. कालव्याच्या पाझरावर शेतकऱ्यांचा पूर्ण हक्क आहे आणि सध्या त्यावर गदा आणण्याचे काम केले जात आहे. हे काम जर बळजबरीने करण्याचा प्रयत्न केला तर या विरोधात शेतकरी कोर्टात ज���ऊन दाद मागतील हे सरकारने लक्षात घ्यावे.\nसरपंच गुरुनाथ नलवडे म्हणाले, की शेतकऱ्यांना विचारत न घेता अस्तरीकरणाचा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. या विरोधात शेतकरी पेटून उठला आहे याची शासनाने तातडीने दखल घ्यावी\nयावेळी कर्मवीर कारखान्याचे माजी संचालक दिनकर नलवडे, अप्पासाहेब मारकड, कुंडलिक नलवडे, प्रहार संघटनेचे विशाल कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा कांबळे यांनी अस्तरीकरण्याच्या विरोधात तीव्र भूमिका मांडली.\nयावेळी उपसरपंच परशुराम जाधव, रामभाऊ काळे, रवी कांबळे, कैलास पाटील, शिवराम बनकर, संजय बिबे, आशा नांगरे, गजराबाई जाधव, सुवर्णा कांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा अभियंता आर. डी. झगडे, मंडल अधिकारी शहाजी राखुंडे व तलाठी प्रशांत कांबळे यांनी निवेदनाचा स्वीकार केला. यावेळी वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे व पोलिस पाटील राजश्री खाडे यांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nमुंबईत ऑरेंज अलर्ट, काय असतो नेमका अर्थ\nमेन करावी-आरोसमध्ये खोदाईचे चर धोकादायक – Sakal ...\nMushroom Farming: शेत जळाले, तरीही हार मानली नाही\nहक्काच्या पाण्यासाठी देऊळगाव महीत शेतक-यांचे शाेले ���्टाई ...\nजगाच्या तुलनेत भारतातील गहू दरवाढ मर्यादित – Agrow ...\n नाशिकमध्ये विक्री केला जातोय भे ...\n“राकेश टिकैत दो कौड़ी का आदमी” केंद्रीय गृह राज्यमंत्र्या ...\n…म्हणून केंद्र सरकारने केली कृषी कायदे रद्दची घोषण ...\nIndian Agriculture : सामान्य शेतकऱ्यांनी गुंफली यशमाला & ...\n पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यानं तयार केलं &# ...\nएसटी संप : गुणरत्न सदावर्तेंना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/indian-railway-recruitment-2022-for-various-posts-apply-online-3/", "date_download": "2022-09-25T20:18:57Z", "digest": "sha1:YDS26A5ER7FZ55OVIU3VHUFLKYRIJJB5", "length": 5849, "nlines": 140, "source_domain": "careernama.com", "title": "Indian Railway Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\n12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत भरती\n12वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – भारतीय रेल्वेने ईशान्य रेल्वे अंतर्गत क्रीडा कोट्यातील जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ner.indianrailways.gov.in/\nएकूण जागा – 21\nपदाचे नाव – खेळाडू\nशैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10+2 किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.\nउमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून गणित किंवा भौतिकशास्त्र या विषयासह 12वी उत्तीर्ण केलेली असावी.\nकोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा त्याच्या समकक्ष पात्रता.\nवयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत\nअर्ज शुल्क – 500/-\nनोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत\nहे पण वाचा -\nनिवड करण्याची पद्धत – रेल्वेमधील गट सी पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती चाचणीमधील कामगिरी आणि क्रीडा आणि शैक्षणिक कामगिरीचे मूल्यांकन या आधारे केली जाईल.\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nऑनलाईन अर्ज करा – click here\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/beed-dcc-bank-recruitment-2021-openings-for-chief-executive-officer-mham-592556.html", "date_download": "2022-09-25T20:24:31Z", "digest": "sha1:BGLUIJM5UPUPIPDZ7SL2XUJBLS5NXWUY", "length": 6315, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच करा अप्लाय – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nबीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच करा अप्लाय\nबीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये 'या' पदासाठी जागा रिक्त; आजच करा अप्लाय\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे.\nWeekend नंतर सोमवारी ऑफिसला जाण्याचा कंटाळा येतो ना 'हे' कराल तर राहाल फ्रेश\nपालकांनो, मुलांना ऑनलाईन शिक्षण देताना फसवणूक तर होत नाही ना या गोष्टी करा चेक\nCareer Tips: 12वीनंतर सुरु करा 'हे' कोर्सेस; वर्षभरात मिळेल मोठ्या पॅकेजची नोकरी\nतुमच्याही मुलांनी इतरांपेक्षा स्मार्ट व्हावं असं वाटतंय मग वाचा या IMP टिप्स\nबीड, 15 ऑगस्ट: बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडमध्ये (Beed DCC Bank Recruitment 2021) नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) शैक्षणिक पात्रता मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि चार्टर्ड अकाउंटंट आणि वर्षांचा 8 अनुभव अर्ज पाठवण्याचा पत्ता बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (मुख्यालय), राजुरी वेस, मुख्यालय कार्यालयासमोर, बीड. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/four-dead-as-life-broken-in-thermal-power-plant-in-jharkhand-aj-597496.html", "date_download": "2022-09-25T21:39:28Z", "digest": "sha1:FXCKO3ZJGVCEFQQ4Q43TW4BBQX6APDZG", "length": 8984, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठी बातमी! Power Plant मधील लिफ्ट तुटली, 80 मीटरवरून खाली पडून MD सह चौघांचा मृत्यू – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\n Power Plant मधील लिफ्ट तुटली, 80 मीटरवरून खाली पडून MD सह चौघांचा मृत्यू\n Power Plant मधील लिफ्ट तुटली, 80 मीटरवरून खाली पडून MD सह चौघांचा मृत्यू\nथर्मल पॉवर प्लँटमधील (Thermal Power Plant) लिफ्ट (Lift) अचानक तुटल्याने त्यातून खाली कोसळून चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे.\nथर्मल पॉवर प्लँटमधील (Thermal Power Plant) लिफ्ट (Lift) अचानक तुटल्याने त्यातून खाली कोसळून चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे.\nहेडरेस्ट कारच्या खिडकीची काच फोडण्यासाठी नाही तर हे आहे मुख्य काम\nपाऊस आणि धुक्यांमुळे रस्त्यावर भीषण अपघात, कार उडाली आणि मग... VIDEO VIRAL\nनांदेडमध्ये कामगारांवर काळाचा घाला, अपघातात 5 जण जागीच ठार तर 5 गंभीर जखमी\nअनियंत्रित कारने वाटेतील सगळ्यांना उडवलं; ठाण्यातील विचित्र अपघाताचा VIDEO\nरांची, 26 ऑगस्ट : थर्मल पॉवर प्लँटमधील (Thermal Power Plant) लिफ्ट (Lift) अचानक तुटल्याने त्यातून खाली कोसळून चौघांचा मृत्यू (Death of four) झाला आहे. झारखंडमधील कोडरमामधील (Kodarama) थर्मल पॉवर सब स्टेशन प्लँटमध्ये (KTPS) गुरुवारी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लिफ्टमध्ये असणारे कंपनीचे एमडी आणि 3 इंजिनिअर यांचा मृत्यू झाला, तर चिमनी तयार करण्याच्या कामावर असणारे सुमारे 100 मजूर वरच अडकून पडले. जयनगर परिसरात असणाऱ्या थर्मल पॉवर सबस्टेशनमध्ये श्री विजया कन्स्ट्रक्शन्स ही कंपनी 150 मीटर उंच चिमनी तयार करण्याचं काम करत होती. त्यातील 80 मीटरचं काम पूर्ण झालं होतं. या कामाचा आढावा घेण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि तीन इंजिनिअर लिफ्टमधून वर गेले होते. काम संपवून खाली परत येत असताना लिफ्टची तार तुटली आणि ही लिफ्ट तब्बल 80 मीटर खाली कोसळली. या दुर्घटनेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. कृष्ण प्रसाद कोदाली (वय 42), प्रोजेक्ट मॅनेजर नवीन कुमार (वय 30), कर्नाटकमधील इंजिनिअर कार्तिक सागर (वय 30) आणि डॉ. विनोद चौधरी (वय 50) हे खाली कोसळले. एवढ्या उंचीवरून कोसळल्यामुळे ते रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडल्याचं चित्र होतं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र वाटेतच या सर्वांचा मृत्यू झाला. कामगार पडले अडकून या चिमनीच्या कामावर असणारे सुमारे 100 कामगार लिफ्ट तुटल्यामुळे वर अडकून पडले. त्यांना CISF च्या जवानांनी एक-एक करून बाहेर काढलं. या घटनेनंतर प्लँटमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेकजण घ���बरल्यामुळे आरडाओरडा आणि धावपळ सुरू झाली होती. हे वाचा - काबूलसाठी केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, लवकरच आखणार धोरण नुकसान भरपाई देण्याची मागणी या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. कंपनीच्या तांत्रिक चुकीमुळे हा अपघात झाला असल्यामुळे कामगारांना नुकसान भरपाई मिळायलाच हवी, अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/air-pollution-bjp-pakistan-china", "date_download": "2022-09-25T20:44:43Z", "digest": "sha1:AOBBG4WHQIMZIDSTYQLYWJUYKFJDGO4N", "length": 10565, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पाकिस्तान चीनच्या ‘विषारी वायूं’मुळे हवेचे प्रदूषण: भाजप नेता - द वायर मराठी", "raw_content": "\nपाकिस्तान चीनच्या ‘विषारी वायूं’मुळे हवेचे प्रदूषण: भाजप नेता\nविनीत अगरवाल शारदा यांची ‘विषारी वायू’ थियरी नवीन असली तरी सध्याच्या संकटाचा दोष भारताच्या सीमेपलिकडे ढकलण्याचा प्रयत्न करणारे ते पहिले व्यक्ती नव्हेत.\nभारतीय जनता पक्षाचे नेते विनीत अगरवाल शारदा यांचा असा विश्वास आहे, की हवेची घसरलेली गुणवत्ता ही भारतापुढची मोठी समस्या असली, तरी त्याचे कारण देशाच्या सीमेपलिकडे आहे. त्यांच्या मते चीन आणि पाकिस्तान ‘विषारी वायू’ सोडत आहेत व त्यामुळे भारतातील हवा प्रदूषित होत आहे.\n“ही विषारी हवा कदाचित शेजारच्या एखाद्या देशातून येत असेल, जो तुम्हाला घाबरला आहे. मला वाटते पाकिस्तान किंवा चीनला आपली भीती वाटत असावी,” शारदा यांनी एएनआयला सांगितले. “पाकिस्तान विषारी वायू सोडत आहे का याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.”\nभाजप नेत्याच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देशाची सूत्रे सांभाळल्यापासून त्यांच्या ‘कठोर’ भूमिकेमुळे पाकिस्तान निराश झाला आहे. लष्कराद्वारे विजय मिळवणे शक्य नसल्यामुळे तो देश आता नवीन डावपेच खेळत आहे असे शारदा यांचे म्हणणे आहे.\n“पाकिस्तानने भारताबरोबर जेव्हा जेव्हा युद्ध केले आहे, तेव्हा तो हरला आहे. आता पीएम मोदी आमि अमित शाह आल्यापासून पाकिस्तान निराश झाला आहे,” ते म्हणाले.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह ज्यांनी ज्यांनी पंजाब आणि हरयाणा या शेजारच्या राज्यांमध्ये शारदा यांनी पिकाचे कापणीनंतरचे सड जाळल्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे असे म्हटले आहे त्या सर्वांवर शारदा यांनी टीका केली आहे. “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. शेतकरी आणि उद्योगांना दोष देता कामा नये,” असे ते म्हणाले.\nसध्याच्या राजवटीत सर्व समस्यांचे निराकरण होईल, ते पुढे म्हणाले, कारण मोदी आणि शाह हे ईश्वरापेक्षा कमी नाहीत. “हा कृष्ण आणि अर्जुनाचा काळ आहे. पंतप्रधान मोदीरूपी कृष्ण आणि अमित शाहरुपी अर्जुन मिळून सगळ्याची काळजी घेतील,” ते म्हणाले.\nशारदा यांची ‘विषारी वायू’ थियरी नवीन असली तरी सध्याच्या संकटाचा दोष भारताच्या सीमेपलिकडे ढकलण्याचा प्रयत्न करणारे ते पहिले व्यक्ती नव्हेत. लाहोर आणि पाकिस्तानच्या इतर भागातली हवेची गुणवत्ता अतिशय घसरली आहे आणि दोन्ही देशांमधले राजकारणी आणि नोकरशहांनी एकमेकांना दोष देण्याचा प्रयत्न केला आहे\nइमान मजेद यांनी द वायर मध्ये लिहिले होते त्याप्रमाणे, भारत आणि पाकिस्तान – आणि जगभरातल्या इतर देशांनीही – आत्ता या वेळी एकत्रितपणे डोक्याला डोकी घासली पाहिजेत आणि उपाय शोधला पाहिजे. पर्यावरणीय संकटे देशांच्या सीमांमध्ये राहत नाहीत – आणि त्यामुळे त्यांची कारणे आणि उपायही तसे असू शकत नाहीत. “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक समस्यांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. हवामान हे त्या यादीत सर्वात वर असले पाहिजे, कारण ते त्यांच्या सीमांच्या दरम्यानच्या विद्युतभारित कुंपणाला जुमानत नाही,” मजेद म्हणतात.\nवादग्रस्त गुजरात दहशतवाद विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nअमित शहा, राजनाथ नेहरु सोसायटीचे सदस्य\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्��क जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/03/blog-post_72.html", "date_download": "2022-09-25T20:28:07Z", "digest": "sha1:QZ7B52X2VTUUENDEEZKDAT2UGIK7KWL7", "length": 16692, "nlines": 158, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "प्राची चटपचा जाहीर सत्कार - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र प्राची चटपचा जाहीर सत्कार\nप्राची चटपचा जाहीर सत्कार\nभंडारा:- राष्ट्रीय बेरोजगार रजिस्टरच्या मागणी करिता भारतीय युवक काँग्रेसतर्फे बोल २०२० या नावाने संपूर्ण देशपातळीवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ग्रामीण भागात शिक्षण घेणारी प्राची केशव चटप हिने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून\nचैन्नई (मद्रास ) येथे आयोजित आट्यापाट्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले व यश संपादन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर भंडारा जिल्ह्याचे नाव केल्याबद्दल द ज्ञानदीप अकॅडमी भंडारा व जिल्हा युवक काँग्रेस कडून जाहीर सत्कार नुकताच करण्यात आला आहे.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर होते. प्रमुख पाहुणे नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती जयश्री बोरकर, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश कारेमोरे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी, जिल्हा काँग्रेसचे महासचिव मुकुंद साखरकर, भंडारा शहर काँग्रेसचे प्रभारी कार्याध्यक्ष प्रशांत देशकर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन फाले, द ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक पाल मोरे , महेश रणदिवे यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.\nकार्यक्रमाचे संचालन भंडारा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष भूषण टेंभूर्णे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कारेमोरे यांनी मानले.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्���ामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश ��ुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/17/those-who-have-done-nothing-in-two-years-are-pointing-fingers-at-us/", "date_download": "2022-09-25T20:51:52Z", "digest": "sha1:T3QQ2R6AWZRVAZPZ73EP2DZTOVZHV3UH", "length": 13473, "nlines": 163, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "ज्यांनी दोन वर्षांत काहीच केले नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत - Kesari", "raw_content": "\nघर मुंबई ज्यांनी दोन वर्षांत काहीच केले नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत\nज्यांनी दोन वर्षांत काहीच केले नाही ते आमच्याकडे बोट दाखवत आहेत\nमुंबई, (प्रतिनिधी) : आमचे सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. तरीही आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून निकराचे प्रयत्न केले; मात्र ज्यांनी दोन वर्षे काहीच केले नाही ते आमच्याकडे बोट दाखवून आम्हाला शहाणपणा शिकवत आहेत, अशी टीका उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आघाडीच्या नेत्यांवर केली. उद्योगात अग्रेसर असलेला महाराष्ट्र आघाडी सरकारच्या काळात पाचव्या-सहाव्या क्रमांकावर गेल्याचा आरोप करताना, पुढच्या दोन वर्षांत राज्याला गुजरातच्या पुढे नेऊन दाखवू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.\nमहाराष्ट्रात होणारा वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकारण तापले तेव्हा उपमुख्य मंत्री फडणवीस एका कार्यक्रमासाठी रशियाला गेले होते. काल मुंबईत परतल्यानंतर त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जायला यापूर्वीच्या आघाडी सरकारचा नाकर्तेपणाच कारणीभूत असल्याचा आरोप केला. आमचे सरकार येण्याआधीच फॉक्सकॉनचा निर्णय झाला होता. तरीही हा प्रकल्प महाराष्ट्रात राहावा म्हणून आम्ही निकराचे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी मी एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना बोलावून वेदांताबाबत चौकशी केली. त्यांचा गुजरातकडे कल असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे लगेच मी व मुख्य मंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. आम्ही दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली. वेदांतांचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनाही बोललो. चांगले पॅकेज त्यांना ऑफर केले होते. मात्र त्यांनी आमचा निर्णय झाला असल्याचे सांगितले; परंतु पुढच्या काळात यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nमहाराष्ट्र गुजरातच्या पुढेच राहील\nमहाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्रात पहिला क्रमांक होता; मात्र मागच्या दोन वर्षात आपण पहिल्या क्रमांकावरून पाचव्या-सहाव्या क्रमांकावर फेकले गेलो. गुजरातला नावे ठेवून आणि त्यांच्या विरोधात भाषण करून आपण पहिल्या क्रमांकावर जाणार नाही. त्यासाठी तशी धोरणे आखावी लागतील. गुजरात आपले शेजारी राज्य असले, तरी निकोप स्पर्धा करून महाराष्ट्राला पुढील दोन वर्षांत पहिल्या क्रमांकावर आणू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.\nरिफायनरीला का विरोध केला\nमहाराष्ट्रात 3 लाख 50 हजार कोटींची गुंतवणूक होऊन देशातील सर्वांत मोठी रिफायनरी येणार होती. या प्रकल्पातून आपण पाच लाख नागरिकांना रोजगार देऊ शकलो असतो. गुजरातच्या विकासात जामनगरच्या रिफायनरीचा आणि मुंद्रा पोर्टचा मोठा वाटा आहे. त्या रिफायनरीपेक्षा चौपट मोठी रिफायनरी महाराष्ट्रात तयार झाली असती, तर महाराष्ट्र पुढचे दहा वर्षे पुढे गेला असता. या रिफायनरीला विरोध केल्याबद्दल फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. बुलेट ट्रेनचे काम बंद केले. 20 हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम थांबवले. मुंद्रा पोर्टपेक्षा मोठा आणि जगातला सगळ्यात चांगला पोर्ट वाढवणला होणार होता. त्यालाही विरोध केला. काहीच होऊ देणार नाही हे धोरण असेल ,तर आपण गुजरातच्या पुढे कसे जाणार असा सवाल फडणवीस यांनी केला.\nपूर्वीचा लेखभिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू\nपुढील लेखगृहपाठ बंद होणार\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nमुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती\nउत्साहात या, वाजतगाजत या, शांततेला गालबोट नको…\nआदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या तळेगावला आंदोलन\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्��स्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/dharm/news/jagannath-rath-yatra-traditions-to-be-held-within-the-temple-puri-closed-today-against-supreme-court-verdict-127425859.html", "date_download": "2022-09-25T19:42:58Z", "digest": "sha1:U7I3BMIUIVIMH3GP6763CCIAN5D57NCQ", "length": 4817, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मंदिराच्या आतच होणार रथयात्रेच्या परंपरा, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आज पुरी बंद | jagannath Rath Yatra traditions to be held within the temple, Puri closed today against Supreme Court verdict - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजगन्नाथ रथयात्रा:मंदिराच्या आतच होणार रथयात्रेच्या परंपरा, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आज पुरी बंद\nसरकारने मंदिर समितीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे दिले निर्देश\nपुरी - भगवान जगनाथ रथयात्रेवर सुप्रीम कोर्टाने घातलेल्या बंदीनंतर ओडिशा सरकारने मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासनाला या निर्णयाचे पालन करण्यात सांगितले आहे. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कॅबिनेटची बैठक घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करण्याचे सांगितले.\nसरकारने सांगितले आहे की, रथयात्रेशी संबंधित परंपरा मंदिरामध्येच पूर्ण करून घ्याव्यात. दुसरीकडे पुरी येथे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात 12 तासांचा बंद ठेवण्यात आला आहे.\nएका जनहित याचिकेवरील सुनावणीमध्ये गुरुवारी सुप्रीम कोर्टाने रथयात्रेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात श्रीजगन्नाथ सेना आणि श्रीक्षेत्र सुरक्षा वाहिनी नावाच्या दोन संघटनांनी पुरी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. आज सकाळी 6 पासून पुरी शहर बंद आहे.\nशुक्रवारी दुपारी जगन्नाथ मंदिर समितीची बैठक होणार आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर विचार केला जाऊ शकतो. रथयात्रा निघाली नाही तर अशा स्थितीमध्ये परंपरांचे पालन कसे होणार याविषयी समितीचे सदस्य पुरी मठाचे शंकराचार्य जगतगुरु स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचेही मार्गदर्शन घेतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-43-mcdonald-shops-will-be-closed-5633989-NOR.html", "date_download": "2022-09-25T20:28:21Z", "digest": "sha1:OITGAKHYPIUXPMQSRACG6XWHPVNKAIGJ", "length": 3582, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिल्लीत McDonald\\'s च्या 55 पैकी 43 दुकाने बंद; 1700 जणांवर बेरोजगारीची वेळ | 43 McDonald shops will be closed - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्लीत McDonald\\'s च्या 55 पैकी 43 दुकाने बंद; 1700 जणांवर बेरोजगारीची वेळ\nनवी दिल्ली - जगातील सर्वात प्रसिद्ध फास्टफूड चेन्सपैकी एक मॅक्डोनल्डवर दिल्लीत संकट ओढावले आहे. येथे मॅकडीची 55 पैकी 43 दुकाने बंद करण्यात आली आहेत. लायसन्सची मुदत संपल्यामुळे ही दुकाने बंद झाली आहेत. यामुळे तब्बल 1700 कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर टांगती तलवार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.\nदिल्लीसह उत्तर भारतात फास्टफूड चेन चालवणारी भारतीय कंपनी कनॉट प्लाझा रेस्टॉरंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मॅकडोनल्डमध्ये वाद झाल्यानंतर ही परिस्थिती ओढावली असे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसारित केले होते. भारतीय कंपनीने मॅकडीला कोर्टात खेचले होते. मात्र, स्कायपेवर झालेल्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला असे मॅकडीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. यासोबतच, या बंदीमुळे कर्मचाऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत असे आश्वासन सुद्धा कंपनीने दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-irrigation-scam-confidential-report-in-court-5023804-NOR.html", "date_download": "2022-09-25T20:17:16Z", "digest": "sha1:M74ENX33B6SZPG3WDMMLT5MTAD6A2N2K", "length": 4786, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जलसिंचन घोटाळा: गोपनीय अहवाल काेर्टात | Irrigation Scam confidential Report in Court - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजलसिंचन घोटाळा: गोपनीय अहवाल काेर्टात\nमुंबई- घोटाळा प्रकरणाच्या आतापर्यंतच्या तपासाचा गोपनीय अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साेमवारी उच्च न्यायालयात सादर केला. मात्र, याप्रकरणी दाखल असलेली याचिका सुनावणीयोग्य आहे का तसेच गैरव्यवहाराव्यतिरिक्त पर्यावरण, वने आणि पुरातत्व खात्याच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याच्या आरोपांची आपण चौकशी करणार आहात का तसेच गैरव्यवहाराव्यतिरिक्त पर्यावरण, वने आणि पुरातत्व खात्याच्या ��ियमांचेही उल्लंघन झाल्याच्या आरोपांची आपण चौकशी करणार आहात का , अशी विचारणा उच्च न्यायालयाने एसीबीला केली.\n‘आप’चे नेते मयांक गांधी यांनी आघाडीच्या काळातील १५ सिंचन प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत जनहित याचिका दाखल केली होती. या भ्रष्टाचाराच्या खुल्या चौकशीचा अहवाल हंगामी महाधिवक्ते अनिल सिंग यांनी सोमवारी सादर केला. ही याचिका अगोदर सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, ही याचिका सुनावणीयोग्य आहे किंवा नाही हे अगोदर ठरवा, असे निर्देश उच्च न्यायलयाला देत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. तसेच हे सिंचन प्रकल्प राबवताना आर्थिक गैरव्यवहारासोबतच पर्यावरण, वने आणि पुरातत्व खात्याच्या नियमांचेही उल्लंघन झाल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला होता. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासाबरोबरच पर्यावरण, वने आणि पुरातत्व खात्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा तपासही करणार आहात का अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. मात्र, गैरव्यवहाराव्यतिरिक्त इतर बाबींचा तपास करण्याची बाब आपल्या अखत्यारित येत नसून त्याचा तपास स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावा लागेल, अशी भूमिका एसीबीने घेतली अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-assembly-electionslatest-news-in-divya-marathi-4759407-NOR.html", "date_download": "2022-09-25T20:15:56Z", "digest": "sha1:JFXBIZBJUTEIMLZPDNYQ3ICEGNJSAT44", "length": 3668, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नेते सोडून गेल्याने कॉंग्रेसमध्‍ये उमेदवार शोधण्यासाठी झाली दमछाक | Assembly elections,latest news in divya marathi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनेते सोडून गेल्याने कॉंग्रेसमध्‍ये उमेदवार शोधण्यासाठी झाली दमछाक\nसोलापूर- राष्ट्रवादीला जागा सुटणार म्हणून जिल्ह्यात अनेक नेत्यांनी काँग्रेसमधून इतर पक्षात उड्या घेतल्याने वावटळ उठली होती. नंतर नवे उमेदवार शोधून त्यांना ए-बी फॉर्म देण्यापर्यंत बरीच दमछाक सहन करावी लागली.\nऐन निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेतेमंडळी शिवसेना, भाजपमध्ये गेले. पक्षाला लागलेली ती गळती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच होती. शुक्रवारी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदेश सचिव बाळासाहेब शेळके यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला अन् रा���्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री आनंदराव देवकते हे शेळकेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाले. काँग्रेस माझी आई आहे, असे नेहमी सांगणाऱ्या देवकतेंनी अडचणीच्या काळात जावयाच्या प्रेमापोटी पक्षाची साथ सोडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TAN-these-is-small-architectural-measures-will-be-give-big-advantage-4546085-PHO.html", "date_download": "2022-09-25T19:47:45Z", "digest": "sha1:JQ7UNO42T6URFXZOFES3CKZOTOIKGDNG", "length": 3709, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PHOTOS : हे छोटे-छोटे वास्तू उपाय केल्यास होतील मोठमोठे फायदे | These Is Small Architectural Measures, Will Be Give Big Advantage - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : हे छोटे-छोटे वास्तू उपाय केल्यास होतील मोठमोठे फायदे\nजीवनात अडचणी येत-जात असतातच. यामधील काही अडचणी घरातील वास्तूदोषामुळे निर्माण झालेल्या असू शकतात. हे वास्तुदोष छोटे-छोटे उपाय करून दूर केले जाऊ शकतात. हे उपाय जास्त खर्चिक नाहीत आणि यासाठी घराची तोडफोड करण्याचीही आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला काही छोटे-छोटे वास्तू उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.\n- घरामधील घड्याळ बंद पडले असेल तर ते घरातून काढून टाका किंवा दुरुस्त करून घ्या. बंद घड्याळ घरातील वास्तूला प्रभावित करते. यामुळे नकारात्मक उर्जा निर्माण होते. घराच्या पूर्वोत्तर कोपर्यात तलाव किंवा कारंजा असणे शुभ असते. या पाण्याचा प्रवाह घराकडे असावा.\n- घर, दुकान किंवा ऑफिसमधील तिजोरीवर लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा लावावी. दुकान उघडताच लक्ष्मीची पूजा करून खुर्चीवर बसावे.\n- घराच्या उतार-पूर्व भागात तुळस, मनीप्लांट, चमेली यासारखी झाडे कुंडीत लावा. या उपायाने घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-TRD-UTLT-infog-12-unique-temples-of-india-strange-and-unusual-temples-in-india-5799098-PHO.html", "date_download": "2022-09-25T20:53:22Z", "digest": "sha1:JZWR35ILGULEELEGSOJACPASGH3H77OX", "length": 2324, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "येथे रोज होते भारताच्या नकाशाची पूजा, हे आहेत अनोखी मान्यता असलेले 12 मंदिर | 12 Unique Temples Of India, Strange And Unusual Temples In India - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयेथे रोज होते भारताच्या नकाशाची पूजा, हे आहेत अनोखी मान्यता असलेले 12 मंदिर\nआज 26 जानेवारीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा एका अनोख्या मंदिराविषयी सांगत आहोत, जेथे भारताच्या नकाशाची पूजा होते. या व्यतिरिक्त इतरही असे मंदिर आहेत, जे आपल्या विशेषतेमुळे प्रसिद्ध आहेत.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 11 मंदिरांविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/jalgaon-mayor-and-deputy-mayor-meet-shivsena-leader-sanjay-raut-10349/", "date_download": "2022-09-25T20:00:42Z", "digest": "sha1:HYQY4D4KKPBSYCQMUS47MXTXFJGECHFJ", "length": 6283, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "जळगावचे महापौर व उपमहापौरांनी घेतली शिवसेना नेते खा.राऊतांची भेट | Jalgaon Live News", "raw_content": "\nजळगावचे महापौर व उपमहापौरांनी घेतली शिवसेना नेते खा.राऊतांची भेट\n जळगावच्या महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, यावेळी जळगाव शहराच्या विकासासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच संजय राऊत यांना जळगावला येण्याचे आमंत्रण दिले.\nकाल सोमवारी महापौर आणि उपमहापौर यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेचे जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत व रावेर क्षेत्राचे संपर्कप्रमुख विलासजी पारकर व सुनिल महाजन हे उपस्थित होते.\nदरम्यान, जळगाव महापालिकेत भाजपच्या 27 बंडखोरांच्या माध्यमातून शिवसेनेने सत्ता आपल्या हाती घेतली. गेल्या काही दिवसांपासून भाजपातील पून्हा काही नगरसेवक फोडाफोडीची रणनिती सुरु आहे. तीन-चार दिवसांपुर्वी भाजपच्या तीन नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे. आणखी सात ते दहा नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून उपमहापौर कुलभूषण पाटील हे मुंबईत ठाण मांडून आहेत.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nin जळगाव शहर, राजकारण\nपत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.\nजिल्ह्यातील महिला बचत गट प्रदुषण नियंत्रण मंडळास पुरविणार 20 हजार कापडी पिशव्या\nजळगाव जि��्ह्यातील आजची अधिकृत कोरोना आकडेवारी : ०१ जून २०२१\nजळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपअधीक्षकपदी सतिश भामरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/congress-mla-bharat-singh-demands-removal-of-mahatma-gandhi-picture-from-500-2000-notes-615625.html", "date_download": "2022-09-25T21:02:11Z", "digest": "sha1:UQOFVMRA2Q5UFLKXIRHLARRWKQJBGLYB", "length": 10068, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "500 आणि 2000 च्या नोटांवरील महात्मा गांधींचे चित्र हटवा; काँग्रेस आमदाराची थेट मोदींकडे मागणी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\n500 आणि 2000 च्या नोटांवरील महात्मा गांधींचे चित्र हटवा; काँग्रेस आमदाराची थेट मोदींकडे मागणी\n500 आणि 2000 च्या नोटांवरील महात्मा गांधींचे चित्र हटवा; काँग्रेस आमदाराची थेट मोदींकडे मागणी\nयाबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे.\nयाबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे.\nराहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला थेट हॉलीवूडमधून पाठिंबा\n फ्री रेशनसोबत मोदी सरकार आणतंय मोठा Plan\nशिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला मोदी, शाहांची उपस्थिती का लांबला दिल्ली दौरा\n'काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले', भावना गवळींचं प्रत्युत्तर\nजयपूर, 09 ऑक्टोबर : 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरील महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) चित्र काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. राजस्थान काँग्रेसचे आमदार भरतसिंह कुंदनपूर (Congress mla bharat singh) यांनी ही मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं आहे. राजस्थानसह संपूर्ण देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे, भ्रष्टाचार प्रकरणांवरून तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेस आमदारांनी या नोटांवरील गांधीजींचे छायाचित्र काढण्याची मागणी केली आहे. याबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे. या मोठ्या किमतीच्या नोटा भ्रष्टाचारासाठी वापरल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा गांधींजींचा अपमान आहे. या काँग्रेस आमदारांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आमदा�� भरत सिंह यांनी लिहिलं आहे की, राजस्थानमध्ये जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान एकूण 616 भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ज्यात दररोज सरासरी भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे नोंदवली जातात. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये फक्त 500 आणि 2000 रुपये लाचखोरीसाठी वापरले जात आहेत. हे वाचा - खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना स्वतः उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत; रियाझ आणि रितेशवर होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO लहान नोटांवर वापर असावा 2 ऑक्टोबर रोजी गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस आमदाराने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांना उच्च मूल्याच्या चलनी नोटांवरील गांधीजींचे चित्र त्यांच्या आयकॉनिक चष्म्याच्या चित्रासह बदलण्याची विनंती केली आहे. हे वाचा - वयाच्या 60व्या वर्षी 2 कोटी रुपये हवे असतील, तर दरमहा किती रुपयांची SIP करावी वाचा सविस्तर सांगोड मतदारसंघाचे आमदार भरत सिंह म्हणाले की, 'गांधींचे छायाचित्र फक्त 5, 10, 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटांवर ठेवावे, कारण याच नोटा मोठ्या प्रमाणावर गरीब लोक वापरतात आणि गांधींजींनी संपूर्ण आयुष्य अशा लोकांच्या सेवेत घालवले असून त्यांनी निराधारांसाठी काम केले. माझे म्हणणे आहे की, हवेच असल्यास गांधींच्या चष्म्याचे चित्र 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांवर वापरले जाऊ शकते. याशिवाय अशोक चक्र देखील वापरले जाऊ शकते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/19/swamisamarth-809/", "date_download": "2022-09-25T20:49:12Z", "digest": "sha1:KTWOCAOT5Z2EL4P2LDWQWJTM7HLY7QFB", "length": 14837, "nlines": 75, "source_domain": "online45times.com", "title": "श्रावणातील शनिवारी एक लिंबू इथे ठेवा : काळी जादू, टोना टोटका, शत्रू पीडा नष्ट होईल! - Marathi 45 News", "raw_content": "\nश्रावणातील शनिवारी एक लिंबू इथे ठेवा : काळी जादू, टोना टोटका, शत्रू पीडा नष्ट होईल\nश्रावणातील शनिवारी एक लिंबू इथे ठेवा : काळी जादू, टोना टोटका, शत्रू पीडा नष्ट होईल\nमित्रांनो आज आपण श्रावण महिन्यातील शनिवार च्या दिवशी करायचा एक विशेष असा उपाय पाहणार आहोत की जो केल्याने आपल्या वरील तंत्र बाधा, काळी जादू, टोना टोटका, शत्रू पीडा त्याच वेळी निघून जाईल.श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातील शनिवार हा महादेव आणि शनिदेव या दोघांना समर्पित आहे.\nशनिदेव हे महादेवांचे शिष्य आहेत. शनिदेव हे काळया रंगाचे, अंधाराचे प्रतिनिधित्व करतात. तसेच भगवान शंकरांना महादेव म्हटले जाते. जे मृत्यूचे स्वामी आहेत. काळाचे म्हणजेच वेळेचे स्वामी आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो काळाच्या पुढे असणारे एकमेव शिव शंकर आहेत. अन्य कोणीही नाही. तर अशा या महाकाल भगवंतांची अर्धांगिनी महाकाली आहे.\nआणि मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की महाकाली यांनी एक वेळा चुकून भगवान शंकरांच्या छातीवर पाय दिला होता. त्याच भगवान शंकरांच्या अर्धांगिनी पार्वती आहेत.शास्त्रामध्ये श्रावणाच्या शनिवारी महाकाली देवीचे पूजनाचे विधान सांगितले गेले आहे.\nश्रावण महिन्यातील महादेवीच्या म्हणजेच माता पार्वतीच्या पूजनाने अभय वरदानाचे फळ प्राप्त होते.तंत्र शास्त्रानुसार महाकाली दशमहाविद्या श्रेणीमध्ये पहिली विद्या मानले जाते. महाकाली या सर्व देवीदेवतांच्या पूजनीय असून सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी देवता मानली जाते. सर्व दशमहाविद्या त्यांच्याच आधीन असतात.\nआणि याचप्रमाणे माता पार्वती यांना मूळ प्रकृती असेदेखील म्हटले जाते. आपण जे चोहोबाजूला हिरव्यागार भूमी पाहतो ती माता पार्वतीच आहे. त्याच आदिशक्ती आहे.श्रावण शनिवारच्या दिवशी माता महाकालीच्या केल्या गेलेल्या उपायांमुळे अकाल मृत्यूचा धोका नष्ट होतो.\nशत्रूचा नाश होतो आणि आपल्यावर केली गेलेली काळी जादू, तोणा टोटका नष्ट होऊन जातो. मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया या उपायासाठी आपल्याला काय करायचे आहे की ज्यामुळे काळी जादू, तंत्र बाधा यापासून आपल्याला मुक्ती मिळेल.आपल्याला श्रावण महिन्याच्या शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी म्हणजेच सूर्यास्तानंतर एक लिंबू घ्यायचा आहे. हा लिंबू डाग विरहित असावा. म्हणजेच या लिंबू वर कोणतेही डाग असू नयेत.\nमित्रांनो पिवळ्या रंगाचा असा आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील महाकाली मातेच्या फोटो समोर बसायचे आहे. माता महाकालीना धूप दीप दाखवून फुले अर्पण करून नैवेद्य दाखवायचे आहे. अगदी विधिवत अशा पद्धतीने आपण माता महाकालीची पूजा करायची आहे.जर का आपल्या घरामध्ये माता महाकाली चा फोटो किंवा प्रतिम�� नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर देखील माता महाकाली चा फोटो ओपन करून त्याचे पूजन करू शकता आणि यानंतर या लिंबू मध्ये आठ लवंग खूपसायचे आहे आणि हा लवंग खुपसलेला लिंबू माता महाकाली वाहायचा आहे. त्यानंतर एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे आहे.\n क्रीं कुरू कुलायै नमः \nया मंत्राच्या प्रभावाने आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर काळी जादू, टोना टोटका, मंत्र बाधा, शत्रू बाधा झालेली असेल तर निश्चित रुपात त्याचा सफाया होऊन जाईल.या मंत्राचा आपण कमीत कमी दहा मिनिटे जप करायचा आहे. या मंत्राचा जप झाल्यानंतर माता महाकाली ना मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा आहे व विनंती करायची आहे की कृपा करून माझ्या व माझ्या परिवारा वर असलेली काळी जादू, तंत्र बाधा समूळ संपून जाऊदे.\nएवढे बोलून माता महाकालीना नमस्कार करायचा आहे व त्यांना वाहिलेले पूजा साहित्य घेऊन आपल्या भागामध्ये एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवून यायचे आहे. आणि मित्रांनो या उपायांमुळे आपल्या जीवनातील सर्व तंत्र बाधा, काळी जादू, टोना टोटका, शत्रू बाधा समुळ संपून जाईल. नाष्ट होऊन जाईल. तर मित्रांनो आपण ह्या श्रावणाच्या शनिवारच्या दिवशी हा खास असा उपाय नक्की करून बघा. या उपायांमुळे आपल्या जीवनातील सर्व बाधा, अडचणी, संकटे संपून जातील. आणि आपल्या जीवनातून दुःख, दरिद्रता कायमची निघून जाईल. हा उपाय आपण अवश्य करून पहा. या उपायाचे फारच चमत्कारीक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सो��ी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2022-09-25T22:00:32Z", "digest": "sha1:XXUZ7L3YSYTGKHZEQH747LIX3BRPDCJP", "length": 2172, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "एक व्हिलन रिटर्न्सची ओपनिंग फिकी पडली - DOMKAWLA", "raw_content": "\nएक व्हिलन रिटर्न्सची ओपनिंग फिकी पडली\nएक व्हिलन रिटर्न्स बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1: जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरची जादू चालली नाही, ओपनिंग ‘शमशेरा’ पेक्षा कमी होती\nप्रतिमा स्त्रोत: TWITTER एक व्हिलन रिटर्न्स ठळक मुद्दे चित्रपट अपेक्षेप्रमाणे जगू शकला नाही 10 कोटींपेक्षा…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%A8-18-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F/", "date_download": "2022-09-25T20:56:25Z", "digest": "sha1:ZVN7YQS7WYAKUFCYDXCBZER2W4WV7REL", "length": 2653, "nlines": 60, "source_domain": "www.domkawla.com", "title": "रोडीज सीझन 18 मुकुट - DOMKAWLA", "raw_content": "\nरोडीज सीझन 18 मुकुट\nरोडीज सीझन 18 चे विजेते: आशिष भाटिया-नंदिनीने रोडीज सीझन 18 चा मुकुट जिंकला, ग्रँड फिनालेमध्ये इतिहास रचला\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM आशिष भाटिया-नंदिनी आशिष भाटिया आणि नंदिनी यांनी MTV च्या लोकप्रिय रिअॅलिटी शो…\nरोडीज सीझन 18 चे विजेते: आशिष भाटिया-नंदिनीने रोडीज सीझन 18 चा मुकुट जिंकला, ग्रँड फिनालेमध्ये इतिहास रचला\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM आशिष भाटिया-नंदिनी आशिष भाटिया आणि नंदिनी यांनी MTV च्या लोकप्रिय रिअॅलिटी शो…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-cabinet-expansion-richest-builder-in-india-managal-prabhat-lodha-with-net-worth-of-44270-crore-become-ministers-in-shinde-government-scsg-91-3063865/?utm_source=ls&utm_medium=article2&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-09-25T20:31:40Z", "digest": "sha1:JZ4SF4WHYGSZVBFM77GKZ7X77LAQ76UT", "length": 26180, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील 'हा' मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान | maharashtra cabinet expansion richest builder in india managal prabhat lodha with net worth of 44270 crore become ministers in Shinde Government scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\n४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान\nराजभवानमध्ये पार पडलेल्या शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएकूण १८ मंत्र्यांनी आज घेतली शपथ (फोटो सौजन्य : अमित चक्रवर्ती, एक्सप्रेस फोटो)\nशिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामधील एका नावाची विशेष चर्चा आहे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या या आमदाराची एकूण संपत्ती पाहून तुमचे डोळे नक्कीच पांढरे पडतील. कारण या आमदाराची एकूण संपत्ती आहे ४४ हजार २७० कोटी.\nनक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत\nएवढ्या संपत्तीचे मालक असणारे भाजपाचे हे आमदार मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदारही आहेत. या श्रीमंत आमदाराचे नाव आहे मंगलप्रभात लोढा. भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष असणारे आमदार मंगलप्रभात लोढा हे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या संपत्तीमुळे चर्चेत आहेत. प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असणाऱ्या लोढा यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nनक्की वाचा >> “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…”; शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पाहून सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करत नोंदवली प्रतिक्रिया\nआज राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे.\nनक्की वाचा >> “संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…��; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या\nमुंबई, ठाण्यासहीत अनेक उपनगरांमध्ये गृहप्रकल्प उभारणारे लोढा बिल्डर्स म्हणून लोकप्रिय असणारे मंगलप्रभात लोढांची एकूण संपत्ती ४४ हजार २७० कोटी रुपये इतकी आहे. लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायिक आहेत.\nविधानसभा सदस्य @MPLodha यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल @BSKoshyari यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.#शपथविधीसोहळा pic.twitter.com/ZRoWOEAMSn\nनक्की वाचा >> अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, “तो मागे…”\nजीआरओएचई हर्नूर इंडिया रिअल इस्टेट रिच लिस्ट २०२० नुसार लोढा यांची एकूण संपत्ती ४४ हजार २७० कोटी इतकी आहे. लोढा यांच्या खालोखाल डीएचएफचे राजीव सिंघ यांचा श्रीमंत बांधकाम व्यवसायिकांच्या यादीत दुसरा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती ३६ हजार ४३० कोटी इतकी आहे. लोढा हे मागील पाच वर्षांपासून सर्वात श्रीमंत बांधकाम व्यवसायीकांच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी आहेत. २०२० मध्ये लोढा यांची संपत्ती ३९ टक्क्यांनी वाढली आहे. करोना कालावधीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या २०२० मधील बांधकाम व्यवसायातील कंपन्यांमध्ये लोढा ग्रुप अग्रस्थानी होता असं या अहवालात म्हटलंय.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान”; मंत्रीमंडळ विस्तारावर तृप्ती देसाईंची टीका\n“तुझा अभिमान वाटतो…” नेटकऱ्यांकडून आलिया भट्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\nInd vs Aus: भारतीय गोलंदाजांना कुटणाऱ्या ग्रीनबद्दल जाफरचं मोठं भाकित; Meme शेअर करत म्हणाला, “IPL संघ…”\nसमांथाच्या चाहत्यांसाठी खूशखबर, आजारामुळे नव्हे तर ‘या’ कारणासाठी गेली अमेरिकेत\n राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा\nपुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\nNavratri 2022 9 Colors: घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत यंदाचे नवरात्रीचे ९ रंग व ९ देवींचे मंत्र पाहून घ्या\nInd vs Aus: अक्षरने स्वत:च्याच गोलंदाजीवर पकडला ‘वेड’ लावणारा कॅच; तुफान फॉर्ममधील वेडच्या विकेटचा Video पाहाच\nपुणे : ‘पीएफआय’च्या कार्यकर्त्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा ; संघटनेवर बंदीचा निर्णय केंद्र शासन घेईल – देवेंद्र फडणवीस\nश्रेयस तळपदेची चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भन्नाट युक्ती, ‘बेबीफेस’ व्हिडीओ शेअर करत म्हणाला…\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टी���ा\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\n“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान\nफडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…\nफडणवीसांसोबत रात्री-अपरात्री बैठका, चर्चा..कसं ठरलं सगळं शिंदे म्हणतात, “आमचे फोन टॅप..”\nVideo : “माझ्यामुळे त्यांनाही पुण्य मिळालं, मी अजित पवारांना म्हटलं अर्ध पुण्य…”, एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\n“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/08/Breaking-news-update-narayan-rane-arrest-.html", "date_download": "2022-09-25T21:21:06Z", "digest": "sha1:WTIZVWCZ6XJHTBDK4NLRPRRVONPLNIWQ", "length": 6614, "nlines": 57, "source_domain": "www.loksawal.com", "title": "मोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › मराठी बातमी › महत्वाच्या बातमी › राजकारण › मोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nमोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nनारायण राणे यांच्या वक्तव्याच्या कारणाने त्यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा मंत्री नारायण राणे हे जनआर्शिवाद यात्रा करत होते. राणे समर्थन यावरुन नाराज आहे. रत्नागिरी न्यायालयाने राणे यांची अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे.\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर भाष्य केल्याने नारायण राणे यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या वेगवेगळे ठिकाणाहुन शिवसैनिकांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंदविला आहे याची माहिती दिली होती. मुंबई येथे या प्रकरणावरुन हाय-व्होलटेज ड्रामा होतांना दिसला. राणे समर्थक आणि युवाशिवसैनिक हे समोरा-समोर आले होते.\nत्यानंतर माजी मुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, आम्ही राणेंच्या त्या विधानाचा समर्थन करत नाही परंतु भाजपा राणेंच्या पाठीमागे उभी आहे. पोलिसांचा गैरवापर झाल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत देवेंद्र फडवणीस यांनी केला.\n0 Response to \"मोठी बातमी : नारायण राणे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/09/18/6-bank-checks-no-longer-run/", "date_download": "2022-09-25T21:04:52Z", "digest": "sha1:2TEQV4XG6UWSRF53ATGMK2RD2ZEN7SIE", "length": 5211, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "यापुढे नाही चालणार या ६ बँकांचे चेक - Majha Paper", "raw_content": "\nयापुढे नाही चालणार या ६ बँकांचे चेक\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / विलीनीकरण, स्टेट बँक ऑफ इंडिया / September 18, 2017 September 18, 2017\nनवी दिल्ली : जर तुमचे खाते भारतीय स्टे�� बँकेत विलीनीकरण झालेल्या सहा बँकांचे जुने चेक ३० सप्टेंबरनंतर बंद होणार आहेत.\n५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना लवकरात लवकर नवे चेकबुक घेण्याची सूचना स्टेट बँक ऑफ इंडियाने केली आहे. ५ सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेच्या ग्राहकांना विनंती केली जात आहे की त्यांनी ३० सप्टेंबर आधी एसबीआयच्या नव्या चेकबुकसाठी अर्ज करावेत. अन्यथा ३० सप्टेंबरनंतर जुने चेक अवैध ठरवले जातील.\nस्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूर(SBBJ), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ मैसूर(SBM),स्टेट बँक ऑफ पटियाला(SBP), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर(SBT) आणि भारतीय महिला बँक या बँकांचे एक एप्रिल २०१७ला स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/affiliate-marketing-meaning-in-marathi", "date_download": "2022-09-25T20:13:02Z", "digest": "sha1:NSIL5QK65QZ2V6RQVYRYTXUKXK4BOFLZ", "length": 10369, "nlines": 70, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "affiliate marketing meaning in marathi | अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ? - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो, मागच्या काही पोस्ट्स मध्ये आपण पाहिलं SEO म्हणजे काय तसेच Domain म्हणजे काय तसेच Domain म्हणजे काय त्याचप्रमाणे आज आपण online earning साठी अतिशय महत्वाची अशी concept पाहणार आहोत ते म्हणजे अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे काय त्याचप्रमाणे आज आपण online earning साठी अतिशय महत्वाची अशी concept पाहणार आहोत ते म्हणजे अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे काय अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) नक्की कशी करावी अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) नक्की कशी करावी amazon किंवा flipkart यावर अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) कशी करावी amazon किंवा flipkart यावर अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) कशी करावी अफिलिएट मार्केटिंगचे फायदे हे सर्व आपण सविस्तरपणे या पोस्ट मध्ये पाहणार आहो���. चला तर मग पाहुयात affiliate marketing meaning in marathi.\nWho can do affiliate marketing | अफिलिएट मार्केटिंग कोण करू शकते\nमित्रांनो, अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकून त्या बदल्यात मोबादला मिळवता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एखाद्या वस्तू किंवा सेवेची मार्केटिंग करून ती तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर विकता आणि त्या बदल्यात ती कंपनी तुम्हाला काही मोबादला (commission) देते. अर्थात, त्यासाठी तुम्हाला तुमची ऑनलाईन वेबसाइट, Social Networking (Facebook , Instagram , Whatsapp ) किंवा YouTube चॅनेल असणे अनिवार्य आहे. या कोणत्याही माध्यमातून तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकू शकता आणि बक्कळ पैसे म्हणजेच online earning करू शकता.म्हणूनच affiliate marketing हा online earning चा अतिशय महत्वाचा source मानला जातो.\nतुम्ही अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) विविध पद्धतीने करू शकता. अशा अनेक websites आहेत ज्या तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) साठी प्रोत्साहन देतात. जसे कि Amazon किंवा Flipkart. कारण तुम्ही जेवढी मार्केटिंग कराल तेवढेच या कंपनीला फायदा होतो आणि तोच फायदा ते तुम्हाला काही commission म्हणून देतात. त्यामुळे तुमचाही फायदा होतो.\nजर तुम्हाला सेवा विकायची आहे, जसे की एखादा IT online course तर तुम्ही Udemy सारख्या website साठी कोर्सेस विकू शकता. जर कोर्स विकला गेला तर यातील काही टक्के भाग हा तुम्हाला commission म्हणून दिला जातो.\nजर तुम्हाला Amzaon वर product विकायचे असेल तर तुम्ही त्याच्या official website ला भेट देऊ शकता. website वर आल्यावर स्क्रोल करून सर्वात खाली आलात तर तुम्हाला एक option दिसेल Become an Affiliate.अधिक माहितीसाठी खालील इमेज पहा.\nत्यानंतर तुम्हाला Sign Up साठी विचारले जाईल. त्याप्रमाणे तुम्ही प्रथम Sign Up करून मग Sign In करू शकता. Sign In केल्यावर तुम्हाला जे प्रॉडक्ट विकायचे आहे त्याची Short Link generate करू शकता. ही link तुम्ही तुमच्या वेबसाईट वर टाकून त्या प्रॉडक्ट ची advertisement करू शकता आणि commission कमाऊ शकता.\nजर तुम्हाला Flipkart वर product विकायचे असेल तर तुम्ही त्याच्या official website ला भेट देऊ शकता. website वर आल्यावर JOIN NOW FOR FREE या बटण वर क्लिक करून Sign Up करू शकता.अधिक माहितीसाठी खालील इमेज पहा.\nजर तुम्हाला commission किती टक्के भेटेल हे पाहायचे असेल तर Commission मेनू वर क्लिक करू शकता.त्यानंतर Sign In करून तुम्ही हवे ते प्रॉडक्ट तुमच्या वेबसाईट वर विकू शकता आणि पैसे कमाऊ शकता.\nअफिलिएट मार्केटिंग ने तुम्ही जास्त पैसे कमाऊ शकता.\nभरपूर साऱ्या website आहेत ज्या affiliate marketing करू देतात तेही अगदी फ्री मध्ये ( Amazon )\nतुम्हाला कोडींग किंवा इतर कोणत्याही खास कोर्स ची गरज नाही.\nअफिलिएट मार्केटिंग (affiliate marketing) म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू किंवा सेवा विकून त्या बदल्यात मोबादला मिळवता.\nWho can do affiliate marketing | अफिलिएट मार्केटिंग कोण करू शकते\nहे कोणीही करू शकते. फक्त तुम्हाला बेसिक इंटरनेट चे ज्ञान पाहिजे.\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/24/swamisamarth-824/", "date_download": "2022-09-25T20:14:31Z", "digest": "sha1:YU7MQ2ZJAOKWDQXEKNFCZV6OPXFKUFM6", "length": 12643, "nlines": 69, "source_domain": "online45times.com", "title": "गुरुपुष्यामृत योग : देवघरात 'ही' 1 वस्तू ठेवून पूजन करा, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, गर्भ श्रीमंती लाभेल! - Marathi 45 News", "raw_content": "\nगुरुपुष्यामृत योग : देवघरात ‘ही’ 1 वस्तू ठेवून पूजन करा, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, गर्भ श्रीमंती लाभेल\nगुरुपुष्यामृत योग : देवघरात ‘ही’ 1 वस्तू ठेवून पूजन करा, माता लक्ष्मी प्रसन्न होईल, गर्भ श्रीमंती लाभेल\nमित्रांनो उद्या 25 ऑगस्ट रोजी गुरुवार आहे आणि या श्रावण महिन्यातील चौथ्या गुरूवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत योग म्हणजे सगळ्यात मोठा योग्य या दिवसाला मानले जाते. या दिवशी बरेच लोकं सोनं, चांदी खरेदी करतात किंवा जमिनी खरेदी करतात म्हणजे जे ही किमती वस्तू असतात त्याची खरीदारी केली जाते आणि अशी मान्यता आहे की, या दिवशी जी ही वस्तू आपण खरेदी करतो ती परत आपल्याकडून जाणार नाही. सोनं खरेदी केले, चांदी खरेदी केलं तर आपल्यावर अशी वेळ येणार नाही की, ते आपण परत विकू शकू. म्हणून या दिवसाची अशी मान्यता आहे की, या दिवशी हा लक्ष्मीचा योग जुळून येतो.\nम्हणून मित्रांनो हा गुरूंचा योग म्हणून या दिवशी तुम्ही देवघरात ही एक वस्तू ठेवून त्या वस्तूचे पूजन केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. घरात लक्ष्मी येते घरात सुख-समृद्धी नांदते. आणि मग घरात कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. मित्रांनो 25 ऑगस्टर या दिवशी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी ज्याही वेळेस तुम्हाला वेळ असेल त्या वेळेस तुम्ही देवघरात ही वस्तू ठेऊन त्या वस्तूचे पूजन नक्की करा आणि मित्रांनो ही वस्तू म्हणजेच श्री यंत्र. जे लक्ष्मीची यंत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते यंत्र जर तुमच्या देवघरात असेल तर तुम्ही त्यांचीच पूजा करायची आहे. जर देवघरात नसेल त��जोरीत असेल तर तिजोरीतून काढून त्याचे पूजन तुम्हाला करायचे आहे.\nआणि तुमच्या घरात श्री यंत्र नसेल तर तुम्हाला एक नवीन श्री यंत्र घ्यायचे आहे आणि त्याचे पूजन तुम्हाला करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो या श्री यंत्राची पूजन करण्याची सोपी पद्धत आहे. सगळ्यात आधी श्री यंत्राला ते देवघरात असेल, तिजोरीत असेल किंवा नवीन आणला असेल त्याला तुम्ही स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्या धुवून घ्या. त्यानंतर श्री यंत्राला देवघरात स्थापन करा. हळद-कुंकू अक्षता टाकून त्याचे पूजन करा. अगरबत्ती, दिवा ओवाळा त्यानंतर प्रार्थना करा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की, आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, आमच्या घरात शांतता आरोग्य नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे आणि आम्हाला आशीर्वाद दे, आमच्यावर कृपा कर अशी प्रार्थना करायचे आहे.\nमित्रांनो अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जर तुम्ही 25 ऑगस्ट गुरुवारी गुरुपुष्यामृत च्या मुहूर्तावर सकाळचे वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केला तर यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईलच आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील त्यामुळे तुमच्या घरांमध्ये पैशांसंबंधीत आणि त्याचबरोबर आरोग्य संबंधित कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत आणि त्याचबरोबर कायम घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील आणि सुख शांती टिकून राहील. मित्रांनो ही जी वर सेवा सांगितलेले आहे ही सेवा तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणजेच 25 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर मित्रांनो श्री यंत्र देवघरात ठेवून त्या श्री यंत्राचे पूजन नक्की करा.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3074678/glamorous-photoshoot-of-well-known-marathi-actress-gautami-deshpande-rnv-99/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-09-25T21:45:05Z", "digest": "sha1:W4K25AEDTYYW5RUV6BEVF57MSP7V4CCB", "length": 15356, "nlines": 277, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अभिनेत्री गौतमी देशपांडेचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंना चाहत्यांची पसंती | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nअभिनेत्री गौतमी देशपांडेचं ग्लॅमरस फोटोशूट, फोटोंना चाहत्यांची पसंती\nनुकतेच तिने एक वेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केले ज्याला सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nअभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.\n‘सारे तुझ्याकसाठी’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.\nगौतमीला ‘माझा होशील ना’ मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली.\nया मालिकेत तिने साकारलेल्या ‘सई मिराजदार’ या पात्राला खूप लोकप्रियता मिळाली.\nगौतमी वरचेवर नवीन नवीन लूक्समध्ये फोटोशूट करत असते.\nनुकतेच तिने एक वेगळ्या लुकमध्ये फोटोशूट केले ज्याला सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nया फोटोशूटकरिता तिने हिरव्या रंगाचा घागरा परिधान केला आहे.\nयाच फोटोशूट दरम्यानच्या एका फोटोत ती मनसोक्त हसताना दिसत आहे.\nतर दुसऱ्या फोटोत ती थोडी गंभीर दिसत आहे.\nया फोटोशूट दरम्यानचा अजून एक फोटो तिने शेअर केलं. या फोटोत ती एका खुर्चीवर बसून पोज देताना दिसतेय.\nतिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.\nतिचे हे फोटो सोशल मिडियावर हिट ठरले आहेत. फोटो सौजन्य: गौतमी देशपांडे (इन्स्टाग्राम)\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठ�� कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/1296", "date_download": "2022-09-25T21:20:55Z", "digest": "sha1:HMKKFRSPBPEQ4JBBLVILLPZGLVCNQXVO", "length": 8759, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "अवघ्या ४ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर १४ गावांचा भार ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवा - इगतपुरीनामा", "raw_content": "\nअवघ्या ४ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर १४ गावांचा भार ; वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवा\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. १९ ( प्रभाकर आवारी, मुकणे )\nइगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख, मुकणे हात दोन गावांत कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. पाडळी देशमुख गावातील निम्म्याहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची चर्चा आहे. हा संसर्ग मुकणे येथेही असून अनेकजण पॉझिटिव्ह आहेत. अर्थातच आरोग्य विभाग अनेकविध उपाययोजना करीत असला तरी वाडीवऱ्हे प्राथमिक उपकेंद्रातील अनेक कर्मचारीही पॉझिटिव्ह आलेले आहेत. परिणामी या उपकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या १४ गावांना सेवा देण्यासाठी अवघे ४ कर्मचारी जीवापाड काम करत आहेत. वाडीवऱ्हे आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्याला मदत होईल. म्हणून आरोग्य कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, मुकणेचे सरपंच हिरामण राव यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nयावेळी पंचायत समिती सदस्य अण्णा पवार उपस्थित होते. वाडीवऱ्हे केंद्रातील कमी कर्मचारी संख्येमुळे कोविड टेस्ट, लसीकरण करणेसाठी अडथळा येत आहे. महामार्गापासून जवळच असलेल्या पाडळी देशमुख देशमुख, मुकणेसह जवळील गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा मागणी करूनही वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवली जात नसल्याने अवघ्या ४ कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत येतो याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर होत आहे. पाडळी देशमुख, मुकणे येथील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवावी. कोविड टेस्ट करण्याबरोबरच लसीकरण करून आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, मुकणेचे सरपंच हिरामण राव यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/2231", "date_download": "2022-09-25T21:36:14Z", "digest": "sha1:KUYSMQGVKND36E6T236EQXV45VYQQZHL", "length": 7599, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "कुलदीप चौधरी यांच्याकडून कोविड सेंटरला विविध साहित्याची मदत - इगतपुरीनामा", "raw_content": "\nकुलदीप चौधरी यांच्याकडून कोविड सेंटरला विविध साहित्याची मदत\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. २० ( व���ल्मिक गवांदे, इगतपुरी )\nकोविड संसर्गाच्या काळात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णांच्या उपचारासाठी हँडग्लोज व मास्कची मोठ्या प्रमाणात गरज लागते. इगतपुरी व एकलव्य कोविड सेंटरमध्ये अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र शासनाकडुन हँडग्लोज व मास्कचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचे वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी यांना सांगितले. त्यांनी तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर व एकलव्य कोविड सेंटरला मोफत हँडग्लोज, मास्क आदी साहित्य स्वखर्चाने भेट दिले. कुलदीप चौधरी यांच्यावतीने गेल्या महिनाभरापासुन या दोन्ही कोविड सेंटर मधील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रोज चहा व बिस्कीटचे मोफत वाटप चालु आहे.\nसाहित्या आभावी कोणत्याही रूग्णाचा उपचार न थांबता तत्पर मदत व्हावी या अपेक्षाने चौधरी यांनी ही मदत केल्याची माहिती दिली. या अगोदरही कोरोना काळात चौधरी यांनी कोविड सेंटरला भरपुर मदतीचे सहकार्य करीत दातृत्वाची भुमिका बजावल्याने डॉक्टरसह रूग्णांनीही त्यांचे आभार मानले. या प्रसंगी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कुलदीप चौधरी, माजी सरपंच समाधान जाधव, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळा गव्हाणे, घोटी शहर प्रमुख गणेश काळे, उपप्रमुख विक्रम मुनोत, विक्रम जगताप, निलेश आंबेकर, निलेश बुधवारे, फार्मासिस्ट आदमाने, अनंत पासलकर, ब्रदर चकोर, आंबोळे, बागुल आदी उपस्थित होते.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.eturbonews.com/americans-new-reason-to-travel-to-jamaica-adam-and-edmund-love-it/", "date_download": "2022-09-25T21:20:38Z", "digest": "sha1:DI2E7VG3NVSUVPGW5PBVPHD5ZSME7YZ6", "length": 29831, "nlines": 147, "source_domain": "mr.eturbonews.com", "title": "जमैकाला जाण्याचे अमेरिकन लोकांचे नवीन कारण: अॅडम आणि एडमंडला ते आवडते! | कॅरिबियन", "raw_content": "\nस्थान: होम पेज » पोस्टिंग » कॅरिबियन » जमैकाला जाण्याचे अमेरिकन लोकांचे नवीन कारण: अॅडम आणि एडमंडला ते आवडते\nअँटिग्वा आणि बार्बुडा • बार्बाडोस • ब्रेकिंग प्रवासी न्यूज • कॅरिबियन • देश | प्रदेश • कुरकओ • गंतव्य • सरकारी बातम्या • ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड • आरोग्य • आतिथ्य उद्योग • हॉटेल आणि रिसॉर्ट्स • गुंतवणूक • जमैका • बातम्या • लोक • रिसॉर्ट्स • सेंट लुसिया • ट्रेंडिंग\nजमैकाला जाण्याचे अमेरिकन लोकांचे नवीन कारण: अॅडम आणि एडमंडला ते आवडते\nby जुर्जेन टी स्टीनमेट्झ\nयांनी लिहिलेले जुर्जेन टी स्टीनमेट्झ\nजमैका आणि कॅरिबियन पर्यटनाच्या भविष्यावर चांदीचा अस्तर आहे हे जाणून दोन जमैका पर्यटन नेते या शनिवार व रविवार दीर्घ श्वास घेऊ शकतात आणि जमैकाच्या चांगल्या जेवणाचा आनंद घेऊ शकतात. याला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने 4 एप्रिल रोजी दुजोरा दिला होता.\nएक विजयी भागीदारी देखील आहे जी जमैकाला प्रत्येकासाठी मित्र किंवा नातेवाईकांना भेट देण्यासारखे बनवते.\nसँडल्सचे कार्यकारी सीईओ अॅडम स्टीवर्ट आणि माननीय. एडमंड बार्टलेट, जमैकाचे पर्यटन मंत्री, हे दोघेही जागतिक प्रवास आणि पर्यटन उद्योगाच्या बाबतीत आउट-ऑफ-द-बॉक्स दृष्टिकोन ठेवण्यासाठी ओळखले जातात. दोघांनीही कोविड महामारीच्या काळात अथक परिश्रम घेतले 17 फेब्रुवारी रोजी जागतिक पर्यटन लवचिकता दिवस घोषित करणे दुबईतील वर्ल्ड एक्स्पोमध्ये.\nपर्यटनाला स्थगिती देण्याचा विचारही दूरवरचा पर्याय नव्हता. जमैकासाठी पर्यटन चांगले दिसत आहे आणि उर्वरित कॅरिबियनसाठीही पर्यटन आहे.\nयुनायटेड स्टेट्सने आपल्या नवीनतम COVID-1 प्रवास सल्लागारामध्ये जमैकाला स्तर 19 पदावर उतरवल्यानंतर आता जमैका अमेरिकन लोकांचे पुन्हा मोकळ्या हातांनी स्वागत करू शकते, ही महामारी सुरू झाल्यापासून COVID-19 जोखमीची सर्वात कमी पातळी आहे. बार्टलेट आणि स्टीवर्ट यांना खात्री आहे की एक मजबूत पर्यटन पुनरागमन होत राहते.\nडब्ल्यूटीएम लंडन 2022 7-9 नोव्हेंबर 2022 दरम्यान होणार आहे. अाता नोंदणी करा\nअॅडम स्टीवर्ट, कार्यकारी अध्यक्ष of सँडल रिसॉर्ट्स आंतरराष्ट्रीय, जो त्याच्या कौटुंबिक मालकीच्या सँडल रिसॉर्टमध्ये वाढला आहे तो म्हणाला: “गेल्या काही आठवड्यांनी कॅरिबियनमध्ये सेंट लुसिया, जमैका, बार्बाडोस, कुराकाओ, अँटिग्वा आणि ग्रेनाडा यांसह अनेक ठिकाणांसह चांगली बातमी आणली आहे, सर्व प्रवास दूर करत आहेत. निर्बंध आणि अभ्यागतांना परत येणे सोपे करणे.\n\"येथे सॅन्डल, जिथे आम्ही आरोग्य प्रोटोकॉल सुलभ करण्यासाठी आणि आमची अंमलबजावणी करण्यासाठी US$45 दशलक्षपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे स्वच्छतेचे आत्मविश्वास निर्माण करणारे प्लॅटिनम प्रोटोकॉल आणि उद्योग-अग्रणी सुट्टीतील हमी कार्यक्रम, आम्ही हे साजरे करतो आणि ग्राहकांना परत आणण्यासाठी आमच्या प्रवासी सल्लागार भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत आणि महत्त्वाचे म्हणजे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी स्थानिक पुरवठादारांसह. पर्यटन हा कॅरिबियनमधील अनेकांसाठी शक्यतेचा पूल आहे - टॅक्सी चालक, मच्छीमार, शेतकरी, मनोरंजन करणारे आणि कारागीर, आणि आम्ही सर्वजण पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहोत हे पाहून मला आनंद झाला.\nया सर्वसमावेशक लक्झरी रिसॉर्ट समूहाची दृश्यमानता राखून कोविड दरम्यान जगातील इतर कोणत्याही पर्यटन व्यवसायाप्रमाणे सँडल पूर्ण गतीने गेले. सँडलची जाहिरात CNN, FOX, आणि यासह बहुतेक प्रमुख यूएस मीडियावर पाहिली गेली eTurboNews जेव्हा क्वचितच इतर कोणीही पर्यटन जाहिरातींवर विश्वास ठेवला किंवा पाठिंबा दिला.\nडिसेंबरमध्ये, एसandals ने घोषणा केली की ते US$350 दशलक्षहून अधिक गुंतवणूक करत आहेत जमैकामध्ये, अनेक गुणधर्मांचा विस्तार आणि श्रेणीसुधारित करत असताना त्याचे अनुसरण करायचे आहे.\nबार्टलेट डिसेंबरमध्ये म्हणाले: \"आम्ही जमैकन अनुभवाची भूक शोधून काढली आहे आणि आम्ही जमैकन ब्रँड्समध्ये सहभागी होण्याची इच्छा देखील पाहत आहोत.\"\nहा सकारात्मक आणि उत्पादक दृष्टीकोन आता हळूहळू सँडलसाठी आणि जमैका पर्यटनासाठी आणि त्याहूनही पुढे जात आहे.\nसेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) द्वारे स्तर 1 म्हणून वर्गीकृत केलेल्या देशांमध्ये व्हायरसची कमी प्रकरणे आहेत. लेव्हल 1 वर जागतिक स्तरावर मोजक्याच देशांमध्ये सामील होऊन, जमैकाच्या केसेसची पातळी अलिकडच्या काही महिन्यांत सातत्याने कमी होत आहे.\nत्यानुसार मा. एडमंड बार्टलेट, जमैकाचे पर्यटन मंत्री, महामारी सुरू झाल्यापासून कोविड-19 च्या जोखमीच्या सर्वात खालच्या पातळीवर गंतव्यस्थान असल्याने, एक मजबूत पर्यटन पुनरागमन होत राहते.\nमंत्री बार्टलेट म्हणाले, \"पर्यटन उद्योगाला आशा असलेल्या सर्वोत्तम बातम्यांपैकी एक स्तर 1 प्रवास सल्लागार आहे.\" \"हे कमी केलेले पद हे आमच्या सरकारच्या आणि जमैकन लोकांच्या कार्याचा पुरावा आहे तसेच आमचे पर्यटन पुनर्प्राप्ती पुढे चालू ठेवण्यासाठी एक आशादायक प्रोत्साहन आहे.\"\nमंत्री बार्टलेट यांनी नमूद केले की 2023 मध्ये पूर्ण पुनर्प्राप्तीच्या आशेने जमैकामध्ये अभ्यागतांचे आगमन वाढत आहे.\nहा लेख सामायिक करा\nयाची सदस्यता घ्याप्रिंटई-मेलप्रतट्विटरफेसबुकसंलग्नतारVKमेसेंजरWhatsAppएसएमएसपंचकर्मफ्लिपबोर्डकराच्या Tumblrझिंगशेअर करा\nअधिक यावर: Covid-19 | सँडल रिसॉर्ट्स\nग्लोबल फिटनेस मील मार्केट रेव्हेन्यू अॅनालिसिस आणि ट्रेंड्स विश्लेषण अहवाल उत्पादनाच्या प्रकारानुसार, ऍप्लिकेशननुसार, प्रादेशिक विहंगावलोकन, ग्राहक गटानुसार, वितरण चॅनेलनुसार, आणि विभाग अंदाज, 2022 - 2030 Covid-19|\nग्लोबल कॉंक्रिट कॅनव्हास मार्केटची किंमत USD 328.3 दशलक्ष होती आणि 11.6 पर्यंत 2030% CAGR दराने वाढण्याची अपेक्षा होती Covid-19|\nऑटोमोटिव्ह इंधन फिल्टर बाजाराचा आकार 28 पर्यंत USD 2031 अब्ज इतका असेल, 4.1% च्या CAGR ने वाढेल Covid-19|\nमूसोनी विमानतळावरील महत्त्वाची गुंतवणूक Covid-19|\n6.2 पर्यंत ग्रेट CAGR दर 2030% सह ग्लोबल होम सेंट्रल एअर कंडिशनर्स मार्केट वाढणार आहे Covid-19|\nमुस्लिम विवाह आणि घटस्फोटासाठी नवीन करार\nजमैका टूरिझम एन्हांसमेंट फंड पुनर्प्राप्तीचा मार्ग मोकळा करतो\nसुवर्णभूमी विमानतळ: नवीन सुरक्षा प्रक्रिया\nजगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच रोलर कोस्टर बंद...\nगुगेनहेम म्युझियम बिल्बाओ 25 वा विशेष साजरा करत आहे...\nIATA कॅरिबियन एव्हिएशन डे तज्ञांना एकत्र आणतो\nस्ट्राइक किंवा नो स्ट्राइक: लुफ्थांसा पायलट 97.6% होय म्हणतात\nIATA कॅरिबियन एव्हिएशन डे विमानचालनाची रूपरेषा...\nद सीनिक ग्रुपसाठी ग्रुप बुकिंगमुळे शुल्क आकारले जाते\nआपला टूथब्रश विसरू नका\nनवीन हवाई पर्यटन विपणन करार होल्डवर\nUniglobe Travel: आम्ही वाढत आहोत\nलक्झरी रिसॉर्ट आणि टिकाव कसे राहतील...\nकामगार दिन प्रवास: बहुतेक अमेरिकन संबंधित\nन्यूयॉर्कमध्ये मंकीपॉक्स राज्य आपत्ती आणीबाणी ���ोषित\nआयईजी कॅलेंडर: चार महिने पूर्ण जोरात\nअचानक लॉकडाऊनमुळे चीनमधील 80,000 पर्यटक अडकले...\nरेगेसोबत जमैका जॅमीनचा उन्हाळी प्रवास...\nआंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी शीर्ष थायलंड गंतव्ये...\nनवी दिल्ली हॉटेल सर्वोत्कृष्ट हॉटेल्समध्ये वैशिष्ट्यीकृत...\nएम्ब्रेर 32क्2 मध्ये 22 जेट वितरीत करते\nयूएस आंतरराष्ट्रीय अभ्यागत मे मध्ये 146.5% वाढले\nव्हिएतनाम आणि तुर्किये यांनी द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली\nयूएस मध्ये ट्रॅव्हल अॅप्स डाउनलोड 18% वाढले\nलंडन हे उत्तर अमेरिकेसाठी 2022 मधील सर्वोच्च गंतव्यस्थान आहे...\nरीजेंट पोर्टो मॉन्टेनेग्रोला सर्वोत्तम लक्झरी हॉटेल म्हणून...\nनवीनतम निरीक्षण करण्यासाठी ग्लोबल स्मार्ट वेअरेबल मार्केट...\nमी माल्टाला भेट दिली, लुफ्थान्साला उड्डाण केले, अडकलो होतो -...\nऑक्टोबर मध्ये सॅन दिएगो कुटुंब बचत\nसॅन बर्नार्डिनो विमानतळ प्रथमच व्यावसायिक लॉन्च...\n\"मेमोसारखा प्रवास\" यासह मेक्सिको सिटीला...\nजर्मनीमधील किशोर (१ 1977 XNUMX) पासून ज्यूर्जेन थॉमस स्टीनमेट्जने सतत प्रवास आणि पर्यटन उद्योगात काम केले.\nत्याने स्थापना केली eTurboNews 1999 मध्ये जागतिक प्रवासी पर्यटन उद्योगातील पहिले ऑनलाइन वृत्तपत्र म्हणून.\nनवीन फॉलो-अप टिप्पण्या माझ्या टिपण्या नवीन प्रतिसाद\nपॉल गॉगुइन क्रूझ: ताहिती, फ्रेंच पॉलिनेशिया, फिजी आणि दक्षिण पॅसिफिक 2024 मध्ये | eTurboNews\nफिजी एअरवेजला ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिकमधील सर्वोत्कृष्ट एअरलाइन स्टाफ सेवेचा पुरस्कार eTurboNews\nमेरिडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, युकाटन येथे आगमनाचा नवीन विक्रम | eTurboNews\nबालीमध्ये नवीन कार्यकारी शेफचे स्वागत | eTurboNews\nकुटुंबांसाठी आदर्श सुट्टीचे ठिकाण | eTurboNews\nभूतान पुन्हा उघडण्यासाठी भांडवल करणे | eTurboNews\nशरद ऋतूतील आणि हिवाळ्यासाठी नॉर्वे प्रवास साहसी | eTurboNews\nILTM उत्तर अमेरिका बंद | eTurboNews\nरॉयल म्युझियम ऑफ फाइन आर्ट्स पुन्हा उघडले | eTurboNews\nयुरोपमधील सर्वोत्तम एअरलाइन कोणती आहे\nसामोआच्या सीमा आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी खुल्या | eTurboNews\nइथिओपियन एअरलाइन्सने अनेक SKYTRAX 2022 पुरस्कार जिंकले | eTurboNews\nकतार संग्रहालये न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टसह प्रदर्शनांची देवाणघेवाण करतात | eTurboNews\n2022/2023 हिवाळी हंगामासाठी इव्हेंटचे अबू धाबी कॅलेंडर | eTurboNews\nकॅनडा जेटलाइनवर न्यू टोरंटो पीअरसन ते कॅलगरी फ्लाइट | eTurboNews\nअफगाण��स्तान - अल्बेनिया - अल्जेरिया - अमेरिकन सामोआ - अँडोर - अंगोला - अँग्विला - अँटिगा बार्बुडा - अर्जेंटिना - अर्मेनिया - अरुबा - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रिया - अझरबैजान - बहामाज - बहरैन - बांगलादेश - बार्बाडोस - बेलारूस - बेल्जियम - बेलिझ - बेनिन - बर्म्युडा - भूतान - बोलिव्हिया - बोस्निया हर्जेगोविना - बोत्सवाना - ब्राझील - ब्रिटिश व्हर्जिन बेटे - ब्रुनेई - बल्गेरिया - बुर्किना फासो - बुरुंडी - Cabo Verde - कंबोडिया - कॅमरून - कॅनडा - केमन द्वीपसमूह - सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक - चाड - चिली - चीन - कोलंबिया - कोमोरोस - कॉंगो - कांगो (डेम रिप) - कुक बेटे - कॉस्टा रिका - कोटे दिल्वोरे- क्रोएशिया - क्युबा - कुरकओ - सायप्रस - चेक प्रजासत्ताक - डेन्मार्क - जिबूती - डॉमिनिका - डोमिनिकन रिपब्लीक - पूर्व तिमोर - इक्वाडोर - इजिप्त - अल साल्वाडोर - इक्वेटोरीयल गिनी - इरिट्रिया - एस्टोनिया - इस्वातिनी - इथिओपिया - युरोपियन युनियन - फिजी - फ्रान्स - फ्रेंच पॉलिनेशिया - गॅबॉन - गॅम्बिया - जॉर्जिया - जर्मनी - घाना - ग्रीस - ग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्ड - गुआम - ग्वाटेमाला - गिनी - गिनी बिसाउ - गयाना - हैती - हवाई - होंडुरास - हाँगकाँग - हंगेरी - आइसलँड - भारत - इंडोनेशिया - इराण - इराक - आयर्लंड - इस्राएल - इटली - जमैका - जपान - जॉर्डन - कझाकस्तान - केनिया - किरिबाटी - कोसोव्हा - कुवैत - किरगिझस्तान - लाओस - लाटविया - लेबनॉन - लेसोथो - लायबेरिया - लिबिया - लिंचेनस्टाइन - लिथुआनिया - लक्संबॉर्ग - मकाओ - मादागास्कर - मलावी - मलेशिया - मालदीव - माली - माल्टा - मार्शल बेटे - मार्टिनिक - मॉरिटानिया - मॉरिशस - मायोट्टे - मेक्सिको - मायक्रोनेशिया - मोल्दोव्हा - मोनॅको - मंगोलिया - माँटेनिग्रो - मोरोक्को - मोझांबिक - म्यानमार - नामिबिया - नऊरु - नेपाळ - नेदरलँड्स - न्यू कॅलेडोनिया - न्युझीलँड - निकाराग्वा - नायजर - नायजेरिया - नीयू - उत्तर कोरिया- उत्तर मॅसेडोनिया - नॉर्वे - ओमान - पाकिस्तान - पलाऊ - पॅलेस्टाईन - पनामा - पापुआ न्यू गिनी - पराग्वे - पेरू - फिलीपिन्स - पोलंड - पोर्तुगाल - पोर्तु रिको - कतार - रियुनियन - रोमेनिया - रशिया - रवांडा - सेंट किट्स आणि नेव्हिस - सेंट लुसिया - सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स - सामोआ - सॅन मरिनो - साओ टोमे व प्रिन्सिप - सौदी अरेबिया - स्कॉटलंड - सेनेगल - सर्बिया - सेशेल्स - सिएरा लिऑन - सिंगापूर - सिंट मार्टेन - स्लोवाकिया - स्लोव्हेनिया - सोलोमन आयलॅन्ड - सोमालिय��� - दक्षिण आफ्रिका - दक्षिण कोरिया - दक्षिण सुदान - स्पेन - श्रीलंका - सेंट युस्टेशियस - सेंट मार्टेन - सुदान - सुरिनाम - स्वीडन - स्वित्झर्लंड - सीरिया - तैवान - ताजिकिस्तान - टांझानिया - थायलंड - जाण्यासाठी - टोंगा - त्रिनिदाद आणि टोबॅगो - ट्युनिशिया - तुर्की - तुर्कमेनिस्तान - टर्क्स आणि केकोस - टुवालु - युगांडा - युक्रेन - युएई - UK - उरुग्वे - यूएस व्हर्जिन बेटे - यूएसए - उझबेकिस्तान - वानुआटु - व्हॅटिकन - व्हेनेझुएला - व्हिएतनाम - येमेन - झांबिया - झिम्बाब्वे -\nएव्हिएशन न्यूज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nप्रवाशांच्या बातम्यांसाठी क्लिक करा\nब्रेकिंग न्यूज प्रेस रिलीज पोस्टिंगसाठी क्लिक करा\nआमचे ब्रेकिंग न्यूज शो पहा\nहवाई न्यूज Onine साठी येथे क्लिक करा\nमीटिंग्ज, इन्सेन्टिव्ह, अधिवेशने यावरील बातम्यांसाठी क्लिक करा\nप्रवास उद्योग बातम्या लेखांसाठी क्लिक करा\nओपन सोर्स प्रेस रिलीझसाठी क्लिक करा\nकृपया आपले विचार आवडतील, टिप्पणी द्या.x\nबफरप्रतई-मेलफेसबुकफ्लिपबोर्डहॅकर बातम्याओळसंलग्नमेसेंजरमिक्स करावेकराखिसाप्रिंटपंचकर्मएसएमएसयाची सदस्यता घ्यातारच्या Tumblrट्विटरVKWhatsAppझिंगYummly", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoousm.com/mr/product/", "date_download": "2022-09-25T20:27:53Z", "digest": "sha1:VZOFDBLO6NUHIA5G3SULXFV4Q6HI6YZT", "length": 6722, "nlines": 186, "source_domain": "www.hoousm.com", "title": "Products", "raw_content": "शांघाय YIXI रंग स्टील यंत्रणा कं., लि\nफ्लॅट पॅक कंटेनर हाऊस\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nफ्लॅट पॅक कंटेनर हाऊस\nनवीन प्रकार मोबाईल पोर्टेबल शिपिंग प्रीफेब्रिकेटेड कॉन्ट ...\n20 फूट फास्ट असेंब्ली डिटेक्टेबल मॉड्यूलर कंटेनर हाऊस ...\nगरम विक्री स्वस्त स्टील फ्रेम मॉड्यूलर कंटेनर घर f ...\nकंटेनर दुरुस्ती आणि देखभाल सेवा\nएकत्र स्वस्त पोर्टेबल घर\nरिअल इस्टेट साइट सैन्य कंटेनर लहान मुलांच्या वसतिगृहात\nपूर्वरचित कंटेनर हाऊस लक्झरी मॉड्यूलर घर\nजलद कंटेनर घरे prefabricated छावणीत घर स्थापित\nप्रकाश वजन स्टील prefabricated कंटेनर हाऊस\nकाचेच्या prefabricated स्टील पूर्वरचित घर\nतयार prefabricated कुटुंब घर मॉड्यूलर घरे घर\nजंगम घर तयार घर prefabricated\nदोन कथा पूर्वरचित घर सामाजिक गृहनिर्माण कंटेनर घर\n20/40ft लहान घर शिपिंग कंटेनर जिवंत पूर्व ...\nमोठे मॉड्यूलर पोर्टेबल बिल्डिंग हाऊस प्रीफेब्रिक ...\nनवीन उत्पादन मोबाइल होम इंस्टॉल डॉर्मिंट मध्ये सोपे ...\nनवीन प्रकार मोब���ईल पोर्टेबल शिपिंग पूर्वनिर्मित ...\nगरम विक्री स्वस्त स्टील फ्रेम मॉड्यूलर कंटेनर हो ...\n20 फूट फास्ट असेंब्ली डिटेक्टेबल मॉड्यूलर कंटेनर ...\nकंटेनर दुरुस्ती आणि देखभाल सेवा\nदोन कथा पूर्वरचित घर सामाजिक गृहनिर्माण कंटेनर ...\n5 बेडरूममध्ये उष्णतारोधक मॉड्यूलर होम पूर्वरचित घर\nफील्ड हॉस्पिटल क्रियाकलाप कक्ष विश्रांती टी खोल्या ...\n123पुढील> >> पृष्ठ 1/3\nपत्ता: नाही 4031, Tingbei रोड, Tinglin टाउन, Jinshan जिल्हा, शांघाय, चीन\nफ्लॅट पॅक कंटेनर हाऊस\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव शांघाय Yixi रंग स्टील यंत्राचे कंपनी, लिमिटेड हॉट उत्पादने , साइटमॅप , मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/queen-elizabeth-antigua-and-barbuda-are-we-ready-island-nation-debates-cutting-ties-with-british-monarchy-3356321/", "date_download": "2022-09-25T20:32:13Z", "digest": "sha1:2MHQNNHOK77XQMGIJ5I7N4NGF4SOXIQU", "length": 17262, "nlines": 147, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Island Nation Debates Cutting Ties With British Monarchy - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\n1981 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून अँटिग्वा आधीच खूप पुढे आले आहे. (प्रतिनिधी)\nसेंट जॉन्स, अँटिग्वा आणि बारबुडा:\nजगभरातील ब्रिटीश क्षेत्रात रिपब्लिकन चळवळींना वाव मिळू शकतो, परंतु अँटिग्वा आणि बार्बुडा या छोट्या कॅरिबियन नंदनवनात, रहिवाशांना त्यांच्या नेत्यांनी अंतिम दुवा तोडण्यासाठी केलेल्या दबावाबद्दल निश्चितपणे मिश्र भावना आहेत.\nराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूनंतर काही दिवसांनी, अँटिग्वा आणि बार्बुडा हे 14 उर्वरित क्षेत्रांपैकी पहिले बनले ज्यावर आता तिचा मुलगा चार्ल्सने राज्य केले आहे, ज्याने ब्रिटीश राजाला राज्याचा प्रमुख म्हणून बदलण्याची कल्पना उघडपणे मांडली.\nअसे करणे हे “शत्रुत्वाचे कृत्य” नसून “स्वातंत्र्याचे वर्तुळ पूर्ण करण्याचा अंतिम टप्पा आहे,” असे ���ंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी ब्रिटीश प्रसारक आयटीव्ही न्यूजला सांगितले आणि पुढील तीन वर्षांत या विषयावर सार्वमत घेण्याची आशा व्यक्त केली. .\nत्याच्या लोकांना हे पाऊल उचलायचे आहे की नाही हा एक खुला प्रश्न आहे, असे ब्राउनचे चीफ ऑफ स्टाफ लिओनेल हर्स्ट यांनी देशाच्या मुख्य बेट, अँटिग्वा येथील सेंट जॉन्सच्या बंदराची राजधानी असलेल्या पंतप्रधान कार्यालयात दिलेल्या मुलाखतीदरम्यान कबूल केले.\n“आम्हाला अद्याप खात्री नाही,” तो शुक्रवारी म्हणाला. जर ब्राउनने पुढील सार्वत्रिक निवडणूक जिंकली, जी 2023 पर्यंत आयोजित केली जावी, कोणत्याही सार्वमताच्या आधीची वर्षे अँटिगुअन्स आणि बारबुडन्सला “कल्पना विकण्यात” घालवली जातील.\nसेंट जॉनच्या व्यस्त मार्केट स्ट्रीटवर, बहुतेक रहिवाशांनी ही कल्पना विकली जाण्याची आवश्यकता असल्याचे मान्य केले.\n“मला वाटते की आपण मुकुटासोबत राहायला हवे. हा देश स्वतःच व्यवस्थापित करू शकत नाही,” 53 वर्षीय लिओनी बार्करने शुक्रवारी रात्री बेटावरून घासून गेल्यामुळे उष्णकटिबंधीय वादळ फिओनाच्या पुढे किराणा सामान खरेदी केल्यानंतर एएफपीला सांगितले.\nइतरांनी सांगितले की भूमिका घेणे खूप घाईचे आहे.\n58 वर्षीय पीटर थॉमस म्हणाले की, कल्पनेवर शिक्षण आणि प्रतिबद्धता आवश्यक आहे.\n“मला वाटतं आपण आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचलो आहोत (जिथे) आपल्याला स्वतःहून रहायला आवडेल, पण आपण तयार आहोत का ही पुढची गोष्ट आहे,” तो म्हणाला.\nफॅशन डिझायनर आणि गायिका केली रिचर्डसन यांनी देखील सांगितले की बेटवासीयांना अधिक माहितीची आवश्यकता आहे आणि ते जोडून म्हणाले की ही “वाईट कल्पना” आहे असे त्यांना वाटत नाही.\n“मी बदलांसाठी खुला आहे,” त्याने गडद सनग्लासेसमधून एएफपीला सांगितले.\nकाहींना दोन्ही बाजूंनी क्षमता दिसू शकते.\n1981 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून अँटिग्वा आधीच खूप पुढे आले आहे, स्थानिक कॅमेरामन जे.सी. कॉर्नेलियस यांनी युक्तिवाद केला, म्हणून जेव्हा राणीला राज्याचे प्रमुख म्हणून काढून टाकण्याची वेळ येते – “का नाही\nपण नंतर पुन्हा, तो पुढे म्हणाला, “एकता आणि एक प्रेम हे खरोखरच महत्त्वाचे आहे. म्हणून, राणीसोबत असणे… म्हणजे, का नाही\nते म्हणाले, या प्रकरणासाठी “काही छान परिश्रमपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.”\n1632 मध्ये ब्रिटनने प्रथम अँटि���्वा आणि 1678 मध्ये शेजारच्या बारबुडाला वसाहत केल्यानंतर सुमारे 400 वर्षांनंतर ब्राउनच्या अपेक्षेनुसार सार्वमत होईल.\nस्थायिकांनी बेटांवर साखर उगवण्यास सुरुवात केली — परंतु स्थानिक कॅरिबियन लोक संपूर्ण प्रदेशात हजारोंच्या संख्येने मरत असताना, त्यांनी फायदेशीर पीक घेण्यासाठी आफ्रिकन गुलामांची आयात केली.\nशेवटी 1833 मध्ये मुक्ती आली आणि अँटिग्वा आणि बारबुडाच्या 97,000 लोकांपैकी बरेच लोक आज गुलामांचे वंशज आहेत.\nदेश, ज्याची अर्थव्यवस्था आता पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, चार दशकांहून अधिक काळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे — परंतु, सरकारचे प्रवक्ते हर्स्ट यांचे म्हणणे आहे, हे एक मजेदार प्रकारचे स्वातंत्र्य आहे.\n“इंग्लंडमध्ये राजेशाही आहे, आम्ही स्वतःला फसवत नाही,” त्याने एएफपीला सांगितले.\n“जेव्हा तुमचा राज्यप्रमुख तुमच्याद्वारे नाही तर 6,000 मैल दूर असलेल्या परंपरेने ठरवला जातो तेव्हा हे स्वातंत्र्यापेक्षा कमी आहे.”\nब्रिटनचे कोणतेही नियंत्रण बहुतेक प्रक्रियात्मक असते, तथापि, ते म्हणाले – आणि त्यापासून दूर जाणे “लाक्षणिक” आहे.\n“मोठ्या प्रमाणात याचा अँटिग्वा आणि बारबुडाच्या लोकांवर मानसिक प्रभाव पडेल, हा त्याचा प्राथमिक उद्देश आहे,” तो म्हणाला.\nभूतकाळातील जखमांचा परिणाम तरुण पिढ्यांवर होतो की नाही, हाही काही वादाचा प्रश्न आहे.\nसेंट जॉन्सच्या मध्यभागी असलेल्या रंगीबेरंगी इमारतींकडे हावभाव करत 19 वर्षीय विद्यार्थी केमानी सिंक्लेअरने एएफपीला सांगितले की जनरेशन झेडची सर्वात मोठी चिंता देशाची मानसिकता नसून विकास आहे.\nब्रिटीश राजेशाही काढून टाकण्यासाठी सार्वमत घेण्याची प्रक्रिया ही पैशाची महागडी उधळपट्टी असेल जी इतरत्र खर्च केली जाऊ शकते, असा युक्तिवाद त्यांनी केला.\n“मला खरोखर विश्वास आहे की अँटिग्वा प्रजासत्ताक बनू नये. ते फक्त तयार नाही,” सिंक्लेअर म्हणाले.\n(हेडलाइन वगळता, ही कथा एनडीटीव्ही कर्मचार्‍यांनी संपादित केलेली नाही आणि सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केली आहे.)\nPrevious Article Rahul Kulkarni मधली ओळ 109: शिवसेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होण्याची शक्यता दुरावली\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपद���वर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=65841", "date_download": "2022-09-25T21:18:59Z", "digest": "sha1:KDSR6SLXXVXL4EKK2K6NJQXQWWNA4PNU", "length": 16742, "nlines": 258, "source_domain": "mahasamvad.in", "title": "दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी", "raw_content": "\nदिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nमुंबई, दि. 28 :- पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य केल्यास व दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास देश निश्चितपणे अधिक प्रगती करेल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.\nदिव्यांग मुले व युवकांच्या ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन बुधवारी (दि. 27) राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू केंद्र मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे मुंबईच्या अली यावर जंग राष्ट्रीय वाक् व श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या सहकार्याने ‘दिव्य कला शक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\n‘दिव्य कला शक्ती’ या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, दमण व दीव येथील दीडशे पेक्षा अधिक दिव्यांग मुले व युवक भाग घेत आहेत.\nआज दिव्यांग मुले सामान्य मुलांच्या कुठेही मागे नाहीत. दिव्यांग युवक-युवती मल्ल्लखांब प्रशिक्षण घेत आहेत; युद्धात हात ���ाय गमावलेले दिव्यांग जवान तोंडाच्या मदतीने सुंदर चित्रे काढताना आपण पाहिले आहेत. दिव्यांग क्रीडापटूंचे पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पदके प्राप्त करण्यात मोठे योगदान आहे, असे राज्यपालांनी सांगितले.\nमनुष्याची सेवा हीच खरी ईशसेवा आहे असे सांगून गरिब, वंचित, दिव्यांग व्यक्तींना देव मानून त्यांची सेवा केली तर देश अधिक प्रगती करेल असे राज्यपालांनी सांगितले.\n‘दिव्य कला शक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन करून दिव्यांगांमधील क्षमतांचे समाजाला दर्शन घडविल्याबद्दल राज्यपालांनी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय तसेच अली यावर जंग राष्ट्रीय वाक् व श्रवण विकलांग (दिव्यांगजन) संस्थेचे अभिनंदन केले. दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना देखील त्यांनी कौतुकाची थाप दिली.\nकेंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी व्हिडीओ माध्यमातून संबोधित करताना दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व क्षेत्रांमध्ये अधिक समन्यायी व समावेशक वातावरण तयार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सचिव अंजली भावरा व सहसचिव राजेश कुमार यादव प्रामुख्याने उपस्थित होते.\nराज्यपालांनी यावेळी दिव्यांगजनांशी संवाद साधला, तसेच दिव्यांग मुले व युवकांनी सादर केलेला कला, संगीत, नृत्य व ऍक्रोबॅटिक्सचा कार्यक्रम पाहिला.\nलोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात कृतज्ञता पर्व कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातर्फे ५ कोटी रुपये मंजूर – मंत्री धनंजय मुंडे\nयुवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nयुवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्���ाचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66732", "date_download": "2022-09-25T21:34:31Z", "digest": "sha1:EQAXG7ACUEJ37OA4YZ44DEVX3F6D427T", "length": 14315, "nlines": 245, "source_domain": "mahasamvad.in", "title": "वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nवनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार\nज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी महिलांच्या मागण्यांसंदर्भात बैठकीत निर्णय\nमुंबई, दि. 4 :- जल, जंगल, जमिनीवर स्थानिक आदिवासींचा प्राधान्याने हक्क असून त्यादृष्टीने वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. आदिवासी विकासाच्या योजना परिणामकारक राबवाव्यात. कृषिसह अन्य विभागाच्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. वनहक्क दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित विशेष बैठकीत दिले.\nराज्यातील आदिवासी महिलांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कृषि मंत्री दादाजी भुसे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार कपिल पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे आदींसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. आदिवासी विकासमंत्री ॲड. के. सी. पाडवी, महिला व बालव��कास मंत्री यशोमती ठाकूर हे मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शेती व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजना व धोरणे राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठीही विविध योजनांच्या माध्यमातून पावले उचलली जात आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागासह कृषि, वन व महसूल विभागानेही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यातील आदिवासी समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून वनहक्क प्रकरणांचा वेळीच निपटारा करण्यासंदर्भात राज्य, विभाग, जिल्हास्तरावर निर्देश देण्यात आले आहेत. वन हक्क कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीकोनातून वनहक्क दावे तातडीने मंजूर करणे, दावे मंजूर झालेल्या लाभार्थींची यादी सर्वांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यावर भर देण्यात यावा. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने करण्यात यावे, आदी निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बैठकीत दिले.\nशहरात राहणाऱ्या तीन लाख आदिवासींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार – आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे\nविशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार\nविशेष मागासप्रवर्गाच्या आरक्षणास संरक्षण देण्याबाबत शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार - इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवा��गीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74751", "date_download": "2022-09-25T21:20:17Z", "digest": "sha1:EKSJBLZSHY3VIIO7TVU3RWYKK26KFFOJ", "length": 11792, "nlines": 243, "source_domain": "mahasamvad.in", "title": "भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ", "raw_content": "\nभारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ\nनवी दिल्ली, दि. 27 : भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली.\nराष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nसरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांचा कार्यकाळ शुक्रवारी ( दि. 26 ऑगस्ट 2022) संपला. न्या.लळीत आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील व 8 नोव्हेंबर 2022 रोजी ते सेवानिवृत्त होतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये-कोठारवाडी हे न्या.लळीत यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील न्या.उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. न्या.उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. न्या.लळीत हे 2014 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.\nदळवी महाविद्यालयाचा परिसर शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nबांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nबांधकाम व्यावसायिकांनी राष्ट्रबांधणी करणारे उद्योजक व्हावे - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nम��ासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/168?page=10", "date_download": "2022-09-25T21:49:03Z", "digest": "sha1:VZJHYQ32GKTLFO4YJQK3S6HF5MZCUBTE", "length": 16235, "nlines": 186, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अवांतर : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अवांतर\nआज \"मराठी दिन\". मराठी मातृभाषा असलेल्या जवळपास सर्व व्हाट्सएप वापरकर्त्यांनी त्यांना मराठी भाषेचा किती अभिमान आहे, हे स्टेट्स, समुहावर संदेश पाठवुन कळवले. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. मराठी भाषेचा महिमा कसा आहे हे सांगण्यासाठी काही गंमतशीर वाक्ये सुद्धा सांगितली गेली. जसं की पुण्याच्या आजीबाई एका मुलाला विचारतात \"नातुंचा नातु ना तू\" किंवा कप फुटता फुटता त्याला झेलणारा नवरा जेव्हा म्हणतो की \"वाचला\" तेव्हा बायको म्हणते \"वाचला\" नाही तर \"वाचलात\".\nरशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे सध्या जगाचे लक्ष लागले आहे. पण त्याचवेळी तिकडे आफ्रिकेमध्ये मालीमधून फ्रेंच सैन्याला आपली मोहीम अर्ध्यावर सोडून माघार घ्यावी लागली आहे, तीही घटना जगात चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रांसने आपली मोहीम गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच ���ेथील जिहादी गटांच्या कारवायांनी वेग घेतला आहे.\nमागच्या लेखांत विविध क्षेत्रातील काही नामवंत काय वाचतात , त्यांच्या आवडीची पुस्तके ह्या संबंधी वाचले. टिमोथी फेरिसने शंभराच्यावर नामवंताना बरेच प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांची आवडीची पुस्तके व ती का आवडली, तसेच त्यांना जर त्यांच्यासाठी स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर त्यावर काय लिहाल त्यांची उत्तम गुंतवणूक कोणती त्यांची उत्तम गुंतवणूक कोणती नव्या पदवीधारकांना, तरुणांना काय सांगाल नव्या पदवीधारकांना, तरुणांना काय सांगाल असेही काही प्रश्न विचारले होते. त्यावर ह्या मोठ्या यशस्वी लोकांनी काय सांगितले तेही आपण आज वाचणार आहोत.\nRead more about यशस्वी लोकांची मनोगते\nऑफिसच्या ऑनलाईन मिटिंग मधली बोलली जाणारी वाक्ये व तेव्हाचे मनातले प्रत्यक्ष विचार\nअग/वाग मध्ये हे छोटा प्रतिसाद लिहायला म्हणून घेतले होते. लिहिता लिहिता अजून बरेच सुचत गेले. म्हणून पाडला वेगळा लेख. अर्थातच केवळ विरंगुळा म्हणून केलेले लिखाण आहे हे त्यामुळे घ्या\n(मागं इतका गाड्यांचा आवाज कसा रे कुठं रस्त्याकडेला उभारून काम करतोयस का कुठं रस्त्याकडेला उभारून काम करतोयस का\nRead more about ऑफिसच्या ऑनलाईन मिटिंग मधली बोलली जाणारी वाक्ये व तेव्हाचे मनातले प्रत्यक्ष विचार\nधाग्याच्या सुरुवातीलाच असा डिस्टर्बिंग फोटो लावला आहे. जसे ते थिएटरमध्ये धूम्रपानाच्या मद्यपानाच्या जाहीरातीत सडलेले आतडे फेफडे दाखवून घाबरवतात आणि व्यसने सोडा नाहीतर तुमचे सुद्धा हे असे होईल याची भिती दाखवतात. पण या मागचा हेतू घाबरवणे नसून विषयाचे गांभीर्य समजावे हा आहे. कारण पुढच्या लिखाणात ते गांभीर्य जपले जाईल याची खात्री नाही. तो माझा पिंड नाही\nRead more about विनाशकाले विपरीत दृष्टी\nसंजीव गुरूनाईक - भाग - ५ - श्रीनू\nइझी चेअरवर बसून फ्रेंच विन्डो मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत, हातातल्या मग मधून चहाचे घुटके घेत होतो. कोकण चा पाऊस जितका चांगला तितकाच वाईट. झोडपायला लागला तर थांबतच नाही. नाही तर, क्षणात आहेआणि क्षणात गायब. घराच्या पुर्वेला टेकडीवर धो धो कोसळणारा पाऊस आणि पश्चिमेला समुद्रात मावळत्या सूर्याचे दर्शन. कोकणाच्या पावसाचं खरच काही खरं नाही.\nRead more about संजीव गुरूनाईक - भाग - ५ - श्रीनू\nकाळप्रवास (टाईम ट्रॅव्हल) ही संकल्पना मला नेहमी उत्कंठावर्��क वाटते तर कधी कधी गमतीशीर वाटते.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21\nRead more about जहाजांचा मेळावा\nवेगळ्या जमातीची आवडीची पुस्तके\nआयुष्याची वाटचाल कशी करावी, “जगावे कसे तर उत्तम” , हे शिकवणारे मार्गदर्शक, धडपडणाऱ्यांना हात देऊन उभे करणारे शिक्षक किंवा अनुभवी उद्योजक; ‘तान्ह्या’ कंपन्यांत भांडवल गुंतवून त्यांना वाढवणारे गुंतवणुकदार; किंवा समाजातील गुणी मुलांमुलींसाठी मदत करणारे जगप्रसिद्ध खेळाडू, गायक, नट, संस्था; किंवा कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पाठीवर थाप मारून फक्त ‘लढ’ म्हणत निश्चय बळकट करणारे, अशा विविध रुपाने अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक मददगारांची ही विशेष जमात आहे. हे इतक्या तऱ्हेने सांगण्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात टिमोथी फेरिसचे The Tribe of Mentors हे पुस्तक वाचनात आले.\nRead more about वेगळ्या जमातीची आवडीची पुस्तके\nसध्या रशियाच्या युक्रेन, युरोप आणि अमेरिकेबरोबरच्या संबंधांमध्ये बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रशियाने आपले सुमारे 1 लाख 10 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात केलेले आहेत. त्यामुळे युक्रेनवर रशिया आक्रमण करण्याच्या तयारीत आहे, अशी भिती पाश्चात्य देशांकडून व्यक्त होत आहे. मॉस्कोकडून ती शक्यता फेटाळून लावली जात आहे. हा तणाव निवळावा यासाठी यात सहभागी असलेली प्रत्येक बाजू आग्रही आहे. मात्र त्याचवेळी यातील मुख्य घटक असलेले अमेरिका आणि रशिया आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत.\nRead more about युक्रेनवरून तणाव\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/22/india-slapped-the-president-of-turkey/", "date_download": "2022-09-25T21:49:10Z", "digest": "sha1:SV53KQPE773CSUH4WVV53KLPGNOZPB5Q", "length": 9787, "nlines": 155, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "तुर्कस्तानच्या अध्यक्ष���ंना भारताने ठणकावले - Kesari", "raw_content": "\nघर विदेश तुर्कस्तानच्या अध्यक्षांना भारताने ठणकावले\nतुर्कस्तानच्या अध्यक्षांना भारताने ठणकावले\nकाश्मीर प्रश्‍न उपस्थित केल्याने संताप\nसंयुक्‍त राष्ट्र : तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी संयुक्‍त राष्ट्रांच्या परिषदेत काश्मीरचा मुद्दा उकरून काढल्याने भारताने तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.\nते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान यांनी 75 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळविले आहे; पण दोन्ही देशांत शांतता, एकता स्थापन झालेली नाही. ही बाब दुर्देैवी आहे. काश्मीरमध्ये कायमस्वरूपी शांतता स्थापित होईल, अशी आशा करूया. गेल्या वर्षीही काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हासुद्धा अंतर्गत बाबीत ढवळाढवळ खपवून घेतली जाणार नाही. देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही, असे भारताने बजावले होेते. त्यानंतर त्यांनी पुन्हा काश्मीरबाबत वक्‍तव्य केल्याने भारताने तीव्र नापसंती व्यक्‍त केली आहे.\nजम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. या प्रश्‍नात तिसर्‍या पक्षाचा हस्तक्षेप अमान्य असल्याचे भारताने ठणकावले आहे. विशेष म्हणजे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री मेव्हलुत कावुसोग्लू यांच्याशी सायप्रस मुद्द्यावर चर्चा केली. 1974 मध्ये ग्रीकच्या अधिपत्याखाली असलेल्या सायप्रस येथे बंड झाल्यानंतर तुर्कस्तानने तेथे आपले सैन्य पाठविले होते. त्याबाबतही संयुक्‍त राष्ट्राच्या ठरावानुसार शांततापूर्ण तोडगा काढावा, अशी मागणी भारताने केली आहे. त्यामुळे खवळलेले तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी काश्मीर राग आळवल्याची चर्चा सुरू आहे.\nपूर्वीचा लेखमुस्लिम भाविकाकडून बालाजीला दान\nपुढील लेखशांततेच्या मार्गाने तैवानचे एकीकरण; चीनची भूमिका\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nकॅनडातील भारतीयांनी सुरक्षेची काळजी घ्यावी\nसुरक्षा परिषदेतील सदस्यत्वापासून भारताला दूर का ठेवले : झेलन्स्की\nशिंजो अ‍ॅबे यांची हत्त्या पाच कोटी रुपयांसाठी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्��ावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/abuse-of-a-girl-by-taking-a-rented-room/", "date_download": "2022-09-25T20:32:50Z", "digest": "sha1:6DLQ3I6ZTTWS25RXCCWQZXQEEY6PEORJ", "length": 9859, "nlines": 121, "source_domain": "expressmarathi.com", "title": "भाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nReading: भाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nभाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nAhmednagar: भाड्याची खोली घेऊन पाच महिने राहिला. तिच्यावर अत्याचार (abuse) केला.\nअहमदनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्यांतर्गत गणेश शहाजी परकाळे (३०, रा. पिंप्री घुमरी) याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.\n१३ मार्च २०१९ रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने घरातून पळून नेलेबाबतची फिर्याद भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला दाखल होती. ही मुलगी ५ सप्टेंबर २०१९ रोजी भिंगार कॅम्प पोलिसांना आरोपी गणेश शहाजी परकाळे याचे सोबत गोल्हेगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे मिळून आली. या मुलीसोबत आरोपीची ओळख झाली होती.\nत्याचे लग्न झालेले असताना पीडित मुलीला धमकी देऊन पळवून नेले. बेलवंडी फाटा येथे भाड्याची खोली घेऊन पाच महिने राहिला. तिच्यावर अत्याचार केला. ओझर येथील एका मंदिरामध्ये माळ घालून लग्न झाले असल्याचे सांगितले. पीडितेचा शोध लागल्यानंतर ती सोळा आठवड्यांची सहकार्य केले.\nगर्भवती असल्याचे निदर्शनास आले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, अल्पवयीन पीडित मुलगी, पंच तपासी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मनपा अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, रासायनिक विश्लेषक तज्ज्ञ यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या.\nसदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा पी. केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले. त्यांना गोडे, राठोड वडते, दांगोडे यांनी केले.\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nशाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nमहिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या\nअगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/1793", "date_download": "2022-09-25T20:51:08Z", "digest": "sha1:QVGSAQPZ3I6ACQ6RTGW5B3J3TYA6WQFP", "length": 9381, "nlines": 83, "source_domain": "igatpurinama.in", "title": "वीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर कोरोना योद्धयांचा दर्जा द्या ; महाराष्ट्र ��्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची मागणी - इगतपुरीनामा", "raw_content": "\nवीज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर कोरोना योद्धयांचा दर्जा द्या ; महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची मागणी\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. ६ ( समाधान कडवे, वैतरणानगर )\nमार्च २०२० ते मे २०२१ पर्यंत तिन्ही वीज कंपन्यातील कर्मचारी, अभियंते व अधिकाऱ्यांना कोरोना महामारीत जीव गमवावा लागला. ह्या अत्यावश्यक सेवेत काम करीत असतांना कोरोना पॉझिटिव्ह लक्षणाने ३२० कर्मचाऱ्यांना प्राणांची आहुती द्यावी लागली. एप्रिल महिन्यात निधन झालेल्यांची संख्या ९० इतकी आहे. तिन्ही कंपन्यांत कोरोना पिडीत व संक्रमण झालेली व विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या वीज कर्मचाऱ्यांची संख्या १० हजार ४०० इतकी आहे. मयत कर्मचाऱ्यांमधे ५३ कंत्राटी कामगार असून २ हजार ८०४ कंत्राटी कामगारांना कोरोनाची लागण झालेली आहे. कायम कामगाराप्रमाणे सर्व सवलती या कंत्राटी कामगारांना प्रदान कराव्यात याचा फेडरेशनने आग्रह धरला आहे. अत्यावश्यक सेवेतील वीज कर्मचाऱ्यांची ही स्थिती असतांना राज्य सरकारने उर्जा उद्योगातील कर्मचाऱ्यांना फॅटलाईन वर्कर्स म्हणून दर्जा द्यावा. यासह कोरोना योद्धयांचा दर्जा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने सरकारकडे केली आहे.\nसर्व कर्मचाऱ्यांचे युध्दपातळीवर लसीकरण करावे\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे निधन व संक्रमणाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांच्या सेवेची आवश्यकता व महत्व लक्षात घ्यायला हवे. शासन व व्यवस्थापनाने त्यांच्या शंभर टक्के लसीकरणाची व्यवस्था करावी. यासाठी खात्यामार्फत यंत्रणा उभारावी. ज्या कर्मचाऱ्यांनी स्वत: कुणाची वाट न पाहता लसीकरण केले असेल किंवा कोरोना रोगाबाबत औषधोपचार केला असेल तर त्यांनी केलेल्या खर्चाची प्रतीपुर्ती खात्यामार्फत करण्यांत यावी अशीही फेडरेशनची मागणी आहे.\nकॅशलेस मेडिकल स्किमचा करार करा\nतिन्ही वीज कंपन्यातील ९२ हजार कर्मचारी-अभियंते व अधिकाऱ्यांसारही कामगार संघटनांनी मागणी केलेली कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागु करण्यात यावी. वीज कर्मचाऱ्यावर रोगाच्या प्रादुर्भावाने निर्माण परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला दयनीय स्थितीशी सामना करण्यासाठी या वैद्यकिय योजनेची नितांत गरज असल्याचे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने व्यवस्थापनाला कळवल्याची माहीती केंद्रीय उपाध्यक्ष एस. आर. खतीब यांनी दिली आहे.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/2189", "date_download": "2022-09-25T20:28:11Z", "digest": "sha1:S5JYOOXDV7TCT52IYTJQEZRMGD7AN4ME", "length": 7342, "nlines": 82, "source_domain": "igatpurinama.in", "title": "ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ - इगतपुरीनामा", "raw_content": "\nग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. १९\nजिल्हा परिषदेतील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.\nग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्त्वाची भूमिका ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्राम सेवक /ग्राम विकास अधिकारी यांना बैठकांना हजर रहावे लागते.\nतसेच, ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती, पाणीपुरवठा साहित्य, आरोग्य संबंधित साहित्य, वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसेच कर वसूली भरण्याकरीता तालुका स्तरावर जावे लागते.\nबचतगटांच्या कर्जमंजूरीसाठी तालुका पातळीवर बॅंकांना भेटी द्याव्या लागतात. ���ंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थींना घर बांधणीचे सामान उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावे लागते. ग्राम पंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते. या सर्व मुद्द्यांचा विचार करता ग्राम सेवक/ ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरुपात दरमहा देण्यात येणाऱ्या 1100 रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रक्कमेत सुधारणा करणे गरजेचे होते.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/4466", "date_download": "2022-09-25T21:40:29Z", "digest": "sha1:VGVJQXKCTECB4NOKKX2L5TY75LR3ABJD", "length": 10269, "nlines": 83, "source_domain": "igatpurinama.in", "title": "इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या बालगृहातील स्लॅबच्या छताला पडलेला ढपल्यामुळे रुग्णांमधे भीती : सार्वजानिक बांधकाम विभाग सुस्त - इगतपुरीनामा", "raw_content": "\nइगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या बालगृहातील स्लॅबच्या छताला पडलेला ढपल्यामुळे रुग्णांमधे भीती : सार्वजानिक बांधकाम विभाग सुस्त\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nसंदीप कोतकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५\nसर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचारांसाठी इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. सुरुवातीस मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले जात होते. सद्य:स्थितीतही उपचार चांगले होत असले, तरी भिंतीवरुन ओंघळणारे पावसाचे पाणी, लोंबकळणारे स्विच अन् वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा धोका बा��कांना होणार असल्याचे सांगितले जात असताना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या बालगृहातील स्लॅबच्या छताला पडलेला ढपल्यामुळे रुग्णांमधील भीती अधिक गडद झाली आहे. बालगृहाबरोबरच ऑपरेशन थिएटर, प्रसूती गृह, जनरल वार्ड, औषध गृहाचीही हीच परिस्थिती आहे.\nप्रसूतीगृह, बालरोग, ऑर्थोपेडिक सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांसह येथे उपचार केले जातात. सर्व उपचार नाममात्र शुल्कांमध्ये होत असल्याने येथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. दैनंदिन ओपीडीद्वारे १५० ते २०० रुग्णांवर उपचार केले जातात. तर ७० ते ८० निवासी रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गोरगरीबांची संख्या लक्षणीय असते. खासगी हॉस्पिलमध्ये उपचारांसाठी लागणारा भरमसाठ खर्च अधिक असल्याने शहरातील अनेक कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. पण येथील परिस्थितीवरून येथे येणारे सर्व रुग्ण भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र आहे.\nरुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या अनेक भिंतींवर वायरिंग लोंबकळत असून लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी भिंतीवरुन खाली पडत असल्याने रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी पाणी साचते. तर बालगृहातील स्लॅबच्या छताचा ढपला पडल्यामुळे रुग्णामध्ये अधिकच भिती निर्माण झाली आहे. सुदैवाने काही दिवसांपूर्वी स्लॅबच्या छताचा ढपला पडताना बालगृह विभागात रुग्ण नसल्याने अनर्थ टळला. असे असले तरी यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सुविधांसाठी रुग्णालयाने अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. प्रस्तावही मंजूर झाला,टेंडरही निघाले पण सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nआम्ही या समस्येविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी कळवले आहे. मात्र दुरुस्ती होत नाही. रुग्णांसह आमच्या कर्मचारी व अधिकारी यांचा देखील जीव धोक्यात आहे.\n- डॉ  स्वरुपा देवरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय इगतपुरी\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजां���ी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/tiger-giving-pose-after-watching-camera-while-attacking-on-man-animal-zoo-video-viral-mhpl-614671.html", "date_download": "2022-09-25T20:59:02Z", "digest": "sha1:DL7WGJRPBZDZDCELUCSI5MUUCEKPBJIM", "length": 9040, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nशिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute\nशिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute\nकॅमेरा पाहताच आक्रमक वाघही शांत झाला.\nकॅमेरा पाहताच आक्रमक वाघही शांत झाला.\nचंद्रा Video Viral झाल्यानंतर जयेशचं बदललं आयुष्य, आता अशी आहे परिस्थिती\nरिक्षा चालकाला 25 कोटींची लॉटरी तरी देखील आली पश्चातापाची वेळ, पण का\nकोणीही वापरत नाही ९० मिनिटे फोन, महाराष्ट्रातील 'या' गावातील प्रकरण आश्चर्यकारक\nमुंबई विमानतळावर मोठमोठ्या तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या अधिकाऱ्याचा करुण अंत\nमुंबई, 07 ऑक्टोबर : वाघ (Tiger) म्हणजे हिंस्र प्राणी (Tiger video). समोर कुणीही दिसलं की त्याचा तो फडशा पाडणारच. प्राणी असो किंवा माणूस समोर दिसताच वाघ त्याच्या दिशेने धावत त्याच्यावर झेप घेतोच आणि एकदा हा वाघाच्या तावडीत सापडणं तर सुटका नाहीत. वाघाच्या हल्ल्याचे, शिकारीचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही असे व्हिडीओ पाहिलेले असतील. पण आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात वाघाचं तुम्हाला वेगळंच रूप दिसेल. शिकार करण्यासाठी आलेला वाघ एकदम आक्रमक असतो. त्यामुळे वाघाला पाहून सहसा आपण बापरे अशीच प्रतिक्रिया देतो. तशी वाघांचे बछडे आपल्याला क्युट वाटतात. वाघ मात्र आपल्याला भयंकरच वाटतो. पण पहिल्यांदाच भल्यामोठा वाघही तुम्हाला क्युट वाटेल. कारण या वागाचं वागणंच तसं आहे. एका प्रा���ीसंग्रहालयातील हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होतो आहे. हे वाचा - बापरे अशीच प्रतिक्रिया देतो. तशी वाघांचे बछडे आपल्याला क्युट वाटतात. वाघ मात्र आपल्याला भयंकरच वाटतो. पण पहिल्यांदाच भल्यामोठा वाघही तुम्हाला क्युट वाटेल. कारण या वागाचं वागणंच तसं आहे. एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होतो आहे. हे वाचा - बापरे डुलकीने नेलं मृत्यूच्या दारात; जाग येताच मगरीच्या जबड्यात होती महिला व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात आहे. इथं पारदर्शी काचा बसवल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे पाण्यात एक वाघ आहे. हा वाघ स्पष्टपणे दिसतो. किंबहुना त्याच्या अगदी जवळही जाता येतं. ही व्यक्तीसुद्धा काचेजवळील कठड्यावर बसते. आपल्या हातातील मोबाईल काढते आणि सेल्फी घेते. इतक्यात या व्यक्ती पाहताच वाघ दूरून पळत तिच्याजवळ येतो.\nवाघाला पाहताच व्यक्ती आपला मोबाईल वर करते आणि वाघासोबत सेल्फी काढायचा जाते. आक्रमकपणे हल्ला करायला आलेला वाघही कॅमेऱ्याकडे पाहताच शांत होतं. कॅमेऱ्यात स्वतःला पाहताच तोसुद्धा फोटोसाठी तयार होतो आणि चक्क पोझ देतो. तुम्ही पाहू शकता वाघाने काचेच्या पलीकडून या व्यक्तीच्या डोक्याला डोकं टेकवलं आहे. फोटो काढताच ती व्यक्ती तिथून उठते आणि वाघ तसाच शांतपणे त्या व्यक्तीकडे पाहत राहतो. त्यावेळी तो एखाद्या मांजरासारखाच दिसतो. हे वाचा - सोशल मीडियावर व्हायरल झाली मांजराची जबरदस्त भांडणं; VIDEO पाहून नाही आवरणार हसू naturebeauty8967 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/corona-virus-second-wave-maharashtra-lockdown", "date_download": "2022-09-25T21:51:55Z", "digest": "sha1:6DWQEMJUHYVCANABSADU6P4ETTH4RXBV", "length": 9578, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "राज्यामध्ये कठोर निर्बंध, आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन - द वायर मराठी", "raw_content": "\nराज्यामध्ये कठोर निर्बंध, आठवड्याच्या शेवटी लॉकडाऊन\nसंपूर्ण राज्यांमध्ये उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून, दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.\nसंपूर्ण राज्यांमध्ये उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून, दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले. कोरोनाची साथ रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर निर्णय घेण्यात आला. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली.\nराज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले. सर्व मॉल्स, हॉटेल्स, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था आहे, अशा ठिकाणची बांधकामं सुरू राहणार असून, मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत.\nशासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत. कामगारांवर मात्र कोणतीही बंधने घालण्यात आलेली नाहीत.\n“राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असणार आहे. हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना एकी दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली,” असे नवाब मलिक म्हणाले.\nलॉकडाऊनच्या काळामध्ये राज्यातील सर्व बागा, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील असेही मलिक यांनी सांगितले.\nनक्षलवाद्यांशी चकमकीत २२ जवानांचा मृत्यू\nपेशी शेती तंत्राचा वापर करून मांस निर्मिती\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/category/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/?filter_by=popular", "date_download": "2022-09-25T19:58:26Z", "digest": "sha1:G7MN5OGEYXVGR3X47BO5XMQHXDXGIXYK", "length": 11239, "nlines": 137, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "निरीक्षण | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nडॅा. रखमाबाई – भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी (Dr. Rakhmabai)\nआनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर...\nसट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा\nबसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची...\nमराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश… डेडली कॉकटेल\nअरुण साधू कथा-कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे वैचारिक राजकीय व सामाजिक लेखनही बरेच आहे. साधू स्वत: उत्तम वाचक, आस्वादक आणि संपादक होते. त्यामुळे त्यांची...\nभारतीय राज्य घटनेत अनुसूचित जाती म्हणून काही जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या जातींचा उल्लेख सर्वसामान्यपणे दलित असा दैनंदिन भाषाव्यवहारात केला जातो. अनुसूचित जातींचे...\nस्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक (Smrutichitre – Laxmibai Tilak)\nरेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक हे मराठीतील प्रसिद्ध कवी. त्यांच्या पत्नीने - लक्ष्मीबाई यांनी लिहिलेले अविस्मरणीय आत्मकथन ‘स्मृतिचित्रे’ या नावाने प्रसिद्ध आहे. या पुस्तकात हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली स्त्री बदलत कशी जाते आणि तिचा विकास कसा होतो याचा आलेख दिसतो...\nपक्षीमित्र अनिल महाजन आणि त्यांची चातकसंस्था\nअनिल महाजन यांना शाळेमध्ये अभ्यासात रस फारसा नव्हता, परंतु त्यांना पक्ष्यांचे निरीक्षण करण्यास आवडत असे आणि त्यातूनच पक्षी-अभ्यासात त्यांचे स्थान तयार झाले व ते...\nपाण्याचे ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’, असे तट सर्वच राज्यांमध्ये पडलेले आहेत. सध्याची परिस्थिती बघता, ‘आहे रे’ गट दुसऱ्या गटात आणखी काही वर्षांत विलीन...\nद.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)\nममता क्षेमकल्याणी - January 17, 2020 0\nद.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक...\nजलसिंचन दिन : 26 फेब्रुवारी... (Irrigation Day: February 26th) पिकाला पाणी फार कमी लागते, हे जर पटले तर उत्पादनवाढीच्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. पिकाच्या पूर्ण...\nबुलडाणा येथील सैलानी : दशा आणि दिशा\nसैलानी दर्गा बुलडाण्यात आहे. माझे सासर आणि माहेर, दोन्ही सैलानी दर्ग्याच्या दोन बाजूंला आहेत, परंतु बऱ्याच लांबवर. त्यामुळे मी लहानपणापासून सैलानी बाबांविषयी अंधुकसे ऐकलेले....\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊ��डेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%A8/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T20:41:24Z", "digest": "sha1:TRX7DEKQSJI4JB3V37TZT3IHHAUFA5BQ", "length": 2361, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - न | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"न\" अक्षरापासून सुरू झालेले १,७९९ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/cock-attack-on-snake-shocking-video-viral-mhpl-597193.html", "date_download": "2022-09-25T20:09:20Z", "digest": "sha1:N6KEHNEBYNFD22KTTGTDDGZCKGUPSATC", "length": 8208, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा! प्रतिकार करणं दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम; पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nमुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा प्रतिकार करणं दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम; पाहा VIDEO\nमुंगूसापेक्षाही भारी पडला कोंबडा प्रतिकार करणं दूर सापाने भीतीनेच ठोकली धूम; पाहा VIDEO\nकोंबड्याने घेतला चक्क सापाशी पंगा.\nचंद्रा Video Viral झाल्यानंतर जयेशचं बदललं आयुष्य, आता अशी आहे परिस्थिती\nरिक्षा चालकाला 25 कोटींची लॉटरी तरी देखील आली पश्चातापाची वेळ, पण का\nकोणीही वापरत नाही ९० मिनिटे फोन, महाराष्ट्रातील 'या' गावातील प्रकरण आश्चर्यकारक\nबसमध्येच कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी; परभणीतील घटनेचा VIDEO\nमुंबई, 26 ऑगस्ट : मुंगूस (Mongoose video) आणि साप (Snake video) आपल्या परिचयाचे असलेले एकमेकांचे कट्टर शत्रू. मुंगूस आणि सापाची लढाई (Mongoose snake video) आपल्यासाठी नवीन नाही. या दोघांमधील थरारक लढाईचे बरेच व्हिडीओ आपण पाहिले असतील (Mongoose snake fight video). या लढाईत कधी मुंगूस जिंकतो तर कधी साप. पण मुंगूसापेक्षाही सापाशी भारी टक्कर दिली आहे ती एका कोंबड्याने (Cock snake video). साप म्हटलं तरी आपल्याला घाम फुटतो. पण अशाच सापाशी चक्क भिडला तो एक कोंबडा (Cock snake fight video). ज्याने सापाला स��ो की पळो करून सोडलं (Cock attack on snake video). सोशल मीडियावर (Social media) या सापाचा आणि कोंबड्याचा (Cock video) व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Viral video) होतो आहे.\nव्हिडीओत पाहू शकता, कोंबड्याचं खुराडं आहे. तिथं वर एका बाजूला कोपऱ्यात एक साप शांत बसला आहे. एक व्यक्ती त्या सापाला तिथून हटवण्याचा प्रयत्न करते आहे. हातात एक दांडा घेऊन त्या सापाला हलवलं जात आहे. साप थोडी आपलं डोकंसुद्धा वर करतो. त्यानंतर तिथं एक कोंबडा येतो आणि तो सापावर तुटूनच पडतो. हे वाचा - अरे बापरे रस्त्यावर गाड्यांसमोर आला Anaconda आणि...; धडकी भरवणारा VIDEO साप आणि कोंबडा दोघंही वरून खाली जमिनीवर कोसळतात. जमिनीवर पडतात कोंबडा सापावर आपल्या चोचेने वार करत जातो. सापाला कोंबड्याला बोचकारत राहतो. कोंबडा सापाला इतकं मारतो की साप अक्षरशः घाबरतो. तो कोंबड्याला साधा प्रतिकारही करत नाही. तर फक्त आपला जीव वाचावा यासाठी तो तिथून धूम ठोकतो. हे वाचा - भयंकर रस्त्यावर गाड्यांसमोर आला Anaconda आणि...; धडकी भरवणारा VIDEO साप आणि कोंबडा दोघंही वरून खाली जमिनीवर कोसळतात. जमिनीवर पडतात कोंबडा सापावर आपल्या चोचेने वार करत जातो. सापाला कोंबड्याला बोचकारत राहतो. कोंबडा सापाला इतकं मारतो की साप अक्षरशः घाबरतो. तो कोंबड्याला साधा प्रतिकारही करत नाही. तर फक्त आपला जीव वाचावा यासाठी तो तिथून धूम ठोकतो. हे वाचा - भयंकर मेल्यानंतर 20 मिनिटांनी नाग झाला जिवंत; शेफला दंश; वाचून अंगावर येईल काटा व्हायरल हॉग या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कोंबड्याच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/israel-embassy-case-bail-to-4-kargil-students-court-says-blemish-free", "date_download": "2022-09-25T21:30:37Z", "digest": "sha1:BXJZ2RLCANBDNXLH3OAFEBMITUVFUS4Q", "length": 7696, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इस्रायल दुतावास स्फोटः ४ जणांना जामीन - द वायर मराठी", "raw_content": "\nइस्रायल दुतावास स्फोटः ४ जणांना जामीन\nनवी दिल्लीः २९ जानेवारी रोजी शहरातील इस्रायल दुतावासानजीक कमी तीव्रतेच्या आयडी विस्फोटाप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले कारगीलमधील ४ विद्यार्थ्यांविरोधात कोणतेही पुरावे न सापडल्या���े न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या चार आरोपींविरोधात कोणतेही दुष्कृत्य केल्याचे पुरावे सापडले नाहीत तसेच या चारही जणांची पार्श्वभूमी वाईट असल्याचे आढळले नसल्याने त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे महानगर दंडाधिकारी डॉ. पंकज शर्मा यांनी स्पष्ट केले.\nजामीन मंजूर केलेल्या विद्यार्थ्यांची नावे नजीर हुसैन, झुल्फिकार अली, एजाज हुसैन व मुजम्मिल हुसैन अशी असून हे सर्व विद्यार्थी २० ते २९ वयोगटातील आहे. या चौघांचा एकाही दहशतवादी संघटनांशी संबंध नाही, असेही आढळून आले आहे. हे विद्यार्थी इस्रायल, अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्याविरोधात ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट करत होते, व त्यातील एका आरोपीला दुसरा आरोपी ट्विटरवर फॉलो करत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण या चौघांनी भारतविरोधात कोणताही वादग्रस्त, आपत्तीजनक मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला नाही, असे दिल्ली पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे. या चौघांकडील इलेक्ट्रॉनिक गॅजेट पोलिसांनी अगोदर जप्त केले आहे व त्याची चौकशीही अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण हे तरुण दहशतवादी संघटनांशी संबंधित नाहीत, हे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.\nया चारही विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचे वय पाहता त्यांना जामीन देणे योग्य आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nपण राष्ट्रीय तपास यंत्रणा व दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने या चारही जणांनी बॉम्बस्फोटाचा कट रचला आहे असा दावा केला आहे.\nदेशाला लोकसंख्या नियंत्रणाची नव्हे; रोजगारनिर्मितीची गरज\n‘गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय व्यापक धोरण हवे’\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2022-09-25T21:17:04Z", "digest": "sha1:7B6KI3X2A2P7UZ64VB26X5NWUKE7E5AG", "length": 9238, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भंडारा (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nभंडारा महाराष्ट्र राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करून भंडारा-गोंदिया हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.\nभंडारा लोकसभा मतदारसंघात भंडारा जिल्ह्यातील ३ तर गोंदिया जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघ होते.\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ आर.एम. हजरनविस\nबाळकृष्ण वासनिक (अनु.जा.) काँग्रेस\nतिसरी लोकसभा १९६२-६७ आर.एम. हजरनविस काँग्रेस\nचौथी लोकसभा १९६७-७१ अशोक मेहता काँग्रेस\nपाचवी लोकसभा १९७१-७७ ज्वालाप्रसाद दूबे काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० लक्ष्मणराव माणकर जनता पक्ष\nसातवी लोकसभा १९८०-८४ केशवराव पारधी काँग्रेस(आय)\nआठवी लोकसभा १९८४-८९ केशवराव पारधी काँग्रेस(एस)\nनववी लोकसभा १९८९-९१ कुशल परसराम बोपचे भारतीय जनता पक्ष\nदहावी लोकसभा १९९१-९६ प्रफुल्ल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ प्रफुल्ल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nबारावी लोकसभा १९९८-९९ प्रफुल्ल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ चुन्नीलालभाऊ ठाकुर भारतीय जनता पक्ष\nचौदावी लोकसभा २००४-२००९ शिशुपाल पटले भारतीय जनता पक्ष\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर भंडारा (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (एसटी) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (एससी) • वर्धा • रामटेक (एससी) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (एसटी) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (एसटी) • नाशिक • पालघर (एसटी) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (एससी) • बीड • उस्मानाबाद • लातूर (एससी) • सोलापूर (एससी) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2022-09-25T20:56:49Z", "digest": "sha1:QTFQJTDBYM4Y4OLYYEJHDNQSYNZBUEBR", "length": 4394, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विशाल-शेखर - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nगुरू: इस्माईल दरबार | हिमेश रेशमीया | बप्पी लहिरी | विशाल-शेखर\nसुत्रधार: आदित्य उदित नारायण\nअंतिम १४ स्पर्धक: मुस्सरत अब्बास | अमानत अली | मौली दवे | सुमेधा करमहे | पूनम यादव | जुनैद शेख | जॉय चक्रबोर्ती | निरूपमा डे | अपुर्व शहा | रिमी धर | राजा हसन | अनिक धर | हरप्रीत देओल | अभिजीत कोसंबी\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२१ रोजी १०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/26/swamisamarth-832/", "date_download": "2022-09-25T20:10:57Z", "digest": "sha1:AEJJBUNNUIERTKTR5AHITOYPH25JFLWN", "length": 13088, "nlines": 70, "source_domain": "online45times.com", "title": "सर्व अडचणीतून मुक्तता मिळवण्य���साठी स्वामींच्या तारक मंत्रासोबत करा 'हा' एक उपाय! - Marathi 45 News", "raw_content": "\nसर्व अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वामींच्या तारक मंत्रासोबत करा ‘हा’ एक उपाय\nसर्व अडचणीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वामींच्या तारक मंत्रासोबत करा ‘हा’ एक उपाय\nमित्रांनो जर तुम्ही स्वामी भक्त असाल, स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही स्वामींची सेवा नक्की करत असाल. सेवा करताना तुम्ही तारक मंत्र म्हणत असालच. आणि तारक मंत्र म्हणत नसाल तर तो तुम्ही आजपासूनच दररोज म्हणायला सुरुवात करा, कारण तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती असते. तारक मंत्र हा आपल्या स्वामींचा मंत्र जो कि आपल्याला सर्व संकटातून तारून नेहणारा आपल्या प्रेत्येक संकटातून वाचून नेणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे बोल आहेत.तुम्ही तारक मंत्र हा अवश्य घरात बोलायला हवा, आज आपण आजच्या लेखात ह्या तारक मंत्रासोबत करावयाचा सोपा एक उपाय जाणून घेणार आहोत.\nमित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये दररोज तारक मंत्र म्हटल्यानंतर केला तर यामुळे आपल्यावर स्वामींची कृपाआशीर्वाद आपल्यावर राहतो आणि स्वामी आपले रक्षण करतात. चला जाणून घेउयात तो उपाय कोणता ते. जेव्हा तुम्ही बसून तारक मंत्र बोलता तेव्हा आपण आपल्या समोर आपण तांब्याचा ग्लास किंवा वाटी आपण भरून ठेवायची आहे. त्यानंतर आपण देवासमोर बसून आपण ११ वेळा किमान हा तारक मंत्र आपण म्हणायचा आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जास्तवेळा सुद्धा ह्या मंत्राचा जप आपण करू शकता. पण तो जप आपण मनापासून करायचा आहे.\nहा जप झाल्यानंतर आपण ते पाणी जे ठेवले होते ते आपण प्याचे आहे तसेच ते पाणी आपण घरातील सदस्यांना देखील द्याचे आहे. तसेच उरलेले पाणी आपल्या घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडायचे आहे, जेणेकरून आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ते सर्व वास्तुदोष दूर होतील. सर्व घरातील समस्या आजारपण दूर होते. आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य देखील चांगले राहते. मित्रांनो स्वामी आपल्या भक्तांचे नेहमीच रक्षण करतात, स्वामींच्या कृपेचा अनुभव हा स्वामीभक्ताला येतोच येतो. म्हणून तुम्हाला देखील स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्याचा असेल तर घरात तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा.\nमित्रांनो जर तुम्ही कोणत्याही प्रकराची समस्यांनी त्रासलेले असाल, आर्थिक समस्यांनी ग्रस्त असाल ह्या स���्व समस्या स्वामींवर सोडून द्या व स्वामीसेवा करा स्वामी सर्व काही नीट करतील. सर्व संकटातून बाहेर काढतील आणि त्याच बरोबर असाह्य दुर्बल झालेल्या समाजाला स्वामींनी भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला आहे. आज हा दिलासाच कित्येक स्वामीभक्तांना जगण्याचे बळ देतो. स्वामी प्रेत्येक्ष रूपात नसले तरी स्वामीकृपेने त्यांचे सानिध्य त्यांना भाविकांना पदोपदी जाणवते. स्वामींनी अनेक भक्तांना ताठ मानेने जगायला शिकवले आहे. स्वामींचा तारक मंत्र हा प्रेत्येक ताणतणाव ग्रासलेल्या व्यक्तीला तणाव नियंत्रणाचे धडे देतो.\nतारक मंत्र मधील शब्द हे दिलासादायक आहेत, सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना आपण तारक मंत्र म्हणण्याचा व समजून घेण्याचा प्रयत्न जर आपण केला तर आयुष्यातील ताणतणव कायमचा निघून जाईल, व जीवन सुखमय बनेल. तर मित्रांनो तुम्हीही स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा अर्चा आणि त्याचबरोबर स्वामींची सेवा पारायण मंत्र जप करत असाल आणि जर तुम्ही त्यासोबतच हा एक उपाय दररोज करायला सुरुवात केली तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही दिवसांमध्ये सकारात्मक परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य प��्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shabdakosh.marathi.gov.in/node/51161", "date_download": "2022-09-25T21:14:36Z", "digest": "sha1:XEVEGAE36ZIEN6BTTBJRRJUBGTNVBOZ7", "length": 4986, "nlines": 15, "source_domain": "shabdakosh.marathi.gov.in", "title": "The scheme may be treated as District Level Scheme on the basis that in case the District Planning and Development Council, Greater Bombay does not make the requisite provision for funds, a directive will be issued to it by the Planning Department to mak | मराठी शब्दकोश", "raw_content": "\nजर बृहन्मुंबईचे जिल्हा नियोजन व विकास मंडळ आवश्यक त्या निधीची तरतूद करीत नसेल तर आवश्यक ती तरतूद करण्यासाठी नियोजन विभाग, मंडळाला आदेश देईल, या भूमिकेतून ही योजना जिल्हा पातळीवरील योजना मानण्यात यावी.\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली शब्दकोशनिहाय \"वर्णानुक्रमिक अनुक्रमणिका\" पहा\nतत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत��रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)\nवर्णानुक्रमिक अनुक्रमणिका | सर्च इंजिनचा खुलासा..\nसंरचना : अनन्या मल्टिटेक प्रायवेट लिमीटेड\nकॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2473", "date_download": "2022-09-25T20:52:31Z", "digest": "sha1:FR5KTWTEBJEVOPPLVAQWPI45WT4US3UY", "length": 12172, "nlines": 237, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "मण्याड सूर्योदय फाउंडेशन आयोजित अभिष्टचिंतन सोहळा व भव्य नौकरी महोत्सव! – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nमण्याड सूर्योदय फाउंडेशन आयोजित अभिष्टचिंतन सोहळा व भव्य नौकरी महोत्सव\nमण्याड सूर्योदय फाउंडेशन आयोजित अभिष्टचिंतन सोहळा व भव्य नौकरी महोत्सव\nदै चालु वार्ता वृत्तसेवा\nकंधार / लोहा : कंधार लोहातील गरिबांचे कैवारी, लोकनेता, समाजसेवक असे अनेक उपादी दिल्या तरी ज्यांच्यासाठी कमीच आहेत. असे लोक नेते आणि बीजेपी या सत्तारुढ पक्षाचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे गटनेते माननीय श्री एकनाथ दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोहा येथे 23 ऑक्टोबरला भव्य अभीष्टचिंतन सोहळा व नौकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी व नौकरी महोत्सवासाठी एकनाथ दादा कडून कंधार लोहा तालुक्यांमधील तमाम जनतेनां उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच दादांनी स्वतःच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कंधार व लोहा तालुक्यांमधील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचा संकल्प केला आहे. यापूर्वी पण दादानीं कंधार व लोहा तालुक्यातील 10000 युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याच दिलदार पणाला आ��ि गरिबीची जाण असलेल्या एकनाथ दादांना कंधार लोहा तालुक्यातील हजारो युवक त्यांना आपले आदर्श मानतात. कंधार लोहा तालुक्यातील हजारो युवकांनी दादांना कंधार लोहा तालुक्याचा भावी आमदार म्हणून संबोधलं आहे. कंधार लोहा तालुक्यातील सर्व थरातील लोक हे दादाच्या खंबीरपणे पाठीशी असल्यामुळे दादांना नेहमी कंधार लोहा तालुका साठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते आणि ते करून पण दाखवत आहेत. त्यामुळे स्वतः एकनाथ दादांनी दोन्ही तालुक्यातील तमाम जनतेना आणि युवकांना 23 ऑक्टोबर 2021 अभिष्ट चिंतन सोहळा व नौकरी महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.\nPrevious: सर्व प्रकारच्या इन्शुरन्स साठी आजच संपर्क करा\nNext: धुळे-नंदुरबार बँक निवडणुकीतही भाजप सोबत नाहीच.\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/rrb-mumbai-recruitment-exam-time-table/", "date_download": "2022-09-25T21:49:36Z", "digest": "sha1:2EZGZFI5IREPQGG46HVJM5IRS2SKS5T6", "length": 12838, "nlines": 207, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "RRB Mumbai Recruitment Exam Time table-mahasarkar", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शा��न रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nस्टेनोग्राफर/ कनिष्ठ स्टेनोग्राफर (हिंदी) स्किल टेस्ट\nस्टेनोग्राफर/ कनिष्ठ स्टेनोग्राफर (इंग्रेजी) स्किल टेस्ट\nकनिष्ठ अनुवादक (हिंदी) भाषांतर\nमध्य रेल्वे, सोलापूर विभाग भरती २०२०.\nराष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पद��ंची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/sports/page/27/", "date_download": "2022-09-25T21:38:27Z", "digest": "sha1:5J6YLKO2QHABNDYISLGB5EMADEJ52XAM", "length": 8697, "nlines": 107, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Sports Marathi News, Latest Sports Marathi headlines, Photo, videos and trends about Sports | पृष्ठ 27", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome खेळीयाड पृष्ठ 27\nICC चा मोठा निर्णय T-20 विश्वचषकाआधी क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल\nबजरंग पुनियाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदकं जिंकणारा पहिला भारतीय\nटीम इंडियाचे ऑस्ट्रेलियात न्यू ईयर\nकोरोना संकटामुळे गेले आठ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर असलेला भारतीय संघ आता पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ३ वन-डे, ३...\nआयपीएल-२०२०: दिल्ली कॅपिटल्सची अंतिम सामन्यात धडक\nआयपीएल-२०२० च्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी काल झालेल्या दिल्ली विरूद्ध हैद्राबाद सामन्यात दिल्ली ने हैद्राबादचा १७ धावांनी पराभव केला. दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएल च्या अंतिम...\nऑस्ट्रेलिया दौरा २०२० : भारतीय संघासमोर ‘या’ ३ नव्या खेळाडूंचे आव्हान\nबऱ्याच कालावधीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघामध्ये क्रिकेटचे सामने पाहायला मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट संघ २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियामध्ये...\nदसऱ्यापासून जिम सुरू पण…\nकोरोना प्रतिबंधात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nआयपीएलमधील कामगिरीने सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान मिळेल\nअबुधाबी : आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुध्द मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याने म्हटले की, या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल...\nक्रीडा धोरणात सुधारणा होणार, नव्या धोरणात गिर्यारोहकांचाही होणार विचार\nराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर खेळाडूना खेळावर लक्ष केंद्रीत करता यावे,...\nमाहीने थकवले १८०० रुपये\nसध्या महाराष्ट्रामध्ये काकूंच्या १८०० रुपयांच्या व्हिडिओची चर्चा जोरदार रंगलेली असताना आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १८०० रुपये थकवल्याची चर्चा सुरु...\n1...252627चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nविरारच्या वि.वा. महाविद्यालयाने रचला इतिहास, मानाच्या इप्टा हिंदी एकांकिका स्पर्धेत पहिल्यांदाच...\n“…तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”, ‘या’ मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा\nलेबनानहून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट सीरीया किनारपट्टीवर बुडाली, 34 जणांचा मृत्यू\nशिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये धारावीत राडा, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल\nPFI विरोधातील कारवाईला हिंसक वळण; वाहनांची तोडफोड, भाजप कार्यालयावर हल्ला\n12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य सरकारची थेट नोकरीची हमी, टाटा सामाजिक संस्थेसोबत...\n“…तर महाराष्ट्र सैनिक धडा शिकवतील”, ‘या’ मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारला इशारा\nCalling App साठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार\nउद्धव ठाकरे यांचे भाषण शिवसैनिकांसाठी, पण सामान्य मतदारांचं काय\nघरी बसून ‘अशी’ करा विदेशात गुंतवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-09-25T20:26:58Z", "digest": "sha1:SEKEOBPV2RGO55BK35RZRDT4233ZC75N", "length": 6709, "nlines": 80, "source_domain": "metronews.co.in", "title": "कॉन्व्हेंन्ट शाळेचा माज उत���विण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल - सुमित वर्मा - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nकॉन्व्हेंन्ट शाळेचा माज उतरविण्यासाठी आता रस्त्यावर उतरावे लागेल – सुमित वर्मा\nशिक्षणाच्या नावाखाली धर्मप्रसार चालू आहे की काय याची आता खात्री पटायला लागली.आम्ही कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत यांची थेरं पोहचवतोय की हे शाळेचा धर्म प्रसारासाठी वापर करताय .आज कॉन्व्हेंन्ट च्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेळा ठरवून प्रवेशासाठी यावे अशी नोटीस विद्यालयाच्या परिसरात लावलेली होती , बरं या मध्ये बुद्ध , शीख , पारशी , ख्रिश्चन , मुस्लिम अशी धर्माचा जातींचा उल्लेख आहे पण हिंदू धर्माचा उल्लेख का नाही खरं तर धर्माच्या नावाने प्रवेश प्रक्रिया यालाच आमचा विरोध आहे आणि याला आम्ही सडेतोड उत्तर देणार. हा काय प्रकार आहे खरं तर धर्माच्या नावाने प्रवेश प्रक्रिया यालाच आमचा विरोध आहे आणि याला आम्ही सडेतोड उत्तर देणार. हा काय प्रकार आहे कोणा शिक्षण मंडळ , मंत्रालय , शासकीय यंत्रणेचा काही धाक आहे की नाही यांना कोणा शिक्षण मंडळ , मंत्रालय , शासकीय यंत्रणेचा काही धाक आहे की नाही यांना हे उपरे मागे बोलले होते की आम्ही या कोणत्याही यंत्रणांना घाबरत नाही मग आम्ही आता यांना घाबरणं काय असतं हे दाखवून देऊ . येत्या २ दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या बाबत शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून जाब विचारणार आणि जर काही कारवाई झाली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था करु असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांनी केले .\nनवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन\nअहमदनगर जिल्ह्यातील १३६ नळपाणी योजनांना मान्यता\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nथां��लेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jantakarakshak.in/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/page/2/", "date_download": "2022-09-25T21:01:43Z", "digest": "sha1:WVBXT47VMGRUD4JCS2DCFDLYXAS26PLA", "length": 6442, "nlines": 104, "source_domain": "jantakarakshak.in", "title": "इतर | जनता का रक्षक | पेज 2", "raw_content": "\nहोम इतर पेज 2\n7 दिनों के लोकप्रिय\nराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे दिवाळी मिलन कार्यक्रम रेशीमबाग येथील...\n40 लक्ष निधीतून होणार लालखडी, रहेमत नगर येथील कब्रस्तान याचा कायापालट,...\nबाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ग्रामीण अमरावती पोलीस विभागाची जनजागृती मोहीम. ...\nस्वर केसरी बहुउद्देशीय संस्थेचे अंतर्गत भातकुली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी...\nअमरावती महानगरपालिका तिल शिक्षकांना लवकरच मिळणार सातवा वेतन आयोगाची थकबाकी- प्रतिनिधी...\nअमरावती सायबर पोलीस शाखेने 89 व्यक्तींचे मोबाईल केले मूळ मालकांना परत,...\nएडवोकेट शुभम कालवकर यांनी सोळा पदव्या केल्या प्राप्त, त्यांची इंडिया बुक...\nछत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड द्वारा आयोजित विद्यार्थी प्रबोधन कार्यक्रमात योगेश...\nनागपूर येथील प्रभाग क्रमांक 13 येथील लहुजी साळवे उद्यान (अंबाझरी उद्यान)...\nसंत्रा नगरीची उभरती डान्सिंग डॉल डिंपल राजेंद्र बैंस या मुलीच्या परीवारा...\nब्रेकिंग न्यूज= बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेले सरोवराचे पाणी झाले...\nभिलोना येथील तलाठी यांचे कार्य कौतुकास्पद- प्रतिनिधी फिरोज खान\nजिल्हयाबाहेर जाण्यासाठी व जिल्हयात येण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करा : जिल्हाधिकारी दीपक...\nहमारे देश में गौरवास्पद काम करनेवाले IAS/IPS/DEFIANCE/MLA/KHASDAR इन के कायऀ की जानकारी जनता को मिले और गौरवास्पद कार्य कर रहे है उनकी जानकारी प्रशासन को वेब न्यूज चॅनल के द्वारा देने का प्रयास हम करेंगे, कानुन व्यवस्था/नियम को तोडने वालो के बारे मे वेब न्यूज चॅनल के माध्यम से प्रशासन तक पहुंचाने का प्रयास करे��े. धन्यवाद • संपादक• •वनिता चवरे•\nहमें का पालन करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasanchar.com/?p=1923", "date_download": "2022-09-25T21:16:23Z", "digest": "sha1:2PHIPVJL2Q2FNEM2WPDSZKZHJKZSJMHE", "length": 13086, "nlines": 113, "source_domain": "marathwadasanchar.com", "title": "सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती – मराठवाडा संचार", "raw_content": "\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nबोधडी येथे सलूनमध्ये अर्धी दाढीच्या वादातून ग्राहक चिडला वादातून दोघांची खून\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nशिरपूर जैन येथे राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आ.बांगर यांनी घेतला प्रवचनाचा व प्रसादाचा लाभ\nविश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न\nHome/मराठवाडा/सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nप्रतिनिधी / हिंगोली – जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्याप्रमाणेच हिंगोली शहरात देखील सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सण उत्सवानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्‍त लावण्यात येतो. परंतु या सणाचे काळात मानापानाचे कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होते. अशा अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यां���ी आवश्यकता असते.\nत्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 रोजी उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी सर्व 13 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 13 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे.\nवसमत शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी वसमतचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांची , हट्टा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अरविंद बोळंगे, कुरुंदा पोलीस स्टेशनसाठी वसमतचे महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास तेलंग, हिंगोली शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, नरसी नामदेव पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, बासंबा पोलीस स्टेशनसाठी हिंगोली महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनिता वडवळकर, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, औंढा नागनाथ पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी डॉ.कृष्णा कानगुले यांची, सेनगाव पोलीस स्टेशनसाठी तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी जीवक कांबळे यांची, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nवरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 31 ऑगस्ट, 2022 ते दि. 9 सप्टेंबर, 2022 रोजी पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nसंपादक - शाम शेवाळकर, हिंगोली मो.9822600090.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-09-25T20:03:25Z", "digest": "sha1:GV2OC4RBYUKDSO6AZFTIX3GKHZYRC7QZ", "length": 6988, "nlines": 80, "source_domain": "metronews.co.in", "title": "'नो मास्क नो एन्ट्री' - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \n‘नो मास्क नो एन्ट्री’ – जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश\nअहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयात ‘नो मास्क नो एन्ट्री’ चे आदेश अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.सोबतच सर्व हॉटेल्स आणि आस्थापनासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्या तालुक्यामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण कमी झाले आहे त्या तालुक्यातील संबंधित यंत्रणाना लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या ठिकाणी नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन शिर्डी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले. तर काही दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेमुळे तेथील कोविड आयसीयू वॉर्ड जळ��न खाक झाला असल्याने कोरोना धोका लक्षात घेऊन तातडीने 12 बेडचा आयसीयू वॉर्ड उभारण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच शिर्डी संस्थानकडे आवाहन करून व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली .\nजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले\nबालाजी ग्रुप तर्फे अंध,अपंग, निराधार वंचित घटकातील नागरिकांना ब्लँकेटचे वाटप.\nगोरे डेंटल क्लिनिक व संत सावता माळी युवक संघाच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धा उपक्रमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत -डॉ.सुदर्शन गोरे\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pcmc-news-pcmc-offices-light-up-for-independence-day-celebration-297960/", "date_download": "2022-09-25T20:29:37Z", "digest": "sha1:7D3FJZEYL5K2XBWOCPTKYKTPZSHJIUZA", "length": 14691, "nlines": 186, "source_domain": "mpcnews.in", "title": "PCMC News: महापालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिम्मिताने मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई - MPCNEWS", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर 26, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPCMC News: महापालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिम्मिताने मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई\nएमपीसी न्यूज : विद्युत रोषणाईने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती उजळून निघाल्या आहेत. रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी परिसर नटला आहे.(PCMC News) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरले असून महापालिकेने स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी केली आहे.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यानिमित्ताने महापालिकेची पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने उजाळून निघाली आहे. तसेच सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींना देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.(PCMC News) महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबाबतचे जनजागृती करणारे 32 बॅनर लावण्यात आले आहे. तसेच चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारतींमध्ये सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले असून याठिकाणी नागरिकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आहे.\nAir Force : हवाई दलाच्यावतीने पुण्यात शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार\nसर्वच क्षेत्रीय कार्यालये आणि विविध ठिकाणी राष्ट्रध्वज विक्री केंद्र उभारण्यात आले असून याठिकाणी नागरिकांद्वारे मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज खरेदी केले जात आहेत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत नागरिकांमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांना चळवळीत सहभागी करून घेण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरलेल्या पदयात्रेचे आयोजन क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करून जनजागृती करण्यात येत आहे. (PCMC News) शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचा समावेश मोठा आहे.प्लॉगेथॉन मोहीम, रक्तदान मोहीम, ग्रंथोत्सव व्याख्यानमाला असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.\nदि 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.15 वाजता महापालिकेच्या मुख्य भवनामध्ये ध्वजारोहण होणार आहे. महापालिकेचे सुरक्षारक्षक दल, अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या वतीने पथ संचालन करण्यात येणार आहे. स.9.35 वाजता भक्ती शक्ती उद्यान, निगडी येथे देशभक्तीपर गीत्तांचा कार्यक्रम, (PCMC News) स. 10 वाजता निगडी येथे शालेय विद्यार्थ्यांद्वारे मानवी साखळीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजासह विविध प्रतिकृतींचे सादरीकरण, सायं. 5 व��जता भक्ती शक्ती उद्यान, निगडी येथे गाथा अमर क्रांतीविरांची हा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nCentral Railways : मध्ये रेल्वेचा तिकीट तपासणी महसूल 150 कोटी पार\nPune railway : पुणे रेल्वे विभागाकडून डब्यांची एअर स्प्रिंग बदलण्याचे इन-हाउस तंत्र विकसित\nKoregaon Park : पूर्वाश्रमीच्या प्रेयसीच्या होणाऱ्या नवऱ्याला प्रेम संबंधाबाबत सांगण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार\nMaval Crime News: सोमाटणे फाटा येथे पायी जाणाऱ्या तरुणीची सोनसाखळी हिसकावली\nCrime News : तरूणाचा खून करून मृतदेह फेकणाऱ्या दोघांना अटक\nCrime News : किरकोळ कारणावरून चिखलीमध्ये एकावर चाकूने वार\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2970", "date_download": "2022-09-25T20:01:52Z", "digest": "sha1:3XJ3EGX2K55V5AOU4EJPJFSCUNVMYHCN", "length": 10940, "nlines": 236, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "बंद शाळेच्या कर्मचाऱ्याने आर्थिक अडचणीतुन संपवले स्वत:चे जीवन – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभ��� जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nबंद शाळेच्या कर्मचाऱ्याने आर्थिक अडचणीतुन संपवले स्वत:चे जीवन\nबंद शाळेच्या कर्मचाऱ्याने आर्थिक अडचणीतुन संपवले स्वत:चे जीवन\nअंबाजोगाई :आज दि . २४ ऑक्टोबर २०२१ श्री. मनोज वाघ ( विशेष शिक्षक ) मुक बधिर निवासी विद्यालय, उमरी, ता.केज , जि. बीड या शाळेवरिल कर्मचाऱ्यांने आपले आयुष्य संपवुन घेतले आणि असा अचानक सोडून गेला . २ वर्षापासून वेतन नसल्याने आर्थिक परस्थिति व मानसिक स्थिती अत्यंत वाईट होती. 1 महिन्या पूर्वीच त्याच्या पत्नीने स्वतःला संपवुन घेतले होते . आज त्यांचे लहान गोंडस मुल आई – वडिलांना पूर्णपणे मुकलेले आहेत. त्यांचा आयुष्याचा आधारच नाहिसा झाला आहे. हे फक्त वेतन नसल्याने . शाळेच्या व्यवस्थापन व शासनाच्या प्रशासनानेच घेतलेले बळी आहेत. आता अम्हा बाकीच्या उरलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील असाच जीव घ्या तुम्ही. म्हणजे तुमचा सर्वांचा आत्मा शांत होइल का असे शाळेतील इतर कर्मचारी तळतळून म्हणत आहेत.असे अजून किती बळी जाणार आहेत.\nPrevious: सीईओ सिद्धाराम सलिमाठ व सोनटक्के यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा करोळ येथे स्वच्छतागृहाचे उद्घाटन\nNext: आदर्श शिक्षक श्री अमरदीप पाटील यांना महात्मा फुले जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक या पुरस्काराने सन्मानित\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8940", "date_download": "2022-09-25T19:55:26Z", "digest": "sha1:ABCX3VI3PMCXPTCMMDNZKCXHBRSDRBGV", "length": 10944, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मौजमजा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मौजमजा\nदोरीवर कपडे कसेही वाळत असतात\nकपडे वाळत असतांना ते कसे दिसतात\nशर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो\nफाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो\n(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)\nपॅन्टही अशीच असते हवेत तरंगत\nदोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत\nनाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते\nभडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे\nसाडी घालून घडी बसते वाळत\nवा-याने तिचा पदर असतो हालत\nकिरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल\nगणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल\nRead more about दोरीवरचे कपडे\n(काल रात्री साडे तीन वाजता पाणी बचतीवर एक पथनाट्य लिहीले. एका व्हाट्सअ‍ॅप गृपमध्ये सदस्य दुर्गविहारी अन दीपक११७७ यांनी झोप घेत चला अन काही कुरबुर झाली असेल असे विनोदाने लिहीले. सकाळी मी ते वाचले अन मग त्यांना देण्याचे उत्तर या गीतलेखनातून लिहीले.)\nकुरबुर झाली ग कुरबुर झाली\nग झोपायाची पंचाईत झाली ||धृ||\nRead more about आमची पहिली गाडी\nएकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली गोष्ट. अनेक शतके कैलासाच्या बाहेर पाउल न टाकल्यामुळे पार्वतीमातेचा जीव अगदी उबून गेला होता. तीच ती हिमाच्छादित पर्वतशिखरे, तेच ते धूसर करडे आकाश, त्याच त्या गणादिकांच्या लीला, तीच ती कार्तिकेय अन गणेशाची कौतुके अन तीच ती पतीराज शिवशंभूंची धीरगंभीर तपोमुद्रा कुठलंही च्यानल लावलं तरी एकच सिरीयल लागावी तसं काहीसं जगन्मातेला वाटत होतं. आदिमायेला आता जरा पृथ्वीतलावर जाऊन मनुष्यामात्रांची नखरेल रेलचेल पहावीशी वाटू लागली. त्यांच्या सुखदु:खांची दखल घ्यायची उर्मी तिच्या कोमल मनात दाटून आली.\nRead more about शेवट नसलेली कथा\nआम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या \"मेरी मा\" हे \"तारे जमीन पर\" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या \"प्रेमा स्वरूप आई\" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.\nराजाराम सीताराम एक....भाग १३.....विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर\nराजाराम सीताराम एक राजाराम सीताराम दो...... भाग १ प्रवेश.\nराजाराम सीताराम....... भाग २... पुढचे चार दिवस.\nराजाराम सीताराम....... भाग ३... सुरवातीचे दिवस – भाग १.\nराजाराम सीताराम....... भाग ४... सुरवातीचे दिवस – भाग २.\nराजाराम सीताराम....... भाग ५... आयएमएतले दिवस.\nराजाराम सीताराम....... भाग ६... मसुरी नाइट.\nराजाराम सीताराम....... भाग ७….. ड्रिलस्क्वेअर.\nराजाराम सीताराम....... भाग ८...... शिक्षा.\nराजाराम सीताराम....... भाग ९...... एक गोली एक दुश्मन\nराजाराम सीताराम....... भाग १०.. एक गोली एक दुश्मन\nRead more about राजाराम सीताराम एक....भाग १३.....विस्थापित काश्मिरी हिंदू, सुनील खेर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/03/27/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2022-09-25T21:06:56Z", "digest": "sha1:XPJSCC6ECJ5MYKGKOSRPY6Z6J5NWNV5R", "length": 6311, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या आहेत दक्षिण आफ्रिकेतील \"बॉक्सिंग ग्रॅनी\" आज्या - Majha Paper", "raw_content": "\nया आहेत दक्षिण आफ्रिकेतील “बॉक्सिंग ग्रॅनी” आज्या\nआंतरराष्ट्रीय, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आफ्रिका, आरोग्य, द, बॉक्सिंग ग्रॅनी, स्वास्थ्य / March 27, 2019 March 27, 2019\nजोहान्सबर्ग येथे आजकाल ८० वर्षाच्या आज्या आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी चक्क बॉक्सिंग करत आहेत शिवाय नृत्य आणि गाणी गात आहेत. याचे चांगले फायदे झालेले दिसून येत असून या आज्या आठवड्यातून दोन वेळा जिम मध्ये जात आहेत. वयोवृद्ध आज्यांसाठी येथे बॉक्सिंग ग्रॅनी नावाने बॉक्सिंग वर्ग सुरु झाला असून १६ वर्षाच्या तरुणींच्या उत्साहाने या आज्या त्यात सामील झाल्या आहेत.\nवृद्ध ���हिलांसाठी २०१४ मध्येच बॉक्सिंग गोगोज नावाच्या या कार्यक्रमाची सुरवात झाली असून आफ्रिकेत ज्येष्ठ महिलांना गोगोज असेच म्हटले जाते. क्लॉड माफोया हे या उपक्रमाशी संबंधित असून ते सांगतात, म्हाताऱ्या व्यक्तींना शारीरिक कसरती बरोबरच सामाजिक आयुष्य अधिक योग्य ठरते. एकाच वयाचे लोक एकत्र भेटतात, बोलतात आणि एकत्र व्यायाम करतात यामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परीणाम होतो असे दिसून आले आहे. त्यांचा रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात येत आहे आणि आत्मविश्वास वाढला आहे.\nया कार्यक्रमात सामील झालेल्या आपले अनुभव सांगताना म्हणतात, माझ्याच वयाच्या बायकांना भेटून आणि त्यांच्या सोबत व्यायाम करून आम्ही आनंदी होत आहोत. वय झाल्याने आम्हाला काही उमेद राहिली नव्हती मात्र आज आम्ही मजबूत असल्याचा अनुभव घेत आहोत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/best-marathi-blog-website-maherpan-purushanch/", "date_download": "2022-09-25T20:56:21Z", "digest": "sha1:XPI7AOQW6IWULYVT6BB4SR25NZUXSNGF", "length": 36010, "nlines": 275, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "माहेरपण...तेही पुरुषांचं... - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nByसारिका सोनवणे Jun 10, 2021\nप्रिय…वाचक मित्रहो..ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल…पुरुषांचं कधी माहेरपण असत का आपण स्वतःला एकविसाव्या शतकातलं समजतो…पण स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत अजूनही पारडं रिकामंच वाटतं…चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर माहेरपण…हे माहेरपण प्रत्येक लग्न करून सासरी गे��ेल्या मुलीच्या नशिबात असतंच असत…मग आपली मैत्रीण असो…आपल्या नणंदबाई असोत, आपली भावजयी असो किंवा मग आपली आई असोत प्रत्येकीनं अगदी हक्काने आपलं माहेरपण मागून घेतलंय…मग आपल्या पुरुषांनीच काय घोड मारलाय या बाबतीत..स्त्री-पुरुष समानता म्हणवता पण…पुरुषांचही माहेरपण व्हावं…त्यासाठी हा लेखनप्रपंच…पहिल्यांदाच पुरुषांच्या बाजूने लिहिलंय निदान सगळ्या पुरुषांनी तरी लाईक, शेअर आणि कंमेंट करायला विसरू नका….\nस्मिता म्हणजे अंकिताच्या नणंद बाई… आपल्या नवऱ्याला घेऊन माहेरी खास १०-१२ दिवसांसाठी आल्या होत्या…अंकिताचे नंदावे म्हणजेच स्मिताचे मिस्टर स्वभावाने अतिशय मनमिळाऊ…मिलिंद त्यांचं नाव…त्याचबरोबर अंकिताची भाचेमंडळीही आलेच होते…त्यामुळं घराचं अगदी गोकुळ झालं होतं… …म्हणून अंकिताही मस्त रमून गेली होती…स्मिता मुळात कोल्हापूरला राहायला असल्याने…पुण्याला आपल्या माहेरी फारच कमी वेळा येत असे…सासूबाई आणि सासरे अपघातात गेल्याने सगळी जबाबदारी स्मिता कसोशीनं एकटी पेलवत असे…. मिलिंदरावांची सारखी बदली होत असल्याने मुलांच्या शाळा आणि इतर जबाबदाऱ्या एकटी समर्थपणे पार पडत असे…स्मिता खूपच लाडाकोडात वाढलेली असल्याने स्वयंपाकाचे काही इतके कौशल्य अवगत नव्हते म्हणूनच मिलिंदरावांची कधी कधी खाण्या-पिण्याच्या बाबतीत फार नाही पण थोडीशी कुरकुर होतच असे…स्मिता अगदीच स्वयंपाकात अडाणी नव्हती आमटी-भात, भाजी-पोळी आणि भाकरी एवढं व्यवस्थित जमत असे…पण तरीही ”तुझ्या हाताला चव नाही..” अशी प्रेमळ रूपात तक्रार ते स्मिताला नेहमी करत असे…तरीही जे येईल ते गोड मानून घेतल्याने …संसार एकूणच सुखाचा होता..\nघरात मस्त पैकी उकडीच्या मोदकाचा सुगंध दरवळत होता…एकीकडे पालक-भजी चा बेतही रंगत होता…मस्तपैकी पुऱ्या तळण्याचाही वास येत होता…एकूण काय घरी साग्र-संगीत जेवणाचा बेत होता…मिलिंदराव मस्तपैकी चहाचा आस्वाद घेत दिवाणखान्यात बसले होते…त्यादिवशी अंकिताही लगबगीने सगळं पाहुण्यांचं यथासांग करतच होती …सगळ्यांचं अगदी मनमुराद जेवण रंगलं…जेवणानंतर खास बनारसी पान मागवलं होत…तेही अंकिताच्या सांगण्यावरून म्हणून सुनबाईंच्या पाहुणचाराचं कौतुकच होत होत…अंकिताच्या सासूबाई म्हणजे अलकाताई स्वयंपाकाच्या बाबतीत अगदीच सुगरण…पन्नास माणसांचा स्वयंपाक एकट्या करत…म्हणून अंकितालाही बरंचसं शिकायला मिळत असे…तरीही एवढ्या सगळ्यांचं करायचं म्हणजे अंकिता दिवसभर दमल्यासारखीच असे…म्हणून एक दिवस रात्री अंकिता आपल्या नवऱ्यापाशी प्रेमळ तक्रार करत होती…\nअंकिता – विराज…किती दिवस असं..सगळ्यांच्या फर्माईशी पूर्ण करणार मी…\nविराज – किती दिवस म्हणजे..\nअंकिता – अरे…म्हणजे…माझ्याही आवडीचं मी करून खाऊ शकतेच ना…आणि सग्ळ्यांनाही खाऊ घालू शकते ना…त्यांच्या आवडी किती दिवस जपणार मी…मी काही वाईट स्वयंपाक करत नाही हा…\nविराज – अंकिता…अगं तुला येतोच स्वयंपाक…प्रश्न आहे का काही त्यात…त्यांच्या आवडी तितक्याच महत्वाच्या ना…एक तर स्मिताला असं काही करून खाऊ घालायला वेळही मिळत नाही..आता आलीय तर…करू देत कि एन्जॉय…आणि तुही खा मस्तपैकी…स्मिता शिवाय स्वतःची नोकरी सांभाळून करत असते सगळं…तारेवरची कसरत करावी लागते…आता करू देत तिला तिच्या आवडीचं…तू कर कि नंतर…कोण अडवतंय तुला…माहेरी तर जातेच कि तू वरचेवर…तुझे लाड-कोड पुरवतच असतील सगळे…\nअंकिता – विराज…माझं माहेर खूप लांब म्हणजे मुंबईत आहे…मी काय अगदी महिना-महिनाभर नाही हो राहत.. इथे माझाही विचार व्हायला पाहिजे ना…\nविराज – अंकिता…आता स्मिताताईच सोड…ती मुलगी आहे तिला पाहिजे तसं…पाहिजे तेव्हा..ती करून खाऊ शकते आणि समोरच्यालाही देऊ शकते…आणि स्मिताताई मुलांना सुट्टी लागली कि मिलिंद दाजींना कोल्हापुरात एकट्याना सोडून येते नेहमी इकडे. मिलिंद दाजी फार समजूतदार. स्मिता म्हणेल तीच पूर्व दिशा त्यांच्यासाठी. ते कधी आपल्या खाण्याचे हाल होतील म्हणून स्मितापासून तिचं माहेरपण हिरावून घेत नाही. ते स्मिताताईला खुशालीने इकडे यायला होकार देतात. इतक्या वर्षात पहिल्यांदा मिलिंद दाजी स्मितासोबत १० दिवसांसाठी राहायला आले आहेत. त्यांनाही थोडासा चेंज हवा ना…पुरुषांचंही कधीतरी माहेरपण होऊ देत कि…\nअंकिता – ही…ही…ही…पुरुषांचं माहेरपण…वेड लागलं कि काय तुला…पुरुषांचं कधी माहेरपण असत का…\nविराज – अगं हसू नकोस…खरंच सांगतोय मी…सद्य परिस्थितीच आहे तशी…पुरुषालासुद्धा सासुरवास असतोच असतो…\nअंकिता – हे…पुरुष कसले सासुरवास सहन करतायत…आम्हा बायकांना धारेवर धरण्यात यांचं उभं आयुष्य गेलं…हे पुरुष काय मेले सासुरवास सहन करतायत…\nविराज – हा…मला उद्देशून मुद्दाम म्हणतीयस तू…कारण मला कुठल्याच प्रकारचा सासुरवास नाहीय…मला तर..तुझ्या या बालिशपणावर चिडायचंही नाहीय म्हणून शांतपणे समजावून सांगतोय मी…\nअंकिता – बरं…सांग..ऐकते मी..\nविराज – मिलिंद भाऊजींचे आई-वडील गेले…हे तुला माहितीय…\nअंकिता – हो…माहिती आहे…\nविराज – अगं मग…आई-वडीलच असे असतात कि ज्यांच्यासमोर आपण आपले मन मोकळे करू शकतो…मनावर मायेची फुंकर घालायला कुणीतरी हवं असत…आता तू म्हणशील आईच मनावर मायेची फुंकर घालू शकते …स्मिताताई का नाही घालू शकत…\nअंकिता – हो…ते पण आहेच कि…कारण आईनंतर समजावून घेणाऱ्या स्मिताताईच आहेत कि…\nविराज – हो ते पण आहेच…पण आई-वडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नाही…अगदी ताई सुद्धा…मग जेवणाचं म्हणशील…तर ताईला लहानपणापासून जेवण करण्यात रस नव्हता…पण तरीही न कंटाळता ती सगळं करते..मिलिंद दाजी गोड मानूनही घेतात…पण तेच -तेच खाऊन कंटाळा येत नसेल त्यांना…मग आईच्या हातचं खावंसं वाटलं तर खाऊ देत कि…तुझा अपमान होणार आहे का काही…\nअंकिता – अपमानाचे…काय त्यात एवढे…मी कधी असं म्हटलंय का \nविराज – सद्य परिस्थितीचं सांगायचं झाल्यास…पुरुष बाहेरगावी कामानिमित्ताने राहतात आता….त्यात ते एकटे नसतात कारण…काही जण आपलं नवं बिऱ्हाडंही थाटतात…त्यात वेगळ्या संस्कृतीची बायको असली कि मग त्या पुरुषाची तारांबळ उडते…तिला समजावून सांगण्यात त्या पुरुषाचा किती वेळ वाया जात असेल..मग काही दिवस तसाच स्वयंपाक गोड मानून खावा लागतो त्याला…जसं नव्या नवरीला अड्जस्ट व्हायला वेळ लागतो…तसंच त्या पुरुषालाही समजून घेणारं कुणीतरी हवं असतं…खोल विचार केला तर..माहेर म्हणजे मायेचं माणूस मग ते कुणीही असोत…मी असो…आई असो…भाऊ असोत किंवा कुणीही असोत…उद्या मलाही माहेरपणाची गरज भासेल मग असायला नको कुणीतरी आपलं…मग घेऊन जाशील मला मुंबईला…\nअंकिता – का नाही…जरूर घेऊन जाईल…\nविराज – समजलं…तुम्हा बायकांइतकंच पुरुषांनाही माहेर असायला पाहिजे…मग स्त्री-पुरुष समानतेचं पारडं सारखं होईल…. …. पूर्वीच्या काळी कसं आपण एकमेकांच्या घरी जायचो…मग आपल्याला आजी-आजोबा काही ना काही द्यायचे…पण आता तसं नाहीय…माया करण्याच्या नादात आपण हॉटेल, रिसॉर्ट वर जातो पण त्यात मायेचा ओलावा नसतो…मग असंच नातेवाईक आल्यानंतर त्यांना चांगलं-चुंगलं खाऊ घालण्यात, गप्पा म��रण्यात दिवस कसा आनंदात जातो ते आपल्याला कळतंच नाही…मग तीच मायेची शिदोरी घेऊन आपण गेलो कि ती वर्षभर पुरते…आता माहेरपण काय फक्त पुरुष आणि स्त्रिया यांच्यापुरता विषय आहे का…नाही…कारण माहेरपण आई-वडिलांनाही हवं असत…\nअंकिता – हो…अरे देवा…\nविराज – काय झालं \nअंकिता – अरे…उद्याची काय तयारी करायची हे आईना विचारायचंच राहून गेलं…\nविराज – ठीक आहे ना…उद्याचं नियोजन तुझ्या मनाने होऊ देत…आईशी मी बोलतो…\nविराज – हो…फक्त उद्याचं करायचं हा…त्यानंतर आईला करू देत…तेवढाच तिलाही विरंगुळा..\nविराज घाबरल्याचं आव आणतो , हा…पण उद्याचं काय नियोजन आहे…म्हणजे सगळे खाऊ शकतील ना…म्हणजे पोटदुखीच औषध नाही ना खावं लागणार आम्हाला…\nअंकिता – मी एवढा काही वाईट स्वयंपाक करत नाही हा…\nविराज – अगं…पण करणार काय उद्या…ते तरी सांग…\nअंकिता – डाळ-बट्टी, उडदाचे पापड तळेल, कोशिंबीर, थोडीशी रबडी करेल आणि सुक्की भाजी म्हणून राजमा करेल…चालेन ना..\nविराज – सरस…पण नीट कर हा…बघ उद्याची होणारी अन्नपूर्णा आहेस तू…सगळं नीट कर…\nअंकिता – तू काळजीच करू नकोस…उद्याचा दिवस माझा…\nविराज – एवढे १० दिवस आईच्या मनासारखं होऊ देत. तिला मिलिंद दाजींच्या आवडी निवडी चांगल्या माहित आहेत. आणि त्यांनाही आईच्या हातच्या चहापासून घावण, झुणक्यापर्यंत सगळं आवडतं. उद्या तुझ्या हातचंही आवडलं तर उत्तमच. मग आईनंतर तूलाच मिलिंद दाजींचं माहेरपण जपायचं आहे. सध्या आईकडून त्यांच्या आवडी निवडी शिकून घे. तशीही तू उत्तम सुगरण आहेस आमच्या स्मिताताई सारखी नाही रोज रोज समोर भाजी पोळी मांडायची.\nअंकिता – अरे असं काय बोलतोय तू…त्या ऐकतील ना….अरे ठीक आहे रे..लग्नाआधी मला सुद्धा कधी चहा बनवायचा माहित नव्हता. पण इकडे आल्यावर आईंनी सगळं मस्तपैकी शिकवलं मला….तेही ताणताण नं करता…. पण स्मिता ताईंना कुणी नव्हतंच शिकवायला आणि नोकरी मुळे त्यांना वेळही नाही रे मिळत. तरी मी रोज बघते हा….रोज आई स्वयंपाक करताना आईपाशीच उभ्या असतात आणि सगळं शिकून घेतायेत. आणि तुझं खरं आहे उगाच कुठल्याही पदार्थाला “आईच्या हातचं” असं गुणगान नाही पडलं. आईच्या हाताची चव नाही येणार कशाला मग ती आई असो व सासू.\nविराज अंकिताला जवळ घेतो, “आता कशी माझी लाडोबाई बरोबर बोलली….मग मीही चलतो आता तुझ्यासोबत तुझ्या माहेराला….तुझी भावजय चिढचिढ तर नाही ना क���णार….एक सिक्रेट सांगू का तुझ्या वहिनीने आपलं लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा जेव्हा तुझ्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी शेवयाची खीर केली होती. खीर चवीला विचित्रच लागत होती पण मी गपगुमान खाल्ली. सासूबाईंनी तुझ्या वहिनीला आत जाऊन विचारलं कि शेवया कुठून काढल्या तेव्हा कळालं कि मॅग्गी मसाला संपला म्हणून सासूबाईंनी नूडल्स एका डब्यात काढून ठेवल्या होत्या आणि तुझ्या वहिनीने शेवया समजून त्याची खीर केली होती…..बाब्बो आयुष्यात पहिल्यांदाच मॅग्गीची खीर खाल्ली होती हो…..”\nअंकिता – “काय म्हणजे तुला आई आत जाऊन वहिनीला जे काही बोलली ते ऐकू गेलं होतं आणि तू मला हे आता सांगतोय आणि तू मला हे आता सांगतोय\nविराज – “हो म्हणजे अगं मला वाटलं उगाच कशाला धिंडोरा पिटायचा….आणि तुझ्या वहिनींचंही नवीनच लग्न झालं होतं…म्हटलं माझ्यामुळे उगाच त्यांना अजून बोलणी नको बसायला….होतात चुका माणसाकडून….आणि तुझ्या वहिनीने तर नवीन पदार्थ उदयास आणून कमालच केली होती…धन्य तुझी वहिनी आणि धन्य त्यांच्या हातची मॅग्गीची ती खीर…. “\nअंकिता खिदळून – “काय रे…बस ना आता….अजून किती हसवशील ..झोप आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे नाहीतर तुझ्या नादात मीही मिलिंद दाजींना असंच काहीतरी चुकून खाऊ घालेन आणि ते माहेरपण तर सोड पण सासुरवास समजून कधी इकडे येणारच नाही”\nअंकिताच्या बोलण्यावर दोघेही खिदळतात आणि झोपी जातात.\nइकडे मिलिंद दाजी मात्र कधीच झोपलेले असतात आणि झोपेतच सासूबाईंनी खाऊ घातलेल्या पदार्थांची चव आठवत झोपेतच स्मितहास्य करतात आणि समाधानाचा एक ढेकर देतात.\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nतू मला नं पाहिले\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nघेऊदेत तिलाही मोकळा श्वास\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/homemade-food-menu/", "date_download": "2022-09-25T20:20:59Z", "digest": "sha1:X3RGR5FMCHOBYMYONALMX5FKR75BXT6L", "length": 20992, "nlines": 277, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "घरचा मेनु - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nByसारिका सोनवणे Apr 7, 2021\nशकुंतलाबाई संध्याकाळी टी.व्ही. पुढे बसल्या होत्या. घडल्यात ७ वाजले होते. मंजुश्री म्हणजे शकुंतलाबाईंची सून यायची वेळ झाली होती. शकुंतलाबाई नेहमीप्रमाणे डैलीसोप बघत बसल्या होत्या. शेजारी नात खेळात बसली होती.\nमंजुश्री आली. आज तिचा मस्तपैकी पावभाजी बनवायचा बेत होता. आल्या आल्या मंजुश्री फ्रेश झाली आणि तिने भाज्या उकडायला ठेवल्या. भाज्या उकडत होत्या तोवर मंजुश्रीही हॉल मध्ये कांदा आणि टोमॅटो कापायला घेऊन आली. तेवढ्यात शकुंतलाबाई मंजुश्रीला खोचकपणे विचारतात ,\n“आज रात्रीच्या जेवणात काय बनवतेस.”\nमंजुश्री – “आई आज पाव भाजीचा बेत आहे. मी ऑफिस मधून येतानाच पाव घेऊन आली आहे. “\nशकुंतलाबाई अजून खोचकपणे ,\n पाव भाजी शिवाय दुसरं काही सापडलं नाही का तुला बनवायला”\n“आणि काय गं , घरात मोठ्यांना काही विचारायची पद्धत आहे कि नाही.”\nमंजुश्री – “पण आई तुम्हाला पण तर आवडते पाव भाजी आणि मी रोज आधी तुम्हाला विचारायची कि काय खाणार म���हणून तर तुम्ही ‘बनव काहीही’ म्हणायच्या म्हणून मी विचारायचं बंद केलं.”\n“काही हरकत नाही. तुम्हाला पालक आवडते ना तर पालक बनवते मी तुमच्यासाठी….नाहीतर पाव भाजी राहू देत आज…आज पालकाची भाजीच बनवते.”\n“मी म्हटलं कि पाव भाजी घरात सगळे आवडीने खातात आणि रिंकूलाही फार आवडते कि पाव भाजी.”\nयावर शकुंतलाबाई रागाने म्हणाल्या, “पण तरीही तुला मला विचारायला काय अडचण आहे का माझं काही अस्तित्वच नाही या घरात…सगळे निर्णय तुम्ही तुमचे घायचे आम्ही काय घरात फक्त नाममात्र आहोत काय माझं काही अस्तित्वच नाही या घरात…सगळे निर्णय तुम्ही तुमचे घायचे आम्ही काय घरात फक्त नाममात्र आहोत काय \n“बरं आज राहू दे पाव भाजीच, पण उद्यापासून मला विचारूनच बेत आखत जा.”\nखरं तर शकुंतलाबाईंनाही पाव भाजी आवडते पण अडचण फक्त इथे होती कि मंजुश्रीने त्यांना विचारून बेत आखला नाही.\nमंजुश्रीने मुकाट्याने कसातरी सगळा स्वयंपाक केला कारण तिचा टोटल मूड ऑफ झाला होता. बिचारीने २ पाव जास्त खाल्ले असते तर तेही तिला गेले नाही. मंजुश्रीचा नवरा संजय आज उशिराच आला होता ऑफिसमधून….मंजुश्रीने पटापट पाव भाजी गरम केली आणि संजयला ताट वाढलं. शकुंतलाबाई मस्त पाव भाजीवर ताव मारून कधीच झोपायला गेल्या होत्या.\nमंजुश्रीच्या कपाळावरच्या आठ्या पाहून संजयला संशय आला कि आज त्याच्यामागे काहीतरी गडबड नक्कीच झाली आहे.\nसंजय मंजुश्रीला – “वाह्ह आज बऱ्याच दिवसातून पाव भाजी खायला मिळाली आणि तीही तुझ्या हातची.”\nमंजुश्री काहीही बोलली नाही .\n“काय गं काही बिनसलं का आज\nमंजुश्रीने झालेला प्रकार संजयला सांगितला. संजयने तिचं व्यवस्थित ऐकून घेतलं आणि लागलीच शक्कल लढवली.\nसंजय – “हे बघ मंजुश्री माझ्याकडे ह्या प्रॉब्लेमच उपाय आहे. आजकाल आयुष्य एवढं बिझी असल्याने तसेही वेळेचं नियोजन आणि प्लँनिंग फार महत्वाची आहे.”\n“आपण व्यवस्थित प्लॅन करून पैसे कुठे गुंतवायचे हे ठरवतो…किंवा घरात कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं कि आधी सगळे मिळून चर्चा करतो…थोडक्यात कुठलीही गोष्ट करताना पूर्व प्लँनिंग शिवाय करत नाही मग जिथे अन्नपूर्णा नांदते त्या किचन मध्ये आपण प्लँनिंग का नाही करत\nमंजुश्रीला संजय काय म्हणतोय काहीच काळात नव्हतं.\nसंजयने आत जाऊन मेनू चार्ट आणला.\n“हे बघ मंजुश्री, हा आहे मेनू चार्ट….ह्यावर आपण दर रविवारी १ तास तरी सगळे एकत्र बसायचं आणि हा चार्ट भरायचा….सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतचा आठ्वड्यापर्यंतचा मेनू ह्यात लिहून ठेवायचा.”\n“आणि ह्याचे फायदे असे कि नेहमी काय बनवायचं असा पडणारा प्रश्न कायमचा निघून जैन….दुसरं म्हणजे सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन मेनू आखलेला असेल त्यामुळे कुणालाही विचारायची गरज नाही कि मेनू डिसायडेड असल्यामुळे वेळेचीही बचत होईल.”\nमंजुश्रीलाही संजयची आयडिया पटली आणि ती खुश झाली.\nसंजय पाव भाजी भरवत मंजुश्रीला म्हणाला…\n“काय मग कशी वाटली आयडिया हे घे पाव भाजी….मला माहित आहे तुला खूप आवडते नाही आज तुझा नेमकी मूड ऑफ झाल्याने तू खाल्ली नसणार .”\nदुसऱ्या दिवशीच दोघांनी शकुंतलाबाईंना सांगितलं आणि त्यांनाही पटलं….तेव्हापासून मंजुश्रीच्या घरात खाण्यावरून कधीच वाद होत नाही…..\nआपल्या समोर असेच खूप प्रॉब्लेम्स असतात पण जे प्रॉब्लेम्स सहजरित्या चर्चा करून सोडू शकतात त्यांना आपण तोंडं फुगवून उगाच खेचत बसतो ..ह्याला काहीच अर्थ नाही..\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nमाझ्या सुनाच माझ्या मुली\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\n��ाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/category/shevgaon-taluka-news/", "date_download": "2022-09-25T21:47:35Z", "digest": "sha1:IMXBPRHRH2GLZALRM7FVQBDIHTIEAQE2", "length": 4780, "nlines": 78, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Shevgaon Taluka News Archives - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nतलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nAhmednagar: Minor girl abused शेवगाव तालुक्यातील घटना: तरुण गजाआड. शेवगाव : तिच्या…\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nपीएफआयवर छापे: पीएफआयवर कारवाईनंतर तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट, हिंसाचार करणाऱ्यांना पोलिसांनी दिला इशारा\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/a-farmers-agitation-lasting-for-6-years", "date_download": "2022-09-25T20:37:56Z", "digest": "sha1:TR5A4TIRJ6TEFM7P4UVEGJF4Q4OJIEOU", "length": 15367, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन! - द वायर मराठी", "raw_content": "\n६ वर्षे चाललेले एक शेतकरी आंदोलन\nखोती पद्धतीला विरोध म्हणून अलिबाग ते वडखळ मार्गावर असलेल्या चरी या गावातून शेतकर्यांच्या ऐतिहासिक संपाची घोषणा झाली. तो दिवस होता २७ ऑ��्टोबर १९३३.\nनवीन कृषी कायदा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी गेली ३६ हून अधिक दिवस राजधानी नवी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाने शेतकऱ्यांची एकजूट सर्वानी पाहिली असली तरी यापूर्वी शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे आंदोलन केले होते आणि ते तब्बल ६ वर्षं सुरू होते. या आंदोलनाची भूमी होती महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील चरी हे गाव. सुमारे ९० वर्षांपूर्वी म्हणजे १९३३ साली हे अनोखे आंदोलन सुरू झाले ते ६ वर्षे अखंड सुरू होते.\nज्या करार पद्धतीने गुलाम होऊन धनदांडग्या उद्योगपतीच्या हातात आपल्या जमिनी जातील म्हणून आज शेतकरी पेटून उठला आहे त्याचीच एक छोटी झलक चरी येथे त्याकाळी पाहावयास मिळाली. आणि हा संप होता खोती पद्धतीला विरोध करण्यासाठी. खोती म्हणजे मोठे वतनदार अथवा जमीनदार. ही पद्धत पेशव्यांच्या काळापासून सुरू होती. खोती म्हणजे त्या गावात असलेले खोत हे सरकारी सारा वसूल करून तो शासन दरबारी जमा करत. पण हेच खोत नंतर स्वतःला सरकार समजू लागले. त्यामुळे वर्षभर काळ्या मातीत घाम गाळून पिकविलेले अन्नधान्य हे या खोतांच्या पदरी पडत असे. प्रसंगी हे खोत या शेतकऱ्यांना म्हणजे कुळांना प्रचंड राबवून घ्यायचे. या सर्व प्रकाराला सर्व शेतकरी खूप विटले होते.\nखोत हे शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा खूप फायदा घेत होते. त्यावेळी आजच्या करार पद्धतीला साजेशी पद्धत होती ती म्हणजे कबूलायत. कबूलायत म्हणजे शेतकऱ्यांची जमीन ११ महिन्याच्या भाडेपट्टीने खोत लिहून घेत. प्रति एकर त्याकाळी खंडी भर भात खोत घेत. वसुली नाही झाली तर शेतकऱ्यांच्या कुटुंबाला खोत गुलाम म्हणून वागवलं जाई. या सर्व प्रकाराला रायगड जिल्ह्यात हळूहळू विरोध होत होता.\nअलिबाग ते वडखळ मार्गावर असलेल्या चरी या गावातून या ऐतिहासिक संपाची घोषणा झाली. तो दिवस होता २७ ऑक्टोबर १९३३.\nतत्पूर्वी १९२१ ते १९२३ पर्यंत खोती विरोधात आंदोलन झाली होती पण ती मोडून काढण्यात आली. ही सर्व आंदोलने नारायण नागू पाटील हे पाहत होते आणि त्यांनीच मग या आंदोलनाचे पुढे नेतृत्व केले. २५ डिसेंबर १९३० रोजी पेण तालुक्यात कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद पार पडली. या परिषदेचे नेतृत्व नारायण नागू पाटील यांनी केले. या परिषदेत खोती पद्धत नष्ट व्हावी, जमिनीची मालकी शेतकऱ्यांची व्हावी, कबूलायतनाचा नमुना बदलण्यात ���ावा आदी २८ मागण्या संमत करण्यात आल्या. यासाठी नंतर गावोगावी जनजागृती करण्यात आली. आणि नंतर त्याचे पर्यवसन ऐतिहासिक संपात झाले.\nया ऐतिहासिक आंदोलनाला शेतकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला. नारायण नागू पाटील आणि अन्य लोकांवर भाषण बंदी करण्यात आली तरीही नेटाने हे आंदोलन सुरू राहीले. शेतकऱ्यांना उत्पादनातील योग्य वाटा मिळत नसल्याने संप करावा तसेच यापुढे जमीनदारांच्या जमिनी कसायच्या नाहीत, अन्न पिकवायचे नाही असा निर्धार करून संप सुरू झाला. हा संप मोडून काढण्यासाठी प्रचंड दबाव आला, तो बदनाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला जे आजच्या शेतकरी आंदोलनात सुद्धा दिसले पण त्यावेळी सुद्धा शेतकरी जागचा हलला नाही.\n१९३३ ते १९३९ पर्यंत म्हणजे तब्बल ६ वर्षे हा संप सुरू होता. या संपात २५ गावे सहभागी झाली होती. संप केल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. ६ वर्षे अन्न धान्य न पिकविल्यामुळे उपासमार सुरू झाली. जगण्यासाठी करवंद तसेच लाकूडफाटा विकून गुजराण करावी लागली तरीही शेतकऱ्यांनी निर्धार सोडला नाही.\nभारतरत्न आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही या संपाला पाठिंबा दिला होता. शेतकरी कामगार पक्षाची बीजे याच संपातून रुजविण्यात आली. २५ ऑगस्ट १९३५ रोजी जिल्हाधिकारी यांनी कुळ आणि खोतांमध्ये चर्चा घडवून आणली पण ती यशस्वी झाली नाही.\n१७ सप्टेंबर १९३९ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजदूर पक्षाच्या १४ आमदारांच्या पाठींब्यावर खोती पद्धत बंद करण्याचे विधेयक विधिमंडळमध्ये मांडले. त्यावेळी बाळासाहेब खेर हे मुख्यमंत्री होते. त्यावेळेचे तत्कालीन महसूलमंत्री मोरारजी देसाई मग चरी येथे आले. आणि मग तिथे झालेल्या चर्चेत या प्रश्नी सरकारने मार्ग काढला.\nया चर्चेनुसार १९३९ साली सरकारने कुळांना संरक्षण देण्याची घोषणा केली. या संपामुळे कुळांना अधिकृत संरक्षण मिळाले. कसेल त्याची जमीन हे तत्व अस्तित्वात आले. जमिनीवर कसणारी कायदेशीर कुळांची नावे सातबारामध्ये आणि इतर हक्कात नोंदविण्यात आली. आणि यातूनच कुळ कायदा राज्यात अस्तित्वात आला.\nजगातील शेतकऱ्यांच्या इतिहासात नोंद झालेल्या शेतकऱ्यांच्या या निर्धाराला ‘चरीचा शेतकरी संप’ म्हणून ओळखला जातो. सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाची पार्श्वभूमी आणि ९६ वर्षांपूर्वी झालेल्या ��ंपाची एकच आहे. आता करार पद्धतीची शेती ही त्याकाळच्या खोती पद्धतीच्या शेती प्रकारचा एक भाग होता. ज्यामुळे शेतकरी हा गुलाम होणार होता. आजही धनदांडगे उद्योगपतीचे गुलाम होऊन आपल्याच शेतीत कसणे या बळीराजाला मान्य नाही. चरीचा सहा वर्षे झालेला संप ते सध्या नवी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेला संप ही एकच घटना अधोरेखित करणारी ठरली आहे.\n(लेखाचे छायाचित्र केवळ प्रतिनिधीक )\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nऑक्सफर्डच्या लसीला तज्ज्ञ समितीची मंजुरी\n२०२०मध्ये जगभरात ५३ पत्रकारांच्या हत्या\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/second-wave-of-corona-possible-in-the-state-in-january", "date_download": "2022-09-25T20:46:28Z", "digest": "sha1:3ZKUEICS3OWJWQS5UZHQVZNOR5KX3DDC", "length": 12139, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जानेवारीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्य! - द वायर मराठी", "raw_content": "\nजानेवारीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्य\nसध्या राज्यात जवळपास सर्व मुक्त झाल्याने व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पण ते करताना नियमांची सरळसरळ पायमल्ली सुरू आहे. आता लस आली आहे मग काळजी नाही ही वृत्ती खूप धोकादायक आहे.\nकोरोना आता संपला, लस पण आली मग काय बिनधास्त फिरा आता काही काळजी नाही या बेफिकिरीमधून चौखूर उधळलेली जनता. ना तोंडावर मास्क की सोशल डिस्टन्सचे पालन. सर्वत्र आता दिसणारे हे दृश्य. पण हीच मानसिकता आणि अतिआत्मविश्वास उलटण्याची दाट चिन्हे येत्या काही दिवसात दिसण्याची भीती वैद्यक तज्ञाकडून व्यक्त होत आहे.\nदेशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध राज्यात त्याचे बरे वाईट परिणाम दिसू लागले. नवी दिल्लीत दुसरी आणि तिसरी लाट आली. तर गुजरात, कर्न��टक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आदी राज्यात दुसरी लाट हळू हळू सुरू झाली. महाराष्ट्रचा विचार केला तर सध्या पहिली लाट ओसरण्याच्या अथवा संपण्याच्या मार्गावर आहे. आणि दुसरी लाट ही साधारण जानेवारीच्या मध्यास येऊ शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.\nसध्या राज्यात जवळपास सर्व मुक्त झाल्याने व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पण ते करताना नियमांची सरळसरळ पायमल्ली सुरू आहे. आता लस आली आहे मग काळजी नाही ही वृत्ती खूप धोकादायक आहे. कारण जी लस उपलब्ध होणार आहे ती किती प्रभावी आहे आणि ती किती काळ मानवी शरीरात काम करेल याची कोणाला खात्री नाही. मुळात लस आणि औषध यातील फरक अजून जनतेला समजला नाही असे वैद्यक तज्ञांनी सांगितले. लस ही त्या विषाणूला अटकाव करण्यासाठी शरीरात काम करते. पण तिचा प्रभाव किती काळ राहील याबाबत लस निर्माते ठामपणे सांगू शकत नाहीत. विविध पातळ्यांवर कसोटीस पात्र ठरून मग ही लस तयार होते.\nहा विषाणू त्याचे मूलभूत अंतर्गत बदल करतो ज्याला जेनेटिक चेंजेस म्हटले जाते. त्यामुळे त्याची लक्षणे ही नेहमी बदलत असतात. सध्या जी लस विविध कंपन्या तयार करत आहे त्यामध्ये संशोधन करताना विषाणूच्या कोणत्या लक्षणावर अभ्यास केला आहे हे पाहणे महत्वाचे ठरते. रशियाने स्फुटनिक नावाची लस घाईघाईने बाजारात आणली पण ती तेवढी प्रभावी नसल्याचे नंतर स्पष्ट झाले.\nभारतात सुद्धा स्वदेशी बनावटीच्या कोवाक्सिन, तसेच सिरमची लस आदी चार विविध कंपन्यांनी आपली लस प्रमाण बद्ध करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. काही लस या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीत आहेत. आणि या लसीचा प्रभाव हा कधी ६७ तर कधी ९० टक्के एवढाच जाणवतो. लसीला मान्यता देणाऱ्या आरोग्य विभागाने या सर्व कंपन्यांना आपले चाचणी अहवाल आणि त्याची अंमलबजावणी सादर करण्यास सांगितले आहे. हा सर्व खेळ पाहता मार्चपर्यंत कोणतीही लस येऊ शकत नाही असे अनेक डॉक्टरनी बोलताना स्पष्ट केले आहे.\nआता उद्याच लस सर्वाना मिळणार असे चित्र तयार करून विविध वृत्तवाहिन्या या लस कार्यक्रम राबविण्यासाठी घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षण केंद्राचे चित्रीकरण करून दाखवत आहेत. हे सर्व धोकादायक आहे कारण ही मोहीम राबविण्यासाठी आधी तीन ते चार महिने तयारी करावी लागते, प्रशिक्षण द्यावे लागते. पण या वृत्तवाहिन्य�� याचे भान न ठेवता अति उत्साहात चुकीचे दाखवत असल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nसध्या सर्व काही सुरू असताना आणि चाचण्या कमी झाल्याने रुग्ण वाढ घटली असल्याचे चित्र दिसत असताना हळूहळू अनेक नवीन रुग्ण पुन्हा दिसत आहेत. रंगभूमीवर आठ महिन्यांनी पहिल्या वेळी प्रयोग करणारे अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोना झाल्याने पुढील सर्व नाट्य प्रयोग रद्द करण्याची वेळ आली आहे. तसेच अन्य विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर कोरोना बाधित होत आहेत.\nवैद्यक तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारी महिन्यात खरी कसोटी आहे. दुसरी लाट आली तर ती कशी थोपयावची याची तयारी नागरिकांनी खरे तर नियमांचे पालन करून करावयास हवी.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nलंडनमध्ये लॉकडाऊन, विमान वाहतूक बंद\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%82-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-25T21:13:11Z", "digest": "sha1:XNI63CZNVQNCLMIC3UG2PSO4AMFSRGC5", "length": 1999, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "शाबाश मिठू ट्रेलर - DOMKAWLA", "raw_content": "\nशाबाश मिठू ट्रेलर: मिताली राजच्या भूमिकेत तापसी पन्नू आश्चर्यचकित, ‘शाबाश मिठू’चा शानदार ट्रेलर रिलीज\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM शाबाश मिठू ट्रेलर ठळक मुद्दे तापसी पन्नूने ‘शाबाश मिठू’मध्ये मिताली राजची भूमिका…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-25T21:20:39Z", "digest": "sha1:TEG3XJCX7ZJWO4WBMJYNUWKAN3MZKOGU", "length": 7539, "nlines": 83, "source_domain": "metronews.co.in", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मुड मध्ये - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रशासन अ‍ॅक्शन मुड मध्ये\nजामखेड — महाराष्ट्रातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने धोक्याची घंटा मानली जात आहे. दोन दिवसात रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झालेली आहे. दुसऱ्या लाटेपासून आतापर्यंत जामखेड प्रशासन मास्क न वापरणाऱ्यावर कुठेही कारवाई करताना दिसले नव्हते. मात्र, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटे मुळे कोरोनाच्या पेशंटची वाढती संख्या व भितीमुळे जामखेड पोलीस स्टेशन व जामखेड नगर परिषदेच्या वतीने संयुक्तरित्या दंडात्मक कारवाईस सुरूवात करण्यात आली असून ही कारवाई कठोरपणे राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nकोरोना व ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्र राज्यात वाढत जाणारा प्रभाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार गंभीर पावले उचलत आहे. गुरुवारी जामखेड शहरातील खर्डा चौक, बाजारपेठ येथे तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी कारवाई मोहिम सुरू केली आहे.\nकारवाई खर्डा चौकातून सुरू झाली असून संपूर्ण शहरात राबविण्यात येत आहे. यावेळी पोलीस व नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने कारवाई करत असल्याचे गुरुवारी दिसून आले. यावेळी तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, कार्यालयीन अधिक्षक पिसाळ, आरोग्य विभागाचे प्रमोद टेकाळे, शाम जाधवर , वैभव कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nदरम्यान शहरातील विना मास्क वाहन धारक व व्यवसायिक यांचेकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नागरिकांनी रस्त्यावर येताना विना मास्क येऊ नये अन्यथा दंड होवू शकतो, असे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांन�� स्पष्ट केले.\nपीठ गिरणी संघटनेच्यावतीने वीज वितरण व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nराहुरीत सफरचंदाचा ट्रक पलटी\nजामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड\nनवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन\nतारखा देत देत चंद्रकांत दादांचे अडिच वर्षे झाली – आमदार रोहित पवार\nबांधावर ड्रगनफूड लावा ,अर्थीक प्रगती करा व बांधावरून होणारे वाद टाळा – प्रा.…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2022-09-25T21:22:55Z", "digest": "sha1:MMPPKFDO5L7JN4GJLRZ67SFLCY7NCNQV", "length": 2306, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विश्वसनीय स्रोत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडियाचे लेख विश्वसनीय, प्रकाशित स्त्रोतांवर आधारित असावेत आणि त्या स्रोतांमध्ये दिसणारे सर्व बहुसंख्य आणि महत्त्वपूर्ण अल्पसंख्याक दृश्ये संरक्षित केली आहेत याची खात्री करुन घ्या.(पहा. विकिपीडिया:उल्लेखनीयता) एखाद्या विषयावर विश्वासार्ह स्त्रोत न सापडल्यास विकिपीडियावर त्यावरील लेख असू नये.\nशेवटचा बदल २८ मार्च २०२१ तारखेला १८:१५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२१ रोजी १८:१५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2026", "date_download": "2022-09-25T21:38:37Z", "digest": "sha1:5FU3CO3BYDKTV5APWVINLV6KENFAUGKC", "length": 10899, "nlines": 235, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "बाबजान पठाण यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nबा���जान पठाण यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश\nबाबजान पठाण यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश\nम्हसळा नगरपंचायत निवडणूक होण्याआधी शहरातील राजिकय वातावरण तापलेले असून सत्ताधारी राष्ट्रवादीला काँग्रेसने धक्का दिला आहे. म्हसळा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत सदस्य बाबजान पठाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.पठाण यांचा प्रवेश काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पाटोले यांच्या हस्ते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, म्हसळा काँग्रेस अध्यक्ष डॉ. मोईज शेख, शहर अध्यक्ष बाबा हुर्झुक, रफी घरटकर यांच्या उपस्थितीत माजी आमदार स्व.माणिकराव जगताप यांच्या महाड येथील निवासस्थानी झाला.बाबजान पठाण हे पूर्वी ग्रामपंचायत सदस्य असून सद्यस्थितीत ते म्हसळा नगर पंचायतमध्ये अडीच वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक होते. पठाण यांची म्हसळा शहरातील हिंदू व मुस्लिम मतांवर चांगली पकड असून येत्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीसाठी किती आवाहन निर्माण करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे.\nPrevious: २४ ऑक्टोबर रोजी होणार प्रज्ञाशोध परीक्षा\nNext: शिवरायांचा अवमान करणाऱ्या राजू नवघरेची आमदारकी रद्द करा\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद��रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/82090.html", "date_download": "2022-09-25T20:27:34Z", "digest": "sha1:76HMCXTTAOAX7T7UALUNSTVSTMKKQVT2", "length": 15789, "nlines": 214, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "केरळमधील मदरशात शिकणार्‍या मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > केरळमधील मदरशात शिकणार्‍या मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक\nकेरळमधील मदरशात शिकणार्‍या मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांध शिक्षकाला अटक\nथिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या मदरशातील शराफुद्दीन या २७ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली. ही मुलगी गरोदर राहिल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.\nही मुलगी मदरशामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होती, तेव्हा त्याने सातत्याने तिचे लैंगिक शोषण चालू केले होते.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्या��� आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/and-dream-came-true/", "date_download": "2022-09-25T21:31:47Z", "digest": "sha1:DRJGUP3TTOXYCLCISVRVOFUC54CY6JFS", "length": 36769, "nlines": 293, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "...आणि...झालं स्वप्न साकार...! - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nByसारिका सोनवणे Jun 20, 2021\nपार्वतीकाकू – अगं…हो…हो…किती स्वचछ करशील…बस की..बाकी काहीही म्हण…तुझ्या इतकं साफ काम कुणी करत नाही…\nशकुंतलाबाई – ताई…काम आपलं असं हाय..गबाळं काम नाही पटत बा आपल्याला…अजून १० घर हायत …कामासाठी..तेवढं अडवान्स कवा देताय…\nपार्वतीकाकू – अगं आजच घेऊन जा की…\nशकुंतलाबाई – काय नाय…पोरांसाठी करती बाई सगळं काम…शिकून सवरून मोठं केलं की आपलं काम झालं..नाही का एकदा का लगीन पाहिलं माझ्या लेकाचं की आनंदानं डोळं मिटलं बाई…\nपार्वतीकाकू – अगं…असं काय अभद्र बोलतेस…\nशकुंतलाबाई – नाहीतर काय करू…घरात इन-मिन तीन माणसं…राजुचा बाप दिस-रात नुसता पीत असतो…पिदाड कुठंच…राजूच शिक्षण झालंच आता…परवाच नोकरीसाठी रुजू हो असं लेटर आलंय एकदा का नोकरीला चिकटला ना की मग…लगीन करून मोकळं होईल मी …\nइतक्यात शकुंतलाबाईंची नजर पार्वतीकाकूंच्या किचन पाशी जाते आणि एकटक पाहत बसते…कसं सगळं सुटसुटीत…मोकळं, ऐसपैस किचन…शकुंतलाबाईंच्या खूप आधीपासूनच नजरेत भरलेलं असतं…तेव्हापासून…जेव्हापासून शंकुतलाबाई पार्वतीकाकूंकडे कामासाठी रुजू झाल्या होत्या…शंकुतलाबाई इतक्या आशाळभूतपणे सगळ्या किचनवर फक्त नजर फिरवत होत्या…आणि मनोमनी ठरवतही होत्या..‘काहीही झालं तरी असाच किचन ओटा बनवून घायचा….‘ पण पार्वतीकाकूने ते खूपच सहज हेरले आणि विचारले…\nपार्वतीकाकू – काय ग…शकुंतले…एवढं काय पाहतीस…\nशकुंतलाबाई – काही नाही हो…काय म्हणतात हो याला…या कपाटांना…लईच मस्त दिसतंय…एक्दम कसं टापटीप ते पिचरमधल्यासारखं…\nपार्वतीकाकू – अगं त्याला मॉड्युलर किचन म्हणतात…यात नाही का खूप प्रकार असतात…स्ट्रेट मॉड्युलर किचन आणि L आकाराचं किचन म्हणजे इंग्लिशमधला L आकार असतो ना…..त्यावर किचन तसा बनवून मिळतो आपल्याला…हवा तसा…\nशकुंतलाबाई – मग…लई खर्च येत असलं…किती येतो बरं खर्च..\nपार्वतीबाई – अगं…५०,०००/- पासून किंमत चालू आहे तुला कितीपर्यंत बनवून पाहिजे तसं बनवता येईल…\nशकुंतलाबाई – एवढे…बापरे लईच किंमत हाय…कमी किमतीत नाही होऊ शकत का काही…\nपार्वतीबाई – अगं…कमीच करून सांगते…\nशकुंतलाबाई – बाई ग…माझ्या लेकाचं लग्न होईल त्यात…बाई गं…बाई…निघते मी..कामं मोप पडलीत…जाते बाईसाहेब…\nपार्वतीबाई – अगं…थांब पैसे घेऊन जा की…\nशकुंतलाबाई – हा बाई राह्यलंच…द्या जाते मी…\nशकुंतलाबाई…मनात मॉड्युलर किचनचा मनसुबा घेऊन येतात…काहीही करून हा विषय राजूजवळ काढायचा असा त्या निश्चयच करतात…राजू नेहमीप्रमाणे घरी असतो…दोन दिवसांनी नोकरीवर रुजू होण्याचं पत्रक आल्याने शर्ट प्रेस करत असतो…तर त्याचे वडील दारू पिऊन आलेले असतात आणि दारात बसून आपल्या बायकोला म्हणजे शकुंतलाबाईंना शिव्या देत असतात …शकुंतलाबाई घरी आल्या-आल्या घटाघट पाणी पितात नेहमीप्रमाणे आपल्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या लेकाशी बोलूं लागतात…\nशकुंतलाबाई – राजू…ऐकतो का…\nराजू – हा…बोल की…आवरलीत का काम..\nशकुंतलाबाई – हा रे…कामाचं काय एवढं…होतंय आपलं..माझं ऐक तर…\nराजू – हो…हो…काय झालंय पण एवढं… बोल की सावकाश…\nशकुंतलाबाई – अरे…राजू… मी आज पार्वतीताईंकडे गेले होते…तिथं ना लईच भारी किचन बनवून घेतलंय त्यांनी…ऐसपैस…मस्त वाटतं…मोकळं आणि सुटसुटीत..राडा पसारा काहीच दिसत नाही…ते काय म्हणतात त्याला ..ते मोडुलर किचन…हा तेच ते..मोडुलर किचन…\nराजू – अगं…मॉड्युलर किचन म्हणतात..मोडुलर नाही…आणि…आई…झेपणार आहे का आपल्याला ते..एक तर नवीनच नोकरी लागणार मला…असं वस्तूंवर खर्च केला तर..लग्नासाठी पैसे कसे जमवणार..एकतर वडील असेल माझे…काही कमवून पण ठेवलं नाही माझ्यासाठी…तू जे काही कमावतेस सगळं माझा बाप दारू पिऊन बरबाद करतो…तू पैसे देतेस कसे त्यांना.. \nशकुंतलाबाई – अरे…पोरा मी नाही देत…त्या हातभट्टीवाल्याकडं उधारीचं खातं लावलंय त्यांनी…नको..नको केलंय त्यांनी…\nराजू – पाहिलंस…आणि तू म्हतेस मॉड्युलर किचन…बनवायचं नंतर उधारी आपल्यालाच चुकवावी लागणार…चादर बघून हातपाय पसरावे…पैशाचं सोंग आणता येत का \nसाधारण २ दिवसांनी राजू नोकरीसाठी रुजू होतो…एका चांगल्या कंपनीमध्ये कामासाठी रुजू होतो…पगारही चांगला असतो…वर्षभरातच राजू वरिष्ठांची मर्जी सांभाळत त्याचं कंपनीत राजुला बढती मिळते…शकुंतलाबाईंना मात्र सुनबाई घरी आणण्याचे वेध लागलेले असतात म्हणून जोरात वधूसंशोधनाचा कार्यक्रम चाललेला असतो…मग राजुला अनुरूप, शिकलेली विशेष म्हणजे नोकरी करणारी मुलगी शकुंतलाबाई शोधतात…मस्त लग्नाचा बारही उडवतात…लक्ष्मीच्या रूपानं सून घरी येते…अगदी आपल्या नावाप्रमाणेच ‘लक्ष्मी‘ असते…शकुंतलाबाई आणि लक्ष्मी दोघीही अगदी मैत्रिणीसारख्या नांदत असतात..लक्ष्मी अगदी स्वतःच्या आईप्रमाणे शकुंतलाबाईंची आणि सगळ्यांची काळजी घेत असते..काय हवं नको ते विचारत असते…तेही स्वतःच ऑफिस सांभाळून बघत असते सगळं…म्हणून शकुंतलाबाईंना आपल्या सुनेचं कौतुकच वाटत असते. म्हणून कुठं ठेऊ कुठं नको करत अस���ात…सगळ्या घराची जबाबदारी एकट्या मुलावर आणि सुनेवर येऊ नये म्हणून आपलं घरोघरी जाऊन धुणी-भांड्याचे काम त्या सून आली तरीही करत असतात…तेवढंच आपल्याकडून सुनबाईंना संसारासाठी हातभार…\nपार्वतीबाई – अगं…शकुंतला..नको न करुस आता काम…कर की आराम…\nशकुंतलाबाई – अहो ताई…लेकरू राबतंय घरासाठी…असू देत तेवढी माझी मदत…\nपार्वतीबाई – अगं…केलंस की एवढं…लहानच मोठं केलं..लग्न केलं त्याचं…दोनाचे चार हात केलेस की तू…अजून किती राबणार…\nशकुंतलाबाई – ताईसाहेब…खूपच जिद्दी आहे माझी सून..मला कधी उलटून बोलली नाही ती…सगळ्यांची काळजी घेते म्हणून पोटात तुटतं माझ्या…किती दिवस खोलपटात ठेवणार मी तिला…काम चालूच राहणार माझं…त्यात बदल होणार नाही…सुनेचंही मी ऐकत नाही ग याबाबतीत…तीही हेच म्हणते मला…काम बंद करा…मी शाप ऐकत नाही तिचबी..\nपार्वतीबाई – तू काही ऐकायची नाहीस..\nशकुंतलाबाई आपलं काम झटपट आवरून जातात….जाता-जाता परत एकदा त्या पूर्ण किचनवर नजर फिरवतात…मनाशी काहीतरी ठरवतातच त्या…घरी आल्या-आल्या पाणी पितात…शनिवार असल्याने लक्ष्मी घरी लवकर येणार असते म्हणून…अगदी चातक पक्षाप्रमाणे शकुंतलाबाई आपल्या सुनेची वाट पाहत बसलेल्या असतात …काही मिनिटांनी सुनबाई येतात शकुंतलाबाई लगेच ताट वाढायला घेतात आणि आपल्या सुनेशी थोड्या इकडच्या-तिकडच्या गप्पा मारतात..मग किचनसंदर्भात बोलू लागतात…\nशकुंतलाबाई – अगं..लक्ष्मी ते तू…तो फोन वापरते की नाही ग…त्यात सगळं दिसत..\nलक्ष्मी – हा…आई त्याला स्मार्टफोन म्हणतात…काही बघायचं का तुम्हाला..\nशकुंतलाबाई – हा…अगं…ते मोडुलर किचन का काय ते बघ बरं…\nलक्ष्मी – [हसून] आई…त्याला मॉड्युलर किचन म्हणतात…मस्त असतं हा ते पण…\nशकुंतलाबाई – हा..तेच…ते…दाखव बरं मला…\nलक्ष्मी आपल्या सासूला मॉड्युलर किचनबद्दल सगळं काही दाखवते…\nशकुंतलाबाई – हा…अगं असच आहे सगळं…किती मस्त वाटतं ना सुटसुटीत…कसला पसारा नाही नि काही नाही..अगं मी कामाला जाते ना तिथं सगळ्या बायकांच्या घरात असंच आहे सगळं…\nलक्ष्मी – म्हणूनच तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे…\nशकुंतलाबाई – हा बाई…मी तुला स्वयंपाक करायला साधा नीट ओटा पण करू शकले नाही…लई कसतरी वाटतं बग मला तुला असं..एवढ्या कमी जागेत फक्त शेगडीवर स्वयंपाक करावा लागतो…\nलक्ष्मी – आई…अहो त्यात काय एवढं…जमतंय मला…���ाही त्रास होत नाहीय…\nबोलता-बोलता मस्त सासू-सुनेचे जेवण होते…लक्ष्मी आपल्या सासूच्या मनातलं चटकन ओळखून घेते..आणि तेव्हापसूनच मेहनत घ्यायला आपल्या नवऱ्याबरोबर उभी राहते…लक्ष्मी एका कोचिंग क्लास मध्ये पार्ट टाइम लेकचरर म्हणून जॉईन होते…त्या लेक्चररशिप मधून जे काही पैसे येतात ते ती तसेच जमा करून ठेवते आणि तेच पैसे खास मॉड्युलर किचन बनवण्यासाठी जपून ठेवते…आणि सरकारी नोकर असल्याने बँकेत लोनसाठी अर्ज करते…सरकारी नोकर असल्याने लोन लगेच पास होतं…मग ऑफिसच्या जवळच एका चांगल्या ठिकाणी २ बी.एच.के. बुक करते नोकरीतली स्थिती हळू-हळू सुधारते…राजुही चांगल्या पोस्ट वर जातो..काम वाढतं…मानधनही वाढत…मग फ्लॅट साठी एवढी अडचण येत नाही…साधारण एका वर्षानंतर लक्ष्मी आणि राजू नव्या जागेत बस्तान बसवण्यासाठी विचार करतात…\nनवीन घरात पहिले साधाच किचन ओटा असतो पण सासूबाईंची मनातली इच्छा सत्यात उतरवायची असा कयास लक्ष्मीने आधीच धरलेला असतो म्हणून एका दिवस आपल्या सासूबाईंना नवीन घरी बोलावण्याचा बेत आखते…पण पुढे मात्र मोठ्या दिव्याला सामोरं जावं लागत…कारण शकुंतलाबाईंचा नवरा म्हणजेच आत्माराम दारूच्या अतिसेवनाने मरण पावतो…अचानक आलेल्या संकटाने शकुंतलाबाई कोलमडून जातात…तरीही खचून न जाता आपल्या मुलासाठी आणि सुनेसाठी परत जिद्दीनं उभ्या राहतात…आपला नवरा गेला या विरहात त्या राहिल्या नाहीत कारण… नवरा हा असूनही नसल्यासारखाच होता…जो दारूच्या आहारी आधीपासूनच होता…त्याची काय आठवण ठेवायची असं शकुंतलाबाई आल्या-गेलेल्याना सांगत होत्या…दिवसकार्य झाले…वर्षभर सुतक पाळूनही झाले…मग मात्र लक्ष्मी आणि राजुने नवीन घरात शिफ्ट होण्याचं मत आपल्या आईला सांगितलं…\nराजू – आई…अगं फ्लॅट बुक करून ठेवलाय….पण जायला मुहूर्तही सापडत नाहीय…श्राद्ध तर झालं…आता कसली वाट पाहतोय आपण…\nशकुंतलाबाई – पोरा…माझा काय पाय निघत नाही इथून…तुम्ही जावा…किती तुझा बाप मला शिव्या घालायचा पण नाही म्हटलं तर माझा मालकच होता ना तो…नवराच होता ना…मी काही येत नाही बाबा…एवढंच काय ते माझ्या मेलीचं ऐकाल ना….\nलक्ष्मी – आई…तुम्हाला सोडून जाउ का आम्ही…तुम्ही एवढा हट्ट करू नका…तुम्ही हट्टी असाल तर मीही हट्टी आहे…राजू आईंना कसं घेऊन यायचं ते तू माझ्यावर सोपव…त्याआधी सगळी साफसफ���ई आणि विधी करावे लागतील…\nराजू – ठीक आहे…\nठरवल्याप्रमाणे लक्ष्मी आणि राजू दोघेही नवीन फ्लॅट मध्ये शिफ्ट होण्यासाठी सामानाची बांधाबांध करतात…आठ दिवसात साफसफाई उरकून नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी दूध उतू घालण्याचा विधी उरकून घेतात. त्यानंतर रीतसर गृहप्रवेशही होतो…मग मात्र आपल्या सासूबाई इकडे आल्यानंतरच वास्तुशांती करायची असं लक्ष्मी ठरवते…पण आठही दिवस लक्ष्मी शकुंतलाबाईंची काळजी घेण्यास कुठलीही कुचराई करत नाही…मग बोलता-बोलता एका दिवसासाठी नवीन फ्लॅट वर जेवण्यासाठी बोलावतात…तिथेच जेवणाचा साग्रसंगीत बेत आखतात…पूर्ण दिवस तिथेच घालवायचं ठरवतात…आणि फ्लॅट वर गेल्यावर….\nशकुंतलाबाई – बाई..ग…डोळ्याचं पारणं फिटलं बघ माझ्या…लईच भारी दिसतंय…अगदी पिचरवानी दिसतंय टीव्हीतल्या सारखं….\nलक्ष्मी – आवडलं ना तुम्हाला…बघा बरं…झालं ना तुमच्या मनासारखं…कुठे काहीही पसारा दिसत नाहीय…\nशकुंतलाबाई – खरंच बाई…सगळं कसं…ठेपशीर आहे…मला वाटलं या जन्मात काही मला असं घरात दिसणार नाही…हौस पुरी केलीस बया माझी तू…\nलक्ष्मी – आता तरी याल ना आई तुम्ही…आमच्यासोबत राहायला…हे सगळं खुणावतंय तुम्हाला…आम्ही करू इथून पुढची तुमची सगळी स्वप्न साकार…\nशकुंतलाबाई – गुणाची माझी लेक ती…[तेव्हड्यात राजू येतो आणि सगळं ऐकतो]\nराजू – लक्ष्मी…अरे वाह…आईला लगेचच तयार केलं तू…इकडे राहायला यायला…\nलक्ष्मी – राजू…मर-मर केली रे त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी…आता आपण त्यांची स्वप्न साकार करायची…या मॉड्युलर किचनसारखं…\nशकुंतलाबाई- हा…एवढ्यानं नाही चालणार…मला अजून हवंय तुझ्याकडून काहीतरी…\nलक्ष्मी – [गोंधळून जाते आणि कावरी-बावरी होते] काय पाहिजे आई…तुम्ही मागून तर पहा…\nशकुंतलाबाई – एक नातू… नाहीतर एक…नातं तरी द्या की आम्हाला..\nलक्ष्मी लाजून – आई…तुमचे आशीर्वाद असतील तर…तेही देईल तुम्हाला..\nआपल्या माणसाच्या मनातलं अचूक ओळखलंत की नाती अजून फुलतात…यातच खरी गंमत असते संसाराची.\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर ��ेल्यास आम्हास काही हरकत नाही\nचेहऱ्यावर भाळण…मग त्याला सांभाळणं…हेही एक आव्हानच….\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/category/marathi-full-forms", "date_download": "2022-09-25T21:26:35Z", "digest": "sha1:BHP562YIHZ2MGNGR4SSC3N3ZDLDRDCVR", "length": 5956, "nlines": 54, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "मराठी फुल फॉर्म्स / Marathi Full Forms - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nMarathi Full Forms या विभागात आपण मराठीतून फुल्ल फॉर्म्स पाहणार आहोत.\nनमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेकदा बीए बद्दल ऐकलं असेल, परंतु बीए चा फुल फॉर्म काय आहे (BA Full Form In Marathi) हे तुम्हाला माहिती नसेल. तसेच बीए करण्यासाठी कोणती शैक्षणिक योग्यता लागते (BA Eligibility Criteria In Marathi) आणि बीए केल्यानंतर नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत (Job Opportunity for BA Students In Marathi) याचीही तुम्हाला कल्पना नसेल. … Read more\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=73416", "date_download": "2022-09-25T19:50:46Z", "digest": "sha1:7PDCA3HXG3VAQZIOBUDBZ4QRWDLGM3AI", "length": 10646, "nlines": 242, "source_domain": "mahasamvad.in", "title": "सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा", "raw_content": "\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा\nमुंबई, दि. 12 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व नशाबंदी मंडळ यांच्यामार्फत व्यसनमुक्ती संकल्प व ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात घेण्यात आली.\nसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, सहसचिव दिनेश डिंगळे, उपसचिव विष्णुदास घोडके, राजेंद्र सवणे, अवर सचिव अशोक अहिरे, अश्विनी यमगर, रा. मा. गायकवाड, अनिल अहिरे, कक्षाधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळ मुंबईचे प्रचारक रायगड जिल्हा संघटक रविंद्र चुरगळ व मुंबई शहरचे जिल्हा संघटक रविंद्र गमरे, वर्षा सरचिटणीस तसेच सामाजिक न्याय विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.\nTags: अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञासामाजिक न्याय\nहर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा\nतरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74307", "date_download": "2022-09-25T20:06:32Z", "digest": "sha1:NNC3ID5KCBFGDVYEU62EUV2KEUXFQXUD", "length": 11183, "nlines": 247, "source_domain": "mahasamvad.in", "title": "राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात", "raw_content": "\nराज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात\nमुंबई, दि. २१ : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.\nमुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, पालघर – १, रायगड – महाड – २, ठाणे – २, रत्नागिरी -चिपळूण – १, कोल्हापूर – २, सातारा – १, सांगली – २ या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) एकूण १३ पथके तैनात आहेत.\nनांदेड – १, गडचिरोली – १, अशा एकूण दोन ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) तुकड्या तैनात केलेल्या आहेत.\nराज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३५२ गावे प्रभावित झाली आहेत. ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे १२६ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २४३ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५३४ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.\nमंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात येत आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा\nअतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार\nअतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय - कृषि मंत्री अब्दुल सत्तार\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्ल��ग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74802", "date_download": "2022-09-25T21:36:36Z", "digest": "sha1:XUBKE4W3CST5J57JCFOPT3AMFAYZFWB2", "length": 12403, "nlines": 246, "source_domain": "mahasamvad.in", "title": "कोयना प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करा - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई - महासंवाद", "raw_content": "\nकोयना प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई\nकोयना जलाशयातील पाण्याचे श्री.देसाई यांच्या हस्ते पूजन\nin सातारा, जिल्हा वार्ता\nसातारा दि. 27: कोयना प्रकल्पांतर्गत मंजूर पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.\nकोयनानगर येथील चेंमरी विश्रामगृहात कोयना प्रकल्पाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलवडे, तसेच जलसंपदा, महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nयावेळी श्री. देसाई यांनी कोयना प्रकल्पातील कामांमधील अडीअडचणींचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पास उपलब्ध असणारा तुटपुंजा निधी, तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता, तसेच शासन स्तरावरील प्रलंबित असणारे कोयना जलाशयातील बोटिंगसाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा करणे, नवजा रस्ता हस्तांतरण इत्यादी बाबींचा आढावा घेतला. या प्रकरणांच्या निपटारा करण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयाचबरोबर कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनींचे वाटप करणे व नागरी सुविधा देणे विषयक कामांचाही आढावा घेऊन सदर कामांना गती देणेबाबत निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री श्री. देसाई यांनी दिले.\nप्रारंभी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना जलाशयातील पाण्याचे पूजन केले.\nमहाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंजुरी\nकाळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस येथील भूस्खलन पीडितांना दिला धीर\nकाळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस येथील भूस्खलन पीडितांना दिला धीर\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/diwali-fatake-burning-care-tips/", "date_download": "2022-09-25T21:18:43Z", "digest": "sha1:IPV4KRP6OFLL37STVNAMSUJHXPYWY4GD", "length": 5902, "nlines": 69, "source_domain": "marathit.in", "title": "फटाके फोडताना अशी घ्या काळजी - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nफटाके फोडताना अशी घ्या काळजी\nदरवर्षी दिवाळी सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाके फोडताना आपण अनेकदा भान विसरून सणाचा मनमुराद आनंद लुटत असतो.\nफटाके फोडताना आपल्या चुकांमुळे अनेक मोठ-मोठ्या दुर्घटना घडतात, अनेकांचे जीवनच धोक्यात येते. जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दिवाळी सणाच्यावेळी फटाके फोडताना कोण-कोणती काळजी घ्यावी याबाबत आपण समजून घेऊयात…\n1 फटाके उडवितांना ‘ही’ घ्या काळजी :\n2 भाजल्यानंतर काय कराल\nफटाके उडवितांना ‘ही’ घ्या काळजी :\nगाड्यांची पार्किंगमध्ये फटाके उडवू नये.\nविजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळावे.\nशोभेचे, आसमंत उजळणारे फटाके वापरावेत.\nसुरसुऱ्या, विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या.\nफटाके मोकळ्या जागेत उडवावे.\nफटाके उडवितांना सुती कपडे घालावे.\nफटाके हातात घेऊन फोडू नये.\nजळणाऱ्या फटाक्यांजवळ जाऊ नये.\nफटाके खिशात ठेऊ नये.\nजळणाऱ्या दिव्यापासून दूर ठेवा.\nवाऱ्यामध्ये उडणारे फटाके फोडू नये.\nदुर्घटनाग्रस्त व्यक्तीला तात्काळ डॉक्टरकडे न्यावे.\nआग विझविण्यासाठी जाड पोत्याचा वापर करावा.\nभाजल्याच्या ठिकाणी पाण्याचा मारा करावा.\nडोळ्यात धूर गेल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.\nधुरामुळे त्रास होत असेल तर नाकाला फडके बांधा.\nज्या परिसरात आपण फटाके फोडणार आहोत तो परिसर फटाके फोडण्यासाठी बंदी असलेले क्षेत्र नाही याची खातरजमा करुन घ्यावी. त्यानंतरच आपण फटाके फोडण्यास परिसरात जावे.\nकाय आहे धनत्रयोदशीचं महत्त्व जाणून घ्या सविस्तर माहिती\nदिवाळीला या भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत करा\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasanchar.com/?p=1926", "date_download": "2022-09-25T21:45:18Z", "digest": "sha1:UVTMBCAJI4QV4YMQFVDZKGCXQKHDHEO2", "length": 8297, "nlines": 111, "source_domain": "marathwadasanchar.com", "title": "जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन – मराठवाडा संचार", "raw_content": "\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nबोधडी येथे सलूनमध्ये अर्धी दाढीच्या वादातून ग्राहक चिडला वादातून दोघांची खून\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्य��त कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nशिरपूर जैन येथे राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आ.बांगर यांनी घेतला प्रवचनाचा व प्रसादाचा लाभ\nविश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न\nHome/मराठवाडा/जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nप्रतिनिधी / हिंगोली – जिल्हा क्रीडा संकुल, लिंबाळा मक्ता ता.जि.हिंगोली येथे मल्टीपर्पज इनडोअर हॉलमध्ये जिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या कुस्ती प्रशिक्षण केंद्रास 5 लक्ष रुपयाच्या मर्यादेत कुस्ती क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी विविध पुरवठा धारकाकडून दि. 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2022 पर्यंत बंद लिफाफ्यात आपापले दरपत्रक कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत.\nसाहित्य पुरवठा करावयाची यादी व अटी शर्तीचे परिपत्रक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. विहित कालावधीनंतर येणाऱ्या निविदांचा विचार करण्यात येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nबोधडी येथे सलूनमध्ये अर्धी दाढीच्या वादातून ग्राहक चिडला वादातून दोघांची खून\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदत��चा हात\nअतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nसंपादक - शाम शेवाळकर, हिंगोली मो.9822600090.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/06/swamisamarth-872/", "date_download": "2022-09-25T21:04:34Z", "digest": "sha1:3QK5JHEU6K2PGBLF4P2WUMZZVI33RHLO", "length": 11367, "nlines": 75, "source_domain": "online45times.com", "title": "कमवलेला पैसा 'इथे' 'असा' ठेवा : पैशाला पैसा जोडला जाईल ! - Marathi 45 News", "raw_content": "\nकमवलेला पैसा ‘इथे’ ‘असा’ ठेवा : पैशाला पैसा जोडला जाईल \nकमवलेला पैसा ‘इथे’ ‘असा’ ठेवा : पैशाला पैसा जोडला जाईल \nमित्र- मैत्रिणींनो, सर्वजण ज्या मेहनतीने पैसा कमावला आहे हा पैसा नक्की कुठे ठेवायचा, काहीजण कपाटात ठेवतात, तिजोरीमध्ये ठेवतात किंवा आपला गल्ला वगैरे असेल तर तिथे ठेवता.\nज्या ठिकाणी तुम्ही तुमचा पैसा ठेवत आहात ती वस्तू तिजोरी कपाट नक्की कुठली असावी. तर यासाठी आपली दक्षिण दिशा अत्यंत उत्तम आहे. दक्षिण दिशेच्या भिंतीच्या जवळ आपण व्यवस्थित ठेवावी. आणि या तिजोरी चे तोंड उत्तर दिशेने उघडणार असावं. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.\nतुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर मित्र- मैत्रिणींनो, अशा वेळी आपल्या घरातला दक्षिण आणि पश्चिम मधला म्हणजे नैऋत्य कोपर्‍यात आपण आपली तिजोरी ठेवा. कपाट दक्षिणेला ठेवा किंवा नैऋत्येला ठेवा पण लक्षात ठेवा तिजोरीच तोंड मात्र उत्तरेस असावे.\nमित्र- मैत्रिणींनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिजोरीमध्ये आपण पैसा किंवा मौल्यवान वस्तू ठेवतो त्याच्या खाली एक लाल रंगाचा म्हणजे लाल भडक रंगाचा कपडा अंथरा. लाल रंगाचा कपडा धन, पैसा आकर्षित करण्यामध्ये वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आपल्या देवघरात सुद्धा आपण लाल रंगाचा कपडा अंथरून शकता.\nमित्र- मैत्रिणींनो, तुमचा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ तुमच्या घरात ज्या रूममध्ये जातो मग तुमचा हॉल असेल, स्वयंपाक घर असेल. ज्या ठिकाणी तुम्ही दिवसातला जास्तीत जास्त वेळ असता ते ठिकाण हे स्वच्छ टापटीप असायला हवं.\nअस्ताव्यस्त नसाव किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता ते काम करण्याची जागा स्वच्छ टापटीप असेल. तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात तुमचं एकाग्रता साध्य होते कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि आपोआप तुम्ही जे काही काम करतात त्यातून पैशांची निर्मितीसुद्धा होत असते.\nआणि वर सांगितलेल्या त्या त्या दिशेला वर सांगितले��्या रंगानुसार ते त्यांचे काम करतात तुम्हाला पैसा खेचून देण्याचे काम योग्यरीतीने करतील. आपण करत असलेल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरी मध्ये चौपट पाचपट पैसा वाढवून मिळेल.\nमित्र- मैत्रिणींनो, असे जरी असले तरी आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय हा मन लावून जिद्दीने व चिकाटीने केला पाहिजे. आलेल्या पैशाचा योग्य तो विनिमय केला पाहिजे. अधिक पैसा आला म्हणून कोणाशीही उतू नये किंवा मातु नये.\nतरच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते ामुळे आपले ऐश्‍वर्य वाढीस लागते.\nवरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या धारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.\nअशा प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळविण्यासाठी , लक्ष्मी प्राप्ति, संतान प्राप्ति, ज्योतिष शास्त्र, वास्तुशास्त्र यामधील उपाय आणि तोटके यांची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://satyavedh.blogspot.com/2014/03/blog-post_19.html", "date_download": "2022-09-25T21:18:45Z", "digest": "sha1:RE7F2AH2MAIGLBPNFFHYZDQ7KBM3V3ZR", "length": 12410, "nlines": 38, "source_domain": "satyavedh.blogspot.com", "title": "satyavedh: इंटरनेटव्दारे फसवणूक चिंताजनक !", "raw_content": "\nबुधवार, 19 मार्च 2014\nआजकाल विविध ‘ डे ‘चा जमाना आहे. पण केवळ ‘ डे ‘ साजरे करण्यापेक्षा त्यामागील विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आता हेच घ्या ना दि. १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला . ग्राहक खरेच जागरुक असतात का दि. १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला . ग्राहक खरेच जागरुक असतात का हाच महत्वाचा प्रश्‍न आहे. प्रामुख्याने इंटरनेटव्दारे होणार्‍या फसवणूकीचा विषय चिंताजनक आहे. त्यासंबंधात विचारमंथन करणे गरजेचे आहे.\nमागील आठवड्यात वर्तमानपत्रात ऑनलाईन शॉपिंग व्दारे झालेल्या फसवणूकीची बातमी वाचली. संबंधित व्यक्तीने ऑनलाईन वेब साईटव्दारे काही वस्तु मागवल्या व त्या हाती पडल्यावर पार्सल मधून फक्त कागदाची रद्दी निघाली. त्याचे काही हजार रूपये पाण्यात गेले. या व अशा प्रकारच्या ऑनलाईन खरेदीतून फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण मधून अधून ऐकतो, वाचतो व सोडून देतो. पण ह्या गोष्टी इतक्या सहजपणे घेण्यासारख्या नाहीत.\nइंटरनेट व त्याचा वापर याचे प्रमाण सध्या प्रचंड वाढले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात इंटरनेटला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यातच ई-बँकिंग व ई-शॉपिंग मुळे तर हे प्रमाण वाढले आहे. आजच्या धकाधकीच्या काळात ऑनलाईन व्यवहारांमुळे अनेक सोई झाल्या आहेत. पण त्याचप्रमाणे याची दुसरी बाजूपण तितकीच गंभीर आहे. इंटरनेटवरून फसवणूक करणारे पण तितकेच वाढले आहेत. मुळ वेबसाईटची नक्कल करून खोट्या जाहीरातीच्या माध्यमातून काही महाभाग सर्वसामान्य नागरिकांना * आर्थिक * चुना लावतात. आपण नेहमी जी संकेतस्थळे पाहतो त्यावर अनेक आकर्षक योजनांच्या जाहीराती असता���. बर्‍याच प्रमाणात सुट व बरोबर अनेक इतर वस्तु फुकट देण्याचे अमीष यात दाखवले जाते. तसेच अनेक टि.व्ही. वाहिन्यांनवर पण सतत ऑनलाईन खरेदीला प्रोत्साहीत करणार्‍या जाहीराती व कार्यक्रम दाखविले जातात. यात अगदी पायाच्या नखा पासून ते डोक्याच्या केसापर्यंत सर्वांसाठी उपयोगी पडणारी उत्पादने दाखविली व विकली जातात. अर्थात सर्वच संकेतस्थळांच्या माध्यमातून फसवणूक होते असे नाही परंतु फसवणूकीच्या प्रमाण आहे हे कोणीच नाकारु शकत नाही. ह्या फसवणुक करणार्‍यांना माणसाच्या स्वभावाची चांगली माहिती असते की माणूस प्रलोभनांना बळी पडतो. याचाच फायदा घेऊन ते गंडा घालतात. यात आपल्या बँक खात्यावर डल्ला घातला जाऊ शकतो. कारण या व्यवहारात जर क्रेडीत कार्ड/डेबीट कार्ड वापरले तर त्यावरून आपली सर्व माहिती घेऊन आपले बँक खाते रिकामे केले जावू शकते.\nअशा प्रकारच्या फसवणूकीत ऑनलाईन लॉटरी, फसव्या ई-मेल व्दारे तुमची माहिती जमा करून ती तुमचे खाते व पैसे लाटण्यासाठी वापरली जाते. यामध्ये तुमचा पैसा वापरून कुठूनही खरेदी केली जाते व बिल तुमच्या नावे येते. या व अशा प्रकारच्या फसवणूकी पासून आपल्याला जर वाचायचे असेल तर आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. त्या म्हणजे कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा पैशाचा व्यवहार करताना योग्या ती काळजी घ्यावी. आपल्या पैशाच्या व्यवहाराची माहिती कधीही ई-मेल व्दारे पाठवू नये. ज्या संगणकावरून आपण अशी खरेदी करत आहोत तो संगणक व ते ठिकाण खात्रीचे असावे. आपल्याला ज्या संकेत स्थळाची योग्य व खात्रीची माहिती आहे तेथूनच खरेदी करावी. कंपनीचा पत्ता नीट पहावा, फोन नंबर पहावा. जर नुसताच ई-मेल आपल्याला आला असेल तर अशा ठिकाणाहून खरेदी करू नये. संकेतस्थळाचे सुरक्षितता प्रमाणपत्र तपासावे. त्याची माहिती थोड्या वाचनाने मिळू शकते. कोणत्याही संकेतस्थळाच्या पत्त्यामध्ये नुसते http//: असेल तर त्यावर आपली माहिती सुरक्षित राहिलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे https//: असे जर असेल तर या ‘S’ अक्षराने तुमची माहिती सुरक्षित राहू शकेल याची शक्यता वाढते. तसेच प्रत्येकाने आपला पासवर्ड थोड्या दिवसांनी बदलत रहावा, आपल्या व्यवहारांची नोंद ठेवावी, के्रडिट कार्ड नंबर, पासवर्ड कोणालाही सांगू नये. या व अशा काही गोष्टी एक नागरिक म्हणून आपण करू शकतो.\nयात देशातील सरकार व न्यायव्यवस्थेनेपण महत्वपूर्ण कार्य करणे अपेक्षित आहे. भारतासारख्या देशात ऑनलाईन शॉपिंग हे जवळजवळ 2000 शहरे व गावांमध्ये पोहोचले आहे. यात बरेच जण ‘ कॅश ऑन डिलीव्हरी ‘ हा पर्याय न वापरता ई-पेमेंट करतात व अशा प्रकारे फसवणूकीला आयते आमंत्रण देतात. या फसवणूकीवर आपल्या देशात पुरेसे कायदे नाहीत. सर्वसामान्य माणूस याबाबत अजून अज्ञानी आहे. आपल्यासारख्या आय.टी. महासत्ता म्हणवणार्‍या देशात सायबर गुन्ह्यांविरूध्द कडक कायदेच नाहीत. त्यामुळे आरोपींवर वचक बसत नाही. ही बाब खेदाची आहे. दरवर्षी ग्राहक दिनाला जनजागृती फेर्‍या, पोस्टर, चर्चा केल्या जातात पण याविषयावर कितपत गांर्भियाने विचार होतो हा प्रश्‍नच आहे. त्यामुळे जगभरात अशा प्रकारचे कायदे होत आहेत व अस्तीत्वातपण आहेत त्यामुळे आपल्या देशाने पण याचे महत्व ओळखून योग्य पावले उचलावीत आणि महत्वाचे म्हणजे ग्राहकांनी देखील जागरुक होणे आवश्यक आहे.\nप्रस्तुतकर्ता Unknown पर 12:18 pm\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nमेरा पूरा प्रोफ़ाइल देखें\nयांना लाज कशी वाटत नाही\nकेजरीवालजी, मिडीयावर का घसरता\nमनसे विरोध सेनेला महागात पडणार\nविज्ञान प्रसाराची चळवळ राबवूया…\nसरल थीम. borchee के थीम चित्र. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/karva-chauth-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:56:00Z", "digest": "sha1:F6EACSOWOTP5L7HTHO7UEIQL46DO54NR", "length": 29958, "nlines": 270, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "करवा चौथ व्रत | Karva Chauth in marathi | जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nकरवा चौथ व्रत | Karva Chauth in marathi | जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे\nByप्रतिभा सोनवणे Oct 4, 2021\nकरवा चौथ व्रत | Karva Chauth in marathi | जाणून घ्या करवा चौथ व्रत, पूजा विधी आणि उद्यापन कसे करावे\nKarva Chauth in marathi: करवा चौथ हे एक हिंदू व्रत आहे. साधारणपणे उत्त��भारत,राजस्थान,मध्यप्रदेश,दिल्ली,पंजाब,हिमाचल प्रदेश,हरियाणा,जम्मू या भारतातील भागात करवा चौथ व्रत केले जाते….अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात…आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास केला जातो…\n2. करवा चौथ व्रताचे स्वरूप\n3. करवा चौथ व्रतासाठी लागणारे साहित्य\n4. करवा चौथ पूजा विधी\n5. करवा चौथ व्रताची कथा | सुवासिनी करवा चौथ व्रत का करतात\n६. करवा चौथ २०२२ तारीख आणि शुभ मुहूर्त\n७. करवा चौथ व्रत शृंगार\nकरवा चौथ हे एक हिंदू व्रत आहे साधारणपणे उत्तरभारत, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू या भारतातील भागात करवा चौथ व्रत केले जाते.अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी पूर्ण दिवस उपवास केला जातो…अगदी काहीही न खाता आणि पाण्याचा घोट न घेता हे व्रत अगदी मनोभावे सुवासिनी करतात…आणि संध्याकाळी चंद्र उगवल्यावर प्रथम चंद्राला पीठ चाळण्याच्या चाळणीमधून पाहिले जाते त्यानंतर चंद्राला ओवाळले जाते…नंतरच पतीचा चेहरा पाहून पतीच्या पाया पडून आशीर्वाद घेतात…मग पतीच्या हातून काहीतरी खाऊन आपला उपवास सोडतात…\nक्वचित काही ठिकाणी आपल्याला इच्छित वर मिळू दे यासाठीही कुमारिका हे व्रत करताना आपल्याला दिसतात…संकष्टी चतुर्थी ज्या दिवशी आपण गणपतीची पूजा करतो या दिवशीही भाविक उपवास करतात त्याच दिवशी करवा चौथ हा हिंदू सुवासिनींचा सण असतो…या दिवशी भगवान शंकर,देवी पार्वती आणि कार्तिकेय या देवतांची पूजा केली जाते.\n2. करवा चौथ व्रताचे स्वरूप\nया दिवशी भल्या पहाटे लवकर उठून आपले स्नान संध्या सगळे विधी आटोपून या व्रताच संकल्प केला जातो. करवा म्हणजे मातीचा घट आणि चौथ म्हणजे चतुर्थी…करवा चौथ हे व्रत करताना सुवासिनी सर्व प्रकारचे सौभाग्यालंकार परिधान करतात. यादिवशी नवीन करवा आणून तो सजवला जातो त्यानंतर पूजा करून याच कर्व्यातून चंद्राला अर्ध्य अर्पण केले जाते..काही ठिकाणी खास करून पंजाब कडील भाघांमध्ये भल्या पहाटे उठून सुहागिनी जेवण करतात आणि पाणी पितात ज्याला “सर्गी” असेही म्हणतात.\n3. करवा चौथ व्रतासाठी लागणारे साहित्य\nपूजेसाठी ताम्हण किंवा ताट\nभिजवलेले तांदुळ आणि हळद (तांदूळ बारीक करून त्यात हळद मिसळावी ज्याला “अप्पन” असेही म्हणतात.)\nशिव पार्वती प्रतिमा अथवा फोटो\nनैवेद्यासाठी मिष्ठान्न (काही ठिकाणी गव्हाचे पीठ गुळाच्या पाण्यात मळून त्याच्या पुऱ्या किंवा भजे म्हणजेच गुलगुले करतात. गुलगुलेना विशेष महत्व आहे.)\nआज काल मार्केट मध्ये विविध प्रकारच्या लेस आणि गोटा पट्टीने सजवलेले रेडिमेड करवे देखील मिळतात. तसेच छान टिकल्यांनी सजवलेला करवा आणि ताट देखील मिळतात.\nश्लोक – ‘ मम् सुखसौभाग्यम पुत्रपौत्रादी सुस्थिर श्री प्राप्तये करक चतुर्थी व्रतमः करिष्ये ‘\nकरवा चौथ व्रत शृंगार लूक्स\n4. करवा चौथ पूजा विधी\nपूजेच्या ताम्हनामध्ये किंवा ताटामध्ये तांदूळ, रोली म्हणजेच हळदीने तयार केलेलं चूर्ण (अप्पन ) ज्याचा वापर टिळक बनवण्यासाठी केला जातो. पाण्याने भरलेला घडा किंवा लोटा , मिठाई आणि सिंदूर किंवा कुंकू आणि हळद, लाल धागा, जनेयु, देवाला वाहण्यासाठी फुलं घ्यावी. एका पणतीमध्ये सुपारी ठेऊन तिला पार्वती समजून नाडा (लाल धागा) बांधतात. शिव पार्वती मूर्ती किंवा फोटोला अप्पन, कुंकू वाहावे. शंकराच्या प्रतिमेला जनेयु बांधावे आणि शेवटी फुलं वाहावे.\nआता पंजाबमध्ये थोडीशी वेगळी पद्धत असल्याने तिथे पूजेच्या ताटात स्टीलची चाळणी, पाण्याने भरलेला ग्लास आणि लाल धागा घेतात.\nत्याचप्रमाणे राजस्थान मध्ये गहू आणि माती घड्यावरती ठेवतात…काळ्या मातीमध्ये साखरेचा पाक एकत्र करून त्या मातीपासून करवा म्हणजे घडा बनवतात याऐवजी तांब्याच्या भांड्याचाही वापर केला जातो..आणि त्यावर शिव-पार्वती, कार्तिकेय आणि गणपतीची स्थापना करून त्याची मनोभावे पूजा केली जाते.\nदहा कऱ्हे आणावे त्याची पूजा करून आलेल्या सुवासिनींना ते घडे भेट स्वरूपात द्यावेत भेट देण्यापूर्वी रॅलीने म्हणजेच हळदीच्या चूर्णाने प्रत्येक घड्यावर स्वस्तिक काढावे…प्रत्येक घड्यामध्ये तांदूळ किंवा गहू भरावे त्यावर साखर ठेवावी मग त्यावरती दक्षिणा आपापल्या परीने ठेवावी…आणि हेच घडे किंवा करे आलेल्या सुवासिनींना भेट म्हणून द्यावे…\nरात्री चंद्र उगवल्यानंतर एका चाळणीमध्ये एक दिवा ठेऊन प्रथम चंद्राचे दर्शन घ्यावे आणि त्यानंतर आपल्या पतीचा चेहरा पाहावा आणि पाया पडून आशीर्वाद घ्यावा…आणि त्यानंतर आपला उपवास संपन्न करावा अशाप्रकारे व्रताची सांगता करावी.\n5. करवा चौथ व्रताची क���ा | सुवासिनी करवा चौथ व्रत का करतात\nखूप काळापूर्वी इंद्रप्रस्थपूर नावाच्या एका गावात वेदशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचा विवाह लीलावती नावाच्या एका मुलीबरोबर झाला…लिलावातीपासून वेदशर्माला सात मुलं आणि वीरवती नावाची सुंदर मुलगी झाली या सर्व सात भावंडांमध्ये वीरावती एकटी लाडकी बहीण होती…जेव्हा वीरवती लग्नासाठी योग्य अशी झाली त्यावेळी तिचा विवाह एक उच्च ब्राह्मण तरुणाशी झाला…वीरवती जेव्हा लग्नानंतर आपल्या वहिनींबरोबर राहिली त्यावेळी आपल्या भाऊजयांबरोबर नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करवा चौथ नावाचं व्रत केलं होत…\nया व्रतादरम्यान वीरवती ला भूक सहन झाली नाही म्हणून ती पटकन बेशुद्ध पडली…कमजोरी असल्याने तिला उठवतंही नव्हतं…सगळ्या भावाना आपल्या लाडक्या बहिणीची हि अशी स्थिती पाहावली नाही…सर्व भावाना माहिती होत कि वीरवती एक पतिव्रता आहे आणि ती नक्कीच आपल्या नवऱ्यासाठी चंद्रदर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीही न खाता राहील मग आपला जीव गेला तरी चालेन…म्हणून सगळ्या भावानं मिळवून एक युक्ती शोधून काढली की जेणेकरून वीरवती जेवण करेल…म्हणून सात भावंडांपैकी एकाने वडाच्या झाडावर एका हातात चाळणी आणि दुसऱ्या हातात दिवा प्रज्वलित करून ठेवला आणि तिथेच तो भाऊ थांबला…ज्यावेळी वीरवती आपल्या बेशुद्धावस्थेमधून जागी झाली त्यावेळी तिला सांगण्यात आलं की, ‘ चंद्राने आपलं दर्शन दिलंय चंद्रोदय झालाय…आता जेवण केलास तरी चालेन ‘ आणि वीरावती ला सगळे भाऊ चंद्रदर्शन करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन घराच्या छतावर घेऊन आले…वटवृक्षामागे चंद्रोदय झालाय हे पाहताच वीरवतीला चंद्रोदय झाल्याचे भासले…वीरवतीने आरतीचे ताट घेऊन त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यालाच चंद्र समजून त्याचा अर्ध्य अर्पण केले…\nचंद्रदर्शन झाल्यावर वीरवती तात्काळ भोजनासाठी बसली…त्यावेळी मात्र तिला अशुभ संकेत मिळाले…पहिल्याच घासत वीरवतीला केस सापडला…दुसऱ्या घासला तिला शिंक आली…तिसऱ्या घासालाच वीरवतीला सासरकडच्याकडून निरोप आला…आणि आपल्या सासरी पोचल्यावर वीरवतीला आपल्या नवऱ्याचं मृत शरीर दिसलं…आपल्या पतीचं मृत शरीर पाहून वीरवतीला शोक अनावर झाला…ती रडू लागली आणि आपल्या करवा चौथ या व्रतामध्ये आपणच हलगर्जी केली म्हणून आपल्याला ही शिक्षा मिळाली असा दोष स्वतःवर ओढवून घेऊ लागली…आणि आक्रोश करू लागली हा निरागस वीरवतीचा आक्रोश पाहून देवी शची म्हणजेच इंद्रदेवांची पत्नी शची देवी वीरवतीला सांत्वन देऊ लागल्या…व्रत करण्यामध्ये हलगर्जीपणा झाला म्हणून वीरवती शची देवींना याच कारण विचारू लागली…शची देवींनी कारण सांगितले…” चंद्राला अर्ध्य अर्पण न करताच तू व्रत खंडीत केलंस..” यावर उपाय म्हणून प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला म्हणजेच ज्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो या दिवशी परत मनोभावे हे व्रत तू कर…तुझा पती तुला परत मिळेल…\nशची देवींनी सांगितल्या प्रमाणे वीरवतीने अगदी मनोभावे हे व्रत कुठलाही हलगर्जीपणा न करता आचरणात आणले…वर्षभर असं वीरवती करू लागली…आणि याच पुण्यफळ म्हणून वीरवातीला आपला पती जसा होता तसा परत मिळाला…महाभारतातही द्रौपदीने हे व्रत केले होते…याच पुण्य म्हणून आपलं गेलेलं राज्य पांडवांस परत प्राप्त झालं…आणि कौरवांचा नाश झाला…तेव्हापसून ते आजपर्यंत अजूनही आपल्या हिंदू धर्मात करवा चौथ हा दिवस साजरा करतात…\n६. करवा चौथ २०२२ तारीख आणि शुभ मुहूर्त\n७. करवा चौथ व्रत शृंगार\nकरवा चौथ म्हटलं कि महिलांची तयारी महिनाभर आधीच सुरु होते. १६ शृंगार करून त्या दिवशी महिला छान तयार होतात. त्या दिवशी शक्यतो लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र घालतात. हातात चुडा, गडगंज दागिने, नाकात नथ, केसात गजरा माळतात. हाताला मेहेंदी लावतात. पायांना रोली (अलता) लावतात. तहान भूक विसरून जेव्हा साज शृंगार करून नवऱ्यासाठी तयार होतात तेव्हा काही वेगळीच चमक असते त्यांचा चेहऱ्यावर.\nकरवा चौथ साठी नववधू असो व कुणीही असो, त्या दिवशी कसे तयार व्हावे जेणेकरून सगळ्यांची नजर तुमच्यावरच असेल या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. लुक साथीचा लेख तुम्हाला मराठीमधून हवा असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.\nतो सध्या काय करतो\nतो सध्या काय करतो\nमी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.\nजेजुरीचे खंडेराया माहिती आणि इतिहास नक्की वाचा jejuri khandoba\nजाणून घ्या साई बाबा नेहमी पांढरेच कपडे का घालत\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://boltipustake.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2022-09-25T20:30:16Z", "digest": "sha1:G6TH2TQ4BGLOT4RFBJLSFIKXMBY4FDJ3", "length": 12774, "nlines": 215, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: स्मृतिचित्रे", "raw_content": "\nकृष्णाकांठ (यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र)\nकाही आठवणी (रमाबाई रानडे)\nनिवडक कविता (विनिता महाजनी)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म\nशूद्र पूर्वी कोण होते\nजातीभेद निर्मूलन (डॉ आंबेडकर)\nपंचायत राज्य (म. गांधी)\nमंगल प्रभात (म. गांधी)\nसाने गुरुजींच्या गोड गोष्टी\nपं .रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास\nगीता बोध (म. गांधी)\nआरोग्याची किल्ली (म. गांधी)\nनैतिक धर्म (म. गांधी)\n\"मी\" (ह. ना. आपटे)\nस्वामी विवेकानंदांची १० पुस्तके\nअमोल गोष्टी (साने गुरुजी)\nश्यामची आई (साने गुरुजी)\nशेतक-याचा आसूड (म. फुले)\nसत्याचे प्रयोग (म. गांधी)\nप्राईड & प्रेजुडिस (मराठी)\nलेस मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी)\nमनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nलक्ष्मीबाई टिळक (१८६८-१९३६) यांचे हे आत्मचरित्र. यात आपल्याला त्या काळच्या स्त्री जीवनाचे अतिशय वास्तववादी असे दर्शन तर घडतेच, पण असंख्य हाल-अपेष्टांना त्या ज्या कणखर, सोशिक परंतु प्रसंग पडलाच तर बंडखोरपणाने सामो-या जातात ते वाचून कधी डोळे पाणावतात तर कधी ओठांवर हसू उमटल्याविना राहत नाही. मराठी आत्मचरित्रांमध्ये स्मृतिचित्रांना मोठे मानाचे स्थान सदैव राहील यात काहीच शंका नाही.\nसंपूर्ण खंड (zip: 337MB)\n१. सोने नाणे धुवून घेतले\n१३. १६ वर्षांची झाली तरी\n१४. टिळकांचा धंदा : माझे शिक्षण\n१५. श्रावणी सोमवारचा ब्राह्मण\n१७. वेडा झालो पुरा गड्यांनो\n२२. पहिला हिंदी वक्तृत्वसमारंभ\n२३. ख-यांचे घर मागे राहिले\n२५. सखारामभावजी व रखमाई\n२७. ख्रिस्ती धर्माकडे प्रवृत्ती\n२८. माझे जाते कोठे आहे\n३१. धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे\nसंपूर्ण खंड (zip: 337MB)\n७. पहिली ख्रिस्ती बाई\n१२. घोट विषाचा की अमृताचा\n१६. एक संस्मरणीय गोष्ट\n१७. तू तर माझ्याही पुढे गेलीस\n१९. आमचा वाढता संसार\n२२. हे तुझे लाड\nसंपूर्ण खंड (zip: 292MB)\n६. घर गेलें म्हैस आली\n७. नगरांतील ते दिवस\n१०. ती आठ वर्षे थांबलें\n१४. बालकवि ठोंब-यांच्या आठवणी\n२०. नगरास शेवटली भेट\n२३. नव्हे ख्रिस्ती ख्रिस्ती\n२५. भय काय तया प्रभू ज्याचा रे\nसंपूर्ण खंड (zip: 153MB)\n३. दुःखार्णवांतील आनंदाच्या उर्मि\n ह्या पुस्तकाची ध्वनीफीत ऐकायला मिळेल असे कधी वाटले नव्हते. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://boltipustake.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2022-09-25T21:27:41Z", "digest": "sha1:IEFVKX3AKBFMNFP7ZYJPO4A3C6O4HDOL", "length": 9792, "nlines": 143, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: संपूर्ण इसापनीती", "raw_content": "\nकृष्णाकांठ (यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र)\nकाही आठवणी (रमाबाई रानडे)\nनिवडक कविता (विनिता महाजनी)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म\nशूद्र पूर्वी कोण होते\nजातीभेद निर्मूलन (डॉ आंबेडकर)\nपंचायत राज्य (म. गांधी)\nमंगल प्रभात (म. गांधी)\nसाने गुरुजींच्या गोड गोष्टी\nपं .रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास\nगीता बोध (म. गांधी)\nआरोग्याची किल्ली (म. गांधी)\nनैतिक धर्म (म. गांधी)\n\"मी\" (ह. ना. आपटे)\nस्वामी विवेकानंदांची १० पुस्तके\nअमोल गोष्टी (साने गुरुजी)\nश्यामची आई (साने गुरुजी)\nशेतक-याचा आसूड (म. फुले)\nसत्याचे प्रयोग (म. गांधी)\nप्राईड & प्रेजुडिस (मराठी)\nलेस मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी)\nमनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ���कायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nसर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांत मिळणार नाही. ज्ञानेश्र्वरीसारख्या ग्रंथाचे वाचन उद्ध्वस्त मनाला शांती देण्याचे काम जसे बिनचूकपणे करते, तसेच इसापच्या गोष्टींच्या ग्रंथाचे वाचन अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखविण्याचे काम बिनचूकपणे करते, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे इसापनीतीचा उपयोग मुलांसाठी गोष्टीचे पुस्तक म्हणून होतो तसाच तो प्रौढांचा व्यवहारनीतीचा मार्गदर्शक म्हणून अधिक व्हावा हेच योग्य होय.\nसंपूर्ण पुस्तक (zip: ५४५ MB)\nगोष्टी १ ते २५\nगोष्टी २६ ते ५०\nगोष्टी ५१ ते ७५\nगोष्टी ७६ ते १००\nगोष्टी १०१ ते १२५\nगोष्टी १२६ ते १५०\nगोष्टी १५१ ते १७५\nगोष्टी १७६ ते २००\nगोष्टी २०१ ते १२५\nगोष्टी २२६ ते २५०\nगोष्टी २५१ ते २७५\nगोष्टी २७६ ते ३००\nगोष्टी ३०१ ते ३२५\nगोष्टी ३२६ ते ३५०\nगोष्टी ३५१ ते ३७५\nगोष्टी ३७६ ते ४००\nगोष्टी ४०१ ते ४२५\nगोष्टी ४२६ ते ४५०\nगोष्टी ४५१ ते ४७५\nगोष्टी ४७६ ते ५००\nगोष्टी ५०१ ते ५३०\nअतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे\nपुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\nसंदिप धामणे नवीन पनवेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/20/big-success-for-bjp-ncp-in-gram-panchayat-elections/", "date_download": "2022-09-25T20:31:21Z", "digest": "sha1:MZBXKIXCBHFUOVPL5EMJWKGIWY6EGE2F", "length": 15036, "nlines": 162, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला मोठे यश - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला मोठे यश\nग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला मोठे यश\nदोघांचाही पहिल्या क्रमांकाचा दावा\nमुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर झालेल्या 16 जिल्ह्यांतल्या सहाशे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडीला संमिश्र यश मिळाले आहे. भाजपाने सर्वाधिक 188 ग्रामपंचायतीत विजय मिळवला असून, राष्ट्रवादी काँग्रेसनेही 136 ग्रामपंचायतीत बाजी मारली आहे. मात्र या दोघांनीही आपणच पहिल्या क्रमांकावर असल्याचे दावे केले आहेत. काँग्रेसला 85 ग्रामपंचायतीत, शिवसेनेला 37, तर शिंदे गटाला 41 ग्रामपंचायतीत यश मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.\n51 ता��ुक्यांतील 608 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यातील 51 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 547 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. राज्यात झालेले सत्तांतर व शिवसेनेतील दुफळीनंतर प्रथमच जनमताची चाचणी होत असल्याने लोकांचा कौल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्राथमिक माहितीनुसार या निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाला अधिक जागा मिळाल्या असल्या, तरी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची बेरीज त्यांच्या जवळपास आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपणच पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकट्या भाजपाने तीनशेहून अधिक ग्रामपंचायतीत सत्ता मिळवल्याचा दावा केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुका चिन्हावर होत नसल्याने भाजप वाट्टेल ते दावे करायला मोकळी असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या हे वास्तव असल्याचा दावा केला.\nजनतेच्या मनातील सरकार असल्यानेच विजयाचा कौल\nग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना युती ही एक नंबरला आहे. आम्ही जे सरकार स्थापन केले ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले सरकार असल्यानेच हा कौल मिळाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आजच्या निकालांनी भाजपा शिवसेना युतीवर जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. महापालिका निवडणुकांतही हेच चित्र दिसणार आहे. पुढच्या निवडणुका देखील आम्ही एकत्रच लढविणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.\nकोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकांत सगळ्यात पुढे एक नंबरला आमची युती आहे. आम्ही जे सरकार स्थापन केले ते सर्वसामान्य जनतेच्या मनातले सरकार आहे. त्यामुळेच लोकांचा कौल मिळाला. आम्ही चांगले काम करू. लोकांना जे हवे आहे ते देण्याचा प्रयत्न करू. त्यांनी गेल्या अडीच वर्षांत जे काम केले व आम्ही गेल्या दोन महिन्यात जे काम केले त्याची पोचपावतीच जनतेने दिली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.\nग्रामपंचायत निकालांनी शिवसेना-भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच तुम्ही म्हणता तसे हा शिंदे गट नसून हीच खरी शिवसेना आहे. तिकडे शिल्लकसेना आहे. मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन हिंदुत्वाच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे. आजच्या निकालांत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने पूर्णपणे स्वीकारले आहे. 550 जागांपैकी 350 पेक्षा जास्त जागा आम्हाला मिळाल्या आहेत. ही भविष्याची नांदी आहे. येणार्‍या महापालिका निवडणुकांत देखील हेच चित्र दिसणार आहे. पुढच्या निवडणुका देखील आम्ही एकत्र लढू. त्यात निश्चितच आमचा विजय होताना दिसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.\nभाजपच नंबर वन : बावनकुळे\nग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी – शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून 581 पैकी 299 ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तर, उद्धव ठाकरे यांची शिल्लकसेना या निवडणुकीत पाचव्या क्रमांकावर गेल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.\nपूर्वीचा लेखएलिझाबेथ यांना शोकाकुल वातावरणात निरोप\nपुढील लेखजागतिक बँकेकडून पंजाबला १५० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nराजाराम साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र\nशिवसेनाचा दसरा मेळावा शिवाजीपार्क वरच\nदसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला शिवाजी पार्क मिळणार नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/mh-60r-helicopter-ready-for-indian-navy-with-best-attacking-features/", "date_download": "2022-09-25T20:29:35Z", "digest": "sha1:2MXUCTIHZL2GC2BVKB3UQS4F26RZN2LQ", "length": 6241, "nlines": 83, "source_domain": "metronews.co.in", "title": "भारतीय नौदलात 'MH-60 रोमियो हेलिकॉप्टर' चा समावेश - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nभारतीय नौदलात ‘MH-60 रोमियो हेलिकॉप्टर’ चा समावेश\nभारतीय नौदलासाठी MH-60 रोमियो हे हेलिकॉप्टर तयार केलं जात आहे. नुकताच या हेलिकॉप्टरचा लुक समोर आला आहे. अमेरीकन कंपनी लॉकहिड मार्टिनने शुक्रवारी भारतीय नौदल दिनानिमित्त ‘MH-60 रोमियो या हेलिकॉप्टर’चा फोटो शेअर केला होता.\nहिंद महासागरात चीनचं सामर्थ्य वाढलं आहे. चीनची वाढती ताकद पाहता भारताने अमेरीकन कंपनी लॉकहीड मार्टिनशी संपर्क करुन या हेलिकॉप्टर साठीचा करार केला आहे. गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट करारानुसार लॉकहीड मार्टिन कंपनीला 24 हेलिकॉप्टर बनवण्याची ऑर्डर दिली आहे. हे आतापर्यंतचं सर्वात अपग्रेडेड हेलिकॉप्टर असणार आहे. यामध्ये असे काही फिचर्स आहेत, जे यापूर्वी कोणत्याही लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये पाहायला मिळाले नव्हते. अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर आधीपासूनच करत आहे.\nहे हेलिकॉप्टर खास नौदलासाठी डिझाईन केलं जात आहे. हे हेलिकॉप्टर समुद्रात लपलेल्या शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यात आणि ते त्या पाणबुड्या नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक असे रडार आहेत ज्याद्वारे खोल समुद्रात लपलेल्या पाणबुड्या शोधता येतील आणि त्यांना लक्ष्य करुन त्या उद्ध्वस्त करता येणार आहे.\nअहमदनगरमध्ये जनावरांना लागणार परवाना\nभारतीय लष्कराचे विमान कोसळले , सी डी एस बिपीन रावत जखमी .\nमाझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव\nक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने…\nविद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळावा अखिल…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-25T20:00:14Z", "digest": "sha1:VEE66S57PQU6O4UIDPYVU6BWZF42HNSV", "length": 2012, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "गॉडफादर टीझर - DOMKAWLA", "raw_content": "\nगॉडफादरचा टीझर: चिरंजीवीचा स्वॅग पाहण्यासारखा, सलमान खानला धाकट्या भावाच्या भूमिकेत पाहून चाहते झाले वेडे\nby डोम कावळा 9 views\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM गॉडफादर टीझर चिरंजीवीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गॉडफादर’चा टीझर आज रिलीज झाला. मेगास्टारच्या…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-mausi-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T19:45:17Z", "digest": "sha1:QY7DD5DJB27ABUZZHOLZCRR4N2R4ACVV", "length": 8768, "nlines": 170, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} Birthday Wishes For Mavshi In Marathi", "raw_content": "\nमावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी, हैप्पी बर्थडे मावशी, मावशी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी साठी, मावशी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मावशी कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा \nमाझ्या मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nआपण नेहमी आनंदी राहा, ही आपल्या पुतण्यांचा आशीर्वाद आहे\nआपण या जगाच्या सर्वोत्तम मावशीआहेत,\nआपल्याला खूप प्रेम आणि शुभेच्छा देतो\nतुझे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यावर असेच ठेवा,\nमी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो\nतू मला तुझ्या मुलासारखा ठेवलास आणि\nएका आईने मला माझे प्रेम दिल्याप्रमाणे,\nत्याबद्दल मी तुमचा आभारी आहे\nहा वाढदिवस आपल्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक वाढदिवस असेल,\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मावशी \nतुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्या आरोग्यासाठी\nआणि दीर्घ आयुष्यासाठी मी देवाला प्रार्थना करतो\nमाझी मावशीना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nहा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा आला,\nआणि आम्ही प्रत्येक वेळी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो\nतुला माझी मावशी म्हणून पाहून मला खूप आनंद झाला,\nतू माझी जिवलग मित्र आहेस\nतुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मावशी \nआप इस दुनिया की सबसे अच्छी मौसी है,\nआपको जन्मदिन की बहुत बहुत बधाई \nमुझ पर ऐसे ही अपना प्यार और आशीर्वाद बनाये रखना मौसी,\nमैं आपके जन्मदिन पर आपको बधाई देता हूँ \nआपके जन्मदिन पर हमारी ओर से\nआपको बहुत बहुत प्यार और ढेर सारी शुभकामनाएं \nआपने मुझे अपने बेटे की तरह रखा और\nएक माँ की तरह मुझे अपना प्यार दिया,\nउसके लिए मैं आपका आभारी हूँ\nजन्मदिन मुबारक हो मौसी \nयह जन्मदिन आपके जीवन का सबसे शानदार जन्मदिन साबित हो,\nइसी इच्छा के साथ आपको जन्मदिन की हार्दिक बधाई \nमैं आज आपके जन्मदिन पर ईश्वर से\nआपके बेहतर स्वास्थ और लम्बे जीवन की प्रार्थना करता हूँ \nमेरी सबसे अच्छी मौसी को जन्मदिन की बधाई\nयह शुभ दिन आपके जीवन में एक हजार बार आए,\nऔर हम आपको हर बार जन्मदिन की शुभकामनाएं देते हैं\nमैं आपको अपनी मौसी के रूप पाकर बहुत खुशी महसूस करता हूँ,\nआप मेरी सबसे अच्छी दोस्त है,\nआपको जन्मदिन ढेरों बधाइयाँ मौसी \nAlso Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nAlso Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\n{Best 2022} बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nजन्मदिन शायरी दो लाइन भाई के लिए – Happy Birthday Bhai Shayari\n{Best 2022} बहन के लिए जन्मदिन की शुभकामनाएं\n{Best 2022} जन्मदिन की बधाई संदेश 2 लाइन – जन्मदिन शायरी दो लाइन\n{Best 2022} दिल को छू लेने वाले पति को जन्मदिन की शुभकामनाएं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%97/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T20:20:46Z", "digest": "sha1:33NEMVTI5XWYG4IPEWM26XJLND7JLHAD", "length": 2720, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ग | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की ��क्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ग\" अक्षरापासून सुरू झालेले १,४२८ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A5%A8%E0%A5%AF-%E0%A4%B5-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T20:21:15Z", "digest": "sha1:TNRBQCTL4UAKHM6USE73XRYFFN7XP7B3", "length": 6309, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "२९ व ३० डिसेबरला रेल्वेची हायस्पीड चाचणी - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \n२९ व ३० डिसेबरला रेल्वेची हायस्पीड चाचणी\nअहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला ९० कोटी १३ लाख रुपयांचा आणखी निधी महाविकास आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. येत्या २९ व ३० डिसेबरला हायस्पीड चाचणी होणार असल्याची माहिती आहे.नगर-बीड-परळी रेल्वे मार्गा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.\nया रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असून नगर ते आष्टी पहिली रेल्वे धावली. रेल्वे पटरीवर चाचणी करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्हा जिल्हावासियांना रेल्वेचे वेध लागले आहे. मात्र केंद्रात मोदी सत्तेत आले अन् रेल्वे कामाला भरमसाठ निधी मिळू लागला. त्यामुळे बीड रेल्वेचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसत आहे. येत्या काही दिवसांमध्ये नगर ते आष्टी या ६० किलोमीटर मार्गावर हाय स्पीड रेल्वे चाचणी घेण्यात येणार आहे. येत्या २९ व ३० डिसेंबर रोजी नगर ते आष्टी रेल्वे यांसी १२० किमी प्रति तास वेगाने चाचणी घेण्यात येणार असल्याचे आवाहन रेल्वे विभागाने एका परिपत्रकाद्वारे केले आहे.\nअभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद शिवसेना संवाद दौऱ्यावर\nएकवीस वर्ष सामाजिक योगदान देणार्‍या हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्नेहमेळावा सामाजिक उपक्रमांनी साजरा\nनगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य…\nअण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित\nभिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन प्रश्‍नी गृहमंत्री���ना…\nभारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-09-25T21:05:52Z", "digest": "sha1:CWTQNZACMRCZZRVOSS2ITZA6SFFZ2IBW", "length": 5072, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १६९० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १६९० च्या दशकातील जन्म\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १६६० चे १६७० चे १६८० चे १६९० चे १७०० चे १७१० चे १७२० चे\nवर्षे: १६९० १६९१ १६९२ १६९३ १६९४\n१६९५ १६९६ १६९७ १६९८ १६९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. १६९७ मधील जन्म‎ (२ प)\nइ.स.चे १६९० चे दशक\nइ.स.च्या १७ व्या शतकातील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मे २०१५ रोजी ११:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/1589", "date_download": "2022-09-25T21:36:20Z", "digest": "sha1:CBR73RPCFXYJIFKDBEI36XU726ZPBXQV", "length": 13196, "nlines": 220, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "बीड जिल्ह्याची निवड हि सकारात्मक कामाच्याअमलबजावणी साठी जिल्ह्याला मिळाली संधी. जिल्हाधिकारी – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनु��वी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nबीड जिल्ह्याची निवड हि सकारात्मक कामाच्याअमलबजावणी साठी जिल्ह्याला मिळाली संधी. जिल्हाधिकारी\nबीड जिल्ह्याची निवड हि सकारात्मक कामाच्याअमलबजावणी साठी जिल्ह्याला मिळाली संधी. जिल्हाधिकारी\n.बीड आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत बीड जिल्ह्याची पेन इंडिया लीगल अवेअरनेस आणि चॅम्पियन बीड या राज्यस्तरीय उपक्रमासाठी बीड जिल्ह्याची निवड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यात या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संभाव्य उपक्रमाच्या माध्यमातून सकारात्मक कामाच्या अंबलबजावणीसाठी जिल्ह्याला मिळालली संधी आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले. प्रमुख जिल्हा सत्र व दिवाणी न्यायाधीश न्या. श्री हेमंत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आज पूर्व तयारी बैठक संपन्न झालीजिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक श्री आर राजा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार जिल्हा न्यायालयाच्या विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. श्री. सिद्धार्थ गोडबोले अपर जिल्हाधिकारी बौद्ध श्री तुषार ठोंबर अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई श्रीमती मंजुषा मिस्कर अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत हे उपस्थित होतेर्बठकीमध्ये जिल्ह्यातील विविध प्रमुख शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संभाव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उभारण्यात येणारे स्टॉल आणि शासकीय विभागाच्या वतीने योजनांच्या लाभाचे माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेल्या तयारी बद्दल माहिती दिलीयाप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार यांनी या राज्यस्तरीय उपक्रम ना मध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या वतीने जवळपास दहा स्टॉल्स उभारण्यात येतील आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांना देखील यावेळी प्रमाणपत्र व पत्र देण्यात येतील असे सांगितले\nPrevious: बदलापुरात गुन्हेगारीला आळा पोलिस प्रशासन सज्ज\nNext: र���ष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळरात्री देवी व आरोग्य भवानी डोंगरतुकाई येथे मोफत वाहनसेवा\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/express-plus/today-newsstand/", "date_download": "2022-09-25T21:42:41Z", "digest": "sha1:3CXV5NY36JL7SA4VTMF6VXRPNU3UJMS6", "length": 6744, "nlines": 180, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Today Newsstand | Loksatta", "raw_content": "\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/23/more-than-20-lakh-vehicles-to-be-scrapped-in-maharashtra-amendments-to-rules-for-processing/", "date_download": "2022-09-25T21:41:02Z", "digest": "sha1:JCBDHLEVIRVJ4KITTKZVL42G7JLMQL47", "length": 7865, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाराष्ट्रात 20 लाखांहून अधिक वाहने केली जाणार स्क्रॅप, प्रक्रियेसाठी नियमांमध्ये सुधारणा - Majha Paper", "raw_content": "\nमहाराष्ट्रात 20 लाखांहून अधिक वाहने केली जाणार स्क्रॅप, प्रक्रियेसाठी नियमांमध्ये सुधारणा\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / परिवहन विभाग, महाराष्ट्र सरकार, वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी / September 23, 2022 September 23, 2022\nमुंबई : महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, राज्यातील 20 लाख वाहने शास्त्रोक्त पद्धतीने स्क्रॅप करण्याची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती नसलेल्या लोकांना सांगूया की केंद्र सरकारने नुकतीच मोटार वाहने (वाहन स्केपिंग सुविधेची नोंदणी आणि कार्ये) दुरुस्ती नियम, 2022 वर अधिसूचना जारी केली होती, ज्यामध्ये म्हटले आहे की 20 वर्षांपेक्षा जुनी खाजगी वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने रद्द केली जाऊ शकतात. मात्र, यासाठी वाहनधारकांवर कोणताही दबाव असणार नाही.\nस्क्रॅप सेंटरमध्ये जपून ठेवावी लागतील 10 वर्षे कागदपत्रे\nअधिसूचनेमध्ये पुढे म्हटले आहे की स्क्रॅपिंग केंद्रे रेकॉर्ड म्हणून 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्व कागदपत्रांच्या डिजिटल स्कॅन केलेल्या प्रती ठेवतील. इंधन, तेल, अँटी-फ्रीझ आणि इतर वायू, द्रव काढून प्रमाणित मानक कंटेनरमध्ये गोळा केल्याशिवाय वाहने स्क्रॅप केली जाणार नाहीत.\nभंगाराची संपूर्ण प्रक्रिया झाली डिजिटल\nवाहन पोर्टलवरील प्रक्रियेचे संपूर्ण डिजिटायझेशन आणि अधिकृत स्क्रॅपिंग केंद्रे संपूर्ण कागदपत्रांची काळजी घेत असल्याने, लोकांना यापुढे वाहन स्क्रॅपेज निवडण्यात अडचणी येणार नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना एका व्यक्तीने वाहन स्क्रॅपिंगच्या संदर्भात सांगितले की, आधी त्याला आरटीओमध्ये जाऊन सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागत होत्या.\nकोणत्याही राज्यात होऊ शकते कार स्क्रॅपिंग\nनवीन नियमांनुसार, कोणत्याही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील वाहन स्क्रॅपिंग केंद्र कोणत्याही राज्यातील नोंदणीकृत वाहने स्क्रॅप करू शकतात. नोंदणीकृत वाहनाचे स्थान काहीही असो, संपूर्ण प्रक्रिया संपूर्ण भारताच्या परिवहन मंत्रालयाच्या वाहन पोर्टलवर केली जाईल. वाहनधारकांना फक्त स्क्रॅपिंगसाठी वाहन पोर्टलवर त्यांच्या वाहनाची नोंदणी करावी लागेल.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/marathi-actress-prajakta-gaikwads-film-debut-with-lockdown-lagn/", "date_download": "2022-09-25T20:42:31Z", "digest": "sha1:3GEQOE4VCPQF23PTWDBIRFWEQZEGLPKM", "length": 7710, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करतेय 'लॉकडाउन लग्न' | Hello Bollywood", "raw_content": "\nअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड करतेय ‘लॉकडाउन लग्न’\nin फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मराठी मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. या मालिकेतील इतर पात्रांसोबतच येसूबाईंचे पात्र अतिशय लोकप्रिय ठरले होते. या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेमूळे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहचली होती. त्यानंतर आई माझी काळूबाई या मालिकेविषयी उठलेल्या वादांमुळे ती नुकतीच अतिशय चर्चेत होती. मात्र यावेळी ती वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ती चक्क लॉकडाऊन लग्न करतेय. अहो..खऱ्या आयुष्यात नव्हे.. रुपेरी पडद्यावर..\nहोय.. छोट्या पडद्यावर यश प्राप्त केल्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड रुपेरी पडद्यावर झळकण्याची सज्ज झाली आहे. ‘लॉकडाउन लग्न’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. या चित्रपटाचे अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. याबाबत ति���े इंस्टाग्रामवर सांगितले आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, गणपती बाप्पा मोरया.. १४ मे रोजी अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….छत्रपती संभाजी महाराज जयंती…. याच शुभमुहूर्तावर माझ्या नवीन प्रोजेक्टची सुरुवात.. तसेच पुढे तिने एक फोटो शेअर करत लिहिले की, नवीन प्रोजेक्ट, नवीन चित्रपट ‘लॉकडाउन लग्न’. नवीन सुरूवात.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\n‘लॉकडाउन लग्न’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन सुमीत संघमित्रा करणार आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती किरण कुमावत, स्वाती खोपकर, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक हे दिग्गज एकत्र येऊन करत आहेत. तर निनाद बत्तीन व तरबेज पटेल हि जोडी सहनिर्मिती करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगची सुरुवात लंडनमध्ये होणार आहे.\nप्राजक्ताने नांदा सौख्यभरे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर ती स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेत झळकली. तसेच तिने आई माझी काळूबाई या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत काम केले आहे. मात्र काही दिवसांनी निर्मात्यांसह झालेल्या वादविवादांमुळे ती या मालिकेतून बाहेर पडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/02/24/35554/reliance-jio-fiber-offering-best-plan-with-6600gb-data-and-1gbps-speed/", "date_download": "2022-09-25T19:48:06Z", "digest": "sha1:6NYS5AFLJDKVIPDHX2JPMJNE76LK35IU", "length": 12461, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "रिलायन्स जिओचे जबरदस्त प्लान..! महिनाभरासाठी मिळतोय तब्बल 6600GB डेटा; पहा, किती आहे किंमत ? - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nरिलायन्स जिओचे जबरदस्त प्लान.. महिनाभरासाठी मिळतोय तब्बल 6600GB डेटा; पहा, किती आहे किंमत \nरिलायन्स जिओचे जबरदस्त प्लान.. महिनाभरासाठी मिळतोय तब्बल 6600GB डेटा; पहा, किती आहे किंमत \nअर्थ आणि व्यवसायतंत्रज्ञानताज्या बातम्या\nमुंबई : जर तुम्हाला जास्त प्रमाणात इंटरनेट डेटाची आवश्यकता असेल आणि तुम्ही जर जास्त डेटा असणारे प्लान शोधत असाल तर असे अनेक प्लान टेलिकॉम कंपन्यांकडे आहेत. रिलायन्स जिओ फायबर (Reliance Jio Fiber) तुम्हाला दोन उत्तम योजना ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps चा सुपरफास्ट इंटरनेट स्पीड आणि 6600GB डेटा मिळेल. 30 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये, कंपनी Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar, Voot Select आणि Zee5 यांसह जवळपास सर्व प्रीमियम OTT अॅपवर मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या प्लानबद्दल आधिक माहिती घेऊ या..\nजिओ फायबरचा हा प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी अमर्यादित डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps चा जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळेल. अमर्यादित व्हॉईस कॉलसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar व्यतिरिक्त अनेक लोकप्रिय OTT अॅप मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.\nजिओ फायबरचा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये कंपनी इंटरनेट वापरण्यासाठी 1Gbps च्या स्पीडने 6600GB डेटा दिला जात आहे. प्लॅनच्या ग्राहकांना कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कवर मोफत कॉल देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळतील. यामध्ये Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar, Sony Liv आणि Zee5 आणि इतर अनेक OTT अॅप मोफत सदस्यत्व समाविष्ट आहे.\nया प्लॅनमध्ये कंपनी तुम्हाला 30 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित डेटा देत आहे. तथापि, या प्लॅनमध्ये तुम्हाला 1Gbps ऐवजी 500Mbps चा इंटरनेट स्पीड मिळेल. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा आणि फ्री कॉल दिले जात आहे. इतर योजनांप्रमाणे हे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह आणि Zee5 सारख्या लोकप्रिय OTT अॅप मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.\nफक्त जिओच नाही तर ‘या’ कंपन्याही देतात दररोज 3GB डेटा.. पहा, तुमच्यासाठी कोणता प्लान आहे बेस्ट\nIPL 2022: मोठा खुलासा करत; किंग कोहलीने दिला ‘तो’ उत्तर\nIPL 2022; BCCI च्या ‘त्या’ निर्णयावर फ्रँचायझी नाराज; जाणून घ्या प्रकरण\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टो���रमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-police-band-play-mere-sapno-ki-rani-song-music-in-khaki-studio-video-mhpl-620837.html", "date_download": "2022-09-25T20:22:04Z", "digest": "sha1:TN33Y6QJ56EFGF4IEVUYDO2YKU3URDUY", "length": 13063, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्वा! 'मेरे सपनो की रानी' गाणं काय वाजवलंय; मुंबई पोलिसांच्या बँडचा जबरदस्त VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मुंबई /\n 'मेरे सपनो की रानी' गाणं काय वाजवलंय; Mumbai police band चा जबरदस्त VIDEO\n 'मेरे सपनो की रानी' गाणं काय वाजवलंय; Mumbai police band चा जबरदस्त VIDEO\nमुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) 'मेरे सपनो की रानी'चं म्युझिक (Mere sapno ki rani) रिक्रिएट केलं आहे.\nमुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) 'मेरे सपनो की रानी'चं म्युझिक (Mere sapno ki rani) रिक्रिएट केलं आहे.\nमुंबई इंडियन्सचे हे खेळाडू बनले रोहितसाठी डोकेदुखी, हैदराबादमध्ये तुफान फटकेबाजी\nचंद्रा Video Viral झाल्यानंतर जयेशचं बदललं आयुष्य, आता अशी आहे परिस्थिती\nरिक्षा चालकाला 25 कोटींची लॉटरी तरी देखील आली पश्चातापाची वेळ, पण का\nकोणीही वापरत नाही ९० मिनिटे फोन, महाराष्ट्रातील 'या' गावातील प्रकरण आश्चर्यकारक\nमुंबई, 20 ऑक्टोबर : जवान किंवा पोलिसांचा बँड म्हटला की त्यात एक शिस्तबद्ध लय असते. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं म्युझिकच आपल्याला ऐकायला मिळतं. पण मुंबई पोलिसांनी (Mumbai police) काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई पोलीस बँडने (Mumbai police band) चक्क बॉलिवूड क्लासिक गाण्याचं म्युझिक वाजवलं आहे. मुंबई पोलीस बँडच्या 'मेरे सपनो की रानी'चा (Mere sapno ki rani) व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. नागरिकांसाठी 24 तास ऑनड्युटी असलेले मुंबई पोलीस सोशल मीडियावरही ड्युटीत मागे नाहीत. सोशल मीडियावर (Mumbai police social media) ते सर्वात जास्त अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या भन्नाट पोस्ट असतात (Mumbai police social media post) . सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने ते जनजागृती क��तात. त्यांच्या मजेदार पोस्ट नागरिकांना खूपच आवडतात. त्यामुळे मुंबई पोलिसांचं वारंवार कौतुक केलं जातं असतं. नुकताच मुंबई पोलिसांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात मुंबई पोलीस बँडची कमाल पाहायला मिळेल.\nमुंबई पोलीस बँडने मेरे सपनों की रानी या गाण्याची धून वाजवली आहे. आराधना फिल्ममधील किशोर कुमार यांचं हे गाणं मुंबई पोलिसांनी रिक्रिएट केलं आहे. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हे वाचा - KhakiStudio : 'ऐ वतन तेरे लिऐ', मुंबई पोलीस बँण्डची खास धून सोशल मीडियावर हिट एक सदाबहार प्रश्न आणि किशोर कुमा यांचं एक प्रतिष्ठित गाणं – मेरे सपनों की रानी कब आएगी तू. असं कॅप्शन देत या पोस्टला खाकी स्टुडियो, म्युझिकल मंडे और मुंबई पोलीस बँड असे हॅशटॅगही देण्यात आले आहेत. खाकी स्टुडिओचा हा व्हिडीओ राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या प्रसिद्ध सीनसोबत जोडण्यात आला आहे. 4 मिनिटांपेक्षा अधिक असलेला हा व्हिडीओ नेटिझन्सना खूप आवडला आहे. त्यावर बऱ्यात कमेंट येत आहेत. हे वाचा - कधी कंगना, तर कधी दयाबेन या 9 वर्षाच्या मुलीनं अभिनायतून केली कमाल गेल्या महिन्यातही मुंबई पोलीस बँडने 1986 मधील कर्मा चित्रपटातील 'ए वतन तेरे लिऐ' ची धून वाजवली होती. तर त्याआधी जेम्स बाँडची थीम वाजवली होती आणि त्यालाही नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.\nसत्तास्थापनेनंतर भाजपाचा जल्लोष, देवेंद्र फडणवीसांच्या अनुपस्थितीची सर्वाधिक चर्चा\nमुख्यमंत्रीपद मिळालं, परंतू आता खरी अग्निपरीक्षा; शिंदे गटात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू\nअमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं अन्यथा..; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा\nमहाराष्ट्राच्या विधिमंडळात फॅमिली राज, सासरा सभापती तर जावई होणार अध्यक्ष\n'आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला कारण..' सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला जनतेशी संवाद; मांडले हे 3 मुद्दे\nठाण्याचे मुख्यमंत्री होताच महापालिकेनं दिली खूशखबर 'या' पदांसाठी होणार भरती; तुम्ही आहात का पात्र\n'धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचाय तर दोरी मागे ओढावी लागते', राज ठाकरे फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हणाले\n किरीट सोमय्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्रीपद स्विकारण्यामागचं कारण\n'मुंबईच्या भाजपच्या कार्या���यात लग्न सोहळा, पण नवरदेवच गायब' माजी मुख्यमंत्र्यांचं ट्विट चर्चेत\nफडणवीस आणि ठाकरेंमध्ये प्रतिष्ठेचा मुद्दा ठरलेला 'आरे कारशेड' प्रकल्प काय आहे\nBreaking News : विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला, मुंबईच्या आमदाराला संधी\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/", "date_download": "2022-09-25T21:25:01Z", "digest": "sha1:VLNGKHDCFTVONNA2LAXVSOXKYDXLVDJQ", "length": 10597, "nlines": 63, "source_domain": "marathit.in", "title": "शिक्षण - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nबहिष्कृत हितकारिणी सभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nभारतातील अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दर्जा उंचाविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च 1924 रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर सभागृहात अस्पृश्यांप्रती कनवळा असलेल्या आणि […]\nडाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या\nडाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या […]\nन्यायालयीन पुनर्विलोकन | न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय\nन्यायालयीन पुनर्विलोकन हे भारतीय न्यायव्यवस्थेचे कल्याणकारी राज्यासं बंधीचे तत्व आहे. यामधून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे न्यायाचे तत्व दिले आहे त्याला सुद्धा पाठबळ मिळते. न्यायालयीन पुनर्विलोकन […]\nMaharashtra HSC Result 2021: आज बारावीचा निकाल कुठे पाहायचा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज (3 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. कोरोना मुळे यंदा ही परीक्षा रद्द […]\nजन्म दिनांक १७ जून १८६७ रोजी नागाव, जिल्हा रायगड या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव विठोजीराव तर आईंचे नाव लक्ष्मीबाई असे होते. भास्करराव विठोजीराव […]\nभारताची संसद : लोकसभा, राज्यसभा\nभारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला ‘संसद’ असे म्हटले जाते. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश […]\nसंसदीय शासन पद्धत�� म्हणजे काय | संसदीय शासन पद्धतीची ओळख\nभारताच्या संविधानात कशा प्रकारची शासनयंत्रणा अथवा शासनपद्धती नमूद केली आहे. याचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रत्येक देशातील शासनपद्धतीचे स्वरूप वेगवेगळे असते. विविध प्रकारच्या शासनपद्धतींचे स्वरूप […]\nमहाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती | Maharashtra name Meaning and it’s Origin\nमहाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. Maharashtra name meaning and it’s origin. देश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय […]\nग्रामसभा सम्पूर्ण माहिती | ग्रामसभा म्हणजे काय\nमहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात कलम ३(९) मध्ये “ग्रामसभा म्हणजे पंचायतीच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या गावाशी संबंधित मतदारयाद्यांमध्ये नोंदवलेल्या व्यक्तींचा समावेश असलेली संस्था” असे म्हटले आहे. याचा अर्थ, […]\n१९१९ च्या कायद्यानुसार भारतात द्वेधशासन (Diarchy) स्थापन करण्यात आले होते. या द्वेधशासन प्रणालीस भारतात मोठा विरोध झाला. १९१९ च्या कायद्यातील कलमानुसार, कायद्यात १० वर्षाने संवैधानिक […]\nगुजरातमधील बार्डोली तालुक्यातील (१३७ गावे, लोकसंख्या ८७ हजार) शेतकऱ्यांनी इ. स. १९२८ मध्ये या सत्याग्रहात प्रारंभ केला. त्यांचे नेते कुंवरजी मेहता व कल्याणजी मेहता हे […]\nराज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या | कलम 371\n371 :- महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे. 371 :- गुजरात सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना. 371(A) – […]\nसंसद बहुमताचे प्रकार आणि वापर\nसाधे बहुमत (Simple Mejority) उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते. कार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत […]\nभारतातील रामसर स्थळांची यादी\nअष्टमुडी वेटलँड : केरळ बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब भितरकर्णिका खारफुटी : ओडिशा भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश चिलका सरोवर […]\nमहिलां विषयी कायदे – जागतिक महिला दिन विशेष\nमहिलां विषयी कायदे 👉 सतीबंदी कायदा -1829 👉 विधवा पुनर्विवाह कायदा -1856 👉 धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद ‌कायदा -1866 👉 भारतीय घटस्फोट कायदा -1869 👉 […]\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पं���ायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/west-bengal-voting-for-asansol-municipal-by-election-ask97", "date_download": "2022-09-25T21:42:44Z", "digest": "sha1:4J3MFEJQEXEN3ZKEUD6QQOBM3MAJHQEV", "length": 10321, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "West Bengal: मतदानादरम्यान संघर्ष, भाजप आमदाराने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप | Sakal", "raw_content": "\nWest Bengal: मतदानादरम्यान संघर्ष, भाजप आमदाराने टीएमसी कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप\nपश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये महापालिका पोटनिवडणुकीत हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. येथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. यानंतर पोलिसांनी परिस्थिती ताब्यात घेतली आहे.\nभाजप नेत्यांनी टीएमसीवर मतांमध्ये हेराफेरीचा आरोप केला आहे. भाजप आमदार लक्ष्मण घोरूई म्हणाले की, मतदान शांततेत सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. मात्र टीएमसी समर्थकांनी आमच्यावर हल्ला केला. ते म्हणाले की टीएमसी मतांची हेराफेरी करत आहे.\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था श���क्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nआसनसोल नगरपालिका पोटनिवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. निवडणुकीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y96667-txt-sindhudurg-today-20220916112920", "date_download": "2022-09-25T20:37:57Z", "digest": "sha1:2KWJUVB6WZKRVKVWSP4QBLCT7WCRB5BO", "length": 19747, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न | Sakal", "raw_content": "\nमोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न\nमोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न\nमाजगाव ः कोकणरत्न उत्पादक गटाच्या महिलांनी तयार केलेले काजू मोदक.\nमाजगाव ः तयार केलेले काजू मोदक प्लास्टिक पिशवीत बंदिस्त करताना महिला.\nमोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करता���ा पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nबचतगटाची यशोगाथा; माजगावमधील सिद्धिविनायक महिला समूह\nविनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा\nओरोस, ता. १६ ः जिल्ह्यातील महिला बचतगट यशस्वी उद्योजक समूह म्हणून पुढे येताना दिसत आहेत. विविध व्यवसायात व्यावसायिक म्हणून उतरत त्यात यश संपादन करीत आहेत. माजगाव उद्यमनगर (ता.सावंतवाडी) येथील सिद्धिविनायक महिला समूहाने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात काजू मोदक उत्पादित करीत त्याची विक्रमी विक्री केली आहे. ४ हजार ८५० मोदक बॉक्स विक्री करीत ३ लाख १५ हजार २५० रुपये एवढा व्यवसाय केला आहे. यासाठी केवळ एक लाख रुपये एवढी गुंतवणूक केली होती. त्यामुळे तब्बल २ लाख १५ हजार २५० रुपये एवढे निव्वळ उत्पन्न मिळविले आहे.\nउमेद-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांना बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक बचत करण्याची सवय लावण्यात आली आहे. आता या बचतगटांचे समूह तयार करून त्यांना विविध उद्योग व्यवसायाकडे वळविले जात आहे. यासाठी त्या महिलांना आवश्यक अनुदान, कर्ज शासन बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. याशिवाय व्यवसायाचे मूलभूत प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. त्��ामुळे समूहाच्या माध्यमातून महिला व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे शासनाचा महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा उद्देश सफल होताना दिसत आहे.\nजिल्ह्यात उमेद-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटांना पुनर्जीवित करून त्यांना व्यवसायाकडे वळविले जात आहे. त्याला जिल्ह्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील विविध बँका सुद्धा या महिला बचतगटांना कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य महिला बचतगट विशेषतः स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग करीत आहेत. त्याप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील माजगाव उद्यमनगर येथील सिद्धिविनायक महिला समूह स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणारे विविध व्यवसाय करीत आहे.\nकोकणरत्न उत्पादक गट म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धिविनायक महिला समूहाची स्थापना १५ मार्च २०१५ ला झाली आहे. तर कोकणरत्न उत्पादक गट म्हणून १९ नोव्हेंबर २०१९ ला या समूहाने प्रवेश केला आहे. अध्यक्षा वैशाली गवस, सचिव नमिता पेडणेकर व कोषाध्यक्ष अनिता बोगटी या महिला आपल्या समूहातील अन्य महिलांना सोबत घेत २०२० पासून विविध उत्पादने घेण्यास प्रारंभ केला. काजू, आंबा, कोकम, फणस या स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. याला सुरुवाती पासून चांगला प्रतिसाद लाभत आहे.\nयातील काजू मोदक उत्पादन कोकणरत्न उत्पादक गटाला मोठी ऊर्जा देणारे ठरत आहे. काजू मोदक चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे या गटाने उत्पादित केलेल्या काजू मोदकाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यावर्षी सुद्धा या बचतगटाने काजू मोदक उत्पादित केले होते. यावर्षी काजू मोदकाची फलदायी विक्री झाली आहे. यामुळे या उत्पादक समूहाला चांगला फायदा झाला आहे. यामुळे काजू मोदक उत्पादन घेवून महिला उत्पादक गट आर्थिक ऊर्जितावस्था आणू शकतात, हे कोकणरत्न उत्पादक गटाने सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील अन्य बचतगटासमोर आदर्श निर्माण केला आहे. तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागचा शासनाचा उद्देश सफल केला आहे.\nसिद्धिविनायक महिला समूह कोकणरत्न उत्पादक गटाच्या माध्यमातून काजू, आंबा, कोकम आणि फणस यावर प्रक्रिया उद्योग करीत आहेत. काजूपासून काजू चॉकलेट, काजू लाडू, काजू मोदक तसेच काजूच्या बियापासून सर्व प्रकारचे काजूगर तयार कर��ात. आंब्यापासून आंबा पोळी, आंबा पल्प, आमचूर पावडर बनवितात. कोकमपासून अमृत कोकम, कोकम सरबत, गोड कोकम, कोकम आगळ, खाण्याचे कोकम तयार करतात. तसेच फणस पासून फणस वेफर्स तयार करतात.\nयावर्षी काजू मोदक बनविण्यात आले होते. ५ हजार २०० एवढे एकूण काजू मोदक बॉक्स तयार केले होते. यातील ४ हजार ८५० बॉक्सची विक्री झाली आहे. ६५ रुपये दराने एक काजू मोदक बॉक्सची विक्री करण्यात आली. एकूण ३ लाख १५ हजार २५० रुपयांचे काजू मोदक विकण्यात आले. यासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक होती. तर एकूण व्यवसाय ३ लाख १५ हजार २५० रुपयांचा झाला. यातील झालेला एक लाखाचा खर्च वजा केल्यास दोन लाख १५ हजार २५० रुपयांचा निव्वळ नफा झाला.\nसिद्धिविनायक महिला समूहाची स्थापना १५ मार्च २०१५ ला केली. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुदान व कर्ज मिळत गेले. यातून आम्ही १९ नोव्हेंबर २०१९ ला कोकणरत्न उत्पादक गट तयार केला. त्यानंतर आम्ही व्यवसायात उतरलो. यासाठी आवश्यक प्रशिक्षण उमेद अभियान अंतर्गत देण्यात आले. त्यातून आम्ही स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणारे उत्पादन सुरू केले. यावर्षी काजू मोदक बनविले होते. त्याला बाजारपेठेत चांगली मागणी लाभली.\n- वैशाली गवस, नमिता पेडणेकर, अनिता बोगटी\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/every-year-on-modis-birthday-the-gifts-he-received-are-auctioned-dro95", "date_download": "2022-09-25T20:07:04Z", "digest": "sha1:X6MEKLG6LTETYDJD3CSF6IJALTYZ7YVM", "length": 12816, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM शिंदेंनी PM मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव | Sakal", "raw_content": "\nCM शिंदेंनी PM मोदींना भेट दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचा दोन महिन्यात लिलाव\nशिवसेनेचे कट्टर नेते असणारे एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दिल्ली दौरा केला होता. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्��� मोदी यांची भेट घेत त्यांनी भेटवस्तू म्हणून विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती दिली होती. दरम्यान, या मुर्तीचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिन्यात मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या भेटीचा लिलाव करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (every year on modis birthday the gifts he received are auctioned )\nपंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वर्षभराच्या काळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव होतो आणि ती रक्कम नमामि गंगा प्रकल्पासाठी दिली जाते. या लिलाव झालेल्या तब्बल 1200 वस्तूंमध्ये या मूर्तीचाही समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीचादेखील समावेश आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nदिल्लीतील मॉडर्न आर्ट गॅलरीमध्ये या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले असून या मूर्तीसाठी बोली सुरु करण्याची किंमत 10 हजार 800 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 8 आणि 9 जुलै रोजी दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा अशा सर्व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व नेत्यांना विठ्ठल - रुक्मिणीची मूर्ती भेट म्हणून दिली होती.\nआता पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या मूर्तीचा अवघ्या दोन महिन्यांमध्येच लिलाव करण्यात आला आहे. याशिवाय 7 मार्च रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मूर्तीचाही लिलाव करण्यात आला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/notice-to-police-officers-in-maharashtra-after-navneet-rana-complaint-to-loksabha-speaker-om-birla-bsr95", "date_download": "2022-09-25T21:07:22Z", "digest": "sha1:V7TR5RVO64ZQQH4EYCV2UYHXRLXZJ2E2", "length": 13310, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवनीत राणांची तक्रार, राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश|Navneet Rana Complaint To Loksabha Speaker | Sakal", "raw_content": "\nनवनीत राणांची तक्रार, राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचे आदेश\nमुंबई : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या हक्कभंग नोटीशीनंतर राज्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहेत. अमरावती (Amravati) आणि मुंबईचे (Mumbai) पोलिस आयुक्त आणि राज्याचे पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. येत्या ६ एप्रिलला दिल्लीत लोकसभा सचिवालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nहेही वाचा: 'मी वरून चौकशी लावणार..' आयुक्तांनी भेटायला नकार दिल्यानंतर नवनीत राणा संतापल्या\nपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत द्यावी आणि शेतकऱ्यांचे वीज बील माफ करावं, अशी मागणी करत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील मोर्शी येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना दिवाळी कारागृहात काढावी काढली. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देण्याचे ठरवले होते. मात्र, कोरोनाचा काळ असल्यानं राणा दाम्पत्याला घरातच स्थानबद्ध करण्यात आलं. अर्ध्या रात्री पोलिस माझ्या घरी आले आणि तुम्हाला फरफटत नेऊ, अशी धमकी दिली. त्यानंतर आम्हाला पोलिस घेऊन गेले आणि पोलिस आयुक्त कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसविण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. एका लोकप्रतिनिधीचा अपमान केला, अशी तक्रार राणांनी संसदेत केली होती.\nशाई फेक प्रकरणी कोणतीही चूक नसताना आणि आमदार रवी राणा दिल्लीत असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत आम्ही अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग यांना विचारले असता त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांचे आदेश असल्याचं सांगितलं होतं, असं नवनीत राणा लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग प्रस्ताव मांडल्यानंतर माध्यमासोबत बोलतांना सांगितलं. त्यानंतर आज अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंग, पोलिस महासंचालक रजनीश शेठ आणि मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयात हजर राहावे लागणार आहे. याबाबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/akshay-kumar-new-ad-promotes-dowey-promoting-a-punishable-offence-dowery-netizens-and-politician-trolling-tweet-against-actorsppm81", "date_download": "2022-09-25T20:17:04Z", "digest": "sha1:AVB2S5JNZYCLJUVN4GGHLJLCL7MSLXS7", "length": 16683, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवीन जाहिरातीमुळे अक्षय पुन्हा गोत्यात, आता हुंडा प्रथेला प्राधान्य देताना दिसला Akshay Kumar | Sakal", "raw_content": "\nनवीन जाहिरातीमुळे अक्षय पुन्हा गोत्यात, आता हुंडा प्रथेला प्राधान्य देताना दिसला\nAkshay Kumar: केंद्रिय मंत्री नितिन गडकरी(Central Minister Nitin Gadkari) यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर रोड सेफ्टीवर आधारित असलेली एक जाहिरात शेअर केली आहे. या व्हिडीओत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार दिसत आहे. ही जाहीरात मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅन्ड हायवे ऑफ इंडियानं प्रसिद्ध केली आहे. पण नितिन गडकरी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या जाहीरातीवर नेटकरी मात्र नाराज दिसतायत. जाहीरातीवर टीकेची झोड उठली ���हे. पण यामागचं नेमकं कारण काय\nहेही वाचा: ब्रह्मास्त्रची पोलखोल करतोय ऋषी कपूर यांचा जुना व्हिडीओ; म्हणाले होते,'काय वेगळं...'\nमाहितीसाठी इथं नमूद करतो की,सरकाराने लोकांमध्ये गाडीतील ६ एअरबॅग्ज संदर्भात जागरुकता आणण्यासाठी अक्षय कुमारला सोबत घेऊन एक जाहीरात केली आहे. नितिन गडकरी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर ही जाहिरात शेअर करताना लिहिलं आहे-'' ६ एअरबॅग्ज वाल्या गाडीतला प्रवास सुरक्षित ठरणार आहे''. हा संदेश देणाऱ्या जाहिरातीत अक्षय कुमारनं ट्रॅफिक पोलिसाची भूमिका केली आहे. या जाहिरातीत एका मुलीची लग्नानंतर सासरी पाठवणी करताना दाखवलं गेलं आहे. ज्यामध्ये वडीलांकडून गिफ्ट केल्या गेलेल्या गाडीत मुलगी बसून रडत आहे. तेव्हा अक्षय कुमार येतो आणि मुलीच्या वडीलांना सांगतो की या गाडीत ६ एअरबॅग्ज नाहीत. असं असताना मुलगी रडेलच. यानंतर वडील तिला ६ एअरबॅग्ज असलेली गाडी गिफ्ट करतात आणि मुलगी हसायला लागते. जाहिरातीच्या मध्येच ग्राफिक्सच्या मदतीनं ६ एअरबॅग्जचं अपघाताच्यावेळी होणारं सहाय्य किती मोलाचं आहे हे समजावून सांगण्यात आलं आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: Taarak Mehta: मालिकेत तारक मेहता साकारणार हॅन्डसम हंक सचिन श्रॉफ, शूटिंग सुरू\nआता बातमी आहे की एअरबॅग्जविषयी जागरुकता आणण्याच्या नादात हुंड्याच्या प्रथेला प्राधान्य दिलं आहे. सोशल मीडियावर कितीतरी दिग्गजांनी आणि नेटकऱ्यांनी या जाहिराती विरोधात टीकेचा सूर काढला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावरही हुंड्याच्या प्रथेला प्राधान्य दिल्याचे आरोप लावले जात आहेत. या जाहिरातीत लग्न होऊन सासरी जाणारी मुलगी माहेरहून २ एअरबॅग्ज असलेली गाडी घेऊन जाते तेव्हा अक्षय कुमार तिच्या वडीलांना ६ एअरबॅग्ज वाली गाडी मुलीला गिफ्ट करण्यासाठी जोर लावताना दिसतो. आणि हेच अनेकांना खटकले आहे. एकप्रकारे अक्षय यातून हुंड्याच्या प्रथेला प्राधान्य देतोय असं अनेकांचे म्हणणे आहे.\nहेही वाचा: 'गाडी ठाण्यात आली अन्...',CM एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये क्षितिशला आलेला भन्नाट अनुभव\nइतर पक्षातील काही राजकारणी म्हणताना दिसत आहेत की, 'अशी जाहीरात कोण बनवतं' या जाहिरातीला समस्या वाढवणारी जाहिरात संबोधत शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर हैराण होत लिहिलं आहे की,''अशा पद्धतीच्या जाहिरातींना कोण संमती देतं' या जाहिरातीला समस्या वाढवणारी जाहिरात संबोधत शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर हैराण होत लिहिलं आहे की,''अशा पद्धतीच्या जाहिरातींना कोण संमती देतं यामुळे अपराध वाढतील'. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखलेंनी देखील या जाहिरातीवर ताशेरे ओढले आहेत.\nहेही वाचा: मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात जॅकलिन विषयी दिल्ली पोलिसांचा मोठा निर्णय,वाचा सविस्तर\nतर नेटकरी म्हणतायत,'ही जाहिरात भरकटली आहे. एक असं लग्न यात दाखवलं आहे ज्यात नववधूला सासरी जाताना ६ एअरबॅग्ज असलेली गाडी माहेरहून घेऊन जायचं आहे. हे काय दाखवलंय सरकारी जाहिरात अशी कशी बनवली गेली. खूप चूकीची कल्पना आहे. रोड सेफ्टी संदर्भात बोल���ाना वेगळ्या पद्धतीनं देखील बोलू शकले असते'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'केवळ भारत सरकारच आमच्या सारख्या लोकांच्या टॅक्समधून हुंड्याला प्राधान्य देणाऱ्या जाहिरातीवर पैसे खर्च करू शकतात''.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g92311-txt-mumbai-today-20220810102010", "date_download": "2022-09-25T21:47:31Z", "digest": "sha1:37CNBBZG6E64RZW2YCPWA5ONTUML2TMC", "length": 6506, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "बेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण | Sakal", "raw_content": "\nबेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण\nबेस्ट बसचे ७५ व्या वर्षात पदार्पण\nमुंबादेवी, ता. १० (बातमीदार) ः मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’बसला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पोस्ट खात्याकडून विशेष गौरव करण्यात येऊन बेस्टच्या सन्मानार्थ विशेष कव्हरचे लोकार्पण केले. हा कार्यक्रम मुंबईतील जीपीओ येथे झाला.\n७ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई महापालिकेने बेस्टची निर्मिती केली. तेव्हापासून ७ ऑगस्ट हा दिवस ‘बेस्ट डे’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र पोस्टल सर्कलने ७ ऑगस्ट रोजी बेस्टच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ एक विशेष कव्हर जारी केले. यावेळी पोस्टल सेवा (मुख्यालय) महाराष्ट्र सर्कलचे संचालक अभिजित बनसोडे, बेस्‍टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, सहाय्यक महाव्यवस्थापक आर. आर. दुबल आणि सहाय्यक महाव्यवस्थापक एन. एम. हेर्लेकर यावेळी उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g94372-txt-mumbai-20220824040206", "date_download": "2022-09-25T20:59:49Z", "digest": "sha1:F77MLFFRNCNM5IGN3JTRZQR2XVE3PYWY", "length": 6011, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "बजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर | Sakal", "raw_content": "\nबजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर\nबजाज फायनान्सने वाढवले एफडीचे व्याजदर\nमुंबई, ता. २४ : बजाज फायनान्सने आपल्या दोन ते पाच वर्षे मुदतीच्या एफडींच्या व्याजदरात ०.२० टक्के वाढ केली आहे. ही वाढ १४ जूनपासून लागू होणार असून नव्या आणि जुन्या एफडींना याचा फायदा मिळेल. या दरवाढीनंतर ३६ ते ६० महिन्यांच्या ठेवींवर ७.२० टक्के व्याज मिळेल, ज्येष्ठ नागरिकांना आणखी पाव टक्का ज्यादा दर मिळेल. बजाज फायनान्सच्या एफडींमध्ये आता ऑनलाईन प्रकारेही गुंतवणूक करण्यात येते. या ठेवींना क्रिसिलने सर्वोच्च स्थिर आणि इक्राने स्थिर असा दर्जा दिल्याने या ठेवी सुरक्षित मानल्या जातात.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y93936-txt-kopdist-today-20220906014120", "date_download": "2022-09-25T21:33:10Z", "digest": "sha1:GV3R5UE2EGHRU2QGPNKJVLMULNVPMUPU", "length": 11845, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "गडहिंग्लज गणेश दर्शन | Sakal", "raw_content": "\nगडहिंग्लज उपविभागातील सार्वजनिक गणेश दर्शन मंगळवारपासून खुले झाले. यावर्षीही मंडळांनी आकर्षक, नाविन्यपूर्ण गणेशमूर्तींवर भर दिला आहे. आठ मंडळांनी देखावे उभारले असून दोन दिवसात गणेश दर्शनासाठी भाविकांची मंदियाळी शहरात पहायला मिळणार आहे. (छायाचित्रे : अमर डोमणे, गडहिंग्लज, मनोहर देसाई, अडकूर)\nगडहिंग्लज : नदीवेस भागातील नदीवेसचा राजा मित्र मंडळाची १७ फुटी आकर्षक श्री गणेशमूर्ती.\nगडहिंग्लज : आजरा रोडवरील गांधीनगर यूथ सर्कलने मूषकावर आरूढ झालेल्या आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.\nगडहिंग्लज : सरस्वतीनगरमधील न्यू आदर्श मंडळाने प्रतिष्ठापित केलेली वारकरी संप्रदायातील साडेसह�� फुटी गणेशमूर्ती.\nगडहिंग्लज : एक लाख ११ हजार एक मोत्यांचा वापर करून साकारलेली नऊ फुटी श्री गणेशमूर्ती डॉ. राजेंद्र प्रसाद रोड मंडळाने (डी.आर.पी.एम.) प्रतिष्ठापित केली आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nगडहिंग्लज : नेहरु चौकातील युनिव्हर्सल फ्रेंड्स सर्कलच्यावतीने दगडूशेठ रुपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.\nतेगीनहाळ : पंचमुखी हनुमानाची पार्श्‍वभूमी असलेली चार फुटी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना संघर्ष कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाने केली आहे.\nअडकूर : अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नंदीवर विराजमान झालेली गणेशमूर्ती.\nअडकूर : रवळनाथ गणेशोत्सव मंडळाचा नृत्य करणारा गणेश आणि मागच्या बाजूला अष्टभूजाधार��� देवी.\nलकीकट्टे : गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाची गणेशमूर्ती.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bhima-valley-13-dams-less-rainfall-rsn93", "date_download": "2022-09-25T20:15:47Z", "digest": "sha1:G5M2UP7XWR23OYC77BZUZXNW7VIPZMUR", "length": 11976, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "भीमा खोऱ्यातील १३ धरणात १०० भरली | Sakal", "raw_content": "\nभीमा खोऱ्यातील १३ धरणे १०० टक्के भरली\nखडकवासला, ता.२१ : भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी १३ धरणे शंभर टक्के आज भरलेली आहेत. यातील सर्वच धरण पुणे जिल्हातील आहे. तर काही धरणे रायगड, सातारा, नगर व सोलापूर जिल्ह्यालगत आहे.\nमुळशी, टेमघर, वरसगाव, खडकवासला, पानशेत, चासकमान, कळमोडी, वडिवळे, आंद्रा, पवना नीरा-देवघर, भाटघर, नाझरे ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर उजनी ९९.७८, वीर ९८, गुंजवणी ९९.३८, कासारसाई ९५.८३, भामा-आसखेड ९५.४५, चिल्हेवाडी ७६.५५, विसापूर ९७.५६, घोड ८१, डिंभे ९५.५६, वडज ९४.५७, येडगाव ८२.४४, माणिकडोह ६९.६७, पिंपळगाव जोगे ९३.१० टक्के भरलेली आहेत.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रक���्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nपावसाचा जोर कमी, विसर्ग देखील कमी\nपानशेत, वरसगाव व टेमघर धरणाचे पाणलोट क्षेत्रात शनिवार व रविवारी पावसाचा जोर कमी झाला आहे. परिणामी या धरण्यातून सोडला जाणारा विसर्ग देखील कमी करण्यात आलेला आहे.\nपानशेत धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणात आज दिवसभर दोन मिलीमीटर पाऊस झाला. रविवारी संध्याकाळी ६८३ क्युसेक पाणी सोडले आहे.\nवरसगाव धरण शंभर टक्के भरले आहे. येथे पाच मिलिमीटर पाऊस झाला. या धरणातून ३०० व वीज निर्मितीसाठी ५७० असे ८७० क्युसेक पाणी सोडले आहे.\nटेमघर धरण धरण शंभर टक्के भरले आहे. येथे सहा मिलिमीटर पाऊस पडला आहे. या धरणातून १०० व वीज निर्मितीसाठी २५० असे ३५० क्युसेक पाणी सोडले आहे.\nपानशेत, वरसगाव व टेमघर धरणातील एकूण पाणी एक हजार ९०३ क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे.\nखडकवासला धरणात आज पाऊस पडला नाही. तीन हजार ४२४ क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. तसेच खडकवासला धरणाच्या कालव्यातून १००५ क्युसेक पाणी सोडले आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे १२.४७ टीएमसी पाणी सोडले आहे. ते पाणी उजनी धरणात जमा होत आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/examination-for-pune-municipal-corporation-recruitment-on-monday-pjp78", "date_download": "2022-09-25T20:54:48Z", "digest": "sha1:NVRJ5UVALGNKLN7IZNLXCD6LEQYPBAOY", "length": 12074, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे महापालिकेच्या भरतीसाठी सोमवारी परीक्षा | Sakal", "raw_content": "\nमहापालिकेतील हजारो पद रिक्त आहेत, त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या पदभरतीवरील बंदी उठविल्यानंतर आता टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.\nपुणे महापालिकेच्या भरतीसाठी सोमवारी परीक्षा\nपुणे - पुणे महापालिकेतील नोकरभरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदांसाठीची परीक्षा सोमवारी (ता. २६) होणार आहे. इतर पदांसाठी इतर दिवशी परीक्षा होणार आहे.\nमहापालिकेतील हजारो पद रिक्त आहेत, त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. राज्य सरकारने महापालिकेच्या पदभरतीवरील बंदी उठविल्यानंतर आता टप्प्याटप्याने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ४४८ पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले आहेत. सरळसेवेतून कर्मचारी नियुक्त करण्यासाठी ‘आयबीपीएस’ या संस्थेमार्फत आॅनलाइन परीक्षा घेऊन कर्मचारी निवड केली जाणार आहे.\nभरतीच्या पहिल्या टप्प्यात कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी २६ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदासाठी तीन ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे. चार ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी, तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा होईल.\nया परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्र तपासणीनंतर थेट नियुक्ती केली जाणार आहे. या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार नाही. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून कोणत्याही व्यक्ती, एजंटावर विश्‍वास ठेवू नये, आर्थिक व्यवहार करू नयेत असे आवाहन उपायुक्त सचिन इथापे यांनी केले आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बं��� होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-electricity-katraj-bharti-university-power-outage-for-18-hours-rj01", "date_download": "2022-09-25T20:49:15Z", "digest": "sha1:GFEXB2BCUED3B4BQCZQBTDDG4MZB7LBO", "length": 12706, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune : भारती विद्यापीठ परिसरात १८ तास वीज गायब | Sakal", "raw_content": "\nPune : भारती विद्यापीठ परिसरात १८ तास वीज गायब\nकात्रज : भारती विद्यापीठ परिसरातील फालेनगर, चंद्रभागानगर, त्रिमुर्ती चौक आदी परिसरात तब्बल १८ तासापासून वीज गायब आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे विजेवाहिनीचा जोड तुटल्याने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गायब झालेली वीज सायंकाळी सोमवारी चार ���ाजेपर्यंतही आलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांसह लघु-उद्योजकांना मोठ्या प्रमाणांत याचा फटका बसला.\nया खंडित परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असल्याने महावितरण विभागाने तातडीने लक्ष घालून अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. तब्बल अठरा तास वीज ब्रेक झाल्याने वीज गेल्यास मोठ्या इमारतीत लिफ्टचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवतो. नागरिकांना जिन्याने चढ-उतार करावी लागते. तसेच पाणी मोटारीने पाणी वर चढविता येत नाही.\nकेवळ याच भागात विजवाहिनीची जोड तुटल्याने ही अडचण निर्माण झाली. वीजवाहिनीचा जोड तुटल्यापासून आम्ही तो जोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वीजेची केबल तुटलेली जागा शोधण्यात वेळ गेला. पावसामुळे अनेकवेळा अशा समस्यांना सामोरे जावे लागत असून लवकरच विजपुरवठा सुरळित होईल अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला ���ापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nरविवारी ११ वाजल्यापासून वीज गायब आहे. सकाळपर्यंत येईल अशी आशा होती. मात्र वीजपुरवठा न झाल्याने रोजच्या कामांवर त्याचा परिणाम झाला. पाणी नाही, यांत्रिक उपकरणांची मदत नाही, यामुळे वेळेचा गोंधळ उडाला. माझे वर्क फ्रॉम होम सुरू असून एवढा वेळ वीज गायब होईल याची कल्पना नसल्याने गोंधळ उडाला. विजपुरवठा सुरळित कधी होईल याची माहिती फोनवरूनही मिळत नाही. त्याबद्दल महावितरणकडून योग्य मेसेजही येत नाहीत. पहाटे\nसाडेचारला पुरवठा सुरळित होईल असा मेसेज आला होता, तो चूकीचा ठरला. ज्यांच्या घरी वयोवृद्ध किंवा रुग्ण आहेत त्यांची खूप गैरसोय होत आहे. - अर्चना सारडा, स्थानिक महिला\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d89211-txt-pune-today-20220813121209", "date_download": "2022-09-25T20:42:52Z", "digest": "sha1:DDAYLQDOQLXZHNB7BT54HY2SJY7BVQOU", "length": 14318, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "रस्ता ८४ मीटरचाच करा | Sakal", "raw_content": "\nरस्ता ८४ मीटरचाच करा\nरस्ता ८४ मीटरचाच करा\nपुणे, ता. १३ ः कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याने त्यावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने ८४ ऐवजी ५० मीटरचा रस्ता पहिल्या टप्प्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, हा रस्ता लहान न करता भूसंपादनाची पूर्ण रक्कम शासनाकडून घेऊन ८४ मीटरचाच रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. काही तरी करा, पण नागरिकांची या त्रासातून सुटका करा, अशी भूमिका स्थानिक आमदारांनी घेतली आहे, तर यासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपने सांगितले आहे.\nकात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचे उद्‍घाटन होऊन चार वर्ष उलटून गेले, तरी हा प्रकल्प ठप्प झाला आहे. भूसंपादनासाठी रोख रकमेचीच मागणी केली जात असल्याने व महापालिकेची पैसे देण्याची तयारी नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ५० मीटरचा रस्ता करून त्यासाठी भूसंपादनासाठीचे २८० कोटी शासनाकडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसह ‘सकाळ’च्या वाचकांनी त्यांची भूमिका मांडली.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\n‘‘भूसंपादन झालेले नसताना हा प्रकल्प सुरू केला, त्यामुळे हे काम ठप्प झाले. महापालिकेने ही चूक केली; पण त्याचे परिणाम नागरिक भोगत आहेत. खरेतर हा पूर्ण ८४ मीटरचा रस्ता होणे आवश्‍यक आहे. या भागातील नागरिक चार-पाच वर्षांपासून त्रस्त आहेत. आता किमान ५० मीटरचा तरी रस्ता करून काही प्रमाणात दिलासा दिला पाहिजे. यासाठी विधीमंडळात मुद्दा उपस्थित केला जाईल. तसेच महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेताना स्थानिक आमदार, खासदारांना विचारात घेतले पाहिजे.’’\n- चेतन तुपे, आमदार\n‘‘मी आमदार असताना या रस्त्याचे काम सुरू झाले, पण भूसंपादनाच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा रस्ता लवकर व्हावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहेत. शासनाने भूसंपादनासाठी पैसे द्यावेत, यासाठी बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे.’’\n- योगेश टिळेकर, माजी आमदार\n‘‘रखडलेले भूसंपादन मार्गी लागण्यासाठी राज्य सरकारची मदत घेतली जाणार, याचा आनंद आहे. पण, पैसे मागायचे असतील; तर ५० ऐवजी ८४ मीटरच्या भूसंपादनासाठी मागावेत, त्यामुळे प्रश्‍न कायमचा सुटेल.’’\n- विनोद रांजणे, स्थानिक रहिवासी\n‘‘८४ ऐवजी ५० मीटरचा रस्ता केला, तर उर्वरित जागेवर अतिक्रमणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात रस्ता करणे अवघड होईल. यासाठी आताच पूर्ण रस्ता करावा.’’\n- धनंजय आतकरे, स्थानिक रहिवासी\n‘‘प्रस्तावित पुरंदर विमानतळाचा प्रकल्प मार्गी लागल्यावर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ताण येणार आहे. त्यामुळे भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीचा विचार करून ८४ मीटरचाच रस्ता केला पाहिजे. नाहीतर पुन्हा एकदा हा रस्ता अपुरा पडेल.’’\n- योगेश शेलार, स्थानिक रहिवासी\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d90781-txt-pune-today-20220817112254", "date_download": "2022-09-25T20:17:42Z", "digest": "sha1:ODSZQ73REZEGAIUVVDLLRNFRQV5WYD45", "length": 11158, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "गेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन | Sakal", "raw_content": "\nगेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन\nगेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन\nपुणे, ता. १७ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्चमाध्यमिक प्रशालेत ‘सामूहिक राष्ट्रगीत’ गायन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जालिंदर भागवत, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर शिंगटे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव, पर्यवेक्षक मारुती दसगुडे, संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, शालेय समिती अध्यक्ष अलका पाटील आदी उपस्थित होते.\nडीईएसच्या ३५०० विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत\nपुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डीईएसच्या नियामक मंडळाच्या सहकार्यवाह प्रा. प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका ज्योती बोधे, लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांनी संयोजन केले.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पस���वत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/video-story/sharad-pawars-reply-on-j-p-naddas-statement", "date_download": "2022-09-25T20:58:37Z", "digest": "sha1:35D65DQWN7NO2CSQARGF6GTFKSF3CW6Z", "length": 5333, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : Sharad Pawar यांनी भाजपवर साधला निशाणा | Sakal", "raw_content": "\nVideo : Sharad Pawar यांनी भाजपवर साधला निशाणा\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत देखील पवारांनी वक्तव्य केलं आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/actress-apurva-nemlekar-shared-photos-about-she-gate-up-like-shri-krishna-god-on-dahi-handi-gopalkala-krishna-janmashtami-nsa95", "date_download": "2022-09-25T20:26:04Z", "digest": "sha1:KKE7HNTCZSM724NKMCRJSDGEPDS6QFAX", "length": 2355, "nlines": 14, "source_domain": "www.esakal.com", "title": "अपूर्वा नेमळेकरच्या कृष्णलीला.. | Sakal", "raw_content": "\nशेवंता हे नाव घराघरात पोहोचवणारी आणि शेवंता म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या बरीच चर��चेत आहे.\nअपूर्वाने या आधी नाटक, मालिका, सिनेमा यात बरेच काम केले आहे. परंतु 'रात्रीस खेळ चाले' या झी मराठीवरील मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली.\nअपूर्वाने कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्ण अवतार धारण करून काही फोटो शेयर केले आहेत.\nया फोटोमध्ये अपूर्वा ही साक्षात श्रीकृष्णाप्रमाणे दिसत आहे. ही अपूर्वाच आहे का याचाही आपल्याला विसर पडतो.\nहातात वेणु घेऊन जणू कृष्ण समोर उभा आहे, अशा रूपात अपूर्वा चाहत्यांसमोर आली आहे. तिच्या या लुकवर चाहते प्रचंड खुश झाले आहेत.\n''ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे,'' असे अपूर्वाने कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/shammu-kapoor-death-anniversary-today-he-died-due-to-kidney-failure-srr99", "date_download": "2022-09-25T21:50:19Z", "digest": "sha1:3KKDUDKVQO42M56L62T36NDKVNBXE44T", "length": 1574, "nlines": 16, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shammi Kapoor Death Anniversary: शम्मीच्या अभिनयाची बातच निराळी | Sakal", "raw_content": "Shammi Kapoor Death Anniversary: शम्मीच्या अभिनयाची बातच निराळी\nअभिनय आणि देखणा चेहरा बघून कोणी शम्मी कपूर यांना कोणी विसरेल असं क्वचितच होऊ शकतं.\nत्यांच्या ७०-८० च्या दशकातील चित्रपटांची ओळख आजही जगाला आहे.\nत्यांच्या अभिनयातील भूमिकांनी जीवंतपणा देण्याची कला त्यांच्यात होती.\nअनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या शम्मीचं किडनी फेल्यअरने निधन झालं होतं.\nशम्मी यांची दोन लग्न झाली होती.\nगीता बालीनंतर त्यांनी १९९४ मध्ये नीला देवीसह दुसरं लग्न केलं होतं.\nत्यांचं बॉलीवुड क्षेत्रातलं मोठं योगदान कायम चाहत्यांच्या लक्षात राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/alu-vadi-recipe-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:20:19Z", "digest": "sha1:RP2LR73CT6VU4U6I57TLFXTCIPVNHXDL", "length": 15528, "nlines": 257, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "alu vadi recipe in marathi कमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादा��ी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nalu vadi recipe in marathi: पावसाळा सुरु झाला की अळू फोफवायला सुरुवात होते. काही ठराविक विक्रेत्यांकडेच चांगल अळू मिळतं. चांगलं म्हणजे बिनखाजीचं. अळूच्या पानावर पाणी ओतल्यास तो थेंब साचलेला किती सुंदर दिसतो\nअळू ही सुरण कुळातील वनस्पती आहे. दलदलीच्या जागी अळू चांगले फोफावते. अळूची पाने,देठ,कंद सगळचं खाण्यास योग्य असतं. अळूवर मेणासारखा थर असतो.\nअळूच्या पानांत oxalic acid असल्याने ते खाल्ल्याने गळ्याला काटे टोचल्यासारखे वाटू नये म्हणून ग्रुहिणी त्यात चिंच,कोकम असं काही आंबट घालतात.\nअळूच्या पानात झिंक, मँग्नेशिअम,कॉपर,आयर्न व पोटेशिअमही असते.\nआपण अळूवडीची रेसिपी पाहूया.\nचार अळूची पानं(गर्द हिरवी, काळे देठ..वडीचं अळू)\nएक मध्यम वाटी चणाडाळ\nदोन टीस्पून कोकम आगळ(नसल्यास चिंच)\nबोटाचं पेरभर आल्याचे काप\nदोन कमी तिखट हिरव्या मिरच्या\nदोन टीस्पून मालवणी मसाला(घरगुती तिखट चालेल.)\n●अळूची पानं मध्यम आकाराची आणा व पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या.\n● मागच्या मधल्या शिरा सुरीने तासा. काहीजणं वरवंटा फिरवतात पानं पालथी घालून.\n● करण्याआधी दोन तास वाटीभर चणाडाळ, चार चहाचे चमचे तांदूळ भिजत घाला.\n●भिजवलेले डाळतांदूळ मिक्सरच्या जारमधे घ्या.\n● त्यात मिरच्या, आल्याचा पेरभर तुकडा, लसूण पाकळ्या, जीरं, धणे, चहाचा चमचाभर साखर, चवीपुरत मीठ, हिंग, हळद, दोन चहाचे चमचे कोकम आगळ(नसल्यास चिंच) टाका.\n●जरासं पाणी घालून सरबरीत वाटा नि ताटात पान पालथं घेऊन त्यावर वाटलेलं मिश्रण लावा. वरती दुसरं पान ठेवून त्यावरही वाटलेलं मिश्रण लावा. समोरची टोकं दुमडा. त्यावर वाटलेलं मिश्रण लावा म्हणजे ते निघणार नाही. दोन्ही बाजूच्या कडा आत वळवून त्यावरही मिश्रण लावून उंडा अधेमधे मिश्रण लावत आडवा वळा.\n● टोपात पाणी उकळत ठेवा. त्यावर चाळणी ठेवून चाळणीत अगर मोदकपात्रात हे उंडे ठेवा. वरतून झाकण लावा. दहा मिनिटं उकडत ठेवा, मध्यम आचेवर.\n● दहा मिनटांनी झाकण काढा. वाफलेल्या उंड्यात सुरी खुपसा. सुरीला ओलसर पीठ लागलं नाही म्हणजे अळूचा उंडा नीट वाफवला गेला आहे.\n● थोडावेळ थंड होऊ द्या. कढईत तेल गरम होऊ द्या. गरम तेलात मध्यम आचेवर अळुवडी तळा.\n●बेसन वापरून बरीचजणं करतात पण आम्ही अशा करतो. एकदा नक्की करून पहा.\nअळूवडी ताकाच्या कढीसोबत छान लागते.\nजेवणाची चव द्विगुणित करण्यासाठी हे पदार्थ नक्की करा.\n मग ह्या ठिकाणी चमचमीत आणि महाराष्ट्रीयन ऑथेंटिक पदार्थ नक्की ट्राय करा.\nप्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nनमस्कार, मी सौ. गीता गजानन गरुड. आजुबाजूला घडणाऱ्या घटना गोष्टीस्वरुपात मांडायचा माझा छंद आहे.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/23/ncp-leader-ajit-pawar-wants-home-ministry-pune-ncp-executive-meeting/", "date_download": "2022-09-25T21:58:31Z", "digest": "sha1:GHBB67CWTNERSKSCJ4LO57RTERK4PLMS", "length": 10628, "nlines": 160, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "अजितदादांची 'मन की बात' आली कार्यकर्त्यांसमोर - Kesari", "raw_content": "\nघर पुणे अजितदादांची ‘मन की बात’ आली कार्यकर्त्यांसमोर\nअजितदादांची ‘मन की बात’ आली कार्यकर्त्यांसमोर\nपुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि सभागृहातील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची ओळख निर्भीड नेता म्हणून आहे. ओठात एक पोटात एक, असे अजित पवार करत नाही. मनात आले ते बोलून दाखवणार, असा अजितदादांचा स्वभाव आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर तर दादा आणखीनच खुलून बोलतात. शहर कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. “सरकारमध्ये असताना किती वेळा मी गृहमंत्रिपद मागितलं, पण वरिष्ठांनी काय दिले नाय… त्यांना वाटतं याला गृहमंत्रिपद दिल्यावर हा आपले ही ऐकणार नाही..”, असे अजितदादा म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.\nविरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आढाव बैठक संपन्न झाली. या बैठकीत आपल्या भाषणात अजित पवार यांनी मनातील इच्छा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. “जेव्हा जेव्हा मी उपमुख्यमंत्री झालो तेव्हा तेव्हा मी वरिष्ठांकडे गृहमंत्रिपद म��गितले. पण मला दिले नाही”, अशी खंत अजित पवार यांनी हसत हसत बोलून दाखवली.\n“अजित पवार यांचे भाषण सुरु असताना मंचावरील एका पदाधिकाऱ्याने दादांकडे कुठलीशी मागणी केली. त्यावर अजित पवार म्हणाले, माझ्या ओठात एक आणि पोटात एक असे नसते, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण सत्तेत असताना मला गृहमंत्रिपद द्या, असे वरिष्ठांना मी सतत म्हटले. पण मला काही गृहमंत्रिपद दिले नाही… जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटले, पण वरिष्ठांनी तसा निर्णय काही घेतला नाही”.\n“मागे अनिल देशमुख यांच्यावेळीच मी गृहमंत्रिपदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही. त्यांचे गेल्यावरही मागितले तर त्यावेळी दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रालयाची धुरा दिली गेली. माझ्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार दिल्यानंतर मी त्यांचे ही ऐकणार नाही, असे वरिष्ठांना वाटत”, असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला.\nपूर्वीचा लेखदसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला शिवाजी पार्क मिळणार नाही\nपुढील लेखसतीश आळेकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nवैकुंठातील रात्रीचे अंत्यसंस्कार बंद होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74806", "date_download": "2022-09-25T21:37:05Z", "digest": "sha1:EEG5FN7JSZZ76YVSRBNIHJ642M3EOWLL", "length": 15261, "nlines": 247, "source_domain": "mahasamvad.in", "title": "काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस येथील भूस्खलन पीडितांना दिला धीर - महासंवाद", "raw_content": "\nकाळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस येथील भूस्खलन पीडितांना दिला धीर\nधोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तत्काळ १० हजार रुपये मिळणार\nin चंद्रपूर, जिल्हा वार्ता\nचंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट : घुग्गुस येथील आमराई वॉर्डात घडलेली भूस्खलनची घटना अतिशय गंभीर आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये देण्यात येईल, असे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.\nघुग्गुस येथे भूस्खलन झालेल्या नामदेव मडावी यांच्या घराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना धीर दिला. तसेच चिंता करू नका, सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही आश्वस्त केले.\nश्री. मुनगंटीवार म्हणाले, आजूबाजूच्या घरांनासुद्धा अशा प्रकारचा धोका असल्याने नागरिकांच्या घरातील सामान काढून त्यांना वेकोलीच्या निवासी वसाहतीत स्थलांतरित करावे. अन्यथा दुसरीकडे राहण्याची व त्यांच्या जेवणाची, स्वच्छतेची व आदी बाबींची व्यवस्था वेकोलीने करावी. यात कोणतीही हयगय होऊ देऊ नये. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी त्वरित करून घ्यावी. तातडीची मदत म्हणून धोका असलेल्या कुटुंब प्रमुखांना प्रत्येकी तीन हजार रुपये त्वरित देण्याच्या सूचना त्यांनी देवराव भोंगळे यांना दिल्या.\nघडलेल्या घटनेबाबत डायरेक्टर जनरल ऑफ माइनिंग सेफ्टी यांना त्वरित बोलवावे. यासंदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन उपाययोजनाची दिशा निश्चित करण्यात येईल. धोका असलेल्या घरांची यादी जिल्हा प्रशासनाने फायनल करावी. धोक्यातील घरांना रेड बोर्ड लावून डेंजर एरिया मार्क करावा. घुग्गुस येथील घटनेबाबत केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री श्री. भूपेंद्र यादव, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बोलणी केली जाईल. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा अवगत करून घडलेल्या घटनेची चौकशी केली जाईल. ज्या घरांना धोका आहे, अशा कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 हजार रुपये मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले.\nसंपूर्ण परिसराचा नकाशा पाहून वेकोलीने पोकळ जागेतील खड्डा रेती किंवा अन्य मटेरियल टाकून त्वरित भरावा. वेकोलीमुळे जीवाला धोका असल्यामुळे येथील नागरिकांनी पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला आहे. वेकोली आणि म्हाडाची मदत घेऊन नियमानुसार पुनर्वसन करता येईल का, याची पडताळणी सुद्धा केली जाईल. याबाबत जिल्हाधिकाऱ्‍यांनी आढावा घ्यावा, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.\nयावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, विकोलीचे महाप्रबंधक आभास सिंग, तहसीलदार निलेश गौंड, देवराव भोंगळे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक बबन फुसाटे, नायब तहसीलदार सचिन खंडारे आदी उपस्थित होते.\nकोयना प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करा – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई\nचांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nचांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प���रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/bhosari-attemt-to-murder-case-two-accused-arrested-bhosari-police-crime-news-298621/", "date_download": "2022-09-25T20:08:05Z", "digest": "sha1:75SFPBRDR6OIK7SUUU6QXBC6C3HVQNJ3", "length": 10925, "nlines": 182, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bhosari Crime: जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार - MPCNEWS", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर 26, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nBhosari Crime: जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार\nएमपीसी न्यूज : जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. (Bhosari Crime) ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी बैलगाडा शर्यत आखाडा, भोसरी येथे घडली.\nमोहन गोविंद तांबवडे (वय 24, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय विलास नागरे (वय 18), अभिषेक मारुती शिंदे (वय 18, दोघे रा. माणगाव, ता. मुळशी) यांना अटक केली आहे.\nBlood donation: स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगावातील मोहर प्रतिमा संकुलामध्ये रक्तदान शिबीर\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैलगाडा शर्यत आखाडा येथे आरोपींचा फिर्यादी यांच्या वडिलांसोबत शाब्दिक वाद झाला होता. (Bhosari Crime) त्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत चाकूने छातीत भोसकले. यात ते गंभीर जखमी झाले. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्ह���गाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMahaseva Day : महासेवा दिन कार्यक्रमात नवरात्र उत्सवानिमित्त पद्मावती रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याची मागणी\nStudent Drowned : सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू\nCrime News : तरूणाचा खून करून मृतदेह फेकणाऱ्या दोघांना अटक\nChakan police instruction : नवरात्र उत्सवासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना\nVisapur Fort : विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलगा दरीत पडून जखमी\nRamdas Athawale: अस्पृश्यांसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली, ही मोठी क्रांती – रामदास आठवले\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story/indian-cinema-big-budget-movies-bollywood-nad86", "date_download": "2022-09-25T21:20:29Z", "digest": "sha1:QQQKIT5MU6A2L4ZILCMGMGVFW2CLGELB", "length": 11183, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "ब्रह्मास्त्रच नव्हे तर ‘या’ चित्रपटांमध्येही पाण्यासारखा खर्च झाला पैसा | Sakal", "raw_content": "\nब्रह्मास्त्रच नव्हे तर ‘या’ चित्रपटांमध्येही पाण्यासारखा खर्च झाला पैसा\nBig Budget Movies News एकीकडे अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय स्टारर ब्रह्मास्त्र चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ४०० कोटींचे बजेट या चित्रपटाचे आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपटांवर एक नजर टाकू या...\n२.० : वर्ष २०१८ मध्ये शंकर दिग्दर्शित चित्रपट २.० प्रदर्शित झाला. हा चित्रपट २०१० मध्ये आलेल्या रोबोट चित्रपटाचा सिक्वेल होता. २.० मध्ये अक्षय कुमार आणि रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चि��्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी होते.\nपद्मावत : संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होते. २१५ कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटावर बराच गदारोळ झाला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.\nठग्स ऑफ हिंदोस्तान : आमिर खान, कतरिना कैफ, अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख स्टारर चित्रपट ठग्स ऑफ हिंदोस्तान २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले होते. २१० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकला नाही.\nटायगर जिंदा है : २०१७ मध्ये ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘टायगर जिंदा है’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ होते. २१० कोटींचा हा चित्रपट अली अब्बास जफरने दिग्दर्शित केला होता. टायगर ३ मध्ये इमरान हाश्मी सलमान-कतरिनासोबत दिसणार आहे.\nबाहुबली : कटप्पाने बाहुबलीला का मारले, हा प्रश्न चित्रपटासह सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला होता. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाहुबली - द बिगिनिंगचे बजेट १८० कोटींचे होते.\nबाहुबली २ : एसएस राजामौली यांच्या बाहुबली २ - द कन्क्लुजन या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. २१० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने जवळपास दुप्पट कमाई केली. कटप्पाने बाहुबलीला का मारले हे या चित्रपटानंतरच प्रेक्षकांना कळले.\nप्रेम रतन धन पायो : सलमान खानला सूरज बडजात्यासोबत पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा २०१५ मध्ये पूर्ण झाली. प्रेम रतन धन पायो या चित्रपटात सलमानसोबत सोनम कपूर महत्त्वाच्या भूमिकेत होती. १८० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.\nधूम ३ : धूम मालिकेचा तिसरा भाग ‘धूम ३’मध्ये आमिर खान खलनायकाच्या भूमिकेत होता. त्याचबरोबर या चित्रपटातील आमिरची दुहेरी भूमिका चाहत्यांसाठी पर्वणीच होती. १७५ कोटींच्या बजेटच्या या चित्रपटात कतरिना कैफ, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा देखील होते.\nदिलवाले : बऱ्याच दिवसांनी शाहरुख खान आणि काजोल दिलवाले चित्रपटात एकत्र दिसले होते. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचे बजेट १६१ कोटी रुपये होते. चित्रपटात शाहरुख-काजोलसोबत वरुण धवन आण��� कृती सनन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. रोहित शेट्टीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.\nबँग बँग : बँग बँग हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटात हृतिकसोबत कतरिना कैफ दिसली होती. बँग बँगचे बजेट १६० कोटी होते. या चित्रपटासोबतच संगीतही प्रेक्षकांना आवडले होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y94445-txt-sindhudurg-today-20220908105801", "date_download": "2022-09-25T20:02:55Z", "digest": "sha1:EKJWG4ZTDNKC6SOFJCW5WRASNHQK5IMJ", "length": 20143, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "तेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे? | Sakal", "raw_content": "\nतेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे\nतेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे\nतेरवण मेढे ः गावकऱ्यांनी श्रमदानातून बनवलेला तेरवण मेढे ते तेरवण रस्ता.\nतेरवण मेढे ः तेरवण रस्त्याचे ठेकेदाराने ठेवलेले साईड कटिंगचे अर्धवट काम.\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्या���ी तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nतेरवण ते तेरवण मेढे:एक कोटी रूपये खर्च होवूनही रस्त्याचे रुंदीकरण झालेलेच नाही\nएक कोटी गेले कुठे \nगावकऱ्यांचा प्रश्न ः काम अजूनही आहे अपूर्ण\nप्रभाकर धुरी ः सकाळ वृत्तसेवा\nसाटेली भेडशी, ता. ८ ः तेरवण ते तेरवण मेढे रस्त्यासाठी मंजूर झालेले एक कोटी रुपये गेले कुठे असा प्रश्न रस्त्याचे अपूर्ण काम बघून गावकरी विचारत आहेत. मुळात तो रस्ता स्वखर्च आणि श्रमदानातून गावकऱ्यांनी वाहतुकीस योग्य बनवला होता, तोच रस्ता आता ठेकेदाराकडून रुंद करण्यात आला आणि त्यावर एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जे काम गावकऱ्यांनी दोन-पांच लाखात केले, त्याच कामासाठी ठेकेदारांना एक कोटी रुपये लागतातच कशाला असा प्रश्न रस्त्याचे अपूर्ण काम बघून गावकरी विचारत आहेत. मुळात तो रस्ता स्वखर्च आणि श्रमदानातून गावकऱ्यांनी वाहतुकीस योग्य बनवला होता, तोच रस्ता आता ठेकेदाराकडून रुंद करण्यात आला आणि त्यावर एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जे काम गावकऱ्यांनी दोन-पांच लाखात केले, त्याच कामासाठी ठेकेदारांना एक कोटी रुपये लागतातच कशाला असा प्रश्नही गावकऱ्यांच्या मनात आहे.\nतेरवण ते तेरवण मेढे रस्ता तिलारी घाटाला पर्याय आहे. शिवाय त्या मार्गाने ऐतिहासिक पारगड किल्ला आणि वर्षा पर्यटन स्थळ असलेल्या आंबेलीला जाणे जवळ पडते. कोल्हापूरला जायचे असल्यास तो मार्गही सोयीस्कर आणि जवळचा आहे. शिवाय तेरवण आणि मेढे ही दोन गावे तेरवण मेढे या ग्रुप ग्रामपंचायतीशी आणि दोडामार्ग तहसीलशी जोडलेली आहेत. दोन्ही गावांमध्ये खूप मोठे अंतर आहे. तिलारी घाटातून जायचे झाल्यास वीस-पंचवीस किलोमीटरचा फेरा पडतो. शिवाय वेगवेगळ्या दोन गाड्या पकडून किंवा अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खासगी गाडी करून तेरवण मेढे ग्रामपंचायत किंवा दोडामार्ग तहसील कार्यालयात यावे लागते. त्यामुळे मधला रस्ता डांबरी व���हावा, अशी दोन्ही गावच्या गावकऱ्यांची मागणी होती. जंगल भागातील वाटेने गावकरी यायचे. धार्मिक उत्सवावेळी देवही आणले जायचे. त्यामुळे तत्कालीन वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे रस्त्याची मागणी लावून धरण्यात आली. तत्पूर्वी तत्कालीन प्रभारी सरपंच प्रवीण गवस आणि अन्य गावकऱ्यांनी मध्ये वनविभागाची जमीन लागत असल्याने त्यांना तो रस्ता फार पूर्वीपासून कस्टम रस्ता आहे, हे दर्शवणारी कागदपत्रे सादर करून रस्त्याच्या मंजुरीचा मार्ग सुकर केला.\nगावकऱ्यांनी २०१६ मध्येच बनवला रस्ता\nगावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वखर्चाने आणि श्रमदानातून जवळपास साडेसहा किलोमीटरचा रस्ता आवश्यक तिथे सिमेंट पाईप टाकून, रस्त्यासाठी खोदाई व सपाटीकरण करून वाहतुकीस योग्य बनवला. त्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्चही केले. ६ ऑक्टोबर २०१६ ते ५ डिसेंबर २०१६ या दोन महिन्यांत त्यांनी रस्ता बनवला आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरु झाली.\nगावकऱ्यांनी तब्बल दोन महिने राबून रस्ता बनवला आणि येण्याजाण्याचा मार्ग मोकळा केला असला, तरी तो रस्ता डांबरी होण्यासाठी शासकीय निधीची गरज होती. ती गरज शिक्षण व पर्यावरण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पूर्ण केली. जिल्हा नियोजनमधून त्यांनी मातीकामासाठी एक कोटी रुपये दिले. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही केले. रस्त्याच्या कामाला दोघा ठेकेदारांनी काम विभागून घेऊन सुरुवात केली. त्यात खोदाई, रस्त्याचे रुंदीकरण, मोऱ्यांची कामे, भराव घालणे आदी कामांचा समावेश होता. प्रत्यक्षात त्या ठेकेदारांना त्या रस्त्याचे काम आधीच गावकऱ्यांनी बऱ्यापैकी पूर्ण केलेले असल्याने फायदेशीर ठरले. असे असले तरी अद्याप अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत; मात्र जीएसटी वगळता जवळपास सगळीच रक्कम ठेकेदारांना अदा केल्याची माहिती मिळाली.\nगावकऱ्यांनी रस्त्याचे काम पूर्वीच केल्याने कोट्यवधीचा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराला काम करणे खूप सोपे झाले. एक कोटी रुपये निधी आल्याने साहजिकच पदरमोड करणाऱ्या गावकऱ्यांना आपले पैसे संबंधित ठेकेदारांनी द्यावेत असे वाटते. तसे त्यांनी त्यांनी बोलूनही दाखवले आहे; मात्र त्यांनी गावकऱ्यांना ठेंगा दाखवल्याचे समजते.\nरस्त्यावर आधी पाच लाख खर्च\nमोरीसाठीचे १२ पाई��� वाहतूक व खोदकाम करून पाईप टाकण्यासाठी दीड लाख रुपये, २७९ तास जेसीबी वापरला त्यासाठी दोन लाख ऐंशी हजार खर्च असे एकूण ४ लाख ३० हजार रुपये खर्च झाले. शिवाय इतर खर्च आणि अंगमेहनत वेगळी. ती रक्कम गावकऱ्यांनी आपली परवड संपावी म्हणून काढली असली तरी, ठेकेदारांनी नैतिकता म्हणून त्यांना त्यातील काही रक्कम तरी परत द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nअनेक अडचणींतून मार्ग काढत आम्ही रस्ता बनवला होता. दोन महिन्यांत आम्ही तो रस्ता कोल्हापूर-चंदगड-पारगड आणि कोल्हापूर-पणजी मार्गाला जोडला होता. सगळ्या गावकऱ्यांच्या एकीमुळे ते शक्य झाले; पण ठेकेदारांनी केलेल्या कामाचा दर्जा तपासण्याची आणि अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याची गरज आहे.\n- मायकल लोबो, ग्रामपंचायत सदस्य, तेरवण मेढे\nतेरवण ते तेरवण मेढे रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरणासाठी शिक्षण व पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी किती रुपये लागतील याबाबत विचारणा केली होती. या रस्त्यासाठी किमान साडेतीन कोटी रुपये लागणार आहेत. नाबार्ड अथवा डीपीडीसीमधून तो निधी मंत्री केसरकर उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. शिवाय एक कोटी रुपयांमधील जीएसटी वगळता ८ ते १० लाख रुपये शिल्लक आहेत.\n- अमित कल्याणकर, शाखा अभियंता\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/amit-shah-mumbai-bjp-meeting-bmc-election-shivsena-uddhav-thackeray-maharashtra-politics-drl98", "date_download": "2022-09-25T20:32:40Z", "digest": "sha1:ZPKRFIGWAYIPYURWPPFDCTAS66CAS4HT", "length": 15152, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsena : आता मुंबईतून शिवसेना हद्दपार? भाजपने फुंकले रणशिंग | Sakal", "raw_content": "\nShivsena : आता मुंबईतून शिवसेना हद्दपार\nमुंबई : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत नगरसेवक आणि पक्षातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला असून एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे असं वक्तव्य केलं. त्याबरोबर उद्धव ठाकरे या��नी पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. दरम्यान, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपने १५० जागा निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवल्याने मुंबई महापालिकेवर वर्चस्व असलेली शिवसेना मुंबईतून हद्दपार होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला असून येणाऱ्या निवडणुकांत मुंबईचा महापौर हा भाजपचाच असेल. उद्धव ठाकरे यांना आता जमीन दाखवायची वेळ आली आहे म्हणून ही आपली शेवटची निवडणूक आहे असं समजा कारण अभी नही तो कभी नही... असा आदेश शहांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या युतीसमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा निभाव लागणार का हे पहावं लागणार आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: Amit Shah : मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे; शाहांनी दंड थोपटले\n\"2014च्या निवडणुकीत फक्त दोन जागेसाठी शिवसेनेनी भाजपसोबतची युती तोडली. खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला पण राजकारणात धोका देणारा कधीच यशस्वी होत नाही. त्यामुळे त्यांना आता शिक्षा व्हायला पाहिजे. उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे.\" असं वक्तव्य अमित शाह यांनी आपल्या भाषणात केलं.\nशिवसेना ही स्वत:च्या निर्णयामुळे छोटी झाली. पण एकनाथ शिंदे हीच खरी शिवसेना आहे आणि ते आपल्यासोबत आहेत. त्यामुळे आता आपल्याला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयार रहायचं आहे असा आदेश त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.\nहिंदूविरोधी राजकारण संपवायचंय - शाहांचा इशारा\nउद्धव ठाकरेंना जमीन दाखवायची वेळ आली आहे असं म्हणत शाहांनी आपल्याला हिंदूंविरोधी राजकारण संपवायचं आहे असं सूतोवाच केलं आहे. मुळात शिवसेना ही हिंदुत्त्ववादी विचारांची असली तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यामुळे त्यांच्या हिंदुत्वाची धार बोथट झाली असल्याचा आरोप शिवसेनेवर होत आहे. त्यानंतर आता मुंबईतून संपूर्ण शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव आहे का असाही सवाल निर्माण झाला आहे.\nहेही वाचा: संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; 19 सप्टेंबरपर्यंत मुक्काम वाढला\nएकनाथ शिंदेंचा मुंबई महापालिकेतून पत्ता कट\nमुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपचाच होणार असा इशारा अमित शाहांनी दिल्यामुळे आता शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या महापालिकेत शिंदे गटाला महापौरपद मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे भाजपसोबत युती असलेल्या शिंदे गटाचाही महापालिकेतून पत्ता कट होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता ���णि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jitendra-awhad-criticizes-raj-thackeray-over-ramesh-kini-case-bam92", "date_download": "2022-09-25T20:47:20Z", "digest": "sha1:4X35DJQVZINRCVX26HBWT4C66L3SXZ3X", "length": 13749, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "किणी प्रकरणाची आठवण करून देत आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा I Jitendra Awhad | Sakal", "raw_content": "\n'किणी खून प्रकरणात स्वर्गीय बाळासाहेबांना कुठं-कुठं जावं लागलं होतं, हे आमच्या स्मृतीत आहे.'\nकिणी प्रकरणाची आठवण करून देत आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भेटीमुळं बुधवारी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना झालेली अटक आणि पाठोपाठ शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मालमत्तांवर मंगळवारी ईडीनं आणलेली टाच, या घटनांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला राजकीय मूल्य प्राप्त झालं होतं.\nराज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन मोठ्या नेत्यांच्या इन्कम टॅक्स, ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशा सुरू आहेत. अजित पवार, संजय राऊत आणि नवाब मलिक या नेत्यांवर छापे पडून त्यांच्या मालमत्ताही जप्त झाल्या. यावरून आता मनसेनं जोरदार निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या या भेटीवर आता मनसेनं प्रतिक्रिया दिलीय. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी 'दिल्लीत काल माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा' अशा आर्त हाका ऐकू आल्या', असं म्हणत खोचक टोला लगावलाय. देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलंय. मनसेच्या या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.\nIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या\nबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ\nदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप\nपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी 'PFI' कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.\nहेही वाचा: 'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या\nजितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मनसेनं प्रतिक्रिया दिलीय. असं म्हणतात की, विस्मृती ही देवानं दिलेली माणसाला सर्वात मोठी देणगी आहे. किणी खून प्रकरणात (Ramesh Kini Case) स्वर्गीय बाळासाहेबांना कुठं-कुठं जावं लागलं होतं, हे आमच्या स्मृतीत आहे, असं सांगत त्यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) जोरदार टोला लगावलाय.\nहेही वाचा: 'काश्मीर हिंसाचाराचा मी साक्षीदार, भाजपवर आरोप करणं चुकीचं'\nरमेश किणी हत्या प्रकरण आणि राज ठाकरे\n1996 मध्ये झालेल्या रमेश किणी या व्यक्तीच्या हत्येसंदर्भात राज ठाकरेंवरही संशयाचं बोट दाखवलं गेलं होतं. त्यांची चौकशीही झाली. पुढं ते या सर्वातून निर्दोष सुटले. मात्र, राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीस या प्रकरणामुळं धक्का बसला.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत���तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/police-fir-register-on-pi-bajirao-pawar-in-newasa-police-station-crime-news-ppj97", "date_download": "2022-09-25T21:16:45Z", "digest": "sha1:UZGZK65Y65WPIOI4COQ5BP7K55IZJ4HF", "length": 12284, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest Marathi News | अखेर PI बाजीराव पवारसह गर्जेवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! | Sakal", "raw_content": "\nअखेर PI बाजीराव पवारसह गर्जेवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nअहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मौजे अंतर्वली येथून अल्पवयीन मुलगी वय १६ हिस घराशेजारील राहणाऱ्या अलीम राजू शेख तरुणाने पळवून नेल्या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला मागील महिन्यात गुन्हा दाखल झाला. मुलीचे वडील व चुलते दिनांक १-०५-२०२२ रोजी नेवासा पो स्टेशन मध्ये मुलीच्या तपासा संदर्भात चौकशी करण्यासंदर्भात आले असता पोलीस निरीक्षक यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मुलीचा घरच्यांना बंद खोलीत सकाळी ११ ते ३ च्या वेळेत डांबून ठेवले होते.\nसदर गुन्ह्यात आरोपीचा तपास करायचा सोडून नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी मुलीचे आजोबा यांना आपल्या वरती मोठे कलम दाखल करू तुमच्या सर्व कुटुंबीयांनी सहा महिने जेलमध्ये टाकू तुमचा कुटुंबावर गुन्हे दखल झाले आहे. असे म्हणत तुमचे कलम कमी करण्यासाठी सुनील गर्जे राहणार मौजे कुकाणा यांना मध्यस्थी करून पो निरीक्षक बाजीराव पवार यांनी तडजोड रक्कम रुपये रोख स्वरूपात एक लाख पंचवीस हजार रुपये ( १२५००० ) रुपये संबंधित सुनील गर्जे यांच्याकडे जमा केली.\nपीडित मुलीचा आजोबांनी सदर रक्कम ही मुलीचा लग्नासाठी जमवलेली असताना पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेतून काढण्यास भाग पाडले आणि हे चौकशीत देखील निष्पन्न झाले.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसदर विषय हा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना कळवून पो. निरीक्षक पवार यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सक्तीचा रजेवर पाठवले आणि या संदर्भात चौकशी लावण्याचे निर्देश दिले. दिलेली रक्कम बाजीराव पवारांनी पीडीत तरुणीला परत देखील केली. चौकशीत निष्पन्न झाल्या प्रमाणे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि सुनील गर्जे यांच्या दोघांवर भा.द.वि 384,385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b08322-txt-mumbai-20220823025423", "date_download": "2022-09-25T20:34:58Z", "digest": "sha1:LFMO5NFSMC5KGVQHDSISDYX45DALZNGY", "length": 14990, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही | Sakal", "raw_content": "\nमराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही\nमराठी विकास संस्था कुठेही हलवणार नाही\nमुंबई, ता. २३ : राज्य मराठी विकास संस्थेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ही जागा कुठल्याही परिस्थितीत रिकामी केली जाणार नाही. शिवाय संस्थेला आवश्यक ती मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ‘राज्य मराठी विकास संस्था वाऱ्यावर’ अशा मथळ्याखाली ‘सकाळ’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज हा विषय ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून जोरदारपणे मांडला. मराठी भाषा विकास संस्थेच्या कार्यालयाची जागा यापुढे कायम राहील, हे सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले.\nमराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावरील जागा रिकामी करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला. कौशल्य विकास विभागाच्या पत्रामुळे मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या संस्थेवर महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईतच बेघर व्हायची वेळ आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून मराठी भाषा विकास संस्थेकडे कार्यालयाची जागा यापुढेही कायम राहील हे सुनिश्चित करावे अशी मागणी केली.\nविधानमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले, की यासंदर्भातील बातमी आमच्याही वाचनात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी तात्काळ आदेश दिलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत राज्य मराठी विकास संस्थेची जागा रिकामी केली जाणार नाही न विचारताच संस्थेला जागा रिकामी करण्याचे पत्र का पाठवले, हे त्या विभागाला विचारण्यात येईल. ही संस्था अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे संस्थेला आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.\nकाय म्हणाले अजित पवार\nआपल्या सरकारकडून पुरवणी मागण्यांमध्ये गुजराती, सिंधी भाषांसाठी निधीची तरतूद केली गेली. आम्ही सगळ्यांनी त्याचे स्वागत केले. त्या वेळी महाराष्ट्रात मराठी भाषेचाही विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करण्याची संधी अवघ्या दोनच दिवसांत तुम्हाला मिळाली आहे. ही संधी घेऊन मराठी भाषा संस्थेची जागा कायम ठेवण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nपत्राची चौकशी करणार : उपमुख्यमंत्री\nराज्य मराठी विकास संस्थेच्या जागेबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मान्य करत सदरची जागा मराठी भाषा विभागाकडेच राहील. तसेच या संस्थेच्या विकासासाठी आवश्यक तो निधीही देण्यात येईल; परंतु सदरचे पत्र कौशल्य विकास विभागाने परस्पर कसे दिले, याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र�� देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g93990-txt-thane-20220823114109", "date_download": "2022-09-25T20:36:45Z", "digest": "sha1:G4NEHEQGB6BFD5R6RN2KTJMBZCIYSVYU", "length": 14457, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "गणेशोत्सवाच्या भूखंडावर अतिक्रमण | Sakal", "raw_content": "\nठाणे, ता. २३ : भूखंडावरील मालमत्ता निष्कासित झाल्यानंतर त्याच्यावर आकारण्यात येणारा कर रद्दबातल करण्यात यावा, असा नियम आहे; मात्र या नियमाला हरताळ फासून पाचपाखाडी-उदयनगर समोर असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर ठाणे पालिकेकडून करआकारणी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे येथील दोन विकसकांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठी हा भूखंड १९८० साली मोकळा सोडला असतानादेखील त्यावर अतिक्रमण करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे.\nपाचपाखाडी-उदय नगर येथील काही व्यक्तींनी सन १९७९ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यांनी या मोकळ्या भूखंडावर गणेशोत्सव सुरू केला होता. १९८६ मध्ये सदर मोकळ्या भूखंडावर स्वर्णा आणि सोमेश्वर या इमारतींची उभारणी करण्यात आली. मात्र, या जागेवर साजरा होणारा गणेशोत्सव पाहता, या इमारतींच्या विकसकांनी ३० फूट बाय ७० फूट जागा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोकळी सोडली. त्यामध्ये स्व. नातू परांजपे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९८७ साली काही भूमाफियांकडून दादागिरी करून ही जागा लाटण्यात आली. या भूखंडावर या भूमाफियांकडून चाळींचे बेकायदा बांधकाम करण्यात आले. गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडावर हे अनधिकृत बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम केल्यानंतर सदर भूमाफियाने अधिकच्या लाभासाठी सन २००८ मध्ये अनधिकृत इमारत बांधण्याचाही प्रयत्न केला. त्याविरोधात वारंवार तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार आजतागायत सुमारे चार वेळा सदर ठिकाणी दिखाऊ कारवाई करण्यात आलेली आह���. या कारवाईनंतर भूखंडावर बांधकाम असल्याच्या बोगस नोंदी कायम ठेवून देवराम चिंदू गरूड या नावाने कर आकारणी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nया भूखंडावर सन २०१८ मध्ये बेकायदा सर्व्हिस स्टेशन उभारण्यात आले होते. त्या वेळी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली होती; मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा नव्याने सर्व्हिस स्टेशन आणि स्नॅक्स सेंटर बेकायदा उभारले आहे. हे सर्व्हिस स्टेशन, स्नॅक्स सेंटर पाडून मोकळ्या भूखंडावर डांबरीकरण करून तो भूखंड गणेशोत्सवाव्यतिरिक्तच्या काळात पार्किंगसाठी देण्यात यावा, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.\nएकीकडे रस्त्यावर गणेशोत्सव सा���रा करू नये, असे ठाणे पालिकेकडून सांगितले जात आहे. मात्र गणेशोत्सवासाठी राखीव असलेल्या भूखंडाचा भूमाफियांकडून ताबा घेतला जात असून अस्तित्वात नसलेल्या बांधकामावर करआकारणी करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nसदरचा प्लॉट कोणाचा आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, याविषयीची संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल.\n- गजानन गोदापुरे, उपायुक्त, ठाणे महापालिका\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g97396-txt-palghar-20220918104218", "date_download": "2022-09-25T21:09:37Z", "digest": "sha1:VGP6PQKSRQY2LVAXO5JZCF4L6GAUPA67", "length": 7027, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन | Sakal", "raw_content": "\nवाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन\nवाड्यात पंतप्रधान मोदींच्या जीवनावर प्रदर्शन\nवाडा, ता. १८ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शन जिल्हा भाजप कार्यालयात शनिवारी तालुका शाखेच्या वतीने भरवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाड्यात जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी त्यांच्या जीवनावरील कार्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हे प्रदर्शन १९ सप्टेंबरपर्यंत खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन ठाणे ग्रामीणचे प्रभारी बाबाजी काठोळे व जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले; तर या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. हेमंत सवरा, जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे, युवामोर्चा पालघर जिल्हाध्यक्ष समीर पाटील, सुशील औसरकर, मधुकर खुताडे, जि.प.सदस्य संदीप पावडे, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, युवामोर्चा सरचिटणीस कुणाल साळवी, तालुका सरचिटणीस रोहन पाटील, राजेश रिकामे,कांतीलाल गोरे, हर्षल खांबेकर आदी उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g97692-txt-mumbai-today-20220920122557", "date_download": "2022-09-25T20:20:26Z", "digest": "sha1:65ZF3F6ZCCKKRMESXEMFOIULT7WTMDQS", "length": 7764, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "रमेश गायकवाड यांचा नागरी सत्कार | Sakal", "raw_content": "\nरमेश गायकवाड यांचा नागरी सत्कार\nरमेश गायकवाड यांचा नागरी सत्कार\nधारावी, ता. २० (बातमीदार) : रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश युवक अध्यक्षपदी रमेश गायकवाड यांची फेरनिवड करण्यात आल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर पश्चिम युवक आघाडीच्या वतीने गायकवाड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी उत्तर-पश्चिम जिल्ह्याचा मेळावा सुनील बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्स बॅंक्वेट हॉल, कनाकिया वॉल स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला होता.\nया मेळाव्यात रमेश गायकवाड यांनी पँथर ते आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेपुढे मांडला. इंदू मिलची जागा, बिगबॉसचा वाद, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, मेट्रो स्टेशनचा वाद यांसारखे मुद्दे गायकवाड यांनी जनतेपुढे मांडले. युवक हीच मोठी शक्ती असून ती बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडणारी शक्ती आहे. युवक ही रिपाइंची ही ताकत आहे. त्यामुळे युवकांचे संघटनच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाला अंतिम लक्ष्यापर्यंत पुढे घेऊन जाणार आहे, असे गौरवोद्‌गार गायकवाड यांनी या वेळी काढले; तर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील बोर्डे यांना उत्तर पश्चिम जिल्हा युवक आघाडीचा जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्‍त केल्‍याची घोषणा रमेश गायकवाड यांनी मेळाव्यात केली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच��या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g97944-txt-mumbai-20220921051223", "date_download": "2022-09-25T19:58:03Z", "digest": "sha1:73DUY5OYAALV7NPT3QX3YCTUD5ETDION", "length": 8226, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय | Sakal", "raw_content": "\nमुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय\nमुंबईकरांचे ठरल्याने पित्त खवळलेय\nमुंबई, ता. २१ ः महापालिका निवडणुकीतला पराभव स्पष्ट दिसत असल्याने पित्त खवळलेय, असा टोमणा मारत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली. मुंबईकर अतिवृष्टीचा सामना करत होते, तेव्हा वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते, त्याचे काय करायचे, असा प्रश्न शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. मोदी-शहा मुंबईत येणार म्हणून घाबरलेले नेते आता बोलत आहेत, असेही शेलार यांनी नमूद केले.\nमुंबई संकटात असते, तेव्हा कुठेही न दिसणारे ठाकरे श्रेय लाटण्याचा प्रयत्न तेवढा करतात, असे नमूद करत ट्वीटमध्ये २६/११च्या हल्ल्यातही मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते. नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता.\nआज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचवताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले, तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे, असे सांगत हे घरी पोहोचले. कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते, तेव्हा तुम्ही घरी बसला होतात. स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे भाजपचे शेकडो कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचवताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले, तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे, असे सांगत हे घरी पोहोचले. कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते, तेव्हा तुम्ही घरी बसला होतात. स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे भाजपचे शेकडो कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार तुम्ही घरी बसलात होतात, असेही शेलार यांनी म्हटले आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-jmh22b02672-txt-kopdist-today-20220830022147", "date_download": "2022-09-25T20:08:26Z", "digest": "sha1:CO4VNWYPZO3GIC6OIKWJGT2EI2IONGCH", "length": 13899, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "गणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ | Sakal", "raw_content": "\nगणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ\nगणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ\nगणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झा��ेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nइचलकरंजी, ता.३० : गेल्या काही वर्षांत गणपतीच्या सजावटीत लक्षवेधी बदल होत असताना यंदा शहरात फेटा, धोतराची क्रेझ वाढली आहे. या वस्त्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून गणपतीला सुरेख रंग आणि नक्षी असलेली वस्त्रे नेसवण्यात तरुणाई अग्रेसर आहे. या कामात मान आणि धन दोन्ही मिळत असल्याने कलाकार यंदा सुखावला आहे.\nघरगुती गणेशमूर्तींच्या सजावटीत गणेशभक्त गुंतले आहेत. यंदा श्रीमूर्तीला फेटा बांधण्याची क्रेझ वाढली आहे. दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींना फेटा बांधून घेण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. यासाठी पुणेरी, कोल्हापूर, मावळे व श्री कृष्ण यासह नानाविध पद्धतीत फेटा बांधला जात आहे. यावर्षी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमात शिकणारी तरुणाई काम करत आहेत. लहान गणेश मूर्तीला फेटा बांधण्यासाठी उंचीनुसार पैसे घेतले जात आहेत. तरुणाई यावर्षी सुंदर रंग आणि सुबक नक्षीकाम असलेली फेटे, धोतर नेसवण्यात रमली आहे. हा एक व्यवसाय असून यात अनेक तरुण कार्यरत आहेत.\nमूर्तीच्या रंगानुसार फेटा, धोतराची डिझाईन केली जात आहे. फेट्याचा ट्रेंड काहीसा रुळला असला तरी धोतर डिझायनिंगचा हा ट्रेण्ड काहीसा नवीन आहे. कलाकार तरुणाई यामध्ये नाविन्यता जपत आहे. सॅटिन, गोल्डकॉइन आणि ब्रोकेड हे फॅब्रिक धोतरासाठी सर्रास वापरले जात आहे. त्यातही १५ ते २० शेड्स असतात. शालीचे व्यवस्थापन हाही एक गमतीशीर भाग असून धोतराच्या लेसच्या रंगांनुसार शाल चढवली जाते. दोन वर्षंपासून या क्षेत्रात दरवर्षी तरुणांची संख्या वाढत असून त्यात वेगळेपणाही दिसत आहे. धोतर, फेटे डिझाईन करणे आणि नेसवणे या कामात टिकणे सहज शक्य नसताना अनेक तरुण हा हंगामी व्यवसाय नेटाने करत आहेत.\nघरगुत��� गणेशमूर्तीबरोबर यंदा मोठ्या प्रमाणात मोठमोठय़ा मंडळांची कामही मिळत तरुणांना मिळत आहे. मोठ्या मंडळांसाठी हे काम करताना कलेचे समाधानही मिळत असून आर्थिक मोबदलाही चांगला मिळत आहे. मोठ्या गणेशमुर्तीसाठी हे काम अत्यंत सर्जनशील तितकेच आव्हानात्मक आहे. मात्र आवडत्या अशा या कामात तरुणाई मोठ्या प्रमाणात रमलेली दिसत आहे.\nया कामातून दिवसागणिक हजारो रुपये मिळत आहेत. मूर्तीची उंची किती आहे, यावर मानधन ठरते. गेल्या दोन वर्षात काम कमी होते. मात्र यावर्षी प्रत्येक स्टॉलवर सर्रासपणे फेटा, धोतराची मागणी वाढली आहे. त्यात मंडळांची मागणी वाढल्याने कामाचा ताण मोठा आहे.\nओंकार शिरगुप्पे, तरुण कलाकार\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22y27676-txt-pune-today-20220921034313", "date_download": "2022-09-25T21:18:23Z", "digest": "sha1:VMUCD5LRWP3SIRI4HLMVZTGZ6F7OMLJ6", "length": 10993, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "क्राईम | Sakal", "raw_content": "\nचाकूचा धाक दाखवून रिक्षा पळवली\nपुणे, ता. २१ : चाकूचा धाक दाखवून रिक्षा चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (ता. १९) रात्री ७.३० वाजता स्वारगेट जवळ घडला. याप्रकरणी नन्याभाई अजहर अन्सार शेख (वय २७), सुलतान अलबग शेख (वय ३०), रा. दोघेही इंदिरानगर गुलटेकडी यांना अटक केली आहे. नितीन नेटके (वय ३५, रा. गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपुणे, ता. २१ : वारजे भागातील रामनगर येथे घरफोडी होऊन चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी (ता.२०) घडली. अज्ञाता विरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मल्लीनाथ लोंढे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी बाथरूममधील बॉक्समधून चावी घेत रूमच्या दरवाजाचे कुलूप उघडून रूममध्ये प्रवेश केला. लोखंडी कपाटातील लॉकर उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा तीन लाख १६ हजार ५०० रुपयांचा माल चोरी केला. दरम्यान उरुळी कांचन येथील पांढरस्थळ वस्तीमध्ये शाहरुख शेख यांची घरफोडी होऊन चोरट्यांनी दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना १९ ते २० सप्टेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8/63070cfafd99f9db45573a46?language=mr", "date_download": "2022-09-25T21:24:39Z", "digest": "sha1:5YJIVSEA646NVAFU2BX6W3TORP5AQJWT", "length": 2230, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - पहा, आपल्या जिल्हयात कसा असेल पाऊस ? - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nपहा, आपल्या जिल्हयात कसा असेल पाऊस \n➡️महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती जाणून घ्या. हवामान अंदाजनुसार पिकांची काळजी घ्या.आणि आपल्या भागात कसा असेल पाऊस याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nहवामानव्हिडिओमान्सून समाचारखरीप पिकप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्सव्हिडिओकृषी ज्ञान\nमहाराष्ट्राचे साप्ताहिक हवामान घ्या जाणून \nविजांच्या कडकडासह मुसळधार पावसाचा अंदाज \nराज्यातील 'या' भागांना अतिवृष्टीचा धोका l\nपुढील ३ दिवस या राज्यांमध्ये पाऊस धो धो कोसळणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/maharashtra-politics-bjp-state-president-chandrashekhar-bawankule-on-alliance-with-raj-thackerays-maharashtra-navnirman-sena-in-election-1101644/", "date_download": "2022-09-25T21:40:44Z", "digest": "sha1:GP2E5XXEDLBHHURE4SIH2NGFMB7A74GQ", "length": 11913, "nlines": 123, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Maharashtra Politics Bjp State President Chandrashekhar Bawankule On Alliance With Raj Thackerays Maharashtra Navnirman Sena In Election - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nMaharashtra Politics BJP MNS : राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युती होणार (BJP MNS Alliance) असल्याची चर्चा सुरू आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी युतीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या तरी भाजपकड��न एकनाथ शिंदे, आठवले गटासह एनडीएतील घटक पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वात इमानदारीने चालणारी शिवसेना आणि आम्ही युतीत निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या तरी मनसेसोबत युतीची चर्चा सुरू नसल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray On Vidarbha Tour) यांनी आज बावनकुळे यांची कोराडी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यापूर्वी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.\nराज ठाकरे यांच्या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी जेव्हा मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेलो होतो तेव्हा त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. नागपुरात आल्यावर चहा घ्यायला या अशी विनंती केली होती. त्यामुळे आज ते घरी येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. आजच्या भेटीचा काहीही राजकीय अर्थ नसून यावेळी राजकीय चर्चा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nराज ठाकरे हे मैत्री दिलदारपणे निभवतात असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याशी माझे 18 वर्षांपासूनची मैत्री संबंध आहे. आजच्या भेटीचा राजकीय अर्थ नसून राजकीय चर्चादेखील नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. आमचे घर हे राजकीय चर्चा करण्याचे ठिकाण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमनसेनी आपले काम सुरु केले आहे. काल त्यांनी विधानसभा निहाय बैठका घेतल्यात. ते आपला पक्ष वाढवत आहे आणि भाजप आपलं काम करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. मनसेनी काम सुरु केलं त्याची त्यांना शुभेच्छा आहे. मनसेचं आव्हान आहे की नाही ते जनता ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nयुतीबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शिंदे यांच्या नेतृत्वात इमानदारीने चालणारी शिवसेना आणि आम्ही युतीत निवडणूक लढणार आहे. युतीत प्रत्येक उमेदवारामागे ताकदीने उभं राहणार. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव येत आहेत. शिंदे, भाजप, आठवले गटासह एनडीएचे पक्ष आता येवढीच युतीची चर्चा आहे. युतीबाबत मनसेची चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.\nविदर्भात ४५ पेक्षा जास्त विधानसभा जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nशाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nमहिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या\nअगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत\nPrevious Article चारित्र्याच्या संशयावरून डॉक्टरने केली गर्भवती पत्नीची हत्या- Murder\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/politics/cm-eknath-shinde-criticised-shivsena-chief-uddhav-thackeray-over-hindu-topic/93351/", "date_download": "2022-09-25T19:49:46Z", "digest": "sha1:SSBPCG53G33O2YYTZNRM4CNE2YIED6QC", "length": 8830, "nlines": 105, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Cm Eknath Shinde Criticised Shivsena Chief Uddhav Thackeray Over Hindu Topic", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome सत्ताबाजार भगवे कपडे न घालण्यामागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण, म्हणाले…\nभगवे कपडे न घालण्यामागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण, म्हणाले…\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना एक किस्सा सांगितला. एकनाथ शिंदे म्हणाले की, मला एकदा पत्रकारांनी विचारले की, तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत, पांढरे का घालता तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की भगवा हा आमच्या ह्रदयात आहे. पुढे बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.\n( हेही वाचा: SBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू शकता गुंतवणूक )\nनेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदूत्व, शेतकरी, मतदार यांच्याशी कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारले की, तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत, पांढरे का घालतात तेव्हा मी त्यांना उत्तर दिले भगवा हा आमच्या ह्रदयात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत आणि त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असल्याचेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.\nपूर्वीचा लेखकोरोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय\nकोरोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय\nनाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही\n…म्हणून गुलाबराव पाटलांच्या भाषणावर त्यांनी घातली बंदी; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट\n‘हिंदीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत’\nआमदार नसतानाही वारिस पठाण मिरवताहेत ‘आमदारकीची शेखी’; गाडीवर अशोकस्तंभासह लोगो कायम\nपरवानगी मिळो न मिळो, दसरा मेळावा ‘शिवतीर्था’वरच… शिवसेनेचं शिष्टमंडळ BMC कार्यालयात\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nभगवे कपडे न घालण्यामागचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण, म्हणाले…\nकोरोना काळात दाखल झालेले गुन्हे मागे घेणार; शिंदे सरकारचा मोठा निर्णय\nSBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू...\nICC चा मोठा निर्णय T-20 विश्वचषकाआधी क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल\nफक्त १२ अंकी आधार कार्ड क्रमांकाद्वारे असा चेक करा तुमचा बॅंक...\nभाजपच्या ‘मुंबईचा मोरया’ गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर ‘या’ गणेशोत्सव मंडळांनी मारली...\nICC चा मोठा निर्णय T-20 विश्वचषकाआधी क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल\nश्रीनगरमध्ये मल्टिप्लेक्सचा शुभारंभ; 30 वर्षांनी ‘सिल्व्हर स्क्रिन’वर सिनेमा\nSBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू...\nमोफत शस्त्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील दुसरे रुग्णालय ‘या’ जिल्ह्यात सुरू होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/08/swamisamarth-880/", "date_download": "2022-09-25T21:02:11Z", "digest": "sha1:RGM77EYUHPVQXPLTXZAYYZ63VWLHEFSY", "length": 11829, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "अनंत चतुर्थी पर्यंत आपल्या घरात करा 'ही' चमत्कारी सेवा : जे मनात आहे ते पूर्ण होईल ! - Marathi 45 News", "raw_content": "\nअनंत चतुर्थी पर्यंत आपल्या घरात करा ‘ही’ चमत्कारी सेवा : जे मनात आहे ते पूर्ण होईल \nअनंत चतुर्थी पर्यंत आपल्या घरात करा ‘ही’ चमत्कारी सेवा : जे मनात आहे ते पूर्ण होईल \nमित्रांनो 9 सप्टेंबर अनंत चतुर्थी पर्यंत घरामध्ये करा ही चमत्कारी सेवा मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व मनासारखे होईल. 31 ऑगस्ट ला सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि 9 सप्टेंबर पर्यंत गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरामध्ये तसेच प्रत्येक मंडळामध्ये विराजमान असणार आहेत.\nजवळपास 11 दिवसांसाठी गणपती आपल्या घरामध्ये आहेत. या अकरा दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये गणपती असो किंवा नसो आपल्यालाही चमत्कारी सेवा आपल्या देवघरासमोर बसून करायचे आहे. ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे. एक वेळ ठरवायची आहे. ही वेळ ठरवत असताना वेळ सकाळची किंवा संध्याकाळची दोन्हीपैकी एक कोणतीतरी वेळ निवडायची आहे.\nजी वेळ ठरवलेली आहे, त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला हवा श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली कोणतीही सेवा फळ देते आपल्या मनामध्ये असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होईल. आपण जी सेवा करणार आहोत. ती सेवा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या देवघरामध्ये करायचे आहे.\nदिवा अगरबत्ती लावून सोप्या पद्धतीने सेवा करायची आहे. गणपती बाप्पांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पांची ही विशेष सेवा करत असताना आपल्या तीन सेवा कराव्या लागणार आहे. त्यातील पहिली सेवा म्हणजे गणपती बाप्पांचे स्तोत्र म्हणजेच श्री गणेश स्तोत्र एक वेळेस वाचायचा आहे.\nहा श्री गणेश स्तोत्र स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवा या पुस्तकामध्ये आहे. श्री गणेश स्तोत्र म्हणून झाल्यानंतर दुसरी सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे गणेशाच्या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे,’ओम विघ्नहर्ताय नमः’ या मंत्राचा जप आपल्याला संपूर्ण म्हणजेच 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे.\nस्वामींचा मंत्र तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप आपल्याला करायचा आहे. अनंतचतुर्थी पर्यंत ही गणपती बाप्पांची विशेष सेवा आपल्याला करायची आहे. याविषयी सेवेमध्ये वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या तीन सेवा दररोज न चुकता कोणतीही एक वेळ ठरवून करायची आहे.\nगणपती बाप्पांची सेवा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असायला हवा. पूर्ण श्रद्धांजली आणि विश्वासाने या सेवा करायचे आहेत. त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळेल. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या मनासारखे होईल. हा उपाय बऱ्याच जणांकडून याचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता.\nमित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.\nअशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://chaprak.com/category/uncategorized/", "date_download": "2022-09-25T21:53:47Z", "digest": "sha1:6HIMLZXYE5M7TSA6ZQYVECNOSABWGW64", "length": 19941, "nlines": 113, "source_domain": "chaprak.com", "title": "Uncategorized Archives - साहित्य चपराक", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…\nUncategorizedshyam bhurke, अशोक सराफ, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, क्रांतीसिंह नाना पाटील, जगदीश खेबुडकर, द. मा. मिरासदार, बाबा कदम, रणजित देसाई, वर्षा उसगावकर, शांता शेळके, सूर्यकांतLeave a comment\n कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय\nयंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्या��ेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही दोन-तीन दिवसात मिटेल असे वाटत होते, मात्र गेल्या संपात तोंडी आश्वासनं सोडली तर आपल्या हाती ठोस असं काहीच…\nकरना है कुछ करके दिखाना है..\nचार किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला आणि कसलीही विश्रांती न घेता ठरलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले\nगेली दोन दिवस झाले सारखा पाऊस कोसळतोय. थांबायचं नाव घेत नाही. त्याचा नाद वातावरणात भरून राहिलाय. काळ्याभोर ढगांचे पुंजकेच्या पुंजके पुढे सरकत आहेत. पाऊसधारात धरित्री न्हाऊन निघत आहे. सगळंच जणू पावसानं भारून टाकलं आहे. कुणी घराच्या बाहेर पडत नाही. घराबाहेर पडून करणार काय\nवर्डस्वर्थ, यिट्स, शेक्सपिअर आणि मी\nएकेकाळी वर्डस्वर्थ, डब्ल्यू. बी. यिट्स… या दिग्गजांच्या शब्दांनी मी भारावलो होतो. त्यांच्या कवितांनी मी आणि माझी कविता अक्षरश: वेडावलो होतो. त्यांच्या इंग्रजी कवितांबरोबरच मला इंग्रजी नाटकांनीही अंतर्बा��्य बदलवलं. त्यात अर्थातच विल्यम शेक्सपिअर प्रचंड भावला. साहित्य वाचण्याची गोडी माझ्यात मातृभाषेमुळंच निर्माण झाली खरी पण साहित्यजाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि सारा दृष्टिकोन बदलण्यासाठी इंग्रजी साहित्यानं माझ्यावर गारूड केलं…\nधडपडीचे… न मावळलेले दिवस\n‘लॉकडाऊन’च्या काळात वाचनालयं बंद असली तरी घरात पुस्तकांचा खजिना अन् हाताशी भरपूर वेळ होता. पूर्वी वेगवेगळ्या वेळी वाचलेली पुस्तकं, आता सलगपणे वाचताना प्रतिभावंत लेखक-कलाकारांच्या आठवणींचे कितीतरी उभे-आडवे समान धागे मिळत गेले. ते सारे काळाच्या समान सूत्रात गुंफताना झालेल्या वस्त्रांची ही गोधडी.\nमाझी आशुताई : गुणांचे अदभुत रसायन\n‘चपराक’ परिवाराच्या लेखिका आशा दत्ताजी शिंदे (ज्यांना आम्ही ‘आशाई’ म्हणतो) त्यांचा आज ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या भगिनी सौ. ज्ञानदा चिटणीस यांचा हा विशेष लेख. आशाईंना उत्तम आणि निरोगी दीर्घायुरारोग्य लाभावे ही प्रार्थना. गुणांचे अदभुत रसायन माझी आशुताई —————————– क्रीडा साहित्य व्यवसायातील पहिली यशस्वी महाराष्ट्रीयन महिला म्हणून जिचा सर्वत्र गौरव केला जातो, ती पुण्याच्या शिंदे स्पोर्ट्स ची ” आशा शिंदे” म्हणजे आम्हा ५ प्रधान भावंडांच्या पैकी २ नंबरची बहीण,माझी आशूताई —————————– क्रीडा साहित्य व्यवसायातील पहिली यशस्वी महाराष्ट्रीयन महिला म्हणून जिचा सर्वत्र गौरव केला जातो, ती पुण्याच्या शिंदे स्पोर्ट्स ची ” आशा शिंदे” म्हणजे आम्हा ५ प्रधान भावंडांच्या पैकी २ नंबरची बहीण,माझी आशूताई ताईबद्दल लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली खरी,पण तिच्याबद्दल काय आणि किती लिहावे ताईबद्दल लिहिण्यासाठी हातात लेखणी घेतली खरी,पण तिच्याबद्दल काय आणि किती लिहावे हेच समजेना.इतके तिचे कार्य मोठे आहे.\nUncategorizedक्रीडा, खेळाडू, यशोगाथा, साहित्यLeave a comment\nभारतीय सुपुत्र: जोगींदर सिंग\nआपल्या देशाच्या आणि आपल्या रक्षणासाठी सीमेवर तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या एका महान सुपुत्राची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. कोण होता हा भारतमातेचा शूरवीर शिपाई ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली प्रत्यक्ष रणांगणावर लढताना आणि समोर शत्रू यमदूताच्या रुपाने येत असताना हा वीर आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देत होता, “माझ्या बहादूर शिपायांनो, युद्धाचे ढग चालून येत आहेत. शत्रू यमदुताच्या रुपाने आपल्या दिशेने येतो आहे. युद्धाला केव्हाही तोंड फुटू शकते. हिच ती वेळ आहे, आपले देशावरील प्रेम आणि निष्ठा दोन्ही पणाला लावून पराक्रम गाजवण्याची. शत्रुशी लढताना वीरमरण पत्करणे किंवा आत्ताच माघारी जाणे असे दोनच…\nआपल्या पृथ्वी सारख्या अनेक पृथ्वी इतर आकाशगंगेमध्ये आहेत. त्यामुळे त्यावरही जीवसृष्टी असल्याचा अंदाज नेहमी व्यक्त केला जातो. इतर ग्रहांवरील सजीवांना ‘एलियन’ असं संबोधलं जातं. विदेशात त्यांना ‘यूएफओ’ अर्थात ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट’ असं म्हटलं जातं. यांच्या शरीराची ठेवण व यांचा आकार वेगळ्या ढंगाचा असल्याचे बोलले जाते. एलियन पाहिल्याचा दावा अनेक जण करत असतात.\n‘एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला’, ‘तिळगुळ घ्या गोड बोला’ ही वाक्ये आजकाल ‘बोलाची कढी बोलाचाच भात’ या वाकप्रचारात मोडत आहेत. असे असताना देखील कामापुरत्या गोडबोल्या माणसांच्या भाऊगर्दीत काही माणसं अशी असतात जी आपल्या स्वभावाच्या साखरेने आयुष्य गोड करून जातात.\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/27/aarogya-setu-app-is-now-open-source-government-launches-bug-bounty-program-with-one-lakh-reward/", "date_download": "2022-09-25T20:16:11Z", "digest": "sha1:D6QMJBH5PA2H2VYWD2DXNG2GZNEQJOG6", "length": 6568, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता आरोग्य सेतूमध्ये शोधा बग आणि मिळवा लाखो रुपये - Majha Paper", "raw_content": "\nआता आरोग्य सेतूमध्ये शोधा बग आणि मिळवा लाखो रुपये\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By Majha Paper / अ‍ॅप आरोग्य सेतू, ओपन सोर्स, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अॅप, बग / May 27, 2020 May 27, 2020\nकोरोना संक्रमण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप आरोग्य सेतूच्या प्रायव्हेसीवर सुरूवातीपासूनच प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक एथिकल हॅकर्सनी या अ‍ॅपच्या प्रायव्हेसीवर प्रश्न उपस्थित केले असले तरीही केवळ 41 दिवसांमध्ये 10 कोटींपेक्षा अधिक लोकांनी या अ‍ॅपला डाऊनलोड केले होते. अ‍ॅपच्या प्रायव्हेसीबाबत प्रश्न निर्माण झाल्यावर सरकारने पत्रकार परिषद घेऊन या अ‍ॅपचे अँड्राईड व्हर्जन ओपन सोर्स केल्याची माहिती दिली आहे.\nसरकारने स्पष्ट केले की अ‍ॅपचे सोर्स कोड उपलब्ध करण्यात आले आहेत. ओपन सोर्स कोड उपलब्ध केल्याने जगातील कोणताही डेव्हलपर आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये कोणती माहिती स्टोर केली आहे व अ‍ॅप फोनमध्ये काय-काय करत आहे, हे जाणून घेऊ शकेल.\nसरकारने अ‍ॅपमध्ये बग शोधण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम देखील लाँच केला आला. ज्याच्या अंतर्गत आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये बग शोधणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. सरकारने यासाठी सर्व डेव्हलपर्सचे स्वागत केले आहे.\nदरम्यान काही दिवसांपुर्वीच फ्रान्सचा सिक्यूरिटी तज्ञ आणि एथिकल हॅकर इलियट अँडरसनने ट्विट करत आरोग्य सेतू अ‍ॅपच्या प्रायव्हेसीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. सरकारने अ‍ॅपचा सोर्स कोड पब्लिश करावा असे म्हटले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/04/blog-post_378.html", "date_download": "2022-09-25T20:06:57Z", "digest": "sha1:OHTULAHFWLHU6BQEVZAYZGW56U244DYR", "length": 29510, "nlines": 191, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "वाईन, डाईन आणि फाईन… व्वा! राज बाबू!! - सामना अग्रलेख - TV9 Plus News", "raw_content": "\nHome मुंबई वाईन, डाईन आणि फाईन… व्वा राज बाबू\nवाईन, डाईन आणि फाईन… व्वा राज बाबू\nमुंबई, 25 एप्रिल : संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे वातावरण तापलं असताना आता राज्याच्या आर्थिक अडणीमुळेदेखील राजकारण तापताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याची आर्थिक घडी बसवण्यासाठी वाईन शॉप्स आणि काही पोळीभाजी केंद्र सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतर आता सामनातून राज ठाकरे यांच्या या मागणीवर टीका करण्यात आली आहे. 'राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत.' अशा शब्दात शिवसेन��चे मुखपत्र असलेल्या सामनातून टीका करण्यात आली आहे.\nदरम्यान, 'राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली ' असे खोचक सवालही सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहेत. आता यावर राज ठाकरे आणि मनसैनिक काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nकाय लिहिलं आहे सामनाच्या अग्रलेखात\nराज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल.\nबाकी सर्व भार सरकारवर.\n”मुसलमान और हिंदू है दो, एक, मगर\nएक, मगर उनका मदिरालय, एक मगर\nदोनों रहते एक न जब तक मस्जिद\nबैर बढ़ाते मस्जिद, मंदिर मेल कराती\nहरिवंशराय बच्चन यांनी मधुशालेचे म्हणजे मदिरेचे सांगितलेले हे कौतुक सध्याच्या काळात रिकाम्या प्याल्यात डचमळताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. ‘पीनेवालों को पीने का बहाना चाहिए…’ असे नेहमीच म्हटले जाते, पण सध्या मोकळा वेळ आहे, रिकामा मित्रपरिवार आहे, कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठय़ा वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणाऱया जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. गेले 35 दिवस महाराष्ट्रातील उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे बंद आहेत. ही पोळीभाजी केंद्रे, उपाहारगृहेसुद्धा सुरू व्हावीत. तसेच राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी श्री. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीमुळे घरोघरच्या रिकाम्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मागणीत दम आहे ��� त्यांनी अनेक जिवांच्या कोरडय़ा घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे. त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज ठाकरे यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण ‘लॉकडाऊन’मुळे ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त ‘वाइन शॉप’च बंद आहेत असे नाही तर राज्यातील\nमद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद\nपडले आहेत. त्यामुळे आधी हे कारखाने सुरू करावे लागतील तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरू होऊन दारूचा महसूल मिळत नसतो. वितरक जेव्हा कारखान्यांकडून दारूचा साठा विकत घेतो तेव्हा विक्री केलेल्या दारूवर कारखानदार हा उत्पादन शुल्क आणि विक्री कर शासनाकडे भरतात. त्यामुळे आधी कारखाने मग दुकाने चालू करावी लागतील. कारखाने सुरू करायचे म्हणजे कामगारांची गर्दी व वाईन शॉप सुरू करायचे म्हणजे अक्षरश: रेटारेटी व हाणामारी. लोकं भाजी, अन्न, धान्य वगैरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत, पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल त्याची कल्पनाच करवत नाही. पस्तिसेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारू खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखीच असेल. मागील साधारण 35 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात चोऱया-माऱया, दरोडे असे गुन्हे घडले नाहीत, पण मुंबई-ठाणे आणि अन्यत्र जे काही दरोडे पडले ते वाईन शॉपवरच, जी लूटमार झाली ती वाईन शॉपचीच. राज ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. त्यांनी पोळी-भाजी केंद्र व दारू दुकाने सुरू करा असे एकाचवेळी सांगितले, पण दारू (दवा-दारू म्हणा) पोळी-भाजीप्रमाणे जीवनावश्यक वस्तू असल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. मोठा वर्ग ज्याप्रमाणे ‘राईस-प्लेट’वर अवलंबून आहे तितकाच तो ‘क्वार्टर’, ‘पेग’वरही अवलंबून असल्याची बहुमोल माहिती सरकारसमोर मांडली आह���. कोरोना लॉकडाऊन काळात जनतेला काय हवे, काय नको, राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारेल, लोकांना कसा दिलासा देता येईल यावर खरं तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाने तळाशी जाऊन विचार केला पाहिजे. मात्र असा ‘तळ’ गाठून विचार करणे जितके राज यांना जमले तितके राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षाला जमले नाही. म्हणूनच ते भरकटल्यासारखे\nफिरत आहेत. वाईन शॉप सुरू करावेत. त्यामुळे मोठय़ा वर्गाला ‘लॉकडाऊन’ पाळण्याचे निमित्त मिळेल. लोकं घरात ‘कोरोना पार्टी’ करून पडून राहतील. साहेब, दिवसातून अर्धा तास तरी वाईन शॉप उघडा हो अशा विनवण्या, प्रार्थना करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तळीरामांचा मोठा वर्ग तडफडत आहे व त्यांच्या शापाचे धनी होऊ नका अशी चीड व्यक्त करेपर्यंत लोकांची मजल गेली आहे. वाटल्यास दारूच्या प्रत्येक बाटलीवर ‘कोरोना टॅक्स’ लावा असे सुचवून राष्ट्रीय तळीराम संघटनेने सरकारी तिजोरीचा विचार केला आहे. त्या सगळय़ांचे दु:ख आता श्री. राज ठाकरे यांनी वेशीवर टांगले. याचा अर्थ परिस्थिती गंभीर आहे व आता ‘वाईन-डाईन’ची व्यवस्था झाली नाही तर लोक नशा-पाणी करण्यासाठी काय करतील ते सांगता येत नाही. याचा अर्थ महाराष्ट्र नशेचा गुलाम झाला असा नाही, पण परिस्थिती ही अशी आहे. लोकांच्या आयुष्यात आनंदाचे काही दिवस यावेत असे कोणाला वाटू शकते, पण शेवटी संपूर्ण परिस्थितीचा विचार करून निर्णय सरकारनेच घ्यायचा आहे.\nएका उर्दू शायराने म्हटले आहे –\n‘अगर तेरी इबादत में दम है\nतो मस्जिद को हिलाके दिखा \nवरना मेरे पास आ बैठ, पी\nऔर मस्जिद को हिलता देख \nतर आणखी कोणी म्हणतो,\nतेरी दुआओं में असर हो\nतो मंदिर हिला के दिखा \nनहीं तो दो घूँट पी, और\nमंदिर को हिलता देख \nपण ‘बच्चन’ म्हणतात ते तर ज्वलंत सत्य,\nश्रम, संकट, संताप, सभी तुम भूला\nसबक बडा तुम सीख चुके यदि सीखा\nव्यर्थ बन जाते हो हिरजन, तुम तो\nठुकराते है मंदिरवाले, पलक बिछाती\nराज ठाकरे यांनी दीनदुबळय़ांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरो��� को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुरा��े गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/manjiri-oak-shared-a-dance-video-with-amruta-and-showering-appreciation-to-her/", "date_download": "2022-09-25T20:40:06Z", "digest": "sha1:COLYW5SLOLIUJC3VTLGIU3WKNV4TEFE5", "length": 7668, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "चंद्रासोबत थिरकली मंजिरी; व्हिडीओ पोस्ट करीत केले अभिनेत्रीचे कौतुक | Hello Bollywood", "raw_content": "\nचंद्रासोबत थिरकली मंजिरी; व्हिडीओ पोस्ट करीत केले अभिनेत्रीचे कौतुक\nin फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n ‘चंद्रमुखी’ या विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारलेला बहुचर्चित चित्रपट ‘चंद्रमुखी’ गेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. कधी याचा ट्रेलर हिट होतो तर कधी यातील कलाकारांचे इंट्रोडक्शन रील, तर कधी चंद्रमुखीचे पाहत रहावे असे पोस्टर.. चित्रपटाच्या घोषणेपासून हा चित्रपट कायम लक्षात राहिला आहे. तसेच या चित्रपटात आपल्या मोहक सौंदर्याने आणि अदांनी सर्वांना घायाळ करणारी चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील खूप चर्चेत आहे. राजबिंडा दौलत देशमाने म्हणजेच आदिनाथ कोठारेपण चर्चेत काही कमी नाही. अशातच आता अमृताचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक याची पत्नी मंजिरी ओक चंद्रासोबत थिरकताना दिसतेय. शिवाय हा व्हिडीओ पोस्ट करत तिने अमृताचे कौतुकही केले आहे.\nदिग्दर्शक प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने अमृतासोबतचा हा डान्स व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, अमृता तुझा डान्स बघुन ज्यांना डान्स येत नाही अश्यांना पण डान्स करावासा वाटतो. ही तुझ्या डान्सची जादू आहे. (मी त्यातलिच एक) आशीष आणि तू जादूगार आहेस .. तू कुणालाही नाचवू शकतोस. (मी त्यातलीच एक). मंजिरीच्या या पोस्टवर अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात तिचा पती आणि चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद ओक यानेही कमेंट केली आहे. प्रसाद ओकने कमेंट करत म्हटलं आहे की, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे मंजू… एवढ्या धावपळीत तुला हे करावंसं वाटतं याचं मला खरंच अप्रूप वाटतं…खूप खूप खूप प्रेम.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nमंजिरी ओकने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आधी एक पोस्टर शेअर करून आपला रील येणार असल्याचे तिने सांगितले आणि त्यानंतर थेट हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अमृता खानविलकर आणि मंजिरी ओक दोघीही चंद्रमुखी चित्रपटातील नुकतेच रिलीज झालेल्या चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या गाण्याने आणि या रिलने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/heatlh/a-girl-gets-weight-gain-due-to-fast-food-consumption-aj-620705.html", "date_download": "2022-09-25T20:14:35Z", "digest": "sha1:JHDOQ6F6WYFJJEG7QROSBWG5ICPFYHWX", "length": 8998, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दररोज FAST FOOD खाऊन तरुणी झाली अगडबंब, आईलाही लेक ओळखेना – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /heatlh /\nदररोज FAST FOOD खाऊन तरुणी झाली अगडबंब, आईलाही लेक ओळखेना\nदररोज FAST FOOD खाऊन तरुणी झाली अगडबंब, आईलाही लेक ओळखेना\nसलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना.\nसलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना.\nपहिल्या टी-20 मध्ये कार्तिकचा गळा पकडलेल्या रोहितने आता काय केलं\nनातं अधिक घट्ट करण्यासाठी अशी द्या भावनेला बुद्धीची जोड, फॉलो करा सिम्पल टिप्स\nआयुष्यात वाढलेल्या ताणतणावामुळे त्वचेचे होऊ शकते नुकसान, ही आहेत लक्षणे\n11 महिन्यात एकदाच आऊट, कॅन्सरलाही हरवणारा हा आहे टी20तला सध्याचा बेस्ट फिनिशर\nसिडनी, 20 ऑक्टोबर : सलग तीन महिने जंकफूड खाल्ल्यामुळे एका (A girl gets weight gain due to fast food consumption) तरुणीचं वजन इतकं वाढलं की तिच्या आईलादेखील स्वतःची मुलगी ओळखू येईना. जंकफूड खाण्याची आवड अनेकांना असते. त्याची विशिष्ट चव, गंध आणि रुपामुळे या पदार्थांची (Tempting fast food) चटकही लागते. मात्र त्यावर नियंत्रण नसेल, तर काय होऊ शकतं, हे नुकत्याच एका घटनेतून दिसून आलं आहे. एका तरुणीनं सलग तीन महिने फक्त फास्ट फूड खाल्ल्याचा तिच्या (Fast food impact on fitness) फिटनेसवर इतका परिणाम झाला की पाहता पाहता तिचं वजन कमालीचं वाढलं. कामामुळे लागली सवय ��ी तरूणी फ्लाईट अटेंडंट म्हणून एका विमान कंपनीत काम करत होती. नेहमीची कामं संपल्यानंतर रिकाम्या वेळेत विमानातील पाठीमागच्या भागातील केबिनमध्ये बसून ती काही ना काही खात असे. त्यानंतर फ्लाईटचं लँडिंग झाल्यानंतर विमानतळावरील फूट कोर्टमध्ये जाऊन फास्ट फूडवर आडवा हात मारत असे. मात्र कोरोनाच्या उद्रेकानंतर विमानसेवा बंद झाल्या आणि या तरुणीची नोकरी थांबली. त्यामुळे तणावाखाली आलेल्या तरुणीला इमोशनल इटिंगची सवय जडली. पिझ्झा आणि बर्गरवर ताव गेल्या तीन महिन्यांपासून अस्वस्थ असणारी ही तरुणी सतत मॅकडोनल्ड कंपनीच्या उत्पादनांवर ताव मारत असे. त्याचबरोबर जे आवडेल ते फास्ट फूट ऑर्डर करत असे. या तरुणीचं तीन महिन्यात वजन इतकं वाढलं की तिच्या स्वतःच्या आईलाही ती ओळखू येईनाशी झाली. आईनं तिच्या वजनाबाबत विचारणा करेपर्यंत आपलं वजन वाढत असल्याची तिला जाणीवदेखील झाली नव्हती, हे विशेष. हे वाचा- विचित्र फक्त पैसे उधळण्यासाठी उभं राहिलं थिएटर, कधीच लागला नाही सिनेम दरमहा 10 हजारांचा खर्च कोरा नावाची ही तरुणी दरमहा 10 हजार रुपये फास्टफूडवर खर्च करत होती. मात्र तिला वेळेतच आपल्या वाढत्या वजनाची जाणीव झाली आणि तिनं थेट डाएटिशियनकडे धाव घेतली. आता फाट फूड बंद करून ती डाएटिशियनने दिलेला आहार घेत आहे. मात्र वजन जितक्या वेगाने वाढलं, तितक्या वेगाने ते कमी होत नसल्याचा अनुभव तिला येत आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/birthday-wishes-for-baby-boy-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T20:14:24Z", "digest": "sha1:6J7M6VZY2MU4KH6IWY65DYZREWTV4NBR", "length": 15218, "nlines": 244, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "{Best 2022} Birthday Wishes For Baby Boy In Marathi", "raw_content": "\nलहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा \nलखलखते तारे, सळसळते वारे,\nफुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले,\nतुझ्यासाठीच उभे आज सारे तारे.\nतू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,\nतू तर माझ्या जीवनातील ती शान आहे\nज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.\nतुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू\nमाझ्यासाठी एक भेट आहे.\nमाझ्या मुला तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nतुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या\nहा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो आणि\nप्रत्येकवेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.\nतू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस\nरोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस\nतूच माझा श्वास आहेस\nआणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुला \nमाझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या\nमाझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा \nतुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,\nतुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,\nत्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,\nहीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना \nही एकच माझी इच्छा\nसोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे\nसोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस\nसोनेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा\nकेवळ सोन्यासारख्या माझ्या मुलाला \nAlso Read: बच्चों को जन्मदिन की शुभकामनाएं\nमुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nतु माझ्या आशेचा किरण आहेस\nतु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस\nतुच माझ्या जगण्याचं कारण\nआणि तुच जीवनाचा आधार आहेस \nनवा गंध नवा आनंद निर्माण\nकरीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,\nनव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.\nवाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा बेटा \nशिखरे उत्कर्षाची सर तु करीत रहावी\nकधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी\nतुझ्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे\nतुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे.\nतुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा \nतुझ्या स्वप्नांना किनारा नसावा\nतुझ्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा\nजेव्हा तू एक तारा मागणार\nतेव्हा देव तुला सर्व आकाश देवो \nहसत राहा तू सदैव करोडोंच्या\nगर्दीत चमकत राहा तू हजारांच्या\nगर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात\nतसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nझालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष\nकी तुझे आयुष्य असो हजारो वर्ष.\nवाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा \nआजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,\nतुला उदंड, सुखमय आणि निरोगी\nआयुष्य लाभो हाच मनी ध्यास..\nतुझ्यासारखे मुल मिळाल्या बद्दल\nमी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,\nमला तुझा खूप अभिमान आहे.\nतुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा \nContent Are: बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शु��ेच्छा, मुलाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी, बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश \nAlso Read: मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश\nउगवता सूर्य तुला प्रखर तेज देवो,\nउगवणारी फुलं तुझ्या आयुष्यात गंध भरावी\nईश्वर तुला सुख आणि समृद्धी देवो \nतु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,\nआणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.\nतुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा \nआज तो दिवस आहे ज्या दिवशी\nतु इवल्याशा पाउलाने माझ्या जीवनात\nप्रवेश केलास, आणि माझ्या उदास\nजीवनात आनंदाची लहर घेऊन आलास \nनाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे\nवाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.\nमाझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा \nबागेमधील गुलाबाच फूल आहेस तू,\nहजारो तार्‍यां मधील चंद्र आहेस तू, आणि\nमाझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगा आहेस तू \nप्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.\nमी प्रार्थना करतो की\nतुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो\nआम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत \nमुला तू कितीही मोठा झाला तरी\nआमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.\nप्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा \nआजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो\nकी तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत \nतुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल\nमी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,\nमला तुझा खूप अभिमान आहे.\nतुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा \nसुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,\nदीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,\nवाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रिय मुला \nआणि माझा आवडता दिवस\nतो म्हणजे तुझा वाढदिवस\nवाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा \nमाझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.\nमाझी प्रार्थना आहे की येणार्‍या वर्षात\nपरमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो \nलहान बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा \nAlso Read: छोटी बच्ची को जन्मदिन की शुभकामनाएं\n{Best 2022} बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nजन्मदिन शायरी दो लाइन भाई के लिए – Happy Birthday Bhai Shayari\n{Best 2022} बहन के लिए जन्मदिन की शुभकामनाएं\n{Best 2022} जन्मदिन की बधाई संदेश 2 लाइन – जन्मदिन शायरी दो लाइन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/07/rto.html", "date_download": "2022-09-25T19:52:51Z", "digest": "sha1:2NQGD2QXRI6E26XR6PYZ6AVVALPKS3BR", "length": 7528, "nlines": 56, "source_domain": "www.loksawal.com", "title": "लाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › क्राईम › महत्वाच्या बातमी › लाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार\nलाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार\nऔरंगाबाद : सरकारी काम म्हणजे आम जनता साठी एक चैलेंज आहे. असे चैलेंज पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील याचा अन्दाजा कोणालाही नाही. एखादे काम होत नाही तर करवाई होणे गरजेचे आहे. परंतु यह होना भी क्या होना है \" आशी घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. औरंगाबाद शहरातील आरटीओ कार्यालयात आरटीओ असलेल्या स्वप्निल माने यांच्यावर 12 जुलैला लाचलुचपत विभागाने कारवाई केली. 13 जुलैला त्यांना या प्रकरणी जामीन मिळाला आणि 14 जुलैला ते पुन्हा आरटीओमध्ये रुजू झालेलं पाहायला मिळाले. याचं कारण आहे वरिष्ठ अधिकार्याचे निलंबन करण्याचे नियम आणि आधुनिक ईमेलच्या दौर मध्ये कागदपत्राची कारवाई.\nएका ड्रायव्हिंग स्कूल चालकाकडून पर्मनंट लायसन्स देण्यासाठी RTO स्वप्निल माने यांनी साडेसात हजारांची लाच घेतली. पण कारवाईच्या तिसऱ्या दिवशी स्वप्नील माने कामावर रुजू झालेले पाहायला दिसून आले. एका मोठ्या वृत्त वाहीनीच्या बातमी नुसार औरंगाबादचे अधिकारी वरिष्ठाला म्हणजेच सरकारच्या परिवहन खात्याला त्यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र पाठवणार आहे. त्यानंतर परिवहन मंडळ त्यांच्यावर कारवाई करायचं का नाही हे ठरवणार आहे. आणि त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार आहे. यात किती दिवस जातील हे कोणालाही सांगता येऊ शकत नाही.\n0 Response to \"लाच घेतांना पकड़ले, आणि तिसऱ्या दिवशी कामावर रुजू झाले-औरंगाबाद RTO कार्यालयात अजब कारभार\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/page/20/", "date_download": "2022-09-25T19:49:10Z", "digest": "sha1:DFM3T6T4RXKRFJNH3DKQTI3ZU6JQ7ER6", "length": 7997, "nlines": 144, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "amchi mati amchi mansa - Page 20 of 533 - 'आमची माती आमची माणसं'", "raw_content": "\nपरभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम रक्कम\nशेतकरी योजना 2022परभणी: ऑगस्ट महिन्या मध्ये नेहमी २१ दिवस च्या ..\nSanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन योजना २०२२ साठी अनुदान मंजूर\nशेतकरी योजना 2022नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखांमध्ये संजय ..\nNuksan Bharpai Manjur 2022 कृषिमंत्री यांची घोषणा 5 दिवसांत होणार नुकसान भरपाई बँक खात्या मध्ये जमा\nशेतकरी योजना 2022Nuksan Bharpai Manjur 2022 :- नमस्कार शेतकरी मित्रानो नुकसान ..\nकर्जमाफी योजना 50,000 अनुदान बँक खात्यात जमा पहा याद्या | Niyamit Karjmafi Anudan Yojana\nशेतकरी योजना 2022नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना ..\nनिवेदन: लोहाऱ्यातील शेतकऱ्यांनाही अनुदान द्या ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफततालुक्यातील ..\nPuntamba : शेतकऱ्यांच्या 'या' प्रश्नांभोवती फिरतेय पुणतांब्याच्या आंदोलनाची दिशा, यंदाही राज्यव्यापी आंदोलन\nमनोज गाडेकर | Edited By: राजेंद्र खराडे May 19, 2022 | 4:21 PM अहमदनगर : 2017 साली ..\nदुग्ध स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर गरजेचा – तरुण भारत\nप्रतिनिधी/कोल्हापूरभारतातील दुग्धव्यवसाय आणि इथल्या कृषी ..\nAshok Chavan : झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत – अशोक चव्हाण – Lokmat\nहिंदी | Englishरविवार १८ सप्टेंबर २०२२FOLLOW US : शहरंमनोरंजनव्हिडीओसखीआणखी ..\nघरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं – Lokmat\nहिंदी | Englishरविवार १८ सप्टेंबर २०२२FOLLOW US : शहरंमनोरंजनव्हिडीओसखीआणखी ..\nशेतकरी आंदोलनाचा भडका, सांगलीत अज्ञात शेतकऱ्यांनी पेटवलं MSEB चं सब स्टेशन – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nपुणे : शेतकऱ्यांसाठीही ऊस गाळप हंगाम गोड ; सरासरी ९५ टक् ...\n#FarmersProtest: पंजाब, हरियाणा आणि यूपी वगळता देशातील इ ...\nत्रिपुरातील शेतीला ‘एसआरआय’ पद्धतीचे वरदान – Agrow ...\nशिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; व ...\nMaharashtra News Live : मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत ...\nअनुदान नको, संत्रा गळतीवर उपाय शोधा, मंत्र्यांच्या उपस्थ ...\nतुमचा उद्धव ठाकरे होईल, आम्ही नितीशकुमारांना समजावले\nअमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय\nविजेच्या समस्या सोडविण्याचा कंद यांचा छंद कौतुकास्पद – D ...\nपूर ओसरल्याने नाला परिसरातील शेतकऱयांना दिलासा – Tarun B ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/prominent-doctor-attempt-to-rape-on-male-patient-sting-operation-accused-arrest-akola-rm-618476.html", "date_download": "2022-09-25T19:51:03Z", "digest": "sha1:A3J2LFCOHVY3HDICRCQBY3AWDX5AHEME", "length": 13787, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अकोला: प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत घृणास्पद कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं आलं समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nअकोला: प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत घृणास्पद कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं आलं समोर\nअकोला: प्रसिद्ध डॉक्टरचं पुरुष रुग्णासोबत घृणास्पद कृत्य; स्टिंग ऑपरेशनमधून काळंबेरं आलं समोर\nCrime in Akola: अकोल्यातून एक विकृत घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरने पुरूष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (doctor's unnatural sex with male patient) केला आहे.\nCrime in Akola: अकोल्यातून एक विकृत घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरने पुरूष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (doctor's unnatural sex with male patient) केला आहे.\nहैदराबादमध्ये सूर्यकुमारचा 'वरचा क्लास', टीम इंडियाचं मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते\nचार्जिंगला लावला मोबाइल, काही मिनिटात बँक खातच रिकामी; अकाऊंटमधून असे काढले पैसे\n'हे' मंदिर मानले जाते एकतेचे उदाहरण, हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवही होतात नतमस्तक\nमुंबई इंडियन्सचे हे खेळाडू बनले रोहितसाठी डोकेदुखी, हैदराबादमध्ये तुफान फटकेबाजी\nअकोला, 15 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता अकोल्यातून एक विकृत घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरने पुरूष रुग्णासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न (doctor's unnatural sex with male patient) केला आहे. पण संबंधित रुग्ण बनून गेलेल्या एका लोकल पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करून नराधम डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. डॉक्टरच्या काळ्या कृत्याचा व्हिडीओ (Obscene video) समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक (Accused doctor arrest) केली आहे. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपी डॉक्टरचं नाव अनंत शेवाळे असून ते अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. एका नामाकिंत रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टरने अशाप्रकारचं कृत्य केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, व्हिडीओ पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-पुणे: आधी पार्टी केली मग डोक्यात घातली गोळी;अभियंत्याच्या हत्याकांडाला वेगळं वळण नेमकं काय घडलं आरोपी डॉक्टरने काही दिवसांपूर्वी फिर्यादी व्यक्तीच्या एका मित्रासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची माहिती फिर्यादीला मिळल्यानंतर त्यांनी संबंधित घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी हे एका स्थानिक युट्यूब चॅनेलसाठी प्रतिनिधी म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांच्या मित्रासोबत घडलेल्या घटनेच कितपत सत्यता आहे. हे तपासण्यासाठी फिर्यादीने स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्लॅन आखला. हेही ���ाचा-Tinderवरील मित्रानं केला विश्वासघात; पुण्यातील IT अभियंता तरुणीला 73लाखांचा गंडा त्यानुसार फिर्यादी रुग्ण बनून आरोपी डॉक्टरकडे गेले. यावेळी आरोपी डॉक्टरने फिर्यादीचे कपडे उतरवले आणि त्याच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने संबंधित सर्व प्रकार छुप्प्या कॅमेऱ्यात कैद केला. यानंतर 4 ऑक्टोबर रोजी फिर्यादीने व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 377 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.\nनाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे\n'वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर', आदित्य ठाकरेंचा आरोप, फडणवीसांचं चॅलेंज\nVIDEO : अमरावतीत मोठा राडा, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला\n'2014 लाच उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं, पण...', एकनाथ शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट\n'संजय शिरसाट गुवाहाटीचे, तर बच्चू कडू...', पालकमंत्र्यांची घोषणा होताच राष्ट्रवादीचा निशाणा\n'एक घाव, दोन तुकडे केले असते, पण...', शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया\nमुंबईत घरं कोसळली, मोठी दुर्घटना, घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO\nपीएफआयच्या त्या आंदोलकांच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांची मोठी कारवाई\nLIVE Updates : गोंदिया : शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह क्रीडा शिक्षकांचं निलंबन\nमहाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा 'सर्जाराजा'चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO\nमित्रासोबत दुचाकीवर गेला आणि..., बुलढाण्यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/share-market-news-update-radhakishan-damani-trimming-stake-in-blue-dart-surprising-for-market-observers-check-investment-history-mhjb-619098.html", "date_download": "2022-09-25T20:38:18Z", "digest": "sha1:GTYNTNNJVLXNTKSDKC7MIWLILORK5VGL", "length": 9434, "nlines": 101, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Radhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स! तज्ज्ञांनाही बसला धक्का – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nRadhakishan Damani कमी करतायंत या कंपनीतील शेअर्स\nRadhakishan Damani कमी करतायंत या कंपनीती�� शेअर्स\nराधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत.\nराधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत.\nरिक्षा चालकाला 25 कोटींची लॉटरी तरी देखील आली पश्चातापाची वेळ, पण का\nUPI पेमेंट करता का मग तुम्हाला Transaction Limit बद्दल ही माहिती असणं गरजेचं\nएका महिन्यात 107% उसळलेला टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक जोरात का कोसळला\nएनपीएसच्या नियमांमध्ये झाले हे 5 मोठे बदल, तुम्हाला माहिती आहे का\nनवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: राधाकिशन दमानी (Radhakishan Damani) गेल्या काही दिवसांपासून ब्लू डार्टमधील (Radhakishan Damani continuously trimming stake in Blue Dart) आपला हिस्सा सातत्याने कमी करत आहेत. ब्लू डार्ट एक कुरिअर वितरण सेवा देणारी कंपनी आहे. ब्लू डार्टने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अशा स्थितीत ब्लू डार्टमधील हिस्सा कमी करण्याच्या दमानीच्या निर्णयामुळे बाजारातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. दमानी जून 2020 तिमाहीपासून कमी करतायंत ब्लू डार्टमधील शेअर्स जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत राधाकिशन दमानी यांनी ब्लू डार्टचे 50,000 शेअर्स विकले. दमानी यांचा कंपनीतील हिस्सा 1.68 टक्के होता, तो आता 1.47 टक्क्यांवर आणला आहे. त्यामुळे मार्केट एक्सपर्ट देखील आश्चर्यचकित झाले आहेत. ब्लू डार्टच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार सप्टेंबर तिमाहीपर्यंत राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या कंपनी ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ब्लू डार्टमध्ये गुंतवणूक केली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या शेवटी, ब्राईट स्टार इन्व्हेस्टमेंट्सकडे ब्लू डार्टमध्ये 3,48,770 शेअर्स किंवा 1.47% हिस्सा होता. त्याआधी एप्रिल-जून तिमाहीत ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट्सने ब्लू डार्टमध्ये 3,98,770 शेअर्स किंवा 1.68% शेअर्स ठेवले होते. यानुसार राधाकिशन दमानी यांनी दुसऱ्या तिमाहीत ब्लू डार्टचे 50,000 शेअर्स विकले आहेत. वाचा-या Multibagger Stock ने दिला 22000 टक्के परतावा, तुमच्याकडे आहे का हा शेअर दरम्यान राधाकिशन दमानी जून 2020 पासून ब्लू डार्टमधील आपला हिस्सा कमी करत आहेत. जून 2020 च्या तिमाहीत त्यांनी शेअर्स 3.35% वरून 3.11% कमी केले आहेत. त्यानंतर, त्यांनी ही भागीदारी सप्टेंबर 2020 तिमाही, डिसेंबर 2020 तिमाही, मार्च 2021 आणि जून 2021 तिमाहीत अनुक्रमे 2.26%, 1.97%, 1.96%आणि 1.68% केली होती. आता पुन्हा यातील भागीदारी दमानी यांनी कमी केली आहे. चांगला रिटर्न देऊनही दमानी यांनी कमी केली भागीदारी राधाकिशन दमानी यांनी ब्लू डार्टमधील भागीदारी कमी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कारण या शेअरने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ब्लू डॉर्टचे शेअर्स गेल्या एका वर्षात 3,101.10 रुपयांवरून 6,525 रुपयांवर पोहोचले आहेत आणि या कालावधीत सुमारे 110% परतावा दिला आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87", "date_download": "2022-09-25T21:43:34Z", "digest": "sha1:KYJDEK7UHCM7ZMBMK2CECIYJS2PYKL6E", "length": 5204, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हान्से - विकिपीडिया", "raw_content": "\nहान्से किंवा हान्सेयाटिक लीग हा मध्ययुगातील युरोपीय व्यापारी गटांचे संधान होते. हे संधान आपल्या सदस्यांच्या तांड्यांचे, ते जाणाऱ्या रस्त्यांचे तसेच त्यांच्याशी व्यापार करणाऱ्या शहरांचे रक्षण करीत. हे साधारण इ.स.च्या १३व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत अस्तित्वात होते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२२ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/index.php/2-november", "date_download": "2022-09-25T22:02:37Z", "digest": "sha1:6WW3YXHJ7EHWWLG7MB7EDHWTSJS36H7I", "length": 5366, "nlines": 66, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२ नोव्हेंबर - दिनविशेष", "raw_content": "\n२ नोव्हेंबर - दिनविशेष\n१९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड.\n१९५��: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.\n१९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.\n१९६५: शाहरुख खान - अभिनेते व निर्माते - पद्मश्री\n१९६०: अनु मलिक - संगीतकार - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\n१९४१: अरुण शौरी - केंद्रीय मंत्री व पत्रकार\n१९२९: अमर बोस - बोस कॉर्पोरेशनचे संस्थापक (निधन: १२ जुलै २०१३)\n१९२१: रघुवीर दाते - ध्वनिमुद्रणतज्ञ\n२०१२: श्रीराम शंकर अभ्यंकर - भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक (जन्म: २२ जुलै १९३०)\n२०१२: येरेन नायडू - तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)\n१९९०: आबासाहेब गरवारे - गरवारे उद्योग समूहाचे संस्थापक - पद्म भूषण (जन्म: २१ डिसेंबर १९०३)\n१९८४: शरद्चंद्र मुक्तिबोध - मराठी साहित्यिक\n१९५४: प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे - ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pm-modi-birthday-know-lifestyle-and-fitness-of-pm-modi-daily-routine-srr99", "date_download": "2022-09-25T20:14:26Z", "digest": "sha1:3TVHS7AQ42JJISDTFM3HP72TYM5UVCU5", "length": 14625, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "PM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट? | Sakal", "raw_content": "\nPM Modi Lifestyle: 72 वर्षाच्या वयातही पीएम मोदी आहेत अगदी फिट; काय आहे त्यांचं फिटनेस सिक्रेट\nPM Modi Fitness: प���तप्रधान नरेंद्र मोदी उद्या त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. या दिवशी देशभऱ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल. देशात आणि देशाबाहेर वर्षातून कितीतरी दौरे करणारे मोदी वयाच्या ७२ व्या वर्षीही फिट कसे आहेत याची तुम्हाला कल्पना आहे काय जाणून घ्या त्यांची दिनचर्या आणि फिटनेस सिक्रेट. (pm modi fitness secret and daily routine)\nपंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पदासंबंधित सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करत दररोज त्यांच्या बिझी शेड्यूलमधला थोडा वेळ त्यांच्या आरोग्यासाठी काढतात. जगातील सगळ्यात व्यस्त लोकांमध्ये मोदींची गणणा होत असली तरी एवढ्या वयातही ते स्वत:ला फिट ठेवण्यात यशस्वी आहेत. पीएम मोदी दररोज व्यायाम करणं कधीच विसरत नाहीत.\nबच्चू कडू सुरतचे तर शिरसाट गुवाहाटीचे पालकमंत्री; राष्ट्रवादीने उडवली खिल्लीमहाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सत्तेत येऊन तीन महिन्यांचा काळ उलटून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा न झाल्याने विरोधकांनी शिंदे-फडणवीसांना घेरण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला होता. त्यात यंदा पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले हेाते. त्यावर\nIND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा 'विराट' विजय IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 त\nMumbai: बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्यास अटकवडाळा: भारतात बॉम्बस्फोट करून हाहाकार माजवून देण्याची फोनवरून पुन्हा-पुन्हा धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली आहे. रणजीत कुमार सहानी (वय २५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी रणजीत कुमार सहानी मूळचा बिहारचा रहिवासी आहे.\n'सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे, मराठी बाण्याचे' कार्यक्रमात उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक मुंबई : कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून यातील सुरवीरांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. १५ ते ३५ वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, ने���ाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीम\nदिवसाची सुरूवात कशी करतात मोदी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दिवसाची सुरूवात योगाने करत असतात. योगा हा केवळ शारिरीक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी महत्वाचा आहे. मोदी वेगवेगळे योगासन करत स्वत:ला फिट ठेवत असतात. योगासन, प्राणायम आणि सूर्य नमस्कार त्यांच्या दिनचर्येचा भाग आहे. विशेष म्हणजे ते देशात असो किंवा विदेशात त्यांच्या दिवसाची सुरूवात ते योगासन करूनच करतात.\nहेही वाचा: PM Modi Birthday: दिल्लीत '५६ इंच' थाळी; साडे आठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी योगासनासोबतच ध्यानही करतात. ध्यान त्यांना त्यांचं मन आणि डोकं शांत ठेवण्यास मदत करते. तसेच त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमधून त्यांना जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा ते लांब श्वास घेण्याचा व्यायामही करत असतात. तसेच सकारात्मक उर्जेसाठी ते आध्यात्मिक पुस्तकंही वाचत असतात.\nहेही वाचा: Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले, कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही; कारण...\nकाय आहे मोदींचं डाएट प्लान\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डाएटबाबत कायम चर्चा चालली असते. त्यांच्या खाण्यापिण्याकडे ते विशेष लक्ष देत असतात. त्यांच्या जेवणात कायम शाकाहारी पदार्थ असतात. तसेच मोदी मसालेयुक्त पदार्थ खाणे टाळतात. गुजराती जेवण आणि खिचडी त्यांना फार आवडते. सोबतच त्यांच्या रोजच्या जेवणात दही असते.\nहेही वाचा: PM Narendra Modi: \"...तर नोटांवरही गांधीजींच्या ऐवजी नरेंद्र मोदींचा फोटो छापला जाईल\"\nदिवसभऱ्यात फक्त साडे तीन तासाची झोप\nपीएम मोदी यांनी अक्षय कुमारला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की ते साडे तीन तासांच्या वर कधी झोपत नाहीत. तसेच त्यांना आता एवढे कमी तास झोपण्याची सवय झाली आहे असेही ते म्हणाले. ते रोज पहाटे पाच वाजता उठतात. त्यानंतर ३०-३५ मिनीट ते योगा करतात. त्यानंतर ते काही वेळ ध्यान करतात. सकाळचा नाश्ता ते ९ वाजताच्या आत आटोपतात. असंही ते मुलाखतीत म्हणाले होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-article/ganesh-chaturthi-2020-wear-these-favourite-colours-of-lord-ganpati-pooja-and-aarti-sbk97", "date_download": "2022-09-25T21:35:51Z", "digest": "sha1:GD5W5MJ26VU7KHKDOQFVQHK2WJP6JTRT", "length": 11796, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganeshotsav 2022 : गणपती बाप्पाच्या आरतीला 'या' रंगाचे कपडे परिधान करा.. | Sakal", "raw_content": "\nGaneshotsav 2022 : गणपती बाप्पाच्या आरतीला 'या' रंगाचे कपडे परिधान करा..\nहिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशाच्या आगमनानंतर घराघरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बाप्पाला काही कमी पडायला नको यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. बाप्पाही आपल्या सर्व इच्छा पुर्ण करतो, अशी भक्तांची भावना आहे. बाप्पाच्या आरतीला जाताना तुम्ही बाप्पाला आवडणाऱ्या तीन रंगाचे कपडे परिधान करू शकता. कोणते आहेत ते तीन रंग जे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत, याबद्दल जाणून घेऊयात...\nहेही वाचा: Ganeshotsav 2022 : मानवी शीर असलेले बाप्पाचे जगातील एकमेव मंदिर; श्रीरामांनीही केली होती पूजा\nगणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर काहीजण सत्यनारायण पूजाही घालतात. तूम्ही या पूजेसाठी आणि आरतीसाठी गुलाबी, आकाशी, फिकट पिवळे आणि क्रीम रंगाचे कपडे घालू शकता. कारण हे रंग बाप्पाला अतिशय प्रिय आहेत.\nपांढरा रंगही पवित्रतेचे आणि शांततेचे प्रतिक मानला जातो. तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडेही घालू शकता. पांढऱ्या रंगात तुम्ही स्वत:ला सिंपल आणि सोबर लुक देऊ शकता.\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nयाशिवाय पूजेच्या वेळी तुम्ही लाल रंगाचे कपडे घालू शकता, कारण लाल रंग अतिशय शुभ मानला जातो. लाल रंग गणपती बाप्पालाही प्रिय आहे. तुम्ही या रंगाचे कपडेही परिधान करू शकता.\nहिरवा रंग देखील गणपती बाप्पाचा आवडता रंग आहे. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे घालू शकता.\nहेही वाचा: Ganesh Chaturthi 2022 : मुलाचं नाव ठेवताय मग, गणपतीच्या नावानं ठेवा 'ही' नावं\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y87390-txt-sindhudurg-20220816015417", "date_download": "2022-09-25T20:45:40Z", "digest": "sha1:ZX6KHILDHIMZZONJJNCZ63JCRIR6YK66", "length": 10900, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "विधवांच्या हस्ते ध्वजवंदन | Sakal", "raw_content": "\nमांगवली ः येथे ध्वजवंदन करताना मान्यवर.\nवैभववाडी ः विधवा प्रथा निमुर्लन होण्यासाठी सध्या गावागावांत विविध उपक्रम राबविले जात असून रविवारी (ता.१४) पंचायत समिती आणि मांगवली ग्रामपंचायतीने विधवा महिलेच्या हस्ते ध्वजवंदन करून एक कौतुकास्पद पाऊल टाकले. या स्तुत्य निर्णयाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. विध��ा अनिष्ट प्रथांचे निर्मुलन होण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेक गावांनी यापूर्वी विधवा प्रथांना तिलांजलीचा निर्णय घेतला आहे. समाजात असलेल्या अनिष्ट प्रथा नाहीशा व्हाव्यात, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मांगवली ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत आणि शाळा या दन्ही ठिकाणी विधवांच्या हस्ते ध्वजवंदन करीत इतर गावांसमोर कौतुकास्पद पायंडा घातला आहे. याशिवाय पंचायत समितीनेही विधवा महिलेच्या हस्ते ध्वजवंदन केले.\nदेवगड ः येथील पंचायत समितीच्यावतीने देवगड ते किल्ले विजयदुर्ग अशी दुचाकी फेरी काढण्यात आली होती. यामध्ये प्रभारी गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ द���ण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y90921-txt-ratnagiri-20220827115937", "date_download": "2022-09-25T19:50:55Z", "digest": "sha1:NOCX7LIRIYXSZCLLEW7YL52Q6XZ4GNGF", "length": 14971, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक | Sakal", "raw_content": "\nगणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक\nगणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे मंत्र्यांकडून कौतुक\nः रत्नागिरी ः गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे कौतुक करताना उद्योगमंत्री उदय सामंत.\nरत्नागिरी ः संगमेश्वर तालुका तायक्वॉंदो अॅकॅडमी आयोजित जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धेतील यशाबद्दल रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वॉंदो क्लबच्या खेळाडूंचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी दौऱ्याप्रसंगी हार्दिक अभिनंदन केले. देवरूख येथे आयोजित क्युरोगी स्पर्धेत दुसरा तर पुमसे स्पर्धेत तिसरा सांघिक क्रमांक मिळवत रत्नागिरी तालुक्याने घवघवीत यश संपादन केले. गणराज तायक्वॉंदोचे १५ खेळाडू सहभागी झाले. क्युरोगी म्हणजे फाईट प्रकारात स्पेशल, सबज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर आणि सीनिअर अशा विविध गटात यश मिळवले. क्युरोगीमध्ये सुवर्णपदक सुरभी पाटील, केशर शेरे, स्मित कीर, रुद्र जाधव, त्रिशा मयेकर, गायत्री शेलार यांनी मिळवली. क्युरोगीमध्ये रौप्यपदक राधिका जाधव, गौरी विलणकर, प्रशांत मकवाना, प्रज्ञेश शेरे यांनी मिळवले. क्युरोगीमध्ये कास्यपदक आद्या कवितके, तनिष्क कामतेकर, उर्वी कंळबंटे, स्वानंद तुपे, आधिराज कवितके यांनी केली. या स्पर्धेत स्मित कीर सबज्युनिअर या वयोगटामध्ये बेस्ट फायटरचा किताब म्हणून सन्मानित करण्यात आले.\nरामपूर एज्युकेशन सोसायटीची आज सभा\nचिपळूण ः रामपूर एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २८) मिलिंद हायस्कूल रामपूर येथे सकाळी ११.३० वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शोकप्रस्ताव, मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी, २०२१- २२ चा ताळेबंद अहवाल सादर करणे, २०२२-२३ करिता परिक्षकांची निवड करणे, अध्यक्षांच्या अनुमतीने सभेपुढे आयत्या वेळेला येणाऱ्या इतर विषयावर चर्चा केली जाणार आहे. गणसंख्येअभावी सभा तहकूब करावी लागणारी ही सभा अर्ध्या तासानंतर त्याच ठिकाणी घेतली जाईल. त्या वेळी गणासंखेचे बंधन राहणार नाही, याची सभासदांनी नोंद घ्यावी. सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे सेक्रेटरी सदाभाई चव्हाण, सहसेक्रेटरी सुरेश साळवी यांनी केले आहे.\nकेसरूळे-हेळवाक मार्गावर खड्डेच खड्डे\nचिपळूण ः विजापूर-गुहागर रस्ता अत्यंत निकृष्ट झाला असून, प्रवासासाठी अत्यंत खराब झाला आहे. हेळवाक-केसरूळे, देववाक - प्रारण, कुंभार्ली घाट, शिरगाव-पोफळी सर्वत्र खोल खड्डे पडले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे डबकी तयार झाली आहेत. येथे अपघाताची दाट शक्यता आहे. रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून, प्रवाशांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. कुंभार्ली घाटातही काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. शासनानेही तातडीने लक्ष देऊन गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा सुखकर प्रवास होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी कोकण प्रवासी ग्रामीण विभागाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी केली आहे.\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुक���त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nखड्डा चुकवायला गेला जीव गमावून बसलाइचलकरंजी : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मुल्लाणी क\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/amit-mishra-reminds-shahid-afridi-multiple-time-retirement-announcement-over-virat-kohli-retirement-comment-aas86", "date_download": "2022-09-25T20:06:23Z", "digest": "sha1:6PVVOR3YZQQNFUUANGTIHER7TT6KIKRC", "length": 12310, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahid Afridi: विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद | Sakal", "raw_content": "\nShahid Afridi: विराटला निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या आफ्रिदीची अमित मिश्राने केली बोलती बंद\nShahid Afridi Virat Kohli Retirement : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीला निवृत्ती घेण्याचा अजब सल्ला दिला होता. आफ्रिदी म्हणाला होता की विराट कोहलीने कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना निवृत्ती घ्यायला हवी. यावर भारताचा लेग स्पिनर अमित मिश्राने शाहिद आफ्रिदीवर टीका केली आहे. अमित मिश्राने (Amit Mishra) ट्विट करून आफ्रिदीला या विषयापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.\nहेही वाचा: T20 World Cup : टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं खरं कारण आले समोर, BCCI ची चिंता वाढली\nशाहिद आफ्रिदीने भारताचा रन मशिन विराट कोहलीला योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा आग्रह केला आहे. आफ्रिदी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला की, 'तुम्ही अशा स्तरावर पोहचू नये जिथे तुम्हाला संघातून वगळण्याची वेळ येईल. याशिवाय ज्यावेळी तुम्ही कारकिर्दिच्या सर्वोच्च शिखरावर असता त्यावेळी निवृत्तीची घोषणा केली पाहिजे. मात्र असे फार कमी वेळा होते. विशेषकरून आशियाई देशातील खूप कमी खेळाडू असा निर्णय घेतात. मला असे वाटते की विराट कोहलीला ज्यावेळी निवृत्ती घ्यायची असेल त्यावेळी तो चांगल्या प्रकारे निवृत्ती घेईल. ज्या प्रकारे त्याने आपल्या कारकिर्दिची सुरूवात केली होती. त्याचप्रकारे तो आपल्या कारकिर्दिची सांगता देखील करेल.'\nआजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2022 मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nKakadu Exercise: भारताच्या NIS सातपुडा युद्धनौकाचं ऑस्ट्रेलियात शक्ती प्रदर्शनऑस्ट्रेलियातील डार्विन येथे रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलाने काकाडू युद्धाभ्यास (KAKADU-22)आयोजित केले आहे. या लष्करी सरावात NIS सातपुडा विविध पाणबुडीविरोधी युद्ध सराव, जहाजविरोधी युद्ध सराव, युद्धाभ्यास यात सहभागी झाले होते. भारतीय नौदलाने या सरावाची माहिती दिली. नौदलाने सांगितले की, या तोफा गोळी\n पाच वर्षांनंतर नितीश कुमार, लालूंनी घेतली सोनिया गांधींची भेटलोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची एकजूट सुरू असून बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे ​​सुप्रीमो नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. विरोधी एकजुटीच्या चर्चेदरम्यान\nIND vs AUS 3rd T20I Live : पॅट कमिन्सने भारताला दिला मोठा धक्का IND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. म\nहेही वाचा: Mumbai Indians : जयवर्धने, जहीरला मुंबई इंडियन्सने दिली 'जागतिक' जबाबदारी\nशाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यावर भारताचा फिरकीपटू अमित मिश्राने आपली प्रतिक्रिया दिली. ट्विट करत अमित मिश्रा म्हणाला की, 'प्रिय आफ्रिदी, काही खेळाडू हे एकदाच निवृत्ती घेतात त्यामुळे कृपा करून विराट कोहलीला या सर्व गोष्टींपासून दूर राहू दे.' अमित मिश्राने असे ट्विट करून शाह���द आफ्रिदीला एक प्रकारे चिमटाच काढला आहे. काही वृत्तानुसार शाहिद आफ्रिदीने तब्बल पाचवेळा निवृत्ती जाहीर केली होती. त्यातील चार वेळा तो निवृत्तीतून बाहेर आला होता.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-politics-ajit-pawar-criticize-shinde-fadanvis-govt-on-development-works-rjs00", "date_download": "2022-09-25T19:47:03Z", "digest": "sha1:HIRI5TO3EPVTGTCCTS57LPOINYOOH24A", "length": 12142, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "मंत्र्यांनो, कामकाजावेळी जागेवर बसा; अजित पवार | Sakal", "raw_content": "\nमंत्र्यांनो, कामकाजावेळी जागेवर बसा; अजित पवार\nशिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्यावर बोलण्याची एकही संधी न सोडणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच तासात सत्ताधाऱ्यांना सुनावले. ‘मंत्रिमंडळ आटोपशीर असूनही मंत्र्यांचे लक्ष नाही. कामकाजात जागेवर बसायचे असते. ते बसत नाहीत. हे काही चांगले नाही,’ अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर सभागृहात हल्ला केला.\nसभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक पुकारले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे विधेयक मांडण्यासाठी जागेवर उभे राहिले. मात्र, विधेयकाच्या क्रमांकात त्यांनी चूक केली. त्यानंतरच्या विधेयकाला महाजन जागेवर नसल्याचे पवार यांनी हेरले. महाजन यांच्या दोन चुका निदर्शनास आणून देत पवार यांनी थेट सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवले. अधिवेशनाच्या तोंडावर पवार हे शिंदे-फडणवीस सरकार आणि त्यांच्या आमदारांवर सडकून टीका करीत आहेत.\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रि���ंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nखड्डा चुकवायला गेला जीव गमावून बसलाइचलकरंजी : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून मुल्लाणी क\nPalm oil : पाम तेलाबद्दल जागृतीसाठी देशातील व्यापारी एकवटलेमुंबई : पाम तेलाबद्दलचे गैरसमज दूर करून आणखी मोठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी दक्षिण आशियातील पाच देशांनी मिळून एशियन पाम ऑईल अलायन्सची स्थापना केली. भारतातील तेल उत्पादक आणि व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांची अलायन्सच्या\nत्यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य करीत आहेत. अधिवेशनाच्या आदल्यादिवशी तर पवार यांनी सत्ताधाऱ्यांना मस्ती आली का, असा प्रश्न विचारला होता. त्यावरून शिंदे-फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांना फटकारले होते. सत्तेत असताना काही न करणाऱ्यांनी सल्ले देऊ नये, असे सांगत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतरही पवार यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आण��� कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/jacqueline-fernandez-summons-delhi-court-money-laundering-case-september-26-nad86", "date_download": "2022-09-25T20:12:06Z", "digest": "sha1:NMJTFB2ALVTU3YQSCE5NWEWTO7BZYAIB", "length": 12274, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Money Laundering Case : जॅकलीन फर्नांडिसला समन्स; २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश | Sakal", "raw_content": "\nजॅकलीन फर्नांडिसला समन्स; २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश\njacqueline fernandez Latest News दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टाने २०० कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) समन्स बजावले आहे. समन्समध्ये (Summons) जॅकलीनला २६ सप्टेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे.\nहेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं\nया प्रकरणाचा संबंध महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याशी आहे. अंमलबजावणी संचालनालयाने जॅकलिनला या प्रकरणी आरोपी केले आहे. जॅकलिन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी ईडीला एफडी स्वतःच्या पैशातून तयार केल्याचे सांगितले होते. बुधवारी पटियाला हाउस कोर्टाने या प्रकरणात अलीकडेच दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूर���ासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: Alia Bhatt : आलियाचे प्रेग्नेंसी लूक खूपच स्टायलिश\nजॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) पुढील महिन्यात २६ तारखेला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्याकडून खंडणी आणि मनी लाँड्रिंग केल्याचा समावेश आहे. दोघांची छायाचित्रे समोर आल्यानंतर अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्याची अफवा पसरली होती.\nहेही वाचा: धडे बाप्पाचे, २१ मार्ग यशाचे : काय आहे गणेशाच्या उपासनेचा पासवर्ड\nयाप्रकरणी जॅकलीनची एजन्सीने अनेकवेळा चौकशी केली आहे. शेवटची चौकशी जूनमध्ये झाली होती. ईडीने एप्रिलमध्ये पीएमएलए अंतर्गत अभिनेत्रीची ७.२७ कोटींहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे तपासात समोर आले होते. यामध्ये कार, महागड्या वस्तू आदींचा समावेश आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g95345-txt-mumbai-20220901033936", "date_download": "2022-09-25T20:09:48Z", "digest": "sha1:DVIUDO6U7NWXU6RVOAKAH6OZZMOQ5Y7N", "length": 10194, "nlines": 161, "source_domain": "www.esakal.com", "title": "ट्रेस पासिंगमुळे ‘हार्बर’ची सेवा विस्कळित | Sakal", "raw_content": "\nट्रेस पासिंगमुळे ‘हार्बर’ची सेवा विस्कळित\nट्रेस पासिंगमुळे ‘हार्बर’ची सेवा विस्कळित\nमुंबई, ता. १ : चुनाभट्टी ते जीटीबीनगर स्थानकांदरम्यान गुरुवा���ी दुपारी रेल्वे रूळ ओलांडतानाएका प्रवाशाला मागून येणाऱ्या लोकलने धडक दिल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याची घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेकडील लोकल वाहतूक सुमारे अर्धातास ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, घटनेची माहिती मोटरमनने रेल्वे नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर संबंधितांनी घटनास्थळी धाव घेत जखमी प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात पाठवले. त्यानंतर लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. हार्बर मार्गावर अनेक स्थानकांच्या आसपास सुरक्षा भिंत नसल्याने नागरिक अवैध पद्धतीने रेल्वे हद्दीत घुसखोरी करतात. यात रुळ ओलांडण्याचे प्रकार सर्रास घडतात.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकड���न सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/todays-latest-marathi-news-wkd22a00866-txt-pc-today-20220825094003", "date_download": "2022-09-25T20:39:55Z", "digest": "sha1:M6D3UIMAGOOEZP6XEWYUECM6E7SQFOQL", "length": 13424, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "आयटी पार्क लगतच्या गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी | Sakal", "raw_content": "\nआयटी पार्क लगतच्या गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी\nआयटी पार्क लगतच्या गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेची मागणी\nहिंजवडी, ता. २५ : अल्पावधीतच वाढलेल्या आयटी पार्क लगतच्या हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याऐवजी या गावांसाठी ‘क’ दर्जाच्या स्वतंत्र नगरपरिषदेची स्थापना करावी, अशी मागणी मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी मंगळवारी (ता. २३) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात करून सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या मागणीचा व्हिडिओ देखील आयटी पंचक्रोशीत प्रचंड व्हायरल झाला.\nमहाविकास आघाडी सरकारच्या काळात याबाबत निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे राज्यातील शिंदे-भाजप सरकारने तरी याबाबत काय तो ठोस निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत असून झपाट्याने वाढत असलेल्या आयटीतील गावांचा सुनियोजित विकास व सक्षम पायाभूत सुविधांसाठी सरकारने अधिक वेळ न घालवता ही गावे महापालिकेत समाविष्ट करावीत अन्यथा स्वतंत्र नगरपालिका अथवा नगरपरिषदेची स्थापना करावी, अशी कुजबूज देखील ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.\nगावांचा विकास आराखडा, विविध आरक्षणे व नियोजनाचा अभाव असल्याने वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतींची मोठी दमछाक होत आहे. बेकायदेशीर बांधकामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रचंड बकालपणा वाढत आहे. त्यामुळे या सरकारने समाजहित लक्षात घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. ही गावे महापालिकेत घेण्यास विरोध करून या गावांची मिळून एक स्वतंत्र नगरपरिषद किंवा ‘क’ दर्जाची नगरपालिका करा. अशी काही पुढारी व लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे\nकाही ग्रामपंचायतीचा विरोध; काहींचा हिरवा कंदील\nराज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व भाजपचे पिंपरी-चिंचवड मधील काही नेते ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत घ्यावीत म्हणून मागील पाच सहा वर्षांपासून आग्रही आहेत. तर संग्राम थोपटे यांनी येथील या भागासाठी स्वतंत्र नगरपरिषदेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला आहे. परंतु महापालिका समावेशास येथील काही ग्रामपंचायतीचा विरोध असून त्यांनी तसा ठराव देखील यापूर्वी दिला आहे. तर काही ग्रामपंचायतींनी विकास कामांना खीळ नको म्हणून महापालिका समावेशाला हिरवा कंदील दाखवला होता.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक ब��� देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-raj22b01258-txt-pd-today-20220902030741", "date_download": "2022-09-25T20:19:46Z", "digest": "sha1:DRSZ5XKEDZ34VQ4ER4GGX4L4SRXBGQAI", "length": 6709, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "राजगुरुनगर येथे दोन तरुण ठार | Sakal", "raw_content": "\nराजगुरुनगर येथे दोन तरुण ठार\nराजगुरुनगर येथे दोन तरुण ठार\nराजगुरुनगर, ता. २ : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर (ता. खेड) येथील शासकीय विश्रामगृहाजवळ शुक्रवारी (ता. २) संध्याकाळी चारच्या सुमारास रुग्णवाहिका आणि दुचाकीच्या धडकेत दोन तरुण ठार झाले. आतिश नंदकिशोर सोमवंशी (वय २२, रा. दोंदे, ता. खेड) व मयूर अशोक पवळे (वय २३, रा. चांडोली, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत.\nमंचर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका (क्र. एमएच १४ सीएल १२७५) घेऊन चालक महेश चंद्रकांत वालकोळी (रा. बोरघर, ता. आंबेगाव) हा एक रुग्ण व नातेवाईक आणि डॉ. लीला शिंदे यांना घेऊन पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात चालला होता. त्यावेळी राजगुरूनगरकडून भरधाव जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकी लांबवर फरफटत गेली. त्यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाले व मृत्युमुखी पडले. रुग्णवाहिका चालक वालकोळी व डॉ. लीला शिंदे या किरकोळ जखमी झाल्या.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d93045-txt-pune-today-20220824045627", "date_download": "2022-09-25T21:08:43Z", "digest": "sha1:E33W5DFUWKE4LDGKDAFD2N47VVS73YYA", "length": 14715, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिक्षेसह कारवार्इपासून बचाव | Sakal", "raw_content": "\nपुणे, ता. २४ : बेनामी व्यवहार (प्रतिबंध) या १९८८ च्या कायद्यात करण्यात आलेल्या बदलामुळे अनेक करदात्यांची शिक्षा आणि प्राप्तिकर विभागाकडून होणाऱ्या कारवार्इपासून बचाव होणार आहे. त्यामुळे हा बदल नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याची भावना तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\nसरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने या कायद्यात तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद असलेले कलम ३ (२) घटनाबाह्य व मनमानी आहे, असा निष्कर्ष काढत हे कलम रद्द केले आहे.\nन्यायालयाने नेमके काय म्हटले\n- बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यातील कलम ३ (२) घटनाबाह्य आणि मनमानी.\n- तीन वर्षांच्या शिक्षेची तसेच दंडाची तरतूद रद्द करण्यात आली आहे.\n- २०१६ च्या कायद्यानुसार सरकारला मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार पूर्वलक्षी असू शकत नाही.\n- जुन्या प्रकरणांमध्ये २०१६ च्या कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही.\nबेनामी मालमत्ता म्हणजे काय\nबेनामी म्हणजे अशी मालमत्ता ज्याचे पैसे एक जण भरतो, परंतु ती दुसऱ्याचे नावे असते. ज्या व्यक्तीच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते त्याला ‘बेनामदार’ असे म्हणतात आणि ती मालमत्तेला बेनामी ठरवली जाते. ज्या व्यक्तीने ती मालमत्ता विकत घेण्यासाठी पैसे खर्चले आहे तो खरा या मालमत्तेचा मालक असतो आणि ज्याच्या नावे संपत्ती असते तो नामधारी असतो.\nजप्त मालमत्ता परत कराव्या लागणार\nकलम ३ (२) या कायद्याचे काम सध्या प्राप्तिकर विभाग पाहात आहे. त्या कलमाच्या आधारे विभागाने हजारो नोटिसा करदात्यांना पाठविल्या होत्या व अनेकांच्या जमिनी, गाड्या, बंगले, कार्यालये जप्त केली होती. ते आता परत द्यावे लागणार आहेत, अशी माहिती सनदी लेखापाल डॉ. दिलीप सातभार्इ यांनी दिली.\n- ज्या करदात्यांवर एक नोव्हेंबर २०१६ पूर्वी केलेल्या बेनामी व्यवहाराबद्दल कारवाई केली जात आहे, त्यांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बेनामी संपत्तीच्या कायद्यात २०१६ मध्ये करण्यात आलेली दुरुस्ती ही पुढच्या तारखांपासून लागू होईल. आधीपासूनच्या कारवार्इ त्यात येणार नाहीत.\n- ॲड. अविनाश आव्हाड, ज्येष्ठ विधिज्ञ\nकायद्यातील तरतूद पूर्वलक्षी तारखेपासून लागू करता येणार नाही, असा नि��ाडा दिल्याने हजारो बेनामी व्यवहारात अडकलेल्या करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या डोक्यावर असणारी कारावासाच्या शिक्षेची टांगती तलवार आता दूर झाली आहे. या विभागाने आत्तापर्यंत चार हजार २०० कोटी रुपयांची बेनामी मालमत्तांना या वर्षात नोटिसा जारी केल्या आहेत. पुण्यातही अनेक करदात्यांना अशा नोटिसा मिळाल्या आहेत.\n- डॉ. दिलीप सातभार्इ, सनदी लेखापाल\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nया नवीन दुरुस्तीद्वारे कोणत्याही जुन्या व्यवहारांना आता शिक्षा करता येणार नाही. या निर्णयातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदीत समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. - ॲड. रितेश येवलेकर, सर्वोच्च न्यायालयातील वकील\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/amruta-khanvilkar-photoshoot-nsa95", "date_download": "2022-09-25T20:22:59Z", "digest": "sha1:BNMSWL56IRY2XJKOAVTFYXIP6BVOXG72", "length": 1134, "nlines": 14, "source_domain": "www.esakal.com", "title": "अमृताचे फोटो बघून वाटतेय भीती.. | Sakal", "raw_content": "अमृताचे फोटो बघून वाटतेय भीती..\nअभिनेत्री अमृता खानविलकर हिने खास फोटोशूट केले आहे.\nया फोटोमध्ये तिचा लुक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.\nकाहीशी भीतीदायक, काहीसा उद्ध्वस्त पोज देत अमृताने हे शूट केले आहे.\nअमृताच्या नाजूक अदांवर चाहते कायमच फिदा असतात.\nपण तिचा हा अंदाज पाहून मात्र चाहते बघतच राहिले आहेत.\nअसे असले तरी अमृताच्या या लुकला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2022/09/blog-post.html", "date_download": "2022-09-25T19:59:32Z", "digest": "sha1:6KO4E4HU7ZM4PW4OX4ASDASWUVHOVN2T", "length": 14421, "nlines": 57, "source_domain": "www.loksawal.com", "title": "मराठवाड्यातील मराठा समाजाच ओबीसी मध्ये समावेश करा आयोगा समोर मांडणी - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › मराठवाड्यातील मराठा समाजाच ओबीसी मध्ये समावेश करा आयोगा समोर मांडणी\nमराठवाड्यातील मराठा समाजाच ओबीसी मध्ये समावेश करा आयोगा समोर मांडणी\nप्रतिनिधी (पुणे)-मराठवाड्यातील मराठा समाजाच ओबीसी मध्ये समावेश करा अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाने १२ सप्टेंबररोजी पुणे येथे आयोजीत सुनावणीत केली आहे.\nया वेळी आयोगा समोर मराठवाड्या तील तत्कालीन पांच जिल्ह्यातील मराठा समाजाची स्थिती व मराठवाडा हा भाग आंध्रप्रदेश मधील एक भाग होता यावर मागणी करणारे किशोर गणपतराव चव्हाण यांनी आपली भुमिका मांडली व सन १९५३ला आंध्रप्रदेश राज्याचीनिर्मिती झाली होती.सन १९५३ ते १९६० सालापर्यंत मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश होता. दि.०१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस मराठवाडा विनाअट महाराष्ट्रात साम���ल झाला होता. यावेळी आयोगा समोर विविध न्यायनिवाडे, केस लॉ व संदर्भा सह सुनावणीत मांडणी अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी करतांना अनेक महत्वाच्या बाबी पुढे आणल्या व महाराष्ट्र शासनाने दि. १ऑक्टोबर १९६२ साली इतर मागासवर्गाची यादी जाहीर केली होती, त्या यादीत अनुक्रमांक १८० वर जातीची नोंद असून त्यातील १८१ या क्रमांकावर मराठवाडयातील मराठा जातीची नोंद करणे महाराष्ट्र सरकारला गरजेचे होते. पण तसे केलेले नाही. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठवाडयातील मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गात अदयापही केलेला नाही.\nमराठवाडा हा त्याच वेळेस संयुक्त महाराष्ट्रात सामील झाला नसता तर आज रोजी आंध्रप्रदेशात मराठा जातीचा समावेश ओबीसी मध्ये असल्यामुळे मराठा समाजाची नोंद इतर मागासवर्गात राहीली असती. कारण आजही आंध्रप्रदेश राज्यात मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गात आहे. मराठवाडा हा महाराष्ट्रात विनाअट सहभागी झाला. त्यावेळेस आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आलेले सर्व प्रवर्ग ज्यामध्ये प्रामुख्याने एस.सी.-एस.टी-ओ.बी.सी. प्रवर्गाला महाराष्ट्र सरकारने त्या त्या प्रवर्गात आरक्षणाच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.परंतू फक्त मराठवाडया तील मराठा जातीची इतर मागासवर्ग आरक्षणामध्ये नोंद न करुन मराठा जातीवर महाराष्ट्र सरकारने अन्यायच केलेला असल्याची बाब स्पष्ट करून आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होवून तेलंगणा राज्याची निर्मिती झाली व तेलंगणा राज्याने आंध्र प्रदेश राज्याची इतर मागासवर्गाची यादी जशीच्या तशी तेलंगणा राज्यात समाविष्ट केलेली आहे.\nबॉम्बे स्टेट मध्ये मराठा जातीचा इतर मागासवर्गात समावेश नव्हता. भाषा प्रांत वार रचनेत महाराष्ट्राचा भाग बेळगांव - निपाणी - कारवार सह तो सर्व भाग कर्नाटक राज्यात गेला. कर्नाटक राज्यात मराठा समाजाचा इतर मागासवर्गात समावेश असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात आलेल्या भागातील मराठा जातीचा इतर मागासवर्गात समाविष्ट केलेले असल्याची नोंद असल्याचे लेखी दाखल केलेल्या निवेदनात केलेली असुन मराठवाडयासह हैद्राबाद स्टेटचा काही भाग विदर्भात समाविष्ट झालेला आहे त्यात यवतमाळ जिल्हयातील तीन तालुके ज्या मध्ये पुसद-उमरखेड- महागांव यासह हैद्राबाद स्टेट मधील जो भाग महाराष्ट्रात समाविष्ट झालेला आहे\nत्यात���ल मराठा जातीचा इतर मागासवर्गात समावेश करुन १९६२ ते २०२२ पर्यंत शैक्षणिक-नौकरी विषयक अनुशेष भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाला शिफारस करण्याची सुध्दा या सुनावणी दरम्यान निवेदना व्दारे तथा अर्जाव्दारे विनंती करण्यात आली असुन आयोगास नम्र विनंती कारण्यात आली की,सदरच्या निवेदनात तथा अर्जात नमूद केलेल्या सर्व संदर्भीय बाबी आणि अर्जातील तथा निवेदनातील नमूद बाबी शिफारस करण्यास पात्र असल्यामुळे त्या अनुषंगिक शिफारशी आयोगाने राज्य शासनाकडे करावी आणि अधिकची कागदपत्रे आणि पुरावे दाखल करण्यासाठी पुढील तारीख निश्चित करावी.या वेळी प्रा.गोपाळ चव्हाण यांनी निवेदनातील भूमीकेशी सहमती दर्शवून मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय देणे कामी आयोगाने शिफारस करावी अशी विनंती केली तर या प्रसंगी मदतनीसाची महत्वपुर्ण भूमिका सचिन गावंडे, रामभाऊ जाधव पार पाडली. आयोगाच्या वतीने सुनावणी साठी अध्यक्ष न्यायमुर्ती आनंद निरगुडकर सदस्य बी.एल.सगर पाटील,लक्ष्मण हाके व इतर सदस्य उपस्थित होते.प्रदिर्घ चाललेल्या या सुनावणी च्या बाबत आयोगाचे अध्यक्ष यांनी सुचित केले की,अर्ज आयोगाने स्वीकारला असुन या अर्जातील विनंती नुसार अधिकचे म्हणणे व पुरावे देता येतील या साठी आयोगाच्या वतीने पुढील वेळ दिला जाणार आहे.याचा संदर्भ लक्षात घेता मराठवाड्या तील मराठा समाजाने त्यांचे कडे असलेले पुरावे, महसुल पुरावे व उपलब्ध कागद पत्रे आमच्या कडे जमा करावी असे आवाहन किशोर गणपतराव चव्हाण,राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.\n0 Response to \"मराठवाड्यातील मराठा समाजाच ओबीसी मध्ये समावेश करा आयोगा समोर मांडणी\"\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्र��ची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/application-for-new-atm-card-in-marathi", "date_download": "2022-09-25T19:52:59Z", "digest": "sha1:5SI7MWOP5VSCT4Y4R74FEE3YHNDLBCNS", "length": 4219, "nlines": 64, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "Application for new ATM Card In Marathi | नवीन ATM कार्ड मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nApplication for new ATM Card In Marathi | नवीन ATM कार्ड मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज\nनवीन ATM कार्ड मिळणेबाबत बँक व्यवस्थापकासअर्ज लिहा.\nहे पण वाचा :\nनवीन ATM कार्ड मिळणेबाबत बँक व्यवस्थापकासअर्ज लिहा.\n[ बँकेचे नाव ],\n[ बँक शाखेचे नाव ],\nविषय : ATM कार्ड मिळणेबाबत…\nआदरणीय सर / मॅडम,\nनमस्कार,माझे नाव [ तुमचे नाव ]. या बँकेत माझे बचत खाते आहे. माझा खाते क्रमांक [ तुमचा बँक अकाउंट नंबर ] आणि मोबाईल क्रमांक [ तुमचा मोबाईल क्रमांक ] हा आहे.\nमला माझ्या बँक खात्यातून पैसे काढण्याकरिता तसेच ऑनलाईन शॉपिंग करण्याकरिता ATM कार्ड ची गरज आहे. तरी आपण लवकरात लवकर माझे ATM कार्ड वर दिल्या गेलेल्या पत्त्यावर पाठवावे अशी मी आपणास विनंती करतो.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत.\n[ तुमचे नाव ]\n[ तुमचा पत्ता ]\n[ तुमची सही ]\nहे पण वाचा :\nदूरध्वनी सेवेची तक्रार करण्यासाठी तक्रारपत्र\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/kothimbir-thalipeeth-recipe-in-marathi", "date_download": "2022-09-25T20:43:37Z", "digest": "sha1:W65GP6OUL4GKX5L4EFHZSLTEOKY66YAJ", "length": 5776, "nlines": 61, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "कोथिंबीरचे थालीपीठ | Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्याची रेसिपी – Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi मराठीतून. माघील लेखात आपण बीटचे थालीपीठ कसे करावे ते पाहिले या लेखात आपण कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Kothimbir Thalipeeth Ingredients In Marathi आणि कोथिंबीरचे थालीपीठ बनवण्याची कृती – Kothimbir Thalipeeth Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.\nकोथिंबी��चे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kothimbir Thalipeeth Ingredients In Marathi\nकोथिंबीरचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Kothimbir Thalipeeth Ingredients In Marathi\nबाजरी पीठ २ वाटी\nगव्हाचे पीठ १ /२ वाटी\nआलं लसूण हिरवी मिरची पेस्ट १ चमचा (आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची टाकणे )\nथालीपिठं बनवन्यासाठी थोडे तेल\nसर्वप्रथम आपण गहू आणि बाजरी पीठ घेऊ त्यात तीळ, जिरे , हळद, एक छोटा कांदा बारीक चिरून टाकू आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकू व मीठ चवीनुसार टाकूया .सगळ्यात शेवटी एक वाटी कोथिंबीर चिरून,धुवून घेऊ आणि त्या वरील मिश्रणात टाकूया आणि हे सर्व मिश्रण पाणी टाकून मळून घेऊ नंतर थोडे तेल लावून मळून घेऊ व १० मिनिटे ठेऊ.\nनंतर गॅस वर तवा ठेवावा व थोडे तेल पूर्ण तव्यावर पसरावे नंतर पाणी हाताला लावून थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो तव्यावर हाताने थापावा दोन्ही बाजूने ते लालसर होईपर्यंत शेकावे, आपण ते रुमाल ओला करून त्यावर थालीपीठ मिश्रणाचा गोळा घेऊन तो थापून मग तव्यावर थालीपीठ असणारी बाजू तव्यावर टाकावी व अलगद रुमाल दोन्ही हातांनी काढून घेऊ.\nआपण हे थालीपीठ दही ,रायता ,लोणचे यासोबत खाऊ शकतो .\nनूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र | Happy New Year letter to Grandfather and Grandmother\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-rajyaseva-geography/", "date_download": "2022-09-25T21:37:11Z", "digest": "sha1:P6D5GGHHNFDOK7WZMMKE2DKZUQHDI3VE", "length": 14473, "nlines": 156, "source_domain": "missionmpsc.com", "title": "राज्यसेवा २०२१ भूगोल । MPSC Rajyaseva Geography", "raw_content": "\nमिशन राज्यसेवा २०२१ : भूगोल\nराज्यसेवा २०२१ ची तयारी करतांना खालील लेख देखील नक्की वाचा\nभूगोल विषयी सध्या कसे प्रश्न येतात व त्याचा सध्या काय Trend आहे \nभूगोलाचे प्रश्न कसे Track करता येतील\nभूगोल आणि Mapingचे महत्व\nभूगोलाचे आकृत्यावर येणारे प्रश्न\nआधी आपण Polity, Economy, History या विषयांचा आढावा घेतला. या विषयांबद्दल आपण असे म्हणू शकतो की, हे विषय Maximum लोकांना कठीण जातात, पण ‘भूगोल’ विषयी बघितले तर हा विषय Max लोकांना सोपा जातो व गेल्या काही वर्षात बघितलं तर या विषयाला येणारे प्रश्न अधिक सोपे होत चालले आहेत.\nराज्यसेवा २०२१ ची तयारी करतांना खालील लेख देखील नक्की वाचा\nराज्यसेवा २०२१ मास्टर प्लॅन\nराज्यसेवा २०२१ : राज्यशास्त्र\nराज्यसेवा २०२१ : अर्थशास्त्र\nराज्यसेवा २०२१ : इतिहास\n१) महाराष्ट्र, भारत, जग\n२) Physical, Social, Economic, भूगोल महाराष्ट्र, भारत आणि जगाचा\nभूगोल या विषयाच्या Syllabus चा विचार केल्यास व याविषयी आलेल्या प्रश्नांना Link केल्यास आपल्याला लक्षात येते की, भूगोल विषयावर येणारे प्रश्न हे या दिलेल्या Syllabus वरच येतात. फक्त यात एक गोष्ट आहे. या प्रत्येक Point मध्ये जवळ-जवळ १० Topics असतात ज्यावर प्रश्न विचारले जातात.\nभूगोल विषयी सध्या कसे प्रश्न येतात व त्याचा सध्या काय Trend आहे \nया विषयावर गेल्या वर्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले आहेत. आणि त्यांचे विभाजन कसे आहे ते खालील chart मध्ये दिले आहे.\nआधी जुन्या Que Paper चे Analysis करून हा वरील chart तयार केला आहे. यात फक्त तुम्हाला मेहनत घ्यायचे गोष्ट म्हणजे त्यात Topic वर प्रश्न कशा पद्धतीने व नेमका कोणत्या मुद्यांवर विचारले गेले आहेत ते स्वतः सुद्धा बघून घेण्याची गरज आहे,\nTrend बघण्याआधी आपण विद्यार्थी काय चूक करतात भूगोल विषयी ते बघू. विद्यार्थाना असे वाटते की, राज्याची परीक्षा आहे. म्हणजे महाराष्ट्र भूगोल विषयी प्रश्न येतीलच पण एकावेळेस वरील chart बघा तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. या लेखात पुढे आपण आणखी सखोल या विषयी बघू.\nसाधारण १३ प्रश्न हे या विषयावर कमी जास्त करून प्रत्येक वर्षाला येत आहेत.\nभूगोलाचे प्रश्न कसे Track करता येतील\nभूगोल या विषयीचे प्रश्न कोठून येत आहेत. हे शोधण ईतर कोणत्याही विषयापेक्षा खूप जास्त सोपे आहे. भूगोलाचे मुख्य घटक आहेत त्यानुसार हा विषय बघू\n१) महाराष्ट्र भूगोल = यावर २०१९ ला ३ प्रश्न आले आहे. आणि तेही अगदी मोजका अभ्यास असताना सुद्धा बरोबर येतील असे होते. त्याआधी फक्त २ प्रश्न तेही २०१५ आणि २०१६ ला आले आहेत. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करा पण मोजका आणि ठरवून. अभ्यास केला तर अधिक फायदा होईलच.\n२) भारत = या घटकासाठी २०१९ आणि २०१८ ही वर्षे सॊडली तर प्रत्येक वर्षी चांगल्या संख्येने प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करताना भारताचा भूगोल आणि त्यातल्या त्यात भारताच्या प्राकृतिक भूगोलावर अधिक भर देणे गरजेचे ठरते.\n३) जग = या घटकावर काही प्रमाणात Random प्रश्न येतात आणि ते सरासरी ३-४ असतात. आणि यावर येणारे Max Ques हे GK Type असतात, Current related.\n४) प्राकृतिक भूगोल = हा आत्तापर्यंतचा भूगोलाचा सर्वात जास्त प्रश्न आलेला घटक आहे.\nआणि इतिहास विषयाशी फक्त या घटकाची ‘प्राकृतिक भूगोल’ तुलना केली तर इतिहासापेक्षा कमीत कमी १/२ (Half) प्रश्��� म्हणजे ६-७ आणि इतिहासाच्या एकूण अभ्यास क्रमाच्या फक्त १० टक्के अभ्यासक्रम यावरून आपण या घटकाला किती महत्व द्यावे ते समजते.\n1. 5 वी ते 12 वी पाठ्यपुस्तके\n2. भारताचा भूगोल- मजीद हुसेन / डॉ अनिरुद्ध केसागर / दीपस्तंभ प्रकाशन\n3. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी / के. ए. खतीब / दीपस्तंभ प्रकाशन\n4. जगाचा भूगोल – मजीद हुसेन\n5. Geography थ्रू मॅप्स – के सिद्धार्थ\nभूगोल आणि Mapingचे महत्व\nMpsc च्या परीक्षेत १ किंवा २ प्रश्न, कधी कधी Direct Map वर येतात पण आपल्याला Mapचे महत्व तितकेच नाही. प्राकृतिक भूगोलाचे काही प्रश्न सोडून दिले तर उरलेले 5 ते 7 प्रश्न सोडण्यासाठी आपण Map चा अभ्यास आधी केलेला असला पाहिजे.\nफक्त रटाळ, कंटाळवाणी पुस्तके वाचून आपण GS च्या इतर सर्व विषयांचा अभ्यास करून Bore होतो. तर अशा वेळी Maps चा अभ्यास करा. मागच्या लेखातही आपण पहिले – प्राचीन इतिहास या घटकांचा अभ्यास करतांना सोबत नकशाचा वापर करता येतो. त्यामुळे परीक्षेत उत्तर देतांना मदत होते.\nभूगोल विषयाचा अभ्यास करताना आपण फक्त MapReading करून भागू शकत नाही. आपल्याला त्यासोबतच काही पुस्तके & Theory वाचावाच लागेल. Map Reading केल्याने आपण वाचलेली theory आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहील.\nभूगोलाचे आकृत्यावर येणारे प्रश्न\nमागील काही वर्षात आकृत्यांवर प्रश्न येण्यास सुरवात झाली आहे. सध्या प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या आकृत्यांवर आधारित येत आहेत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आकृत्या काही अगदी विचत्र ठिकाणून आणलेले नसतात. आम्ही सौदी सरांच्या पुस्तकात या आकृत्या जशाच्या तशा बघितल्या आहेत. त्यामुळे Theory वाचताना सोबतच्या आकृत्यांवर ९० टक्के लक्ष ठेवा प्रश्न याचच Chances आहेत.\nलेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.\nSBI PO : भारतीय स्टेट बँकेत 1673 पदांसाठी मेगाभरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी…\nSSC CGL : कर्मचारी निवड आयोगतर्फे 20,000 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स..\nभारतीय हवामान विभागात नोकरीची संधी.. 165 रिक्त पदांसाठी भरती\nसंतू गंगाधर शिनगर says:\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4", "date_download": "2022-09-25T21:50:35Z", "digest": "sha1:IO4BDKILIKUVEVECUMDK7YPQXPBJVOKS", "length": 16271, "nlines": 489, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारत - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ९१ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ९१ उपवर्ग आहेत.\nभारत सूची‎ (१ क, १ प)\nअंदमान आणि निकोबार द्वीपसमूह‎ (६ क, १८ प)\nभारतातील अणुविद्युत केंद्रे‎ (३ प)\nभारतातील अभयारण्ये‎ (२ क, २४ प)\nभारताची अर्थव्यवस्था‎ (८ क, २८ प)\nभारतातील आयोग‎ (१ क, ४ प)\nभारताचा इतिहास‎ (३२ क, १४२ प)\nभारतातील इमारती व वास्तू‎ (१० क, ४ प)\nभारतातील कंपन्या‎ (१६ क, ३४ प)\nभारतातील कररचना‎ (१ क, १६ प)\nभारतीय कला‎ (६ क, ४ प)\nभारतामधील कामगार चळवळी‎ (२ क)\nभारतातील कायदे‎ (७ क, ६८ प)\nभारतातील किल्ले‎ (१० क, ३८ प)\nभारतीय क्रिकेट‎ (२० क, ३८ प)\nभारतातील खिंडी‎ (२ प)\nभारतीय खेळ‎ (२ क, ८ प)\nभारतीय ग्रँडमास्टर‎ (१ क, ९ प)\nभारतातील जनगणना‎ (७ प)\nभारतीय टपाल सेवा‎ (२ प)\nभारतीय तत्त्वज्ञान‎ (१ क, ५ प)\nभारतातील तारांकित होटेले‎ (३ क)\nद ग्रेटेस्ट इंडियन‎ (११ प)\nभारतातील दूरचित्रवाणी वाहिन्या‎ (२ क, २ प, १ सं.)\nभारतातील धर्म‎ (२ क, ३ प)\nभारतातील धबधबे‎ (१६ क, ३ प)\nभारतातील धरणे‎ (५ क, ८० प)\nभारतीय धर्म‎ (६ क, ८ प)\nभारतामधील नाट्यसंस्था‎ (१ क)\nभारतीय लोकांच्या नामसूची‎ (१ प)\nभारतामधील नियतकालिके‎ (३ प)\nभारतीय न्यायव्यवस्था‎ (४ क, ३ प)\nभारताचे परराष्ट्रीय संबंध‎ (५ क, ६ प)\nभारतातील पर्यटन‎ (४ क, ३ प)\nभारतीय पुरस्कार‎ (७ क, २७ प)\nप्रसार भारती‎ (१ क, ४ प)\nभारतातील प्रांत‎ (१ क, २ प)\nभारतीय फुटबॉल क्लब‎ (२ क, ९ प)\nभारतातील बंदरे‎ (१ क, ६ प)\nभारत सरकार‎ (२२ क, ५६ प)\nभारताची संविधान सभा‎ (२ क, ३ प)\nभारतातील आंतर-राज्य तंटे‎ (२ प)\nभारतातील क्रिकेट स्पर्धा‎ (३ क, ८ प)\nभारतातील खेळ‎ (५ क, ५ प)\nभारतातील गावे‎ (६ क, १ प)\nभारतातील जागतिक वारसा स्थाने‎ (३७ प)\nभारतातील धार्मिक स्थळे‎ (८ क)\nभारतातील निवडणूक आयोग‎ (१ क)\nभारतातील पुतळे‎ (१ क, ७ प)\nभारतातील प्रतिष्ठाने‎ (१ क, १ प)\nभारतातील भ्रष्टाचार प्रकरणे‎ (३ प)\nभारतातील शहरे व नगरे‎ (रिकामे)\nभारतातील सर्वेक्षणे‎ (१ क, १ प)\nभारतातील सार्वजनिक सुट्ट्या‎ (१ क, ८ प)\nभारतामधील खेळ‎ (३ प)\nभारतीय चळवळी‎ (६ क, २ प)\nभारतीय प्र��िवार्षिक दिनपालन‎ (४ क, ९ प)\nभारतीय सम्राट‎ (१ क, ६ प)\nभारतामधील भाषा‎ (१६ क, ५९ प)\nभारताचा भूगोल‎ (९ क, १४ प)\nभारतामधील भूकंप‎ (१ क)\nभारताची भौगोलिक रचना‎ (५ क, २ प)\nभारतामधील मंदिरे‎ (६ क, ३ प)\nभारतातील मशिदी‎ (२ प)\nभारतातील राजकारण‎ (२२ क, ४६ प)\nभारतातील राष्ट्रीय उद्याने‎ (६३ प)\nभारताची राष्ट्रीय प्रतीके‎ (२ क, ३ प)\nभारतातील राष्ट्रीय मानके‎ (१ क)\nभारतातील लेणी‎ (४ क, १ प)\nभारतामधील वाहतूक‎ (६ क, २ प)\nभारतातील वित्तसंस्था‎ (५४ प)\nभारतविद्या‎ (१ क, ३ प)\nभारतामधील वृत्तपत्रे‎ (३ क, १६ प)\nभारतीय व्यक्ती‎ (१४ क, २१ प)\nभारतातील शहरे‎ (३३ क, १४ प)\nभारतामधील संघटना‎ (४ क, २ प)\nभारतातील संरक्षित जैविक क्षेत्रे‎ (३ प)\nभारतातील संरक्षित वनक्षेत्रे‎ (७ प)\nभारतीय संविधान‎ (२ क, २३ प)\nभारतातील संशोधन‎ (१ क, १ प)\nभारतीय संस्कृती‎ (२१ क, ७१ प)\nभारतीय संस्था‎ (७ क, ८ प)\nभारतातील शैक्षणिक संस्था‎ (११ क, १६ प, १ सं.)\nभारतीय समाज‎ (११ क, १० प)\nसम्राट अशोक‎ (१ क, १६ प)\nभारत साचे‎ (६ प)\nभारतीय मार्गक्रमण साचे‎ (४ क, ४८ प)\nभारतीय साहित्य‎ (४ क, ११ प)\nभारताचे सैन्य‎ (१४ क, ४२ प)\nभारतीय सैन्य‎ (५१ प)\n२०१९ मधील भारत‎ (१ प)\nएकूण ५६ पैकी खालील ५६ पाने या वर्गात आहेत.\nइ.स. २०१७ मध्ये भारत\nखपानुसार भारतीय वृत्तपत्रांची यादी\nभारतीय नोबेल पारितोषिक विजेते\nभारत राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ\nभारताच्या राजदूतांचे संपर्क कार्यालय, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया\nभारतातील बोलीभाषांची राज्यनिहाय यादी\nभारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव\nसर क्रीक सीमारेषा वाद\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nसंयुक्त राष्ट्र सदस्य देश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/333/", "date_download": "2022-09-25T21:01:08Z", "digest": "sha1:4ZKHYMLZGYRZ7XAK2WKLKMLP75ESAA2B", "length": 5824, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त, तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर - Public", "raw_content": "\nअक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त, तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर\nजिल्हयातील धडगांव नंतर आज अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तर तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.\nजिल्हयात काही दिवसांपुर्वी धडगांव तालुका कोरोनामुक्त झाला होता.आज परत अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार ३५ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३७ हजार ६५९ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी ३६ हजार ६६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ९४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्हयातील २१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. या तालुक्यात दाखल असलेला कोरोनाचा अखेरचा एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. सद्यस्थितीत नंदुरबार तालुक्यात ३२, शहादा व तळोदा तालुक्यात प्रत्येकी ४ व नवापूर तालुक्यात ८ अशा एकुण ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धडगाव तालुक्यात गेल्याच आठवडयात कोरोनामुक्त झाला होता. तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.\nमहिलांनी कायदा समजून घ्यावा: साईनाथ सारंग\n१०० टक्के लसीकरण करणारी खेतिया नगरपरिषद मध्यप्रदेशात प्रथम\n१०० टक्के लसीकरण करणारी खेतिया नगरपरिषद मध्यप्रदेशात प्रथम\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/28579", "date_download": "2022-09-25T21:58:14Z", "digest": "sha1:TJFLH2PPDILLYZDGC552AKAHEIOW2AQP", "length": 4075, "nlines": 71, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वैद्य. : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आह���.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वैद्य.\nमी आणि माझे डॉक्टर\n'डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो' असं कोण म्हणत' असं कोण म्हणत तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी 'प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.' या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या, तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, 'याला काय माहित आमचे डॉक्टर तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी 'प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.' या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या, तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, 'याला काय माहित आमचे डॉक्टर' हे अगदी खरं आहे. पण तुमचे नसले तरी, मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका.\nRead more about मी आणि माझे डॉक्टर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/gold/", "date_download": "2022-09-25T21:43:38Z", "digest": "sha1:DGNQMY5YJJE2C2NKOI2DX3CBHOQGJSVQ", "length": 7477, "nlines": 140, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "gold Archives - Kesari", "raw_content": "\nआशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सुधा सिंग निवृत्त\nनवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणारी ऍथलीट रायबरेली एक्सप्रेस सुधा सिंगने निवृत्ती जाहीर केली....\nनागपूर : गेल्या वर्षी गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत 16 वर्षे मुलांच्या 80 मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णपदक जिंकणार्‍या संदीप गोंडने भोपाळ...\nनरेंद्र गिरींच्या खोलीत सापडले 3 कोटी रुपये; 50 किलो सोने\nप्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महेंद्र नरेंद्र गिरी यांच्या खोलीत 3 कोटी रुपये रोख, 50 किलो सोने यासह विविध वस्तू आढळल्या होत्या....\nईडीच्या छाप्यात ४३१ किलो सोने जप्‍त\nदिल्‍लीत सराफ कंपनीचे ७६१ लॉकर नवी दिल्‍ली : कर्ज काढून बँकेची फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने...\nईडीकडून ९१ किलो सोने जप्त\nमुंबई : सक्तवसुली संचालनालयाने मु���बईत छापा टाकून 91 किलो 500 ग्रॅम सोने आणि 340 किलो चांदी जप्त केली आहे. मेसर्स रक्षा बुलियन...\nहरयाना, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्राच्या खेळाडूंना सुवर्णपदके\nपुणे : महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने आणि तायक्वांदो फेडेरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मास्टर किराश बहेरी वर्ल्ड तायक्वांदो कॉर्डिनेटर फॉर इंडिया...\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/mukesh-tekwani-withdraws-complaint-against-vinod-deshmukh-10238/", "date_download": "2022-09-25T20:05:47Z", "digest": "sha1:BQFXFLKUBVEGEHXWS43HLLL4BKGOAJI5", "length": 5701, "nlines": 98, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "विनोद देशमुखांविरुद्ध धमकीची तक्रार टेकवानींनी घेतली मागे | Jalgaon Live News", "raw_content": "\nविनोद देशमुखांविरुद्ध धमकीची तक्रार टेकवानींनी घेतली मागे\n शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक मुकेश टेकवानी यांनी राष्ट्रवादीचे विनोद देशमुख यांच्याविरुद्ध धमकी आणि शिवीगाळ केल्याची तक्रार रामानंद नगर पोलिसात दिली होती. दरम्यान, टेकवानी यांनी अर्ज देत सदर प्रकार गैरसमजुतीतून झाला असून तक्रार मागे घेतली आहे.\nदि.२५ मे रोजी व्यावसायिक मुकेश टेकवानी यांनी विनोद देशमुख यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात तक्रार देत धमकी दिल्याची आणि शिवीगाळ केल्याची तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nदरम्यान, मुकेश टेकवानी यांनी दि.३१ मे रोजी रामानंद नगर पोलिसात लेखी अर्ज दिला असून माझा आणि विनोद देशमुख यांच्यात कोणताही वाद झाला नसून सदर प्रकार गैरसमजातून झाला असल्य��चे सांगत तक्रार मागे घेतली आहे. तसेच पोलीस प्रशासन आणि विनोद देशमुख यांना झालेल्या मनस्तापाबद्दल क्षमा देखील मागितली आहे.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nin गुन्हे, जळगाव शहर\nपत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.\nपाचोरा-भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर\nधक्कादायक : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन चिमुकल्यांना पळविले\nसावदा येथील दोन पतसंस्थानचे कार्यालयास नगरपालिकेतर्फे सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-25T20:31:34Z", "digest": "sha1:XSYQKOMUHAQCN3SVCTPDEJYWI3ZFLDSP", "length": 13191, "nlines": 89, "source_domain": "metronews.co.in", "title": "अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रदीपशेठ गांधी मार्ग नामकरण सोहळा संपन्न. - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nअहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रदीपशेठ गांधी मार्ग नामकरण सोहळा संपन्न.\nअहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने कोहिनुर ते इमारत कंपनी या रस्त्याचा प्रदीपशेठ गांधी मार्ग नामकरण सोहळा महापौर मा.सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली मा.आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप , मा.श्रीमती निताताई प्रदीपजी गांधी यांचे शुभ हस्ते आणि उपमहापौर मा.श्री.गणेश भोसले,\nसभागृह नेता मा.श्री.अशोक बडे महिला बालकल्याण समितीच्या सभापती मा.सौ.सौ.पुष्पाताई बोरुडे,उपसभापती मा.सौ.मीनाताई संजय चोपडा,माजी महापौर,सौ.सुरेखाताई कदम, मा.श्री.आण्णाशेठ मुनोत, मा.सुमतीलाल कोठारी मा.उपायुक्त श्री.श्रीनिवास कुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले . यावेळी बोलताना आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप म्हणाले की अहमदनगरच्या सामाजिक,सांस्कृतिक,धार्मिक क्षेत्रात स्व.प्रदीपशेठ गांधी यांचे कार्य निस्वार्थ होते.त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीने पुढे चालवावा,महान विचारांच्या व्यक्तींचे नावे रस्त्यांना,वास्तूंना देण���यामागे हाच हेतू असतो की त्यांचे विचार चिरंतन स्मरणात राहावेत.आजचा कार्यक्रम उत्साहाचा आहे कारण स्व.प्रदीपशेठ उत्साही व्यक्तीमत्व होते.\nयावेळी बोलताना महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या की स्व.\nप्रदीपशेठ गांधी यांच्या विचारांची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी,पहिल्याच सभेत नामकरण प्रस्ताव मंजूर केला कारण महान व्यक्तिमत्व हा शहराचा ठेवा असतो तो जपणे महापालिकेचे काम आहे.\nउपमहापौर मा.श्री.गणेश भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की शहराचे पर्यावरण अबाधित राहावे यासाठी आम्ही आयोजित केलेल्या प्रत्येक वृक्षारोपण उपक्रमात स्व.प्रदीपशेठ हक्काने हजर राहत असत शिवाय गेली पंधरा वर्षे न चुकता वृक्षारोपण कामा साठी ते आर्थिक मदत करीत.त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून शहरातील उद्यान अथवा मोठ्या वास्तूला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणीही श्री.गणेश भोसले यांनी केली.\nमा.श्री.नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले की नावासाठी स्व.प्रदीपशेठ यांनी कधीच काम केले नाही.विदेशात पाहिलेल्या सर्व उत्तम गोष्टी आपल्या शहरात असाव्यात हे त्यांचे स्वप्न होते,गरजू,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांनी मोठी मदत केली आहे.शहर स्वच्छ असावे,उद्याने,शिल्प असावेत हे त्यांचे स्वप्न आपण पूर्ण करू.\nप्रास्तविक भाषणात रसिक ग्रुप चे अध्यक्ष मा.श्री.जयंत येलूलकर म्हणाले की स्व.प्रदीपशेठ गांधी अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते.अहमदनगर शहराची ओळख झालेला पाडवा महोत्सव हा स्व.प्रदीपशेठ यांच्या सहकार्याशिवाय होऊच शकला नसता.आपल्या शहराची सांस्कृतिक, अध्यात्मिक,सामाजिक वाटचाल अधिक गतिशील असावी यासाठी त्यांनी कायम आग्रही भूमिका निभावली त्यांच्या विचारांना,त्यांच्या कार्याला जतन करण्याचे काम पुढील काळात करू अशी ग्वाही श्री.येलूलकर यांनी दिली.\nकार्यक्रमाच्या सुरवातीला नामकरण फलकाचे मा.आ.श्री.संग्राम भैय्या जगताप,मा.श्रीमती निताताई गांधी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून लोकार्पण करण्यात आले.सर्व मान्यवरांचा यावेळी श्री.नंदकिशोर आढाव,श्री.सागर कायगवकर, श्री.बाळासाहेब नरसाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सूत्र संचालन श्री.निनाद तथा प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार माजी नगरसेवक मा.श्री.संजय चोपडा यांनी मानल��. कोहिनुर ते इमारत कंपनी रस्त्याचे नामकरण व्हावे यासाठी माजी महापौर मा.सौ.सुरेखाताई कदम,मा.उपसभापती सौ.मीनाताई चोपडा,रसिक ग्रुपचे अध्यक्ष मा.श्री.जयंत येलूलकर मा.श्री.संजय चोपडा यांनी महापालिकेत पाठपुरावा केला .\nकार्यक्रमास राष्ट्रवादीचे मा.प्रा.श्री.माणिक विधाते, महापालिका शहर अभियंता मा.श्री.सुरेश इथापे,अभियंता मा.श्री.श्रीकांत निंबाळकर, मा.श्री.अश्विन गांधी,सौ.श्वेता गांधी,श्री.किशोर मुनोत,श्री.मोहनशेठ मुनोत,श्री.ग्यानशेठ झंवर,श्री.पियुष मुनोत,श्री.चंद्रकांत पालवे,श्री.श्रीकांत मांढरे,श्री.नवनाथ वाव्हळ,श्री.सुदर्शन कुलकर्णी, महापालिका प्र. प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान व स्व.प्रदीप गांधी यांचा मित्र परिवार, व्यापारी वर्ग,तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके आणि सुंदर करण्यात आले होते.\nकोणतेही क्षेत्र निवडा, पण आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा\nजवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारे दोघे जेरबंद\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/09/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T21:47:30Z", "digest": "sha1:VUQ6IV7CF6XIWQNZRXG7LGUNBNCFXLF6", "length": 6163, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आयफोन १४ ची एन्ट्री आणि या आयफोन्सनी घेतली एग्झीट - Majha Paper", "raw_content": "\nआयफोन १४ ची एन्ट्री आणि या आयफोन्सनी घेतली एग्झीट\nतंत्र - विज्ञान, मोबाईल, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आयफोन ११, आयफोन १२ मिनी, आयफोन १४, बंद / September 9, 2022 September 9, 2022\nअॅपलने आयफोन १४ सिरीज लाँच केल्यानंतर लगोलग मोठा निर्णय घेऊन आयफोन ११, आयफोन १२ मिनीची विक्री त्यांच्या अधिकृत स्टोर्स मध्ये बंद केली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या आणखी एका निर्णयाने बाजारात हलचल निर्माण झाली आहे. कंपनीने आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्सची विक्री वाढावी म्हणून आयफोन १३ प्रो आणि मॅक्स फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन १४ मिनी लाँच केलेलाच नाही. आणि आयफोन १२ मिनीची विक्री बंद केल्याने आता ग्राहकांना आयफोन १३ मिनीचाच पर्याय उपलब्ध आहे.\nनवा फोन बाजारात येताच जुनी मॉडेल्स बंद करण्याची पद्धत अॅपल मध्ये आहेच. यापूर्वी सुद्धा असे निर्णय घेतले गेले आहेत. मात्र अॅपलच्या नव्या मॉडेल्स मध्ये यंदा महत्वाचे बदल केले गेले आहेत. आयफोन १४ प्रो आणि मॅक्स येताच भारतीय बाजारात आयफोन १३च्या किमती लाँचिंग वेळच्या किमतीपेक्षा १० हजारांनी कमी झाल्या असून हा फोन आता ६९९०० रुपयात मिळतो आहे.\nगतवर्षी आयफोन एक्सआर रिटायर केला गेला होता यंदा आयफोन ११ रिटायर केला गेला आहे तसेच आयफोन १२ मिनी रिटायर केला गेला आहे. अर्थात अॅपलच्या अधिकृत स्टोर्स मध्ये हे फोन विकले जाणार नसले तरी अन्यत्र ऑनलाईन विक्री मध्ये ग्राहक ते खरेदी करू शकतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Mosambi_800ExtraPerTon.html", "date_download": "2022-09-25T21:49:16Z", "digest": "sha1:SYA2MPNOYBI73LCAS35SUI4DJAGCIT6K", "length": 4845, "nlines": 42, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी - आमची मोसंबी जास्त गोड म्हणून टनाला ६०० ते ८०० रू. भाव अधिक", "raw_content": "\nआमची मोसंबी जास्त गोड म्हणून टनाला ६०० ते ८०० रू. भाव अधिक\nश्री. रामराव देशमाजी पवार\nआमची मोसंबी जास्त गोड म्हणून टनाला ���०० ते ८०० रू. भाव अधिक\nश्री. रामराव देशमाजी पवार,\nमु. सायाळ, पो. कोरेगाव, ता. लोहा, जि . नांदेड\nमोसंबीची २५०० झाडे असून त्याला इतर कोणतीही रासायनिक खते न वापरता फक्त कल्पतरू सेंद्रिय खत वापरून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे औषधांची फवारणी केली. प्रथम बहार फुटताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे बहार चांगला फुटला, नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनरची दुसरी फवारणी केल्यामुळे गुंडीगळ झाली नाही. त्यानंतर फळे लिंबू आकाराची असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ७५० मिली २०० लिटर पाण्यातून फवारणी केली आणि चिकू आकाराची फळे असताना थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. या फवारण्यांमुळे फुगवण अतिशय चांगली होऊन फळांचा टिकाऊपणा (किपींग क्वॉलिटी) वाढल्याचे आम्ही अनुभवले. उत्पन्न अधिक मिळतेच शिवाय मालाचा दर्जाही चांगला असल्यामुळे इतरांपेक्ष भावही जादा मिळतो. याचा अनुभव मागील आठवड्यात नागपूर मार्केटला आला. तेथे मोसंबीचा ५ हजार ते ५२०० रू. /टन भाव असतान आमची मोसंबी ५८०० रू./टन भावाने विकली गेली. याला एकमेव कारण ठरले ते म्हणजे डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने मोसंबी चमकदार अधिक गोडीची होती. त्यामुळेच ६०० -८०० रू./टन भाव आम्हाला जादा मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/tmc", "date_download": "2022-09-25T20:48:35Z", "digest": "sha1:USNUXF274NJ74TV3JXFVBZ4QLMNYPJLP", "length": 9045, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "TMC Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकाँग्रेस-तृणमूलला संसदीय समितीचे अध्यक्षपद सोडावे लागणार\nनवी दिल्लीः काँग्रेस व तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांवर संसदेतील एकेक स्थायी समितींचे अध्यक्षपद सोडण्याची वेळ आली आहे. संसदेतील विविध विषयांच्या स्थायी ...\nद्रौपदी मुर्मू विरुद्ध यशवंत सिन्हा की ममता विरुद्ध सोनिया\nकाही आठवड्यांच्या संभ्रमानंतर आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. निकाल जवळपास निश्चित असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आता भारतीय जनता पक्षाच्या द्रौपद ...\nआठ राष्ट्रीय पक्षांचे उत्पन्न १३७३.७८ कोटी, भाजपचा वाटा ५५ टक्के\nअसोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स, या निवडणूक सुधारणांसाठी काम करणार्‍या संस्थेने म्हटले आहे की भाजपने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७५२.३३ कोटी रुपयांचे ...\nअसामान्य राजकीय परिस्थितीवर विरोधकांची सामान्य प्रतिक्रिया\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 June 8, 2022 10:48 pm\nसत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या दोन अधिकृत प्रवक्त्यांनी प्रेषितांबद्दल केलेल्या टिप्पणीवर आंतरराष्ट्रीय स्तरांवर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे नरेंद्र ...\nमहिला आरक्षण विधेयकासाठी तृणमूल आग्रही\nनवी दिल्लीः दोन दशकाहून अधिक काळ रखडलेले महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत नव्याने मांडण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेसने घेतला असून तशी नोटीस पक्षाने राज्यस ...\nप. बंगाल ८ जणांचे हत्याकांड; तृणमूलच्या नेत्याला अटक\nनवी दिल्लीः गेल्या आठवड्यात बिरभूम जिल्ह्यातील ८ जणांना जिवंत जाळण्याच्या प्रकरणावरून केंद्र सरकार व प. बंगाल सरकार यांच्यामधील तणाव वाढला असताना गुरु ...\nप्रिय ममता बॅनर्जी, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी, ३० ऑक्ट ...\nसर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात यावेः ममता\nमुंबईः प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येथे भेट घेतली. ...\nराज्यसभेचे १२ खासदार निलंबित\nनवी दिल्लीः मोदी सरकारने वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेतले होते, या निर्णयावर चर्चा व्हावी अशी भूमिका सर्व विरोधी पक्षांनी घेतल्याने या मुद्द्यावरू ...\nमेघालयात काँग्रेसला खिंडार; १२ आमदार तृणमूलमध्ये दाखल\nनवी दिल्लीः मेघालय काँग्रेसमधील १७ आमदारांपैकी १२ आमदारांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरात राज्याचे माजी मुख्यमंत्री मुकुल सं ...\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे �� जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-9%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3/", "date_download": "2022-09-25T20:54:06Z", "digest": "sha1:PGOBN5DXEIEJRV2FCRSMNZ2NTLHXMAFT", "length": 9530, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "प्रभाग क्र.9च्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nप्रभाग क्र.9च्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ\nगेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत भाजपाचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या काळात केंद्र शासनच्यावतीने विविध योजना नगर शहरात राबविण्यात आल्या. अमृत योजना, उड्डाणपुल यासारखी मोठी कामे झाल्याने शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे. अशीच कामे यापुढेही होणार आहेत, 2023 साली होणार्‍या महानगरपालिकाच्या निवडणुकीत भाजपा सर्व जागा स्वतंत्रपणे लढवून सत्ता मिळवेल. याची सुरुवात या पोटनिवडणुकीत होणार आहे. या प्रभागातील नागरिक सुज्ञ असून, विकास कोणी केला ते चांगल्या पद्धतीने माहित असल्याने ते भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी या विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवारांस निवडून देतील, असा विश्वास आहे. या उमेदवारास पक्षासह आपण सर्वोतोपरि मदत करणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.\nप्रभाग क्र.9च्या पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार प्रदीप परदेशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ खा.डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, अ‍ॅड.अभय आगरकर, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, कॅन्टों.बोर्ड उपाध्यक्ष वसंत राठोड, अ‍ॅड.विवेक नाईक, तुषार पोटे, महेश नामदे, नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दहिंडे, अजय चितळे, सुरेखा विद्ये, शुभांगी साठे, अंजली वल्लाकट्टी, संतोष गांधी, कालिंदी केसकर, महेश तवले, कुसूम शेलार, लिला आग्रवाल, दिलीप भालसिंग, जगन्नाथ निंबाळकर, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, सुधीर मंगलाराम्, प्रशांत मुथा, सुमि��� बटूळे, बंट्टी ढापसे, शशांक कुलकर्णी, बबन गोसकी आदि उपस्थित होते.\nयाप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, हा प्रभाग भाजपाचे उपमहापौरांचा असल्याने गेल्या काळात या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली गेले आहेत. येथील मतदार हे नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आहेत, त्यामुळे सातत्याने या भागातून भाजपचे उमेदवार विजय होत आहेत, आता प्रदीप परदेशी यांचाही विजय निश्चित आहे.\nमहापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, आपल्या महापौर पदाच्या काळात केंद्र व राज्य शासनाकडून नगर शहराच्या विकासासाठी विविध माध्यमातून मोठा निधी आणून कामे मार्गी लावाली, आजही अनेक कामे सुरु आहेत. भाजपाच्या काळात खर्‍या अर्थाने नगर शहराचा विकास झाला आहे, त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचा उमेदवार नक्कीच विजय होईल, अशी खात्री आहे.\nयाप्रसंगी माजी उपमहापौर मालनताई ढोणे, सुनिल रामदासी, अभय आगरकर, वसंत लोढा आदिंनी भाजपाचे उमेदवार विजयी करण्याचे आवाहन केले.\nमोक्का खटल्यातील आरोपींची जामीनावर सुटका\nनाताळ निमित्त कोठी परिसराची स्वच्छता करण्याची मागणी – सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिंदे.\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-25T21:11:48Z", "digest": "sha1:K26I6GRG2TLCVABW4Q3C6ZPV4COE2EXE", "length": 1984, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "दो बारा ट्रेलर - DOMKAWLA", "raw_content": "\nदो बारा ट्रेलर: तापसी पन्नूने प्रवासात वेळ मारून नेली, ट्रेलर पाहिल्यानंतर मन भरकटेल\n���्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM_TAAPSEE DoBaaraa ट्रेलर हायलाइट्स तापसीच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे ‘दोबारा’मध्ये पुन्हा अभिनय…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2022-09-25T20:32:57Z", "digest": "sha1:EBYXJCTPKFRVQ5LVXS3Q2BTGPFWZCXWG", "length": 1922, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "भाईजान रिलीज डेट - DOMKAWLA", "raw_content": "\n34 Years Of Salman Khan: सलमान खानने शेअर केला ‘किसी का भाई किसी की जान’चा फर्स्ट लूक, तुम्ही पाहिला का\nby डोम कावळा 8 views\nप्रतिमा स्त्रोत: इंस्टाग्राम – सलमान खान सलमान खानची ३४ वर्षे ठळक मुद्दे सलमान खानला बॉलिवूड…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2022/04/blog-post_1.html", "date_download": "2022-09-25T19:42:25Z", "digest": "sha1:ZJJLUI345Z5J5PJK5PFF43DW33MTIRYM", "length": 15415, "nlines": 155, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "नूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान - TV9 Plus News", "raw_content": "\nHome Unlabelled नूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nनूतन कन्या येथे सायबर जनजागृती अभियान\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.\nभंडारा, दि. १ एप्रिल: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत जाधव यांच्या संकल्पनेतून भंडारा सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.\nकार्यक्रमाला सायबर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सौ. निलू तिडके, शिक्षिका सौ. सुषमा कुरंजेकर उपस्थित होते.\nसायबर क्राइम बाबत जगजागृती करीत असतांना सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी सोशल म��डिया हाताळतांना तसेच ऑनलाइन खरेदी, इंटरनेट मोबाइल व्यवहार, येणारे फेक कॉल, फेक लॉटरी मेसेज, हनी ट्रैप, लहान मुलांची फ्री फायर गेम याबाबत कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेन��ाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र म��ख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ratnakar-matkari-writer-playwright", "date_download": "2022-09-25T20:05:10Z", "digest": "sha1:Y6WEZLQRODKARA5D2ONACIMBPUPOYDJX", "length": 27665, "nlines": 126, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोना नावाची दुष्ट चेटकीण! - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोना नावाची दुष्ट चेटकीण\nरत्नाकर मतकरींनी बालनाट्याचा हा सुगंध केवळ नाट्यगृहाच्या चार भिंतीत न ठेवता शाळांमध्ये, रस्त्यावर, गरीब वस्त्यांमध्ये, ट्रकच्या मोकळ्या जागेत, अगदी औषधांचा उग्र वास असलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेला. आपल्या लेखणीतून मुलांच्या संपर्कात शेवटपर्यंत राहिले.\nचेटकिणीच्या गळ्यातील ताईत राजकुमार चंद्रानन मोठ्या शिताफीने हस्तगत करतो आणि चेटकीण एका सेकंदात फुग्यातली हवा गेल्यासारखी फुssस होते.. मधुमंजिरी शापातून मुक्त होते, पाषाणाचा यक्ष होतो, मधुमंजिरीचे आईबाबा रुसुजी आणि आनंदी मधुमंजिरीला भेटतात.. दुष्टशक्ती हरते आणि चांगल्या लोकांचा विजय होतो..\nआनंदाने, जोशात टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृह दणाणून जातं..\nनाटक संपले तरी त्यातील जादुई शक्ती आमच्या बरोबर घेऊन बागडत, उडत्या पायाने आम्ही घरी आल्यावर, पुढील कित्येक दिवस एका मंत्रमुग्ध जगात तरंगत असू.. त्यानंतरचं प्रत्येक नाटक आमच्या जुन्या जादुई शक्तीला अजून अपग्रेड करायचं..\nअगदी बालपणाला निरोप दिला असला तरी ती शक्ती अजून आमच्या जवळ कायम राहिली.\nन जाणो कधी चेटकीण, राक्षस आला तर….\nही शक्ती आम्हांला, आमच्या आधीच्या व नंतरच्या पिढीला दिली, रत्नाकर मतकरी या बालकांच्या जादूगार मित्राने\nया जादूगाराच्या पोतडीतून नेहमी अफलातून, वेगवेगळ्या पद्धतीचे बालनाट्य निघत असे.\nत्या पोतडीचं नाव ही ‘बालनाट्य’ संस्था..\nमतकरी सर आणि प्रतिभाताई या दोघांनी या पोतडीतल्या मनोरंजनाच्या खाऊने बालकांचे भावविश्व समृद्ध केले. थोडेथोडके नव्हे ३५ वर्ष हा खाऊ वाटण्याचा काम सुरू होत.. आमच्या बालपणातील ठेव्याचा एक मोठा भाग बालनाट्याने व्यापलेला.. एका निखळ आनंदाच्या झऱ्याचे पाणी पिऊन आम्ही मोठं झालो. आमच्या रम्य बालपणात ‘सुंदर ती दुसरी दुनियेत’ निर्माण करणारे रत्नाकर मतकरी सर हे बालरंगभूमीबद्दल विशेष आस्था बाळगणारे कुटुंबप्रमुख..\nअगदी स्वतःच्या जवळचे पैसे घालून त्यांनी बालनाट्य चळवळीला जिवंत ठेवलं.\nमोठ्यांच्या जगात आपल्या लिखाणाला मिळत असलेला मान, आदर, सन्मानांपेक्षा मुलांच्या मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादाचं, आनंदाचे जास्त अप्रूप रत्नाकर मतकरींना असे. वयाच्या सतरा-अठराव्या वर्षीचं मतकरी नभोनाट्य लेखक म्हणून प्रसिद्ध झाले होते. सुधा करमरकर या अमेरिकेतून नुकत्याच आल्या होत्या. तेथील बालनाट्य प्रकार त्यांना भावला त्यामुळे तस छानसं नाटक मुलांसाठी करण्याचं डोक्यात होत. त्यांनी रत्नाकर मतकरीनां बालनाट्य लिहायला सांगितले आणि तिथेच बालनाट्य चळवळीची नांदी झाली.\nबालनाट्य लेखन मतकरींसाठी जराही नवीन नव्हते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी एक बाल नाटिका लिहिली होती. तसेच त्यांना चित्र काढण्याचा नाद असल्याने, नाटकातील दृश्य, नेपथ्य, वेषभूषा असं एकत्रित विचार त्यांनी बालरंगभूमी समृद्ध करण्यासाठी केला.\n‘मधुमंजिरी’, ‘कळलाव्या कांदा’ ही बालनाटक प्रचंड यशस्वी झाली. पण मतकरींच्या आतील प्रयोगशील रंगकर्मी अस्वस्थ होता. ‘बालनाट्य’ ही स्वतःची संस्था काढून त्यांनी आपल्या आतल्या सर्जनशीलतेला मोकळी वाट दिली. मतकरींनां मुलांच्या खेळासारखा मोकळेपणा रंगमंचावर आणायचा होता. ते विषयाबरोबर नेपथ्य, भाषेतील सुटसुटीतपणा, अभिनयाचे विकसित तंत्र असे वेगवेगळे रंगमंचीय शोध घेत नवीन वाट तयार करत होते. आधी बालनाटकांत मोठ्या माणसांच्या भूमिका पण लहान मुलंच करीत असे. मतकरींनी ‘मधुमंजिरी’ पासून प्रौढभूमिका मोठ्या वयाच्या कलाकारांना दिल्या. राजकुमार\n‘चंद्रानान’ ही भूमिका चक्क काशिनाथ घाणेकर यांनी केली होती तर ‘अलबत्या गलबत्या’मधली ‘चिंची’ चेटकीणचं काम दिलीप प्रभावळकरांनी केलं होतं . (सध्या ती भूमिका वैभव मांगले करत आहेत .) दिलीप प्रभावळकर यांनी ��तकरीची सहा बालनाट्य केली. त्या अनुभवाबद्दल दिलीप प्रभावळकर म्हणतात, “मी हे नेहमी सांगतो की स्वतःला शोधण्याच्या, स्वतःतली वैशिष्ट्यं सापडण्याच्या, सतत नवं काही करून पाहण्याच्या प्रक्रियेची सुरवात मतकरींच्या इथे झाली. दरवेळी मतकरीच्या नव्या नाटकात, नवं काय करायला मिळेल, नवी भूमिका कशी असेल याची उत्सुकतेने वाट बघायचो. बालरंगभूमी एक प्रयोगशाळा होती. आवाजातले बदल, प्रोजेक्शन, प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे कसब हे बालरंगभूमीमुळे सहज साध्य झाले.\n‘चिंची’ चेटकीणचं काम एक पुरुष करतोय हे लोकांना समजायला कित्येक दिवस गेले. त्यांच्या एंट्रीला मुलं घाबरायची, रडायची, अगदी घरी जाण्याचा हट्ट आईकडे करायची..मग रुळायची..चेटकिणीच्या फजितीला खदाखदा हसायची..टाळ्या पिटायची..\nमुलांच्या अभिरुचीची जाण मतकरीं अचूक होती. प्रत्येक वेळी वेगळ्या प्रयोगतंत्राचा वापर करणाऱ्या मतकरींच्या अफाट कल्पकतेचा आवाका थक्क करणारा. त्यांच्या कल्पकतेची गंमत बघा ‘इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी’ या नाटकात नारदाच्या गळ्यात असलेली विणा तो कानाजवळ नेऊन पृथ्वीवरील लोकांशी संपर्क साधत असे, म्हणजे आताच्या मोबाईल प्रमाणे त्यावेळी ही भन्नाट कल्पना होती. आणि अनिल कपूरच्या ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमाची गोष्ट आम्हांला आधीच मतकरींच्या ‘अदृश्य माणूस’ या नाटकामुळे माहिती होती. ‘गाणारी मैना’, ‘राजकन्येची सावली हरवली’, ‘गोल्डन गॅंग’, ‘अचाट गावची अफाट मावशी’ त्यांनी केलेल्या अशा अजून बालनाटकांची लांबलचक यादी बघून आपल्या लक्षात येईल, तो काळ बालरंगभूमीचा सुवर्णकाळ होता.\nमतकरींना मुलांना काय द्यायचे याचं पुरेपूर ज्ञान होते. मुलं एका जागी किती वेळ बसतील, त्यांच्या शारीरिक, मानसिक क्षमता लक्षात घेऊन ते आपल्या कथानकाचे तीन भाग करत. एक अंक ३५-४० मिनिटांचा (शाळेतील तासासारखा) त्यात दोन मध्यंतरे असायची. मुलं पुरती गुंतलेली राहातील, अशा उत्कंठा वाढवणाऱ्या प्रसंगाची रेलचेल. मुलांना नाटकात सहभागी झाल्यासारखे वाटावे, यासाठी दरवेळी नवीन क्लृप्त्या..\n‘निम्मा शिम्मा राक्षस’ नाटकात शहजादी अब्दुल्लाला प्रश्न विचारते.\nशहजादी : आग्र्याला शहाजहाननं कोणती इमारत बांधली\n(डोकं खाजवतो) काहीच सुचत नाही बुबा (प्रेक्षकांकडे वळून) तुम्ही सांगा ना माहिती असेल तर..\nबाल प्रेक्षक : ताजमहाल..\n(मग ऐटीत अब्दुल्ला शहजादीला उत्तर देत असे.)\nपुढील प्रश्नांची उत्तरे अब्दुल्ला प्रेक्षकांच्या साह्याने देत जाणार..\nमग शहजादी शादीसाठी तयार होते. इकडे आपण उत्तरे दिली म्हणून अब्दुल्लाला शहजादी मिळाली, यांचा आनंद बालमनात मावत नसे..\nतशीच गोष्ट नेपथ्याबाबत केली. कथानक घरी आजी, आई सांगते इतकं सहज वाटलं पाहिजे, गोष्टी सारखं एका ठिकाणावरून झटकन दुसऱ्या ठिकाणी जाणं रंगमंचावर शक्य करण्यासाठी, सोपी नेपथ्य रचना करून त्यात मुलांना विश्वासात घेण्याची ट्रिक त्यांनी वापरली. आता हेच उदाहरण बघा.\nरंगमंचाचा पडदा वर जातो..\n रंगमंच मोकळा..त्यावर काहीच नेपथ्य नाही.\nनाटक म्हटल की काही रंगीबेरंगी डोळ्यांना सुखावणारे काय, काय असत\nइथे तर काहीच नाही.. बालप्रेक्षक चक्रावलेले.\nअब्दुल्ला येतो. आणि तो म्हणतो, “इथे नदीच नाही, तर मी मासे मारणार कसा आणि नाटक पुढे जाणार कसे आणि नाटक पुढे जाणार कसे\nअब्दुल्ला बरोबर बालप्रेक्षक विचारात पडतात. तितक्यात एक यडपट ध्यान येत आणि म्हणतो, “आज मॅनेजर सुट्टीवर आहे. आज मदतीला मी आहे ..\nआता हा काय दिवे लावणार\nमुलं आणि अब्दुल्ला यांना एकाच वेळी पडलेला प्रश्न.\nतो यडपट मुलगा एक निळा कापडा उलगडतो आणि म्हणतो, “हीच आजच्यापुरती नदी”.\nमुलं सुटकेचा निश्वास टाकतात. एकदम खुश होतात. जोरात टाळ्या वाजवता…\n“रिकाम्या नदीत मासे कसे मारू “\nतो यडू मुलगा निळे कापड उलटे करतो तर काय त्यावर मासे रंगवलेले..\nपुढे असच घर बनतं, जंगल तयार होतं, ते ही मुलाच्या साक्षीने. मुलांच्या नकळत ते नाटकांशी जोडले जात, नाटक बघत असतांना त्याच्या तांत्रिक गोष्टीची बाजू ही समजत असे. या दोन- अडीच तासाच्या बालजगात काय काय असायचं बोलणारे, गाणारे प्राणी-पक्षी, झाडे, राजा-राणी, पऱ्या, अदृश्य माणूस….\nप्राणी-पक्षांची मानवाला होणारी मदत,\nमैत्रीला जागणारे जग.. प्रेम, दया, विश्वास याची प्रचिती, दृष्टाचा नाश, सत्याचा विजय..योग्य गोष्टीसाठी केलेले धाडस..गोड गुंगी आणणारा शेवट…यात आपोआप जपत गेलेला आशावाद..कष्टाचे, सचोटीचे मिळणारे फळ…\nनकळत मूल्यांचे बी पेरले जावं असं कसदार कथानक.\nबालनाट्याला त्यांनी उमलवलं, फुलवलं..\n‘जिथे, जिथे मुलं तिथे, तिथे नाटक नेऊ ‘ हे त्यांचं ब्रीदवाक्य. त्यांनी बालनाट्याचा हा आनंद केवळ एका विशिष्ट स्तरातील मुलांसाठी सीमित ठेवला नाही. बालनाट्याचा हा सुग��ध केवळ नाट्यगृहाच्या चार भिंतीत न ठेवता शाळांमध्ये, रस्त्यावर, गरीब वस्त्यांमध्ये, ट्रकच्या मोकळ्या जागेत, अगदी औषधांचा उग्र वास असलेल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेला. आपल्या लेखणीतून मुलांच्या संपर्कात शेवटपर्यंत राहिले.\nएक तर मुलांशी जोडलं जाणं हे एक कौशल्य आहे. मुलांसाठी काही लिहिण्यापूर्वी ते एक महिना मोठ्यांच जग तात्पुरतं बंद करून घेत, प्रत्येक गोष्टीकडे मुलं कसं बघतील तसे बघत असे. अगदी कॉमिक्स, इतर बालसाहित्य वाचत असे, कारण मुलांना आवडेल, रुचेल असं लिहिणं, त्याच्या दुनियेत शिरून त्यांना खिळवून ठेवणं, ही सोपी गोष्ट नाही.\nबालनाट्याला उर्जितावस्था प्राप्त करून देणाऱ्या मतकरींची दखल खूप उशिराने घेतली गेली. त्यांना २०१८ ला साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित केले. त्यावेळी त्यांनी एकंदरीतच बालसाहित्य आणि बालनाट्याबाबत असणाऱ्या उदासीनतेबाबत खंत व्यक्त केली होती.\nप्रश्न पडतो की जे पालक, शिक्षक मतकरींची बालनाट्य बघून वाढली, पुढे जाऊन ते बालनाट्याबाबत इतके उदासीन का राहिले जो आनंद आपण घेतला, तो पुढील पिढीला द्यायला कमी का पडले\nबहुदा बालपणाला निरोप देताना आलेल्या अक्कलदाढेबरोबर जगातील बाकीच्या गोष्टींचे वाढते आकर्षण हे पांडवांच्या मयसभेसारखं आहे, हे माहिती असून चकत गेलो, स्वतःची फजिती झाकत गेलो. आणि जगत गेलो..इतकंच नाही तर मुलांना घेऊन अशा मयसभांच्या ठिकाणी गर्दी करत राहिलो.. मुलाचं बालपण कुपोषित करत राहिलो. सरांनी मनोरंजनातील वास्तवता किती हळुवारपणे आपल्याला विश्वासात घेऊन नेपथ्यातून समजावली होती.. पण मयसभांचे झकपक सेट्स आपल्याला भुलवत गेले. जपलेली निरागस जादुई शक्ती वापरायचे तंत्र विसरलो…\nमधुमंजिरी आणि राजकुमाराला आशीर्वाद देताना यक्ष म्हणतो, “जगातील दुःख कमी करा व आनंद वाढवा”. असे लिहिल्याप्रमाणे मतकरी दांपत्याने ‘बालनाट्या’द्वारा आनंद पसरवला..\nपण १७ मे रोजी कोरोना नावाच्या महाचेटकिणीने घात केला..आणि आमच्या जादूगारला ती घेऊन गेली.. कोणताच मंत्र उपयोगी पडला नाही…\nउंच मनोऱ्यातून मधुमंजिरीचे उदास बोल ऐकू येत आहेत..\n“निळ्या आभाळा, विहंगवृंदा, तुम्हा अखेरचा प्रणाम\nमंद उषेच्या विशुद्ध हास्या, घ्या अखेरचा प्रणाम\nहसरी पुष्पे, उंच तरु हे पुन्हा न कधी मजला दिसणार\nजल लहरींनो, पवन सख्यांनो, तुम���हा अखेरचा प्रणाम”..\nदेवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.\nमजरूह सुल्तानपुरी: दिलदार काळजाचा विद्रोही कवी\nइरफान : माणूस आणि अभिनेता\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T20:39:38Z", "digest": "sha1:EY6R7KHBKBWV7KRJZ2ZKFHJBAULPMRSR", "length": 11481, "nlines": 251, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर आफ्रिका - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर आफ्रिका हा आफ्रिका खंडातील एक भौगोलिक प्रदेश आहे. उत्तर आफ्रिकेचा बराचसा भाग सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे. उत्तर आफ्रिकेत खालील देशांचा समावेश होतो.\n(१ जुलै २००२ रोजी)\nअल्जेरिया 2,381,740 32,277,942 13.6 ऍल्जियर्स\nट्युनिसिया 163,610 9,815,644 60.0 ट्युनिस\nपश्चिम सहारा [२] 266,000 256,177 1.0 एल आयुन\nउत्तर अफ्रिकेतील स्पॅनिश व पोर्तुगीज प्रदेश:\nकॅनरी द्वीपसमूह (स्पेन)[३] 7,492 1,694,477 226.2 लास पामास दे ग्रॅन कॅनरिया,\nसांता क्रूझ दे तेनेराईफ\nमादेईरा (पोर्तुगाल)[५] 797 245,000 307.4 फुंकल\n^ इजिप्त हा देश बर्‍याचदा उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियातील आंतरखंडीय देश मानला जातो.\n^ पश्चिम सहारा हा मोरोक्को व सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ह्यांच्यातील वादग्रस्त देश आहे.\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nउत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)\nउत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन\nऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया\nपूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य\nध्रुवीय प्रदेश आर्क्टिक · अंटार्क्टिक\nपश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण\nअटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी\nआफ्रिका खंडामधील भौगोलिक प्रदेश\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane/maharashtra-cm-eknath-shinde-attends-a-flag-hoisting-ceremony-at-midnight-in-thane-city-on-the-occasion-of-independence-day-scsg-91-3071579/", "date_download": "2022-09-25T20:16:04Z", "digest": "sha1:ZV4B54MC66357QYGXQ2ERU6NGEVDBKIJ", "length": 24670, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा | Maharashtra CM Eknath Shinde attends a flag hoisting ceremony at midnight in Thane city on the occasion of Independence day scsg 91 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nमध्यरात्रीच्या ध्वजारोहण सोहळ्यात ठाकरे विरुद्ध शिंदे समर्थक वाद थोडक्यात टळला; मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला सोहळा\nपोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही ठाकरे समर्थक खासदाराने आपल्या समर्थकांसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने शिंदे आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nठाण्यातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत पार पडला ध्वजारोहण सोहळा\nठाणे शहरातील तलावपाली भागात असलेल्या शिवसेना जिल्हा शाखेत स्वातंत्र्यदिनानिमित्ताने रात्री १२.०१ मिनीटांनी ध्वजारोहण करण्याची परंपरा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे. आनंद दिघे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली होती तीच परंपरा आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर देखील कायम ठेवल्याचं पहायला मिळालं. एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमाला मोठ्या संख्यने शिंदे समर्थक उपस्थित होते. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटात असलेले खासदार राजन विचारे यांना पोलिसांनी नोटीस देऊन देखील त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने आल्याने काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.\nनक्की वाचा >> विश्लेषण : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिशांनी १५ ऑगस्टचीच निवड का केली जाणून घ्या यामागील महत्त्वाचं कारण\nआनंद दिघेंनी सुरु केलेल्या कार्यक्रमासाठी ध्वजारोहण करण्यावरुन शिंदे आणि ठाकरे गटाकडून दावे-प्रतिदावे केले जात होते. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गट समोरासमोर येण्याची शक्यता असल्याने ठाणे पोलिसांनी शिवसेनेतील ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ध्वजारोहणास अटकाव करून नोटीसा बजाल्या होत्या. मात्र यासंदर्भात बोलताना शिंदे यांनी ज्यांना ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यायचं होतं त्यांनी यावं असं सांगण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे. या कार्यक्रमावेळी शिंदे गट विरुद्ध उद्धव गट असा सामना देखील रंगल��.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nनक्की वाचा >> Independence Day: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचा भारतासाठी खास संदेश; महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले, “अमेरिकेतील भारतीयांनी…”\nध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांनी, “अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिले असून त्यांना अभिवादन करतो. आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.\nभारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न#स्वातंत्र्यदिन #IndiaAt75 #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/xnwXLlncwc\nराजन विचारेंच्या उपस्थितीबद्दल काय म्हणाले\nराजन विचारे उपस्थित राहण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता शिंदेंनी “मी पोलिसांना सूचना दिल्या होत्या की जे सहभागी होतील त्यांना येऊ द्या” असं उत्तर दिलं.\nमराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nठाणे मॅरेथॉनमध्ये करण शर्मा विजेता\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nच��डीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nडोंबिवलीत भाजपाचा नमो रमो नवरात्रोत्सव; सावळाराम महाराज क्रीडासंकुलात उभारणार मंदिरांच्या भव्य प्रतिकृती\nविश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अड���णही\nडोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन\nठाण्यातील मखमली तलावात आढळला मृतदेह\nकल्याणचे बोगस तिकीट तपासणीस कसारा रेल्वे स्थानकात अटक\nठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू\nशिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा उद्धव ठाकरे यांना टोला म्हणाले…\nठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी : निर्णयानंतर CM शिंदे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले अन्…; पाहा Video\nजमीन विभागल्याने शेतकरी अडचणीत ; समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, २० गुंठय़ांपेक्षा कमी क्षेत्राच्या वापराबाबत शेतकऱ्यांसमोर प्रश्न\nबदलापूर शहरात हिवसाळय़ाचा अनुभव ; पुणे, नाशिकपेक्षा तापमानात घट; एकाच वेळी पाऊस आणि धुके\nडोंबिवलीत भाजपाचा नमो रमो नवरात्रोत्सव; सावळाराम महाराज क्रीडासंकुलात उभारणार मंदिरांच्या भव्य प्रतिकृती\nविश्लेषण : नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ डोंबिवलीतही सॅटीस प्रकल्प का ठरतेय गरज आणि अडचणही\nडोंबिवलीत रंगणार सांस्कृतिक रासरंग ; डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन\nठाण्यातील मखमली तलावात आढळला मृतदेह\nकल्याणचे बोगस तिकीट तपासणीस कसारा रेल्वे स्थानकात अटक\nठाणे : लायसन्स नसतानाही कार शिकणाऱ्या महिलेनं ब्रेकऐवजी क्लच दाबल्याने डिलेव्हरी बॉय गाडी खाली आला; उपचारापूर्वीच मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/modi-government-to-sell-100-stake-in-air-india-airline", "date_download": "2022-09-25T20:53:23Z", "digest": "sha1:AMP4DFZBPUJWBY5NZPV35MT3MYLNQ7OQ", "length": 8677, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एअर इंडिया विकण्यास मंजुरी - द वायर मराठी", "raw_content": "\nएअर इंडिया विकण्यास मंजुरी\nनवी दिल्ली : प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया व एअर इंडिया एक्स्प्रेसला कर्जातून मुक्त करण्यासाठी सोमवारी या कंपनीचा १०० टक्के मालकी हिस्सा विक्रीस काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर एअर इंडियाचे सिंगापूर एअरलाइन्ससमवेत एअर इंडिया-सैट्स एअरपोर्ट सर्विस प्रायव्हेट लिमिटेड असा संयुक्त भागीदारीतला एक उद्योग आहे, त्यातीलही ५० टक्के मालकी हिस्सा विकण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या उद्योगात विमानांना मिळणारी पार्किंगची जागा व त्यांची देखभाल यांचा समावेश आहे.\nगेले दोन वर्ष एअर इंडिया विकण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण योग्य बोली मिळाली नसल्याने ही विक्री पूर्ण होत नव्हती. २०१८मध्ये सरकारने एअर इंडियातील ७६ टक्के मालकी हिस्सा विकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातही अपयश आले होते. आता नवे गुंतवणूकदार येत्या १७ मार्च अखेर आपली निविदा सादर करतील व एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.\nएअर इंडियाचे अनेक कंपन्यांमध्ये हिस्से\nएकेकाळी देशाचे भूषण समजल्या जाणाऱ्या एअर इंडियाच्या एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस, एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्विसेस, एअरलाइन अलाइड सर्विसेस, इंडियन हॉटेल अशा अनेक कंपन्यांमध्ये हिस्सेदारी आहे. आता हे सर्व हिस्से एअर इंडिया असेट होल्डिंग लिमिटेड अशा नव्या कंपनीत समाविष्ट करण्यात येतील. पण या कंपन्यांची विक्री मात्र केली जाणार नाही.\nएअर इंडियावर सध्या सुमारे २३,२८६.५० कोटी रु.चे कर्ज आहे. हे कर्ज स्वीकारून नव्या कंपनीला आपला व्यवसाय करायचा आहे. सध्या या कंपनीत १६,०७७ कर्मचारी असून एअर इंडियामध्ये एखाद्या कंपनीने पैसे गुंतवल्यास व ती ताब्यात घेतल्यास त्या कंपनीचे सुमारे तीन टक्के समभाग कर्मचाऱ्यांना देण्याची अट आहे.\nकाही दिवसांपूर्वी एअर इंडियाची विक्री होणार नाही असा दावा एअर इंडियाचे संचालक अश्विनी लोहानी यांनी केला होता. बाजारात उडालेल्या या अफवा आहेत, ही कंपनी सरकारकडेच राहील व तिचा विस्तार केला जाईल असे ते म्हणाले होते. मात्र आता लोहानींच्या दाव्याच्या उलट सरकारचा निर्णय असल्याचे दिसून आले आहे.\nबोडोलँड शांतता करारावर अखेर स्वाक्षऱ्या\nशार्जिल इमामच्या विरोधात ५ राज्यांकडून देशद्रोहाचे गुन्हे दाखल\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची या��ी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/career/career-in-voice-over-dubbing-artist/", "date_download": "2022-09-25T20:13:53Z", "digest": "sha1:C3RLF5SOD5KIUXYWD6UCXCEBFYC436YH", "length": 7714, "nlines": 62, "source_domain": "marathit.in", "title": "वॉइस ओवर मध्ये करिअर संधी, वॉइस ओवर म्हणजे काय? - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nवॉइस ओवर मध्ये करिअर संधी, वॉइस ओवर म्हणजे काय\nसध्याच्या डिजीटल युगात व्हॉईस ओव्हर कलाकारांचे महत्त्व आणि वर्चस्व वाढत आहे. यात काही नवल नाही की सध्या व्हॉईस- ओव्हर कलाकार म्हणून करिअर करणे तरुणांसाठी एक उत्तम पर्याय मानले जाते. चला तर आज व्हॉईस ओव्हर कलाकार म्हणून करिअरशी संबंधित विविध पैलू जाणून घेऊयात…\n1 व्हॉईस ओव्हर म्हणजे काय\n2 व्हॉईस ओव्हर कलाकार आणि निकष :\nव्हॉईस ओव्हर म्हणजे काय\nयाला ऑफ कॅमेरा किंवा ऑफ स्टेज कॉमेंट्री म्हणून देखील ओळखले जाते. थोडक्यात काय तर व्हॉईस ओव्हर कलाकाराची जबाबदारी मुख्यतः लेखी शब्दांना ऑडिओ किंवा व्हॉईस मध्ये बदलायची आहे. यासाठी बोलण्याची आणि संवादाची कला प्रमुख आहे.\nव्हॉईस ओव्हर कलाकार आणि निकष :\nसामान्यतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनण्यासाठी एक चांगला आवाज एकमात्र निकष आहे.\nप्रामुख्याने एक चांगला आवाज आणि विविध प्रकाराच्या व्हॉईस मॉड्युलेशन वर नियंत्रण असणे ही व्हॉईस-ओव्हर आर्टिस्ट बनण्याची प्राथमिक आवश्यकता आहे.\nआपल्याकडे भाषा आणि व्याकरणाचे चांगले ज्ञान असायला हवे आणि उच्चारणवर नियंत्रण असावे.\nयासाठी आपण काही अभिनयाच्या अभ्यासक्रमाची निवड करू शकता, जिथून आपल्याला अभिनयाची पदवी मिळू शकते, कारण व्हॉईस व्होव्हरच्या कामाचा मुख्य भाग म्हणजे अभिनय करणे आहे.\nगेल्या काही वर्षात बऱ्याच खाजगी संस्थांनी व्हॉईस कोचिंग अभ्यासक्रम सुरू केले आहेत, जे विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टी शिकविण्यात मदत करतात. त्यापैकी काही खाली दिल्या आहेत.\nइंडियन व्हॉईस ओव्हर, मुंबई.\nया व्यतिरिक्त, अनेक प्रस्थापित व्हॉईस ओव्हर कलाकारांनी यासाठी स्वतःचे प्रशिक्षण वर्ग देखील सुरू केले आहेत. आपण गूगल वर सर्च करून आपल्या क्षेत्रातील अशा संस्था शोधू शकता.\nमनोरंजन जाहिरात, कॉर्पोरेट, ई-लर्निंग, अ‍ॅनिमेशन, प्र��िक्षण, विपणन, शिक्षण, रेडिओ आणि इतर कार्यक्षेत्रात आत्मविश्वासाने समृद्ध आवाजासह व्हॉईस-ओव्हर कलाकारांची मागणी वाढत आहे. या व्यतिरिक्त प्रगत तंत्रज्ञानाने व्हिडिओ गेम, अ‍ॅप, जीपीएस, टेक्स्ट टू स्पीच, इंटरनेट सारख्या क्षेत्रात त्यांची मागणी वाढली आहे.\nव्यावसायिक करिअर पर्याय म्हणून या व्हॉईस ओव्हर कलाकारांना बाजारात एक सन्माननीय मोबदला मिळतो. त्यामुळे जर तुमचा आवाज गोड असेल तर तुम्ही या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करू शकता.\nदुपारी जेवण केल्यानंतर झोप येण्यामागे हे आहे कारण\nयुनेस्को जागतिक वारसा स्थळे\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/niphad-nagar-panchayat-recruitment/", "date_download": "2022-09-25T20:25:56Z", "digest": "sha1:TZQXCGRV7FYEDWFOXQDMWPNFCOXPN5NS", "length": 13559, "nlines": 213, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Niphad Nagar Panchayat Recruitment 2018 For 01 Post", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 24, 2022 ] राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२. Government Jobs\n[ September 24, 2022 ] नगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 24, 2022 ] इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “अपरेंटिस” पदाच्या एकूण 1535 जागांसाठी भरती २०२२. Government Jobs\nHomeGovernment Jobsनिफाड नगरपंचायत, नाशिक मध्ये 01 जागांसाठी भरती २०१८\nनिफाड नगरपंचायत, नाशिक मध्ये 01 जागांसाठी भरती २०१८\nलोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर भरती २०२०.\nशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) पारशिवनी-नागपुर भरती २०१८\n���ाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये नवीन 540 जागांसाठी “हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची भरती २०२२.\nराष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२.\nसीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती २०२२.\nनगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nराष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२. September 24, 2022\nनगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२. September 24, 2022\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “अपरेंटिस” पदाच्या एकूण 1535 जागांसाठी भरती २०२२. September 24, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी व ग्रुप डी ची परीक्षा रद्द | Public Health Department Group C and Group D examinations Cancelled\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी व ग्रुप डी ची परीक्षा रद्द | Public Health Department Group C and Group D examinations Cancelled\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये नवीन 540 जागांसाठी “हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची भरती २०२२.\nराष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२.\nसीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती २०२२.\nनगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/85837.html", "date_download": "2022-09-25T20:25:47Z", "digest": "sha1:RTIIXK2SZHGT43POFWDSJLCYO7Q3VYQA", "length": 17432, "nlines": 217, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार\nश्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देणार\nश्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांचे आश्‍वासन\nश्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या (डावीकडे) भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे (उजवीकडे)\nकोलंबो (श्रीलंका) – आम्ही भारतीय पर्यटकांसाठी रामायणाशी संबंधित स्थळांच्या पर्यटनाला चालना देण्यावर भर देणार आहोत, असे विधान श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन दूत आणि माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी केले. श्रीलंकेत रामायणाशी संबंधित ५२ पर्यटनस्थळे आहेत. सध्या श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी श्रीलंका पर्यटनवाढीवर भर देऊ इच्छित आहे. या संदर्भात जयसूर्या यांनी भारतीय उच्चायुक्त गोपाळ बागळे यांची भेट घेतली.\nभारतीय उच्चायुक्तालयाने ट्वीट करून सांगितले की, सनथ जयसूर्या यांनी उच्चायुक्तांची भेट घेतली. या वेळी भारत आणि श्रीलंकावासीय यांच्यातील संबंध दृढ करण्यावर आणि श्रीलंकेतील अर्थव्यवस्था सुधारण्याचा एक भाग म्हणून पर्यटनाला चालना देण्यावर चर्चा झाली.\nस्रोत: दैनिक सनातन प्रभात\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/23/phonepes-registered-office-to-shift-from-maharashtra-to-karnataka-opposition-surrounds-state-government/", "date_download": "2022-09-25T21:22:33Z", "digest": "sha1:MJOZDZ74ZQI4SCMKGDWKFUQCSUWZ7OOK", "length": 7744, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरित होणार PhonePe चे नोंदणीकृत कार्यालय, विरोधकांनी राज्य सरकारला घेरले - Majha Paper", "raw_content": "\nमहाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरित होण��र PhonePe चे नोंदणीकृत कार्यालय, विरोधकांनी राज्य सरकारला घेरले\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / फोनपे, महाराष्ट्र सरकार, वॉलमार्ट, स्थलांतर / September 23, 2022 September 23, 2022\nमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय विरोधक आधीच गुजरातला 20 अब्ज डॉलर्सचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गमावल्याबद्दल सरकारवर हल्ला चढवत आहेत, दरम्यान, गुरुवारी PhonePe आपले नोंदणीकृत कार्यालय हलवणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना महाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरीत करण्याचा एक नवीन मुद्दा सापडला. PhonePe हे Walmart च्या मालकीचे ₹690 कोटींचे UPI अॅप आहे, ज्याने याची घोषणा केली आहे. त्याचे नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्रातून कर्नाटकात स्थलांतरित केल्याने तेथील स्थानिक कर लाभ मिळू शकतात आणि महाराष्ट्रासाठी संभाव्य महसूल तोटा होऊ शकतो.\nमुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, फॉक्सकॉन-वेदांताला कायम ठेवण्यात आणि बल्क ड्रग पार्क रायगडावर आणण्यात अपयश आल्यानंतर, फोनपे देखील राज्याबाहेर जात आहे. शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या हिताचे काम करण्याऐवजी आदेश घेण्यासाठी दिल्लीला पळून जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे आमदार आणि पक्षप्रमुख शरद पवार यांचे नातू रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या खर्चाने महत्त्वाचे प्रकल्प एक एक करून शेजारच्या राज्यांकडे हस्तांतरित केले जात आहेत. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ते म्हणाले की, देशाच्या तिजोरीत महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त असूनही, तेथील तरुण लोकसंख्येला नोकऱ्या नाकारल्या जात आहेत.\nशिंदे गटाच्या आमदारांनी दिले प्रत्युत्तर\nतथापि, शिंदे गटाचे आमदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांची चिंता फेटाळून लावली आणि ते म्हणाले की कोणत्याही कंपनीने नोंदणीकृत कार्यालय स्थलांतरित करणे म्हणजे गुंतवणूकीचे नुकसान नाही. ही कंपनीची फक्त तांत्रिक पायरी आहे. सत्तेत असताना राज्यात नवीन प्रकल्प आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, म��ोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/india/2022/06/06/45683/why-did-bjp-suddenly-take-action-against-nupur-sharma-learn-the-top-five-reasons/", "date_download": "2022-09-25T20:18:24Z", "digest": "sha1:GCQCGCT67UZPINA3BBB3A5POYHRK7QU3", "length": 16302, "nlines": 196, "source_domain": "krushirang.com", "title": "नूपूर शर्मावर अचानक भाजपने का केली कारवाई?; जाणून घ्या पाच मोठी कारणे", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nनूपूर शर्मावर अचानक भाजपने का केली कारवाई; जाणून घ्या पाच मोठी कारणे\nनूपूर शर्मावर अचानक भाजपने का केली कारवाई; जाणून घ्या पाच मोठी कारणे\nनवी दिल्ली – भाजपने (BJP) पैगंबर मोहम्मदबद्दलच्या वक्तव्याबद्दल आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख नवीन जिंदाल (Naveen Jindal) यांच्यावर कारवाई केली आहे. तपास पूर्ण होईपर्यंत नुपूर शर्मा यांना पक्षाचे सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे, तर नवीन जिंदाल यांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.\nभाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका राष्ट्रीय टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, त्यानंतर पक्षाने कारवाई केली आहे. पण दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यामागे 5 महत्त्वाची कारणे आहेत. चला जाणून घेऊया ती 5 कारणे\nकुवेत, कतार आणि इराणने त्यांच्या देशांतील भारताच्या राजदूतांना बोलावून निषेध नोंदवला. यासोबतच अरब देशांमध्ये सोशल मीडियावर भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे ट्रेंडही सुरू झाले होते. कतारने निवेदनात म्हटले आहे की, “भारत सरकारकडून जाहीर माफी आणि या टिप्पण्यांचा तात्काळ निषेध करण्याची अपेक्षा आहे.” अशा इस्लामोफोबिक टिप्पण्यांना शिक्षेशिवाय परवानगी देणे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी गंभीर धोका आहे. यामुळे हिंसा आणि द्वेषाचे चक्र निर्माण होईल.”\nआपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना.. मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा\nभारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे कतारच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून अरब देशांमधील व्यापाराच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु त्यांच्या भेटीदरम्यान, भाजप नेत्यांच्या टिप्पण्यांना कतारचा विरोध भारताला अस्वस्थ स्थितीत आणत होता, त्यामुळे भाजपला हा निर्णय घ्यावा लागला. उपराष्ट्रपती नायडू यांनी कबूल केले की भारताच्या सुमारे 40 टक्के गॅस गरजा कतारमधून पूर्ण केल्या जातात आणि खरेदीदार-विक्रेता संबंधांच्या पलीकडे सर्वसमावेशक ऊर्जा भागीदारीमध्ये जाण्याची गरज असल्याचे सांगितले.\nभाजप नेत्यांच्या या वक्तव्यानंतर अरब देशांमध्ये भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. अनेक स्टोअरमधून भारतीय लोकांना काढून टाकण्यात आल्याचेही वृत्त आहे. 2020-2021 मध्ये आखाती देशांसोबत भारताच्या व्यापाराचे एकूण मूल्य US$ 87 अब्ज पेक्षा जास्त होते, ज्यामध्ये सुमारे US$ 60 अब्जची एकूण आयात समाविष्ट होती. 2020-2021 मध्ये एकूण द्विपक्षीय व्यापारात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुमारे 65 लाख भारतीय अरब देशांमध्ये राहतात आणि आपला उदरनिर्वाह करतात.\nभाजपच्या प्रचाराला जोरदार झटका बसत होता\n‘भाजप टू नो’ या मोहिमेद्वारे भाजप अनेक देशांपर्यंत पोहोचत असताना हा वादही समोर आला आहे. भाजप अनेक देशांतील प्रमुख राजदूतांना पक्ष आणि त्याची विचारधारा समजून घेण्यासाठी आपल्या मुख्यालयात आमंत्रित करत आहे. आखाती प्रदेशातील काही देशांच्या राजदूतांसोबत अशा बैठका झाल्या असून आगामी काळात आणखी अनेक बैठका होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर पक्षाच्या प्रचाराचे नुकसान झाल्याचा अंदाज आला होता.\nदेशात हिंसाचाराच्या घटना घडू शकल्या असत्या\n3 जून रोजी कानपूरमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. तर देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच दिवशी कानपूरमध्ये होते. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर मुस्लिम संघटनांनी बंदची घोषणा केली होती आणि यादरम्यान हिंसाचार सुरू झाला. देशात अन्य कोणत्याही ठिकाणी अशी घटना घडू नये म्हणून पक्षाला हा निर्णय घ्यावा लागला.\n सलमान खानच्या घरी पोलीस दाखल; जाणुन घ्या संपूर्ण प्रकरण\nराज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगचा धोका; भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/03/11/37878/pakistan-accuses-india-of-firing-missiles/", "date_download": "2022-09-25T21:45:41Z", "digest": "sha1:LOLY23JN3IV3TTRBUO4IDO2DV6C5JSLF", "length": 13065, "nlines": 189, "source_domain": "krushirang.com", "title": "पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी.. आता नवा कांगावा..! म्हणे, 'भारताने आमच्यावर...' - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nपाकिस्तानला युद्धाची खुमखुमी.. आता नवा कांगावा..\nपाकिस्तानला युद्धाची खुमखुमी.. आता नवा कांगावा..\nदिल्ली : रशिया व युक्रेनमधील युद्धाचे चटके साऱ्या जगाला बसत आहे. जगभरातील आर्थिक व्यवस्थेला या युद्धाने तडे गेले आहेत. त्यामुळे सारे जग ‘युद्ध नकोच..’ अशा भूमिकेत असताना, भारताच्या शेजाऱ्याला आता युद्धाची खुमखुमी आल्याचे दिसत आहे. त्यासाठी पाककडून रोज काहीतरी कांगावा केला जात आहे. नुकताच पाकिस्तानने भारतावर मोठा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताने आमच्यावर मिसाईल डागले. भारतने डागलेलं हे मिसाईल त्यांच्या पंजाब प्रांतात पडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.\nयाबाबत पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी माध्यमांना माहिती दिली. त्यांनी असं म्हटलं, की पंजाब प्रांतात पडलेलं मिसाईल भारताकडून आमच्या हवाई हद्दीत येताना आढळलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार म्हणाले, की 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.43 वाजता एक अति वेगवान वस्तू भारतीय हद्दीतून उडाली आणि आपला रस्ता चुकवून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून येऊन पडली. त्यात जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय…\nदरम्यान, याबाबत भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.. मेजर जनरल इफ्तिखार म्हणाले, की बुधवारी रात्री पंजाबमधील खानेवाल जिल्ह्यातील मियाॅं चन्नू भागात अज्ञात वस्तू (मिसाईल) पडली होती. ते पृष्ठभागावरून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. याबाबत माहिती मिळताच पाकिस्तानी हवाई दलानं शोधमोहीम सुरू केली आहे.\nम्हणे भारताने कारण सांगावे..\nभारताकडून डागण्यात आलेल्या मिसाईलमुळे भारत-पाकिस्तानमधील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. याचे कारण भारताने सांगावं. त्यामुळे मोठी विमान दुर्घटना घडू शकते. एका प्रश्नाच्या उत्तरात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ते मिसाईल टाकलं गेली नाही, तर ते स्वतः पडलं. हे क्षेपणास्त्र 40,000 फूट उंचीवरून जात असल्याचेही सांगण्यात आलं..\nआहात का तयार.. कारण खिसा खाली होणार.. म्हणून सोने, पेट्रोलसह ‘त्या’ गोष्टींचा महागाई बॉंब फुटणार\nम्हणून इम्रान खान सरकार संकटात; पहा CIA ने नेमके काय करून ठेवलेय पाकिस्तानात\nनिवडणुकीचे निकाल जाहीर, पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा…\nUP Election Result : निकालानंतर अखिलेश यादव यांनी दिलीय प्रतिक्रिया; ‘त्यासाठी’ मानलेत जनतेचे आभार..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधा��� पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/02/24/35454/brent-oil-prices-surge-to-100-dollar-a-barrel-for-first-time-in-8-years/", "date_download": "2022-09-25T20:44:14Z", "digest": "sha1:JV6OLF2EBTPZSPBXKJRN336WNM3YUTYV", "length": 15120, "nlines": 186, "source_domain": "krushirang.com", "title": "अर्र.. अखेर ज्याची भीती होती ते घडलेच..! तेलाच्या बाजारात 8 वर्षात प्रथमच घडलाय 'हा' प्रकार; पहा, कोणत्या संकटाचा आहे इफेक्ट - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्र.. अखेर ज्याची भीती होती ते घडलेच.. तेलाच्या बाजारात 8 वर्षात प्रथमच घडलाय ‘हा’ प्रकार; पहा, कोणत्या संकटाचा आहे इफेक्ट\nअर्र.. अखेर ज्याची भीती होती ते घडलेच.. तेलाच्या बाजारात 8 वर्षात प्रथमच घडलाय ‘हा’ प्रकार; पहा, कोणत्या संकटाचा आहे इफेक्ट\nअर्थ आणि व्यवसायआंतरराष्ट्रीयताज्या बातम्या\nमुंबई : रशियाने युक्रेन विरोधात आधिकृत युद्धाची घोषणा केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. युद्ध थांबवण्याचे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. या युद्धाचे घातक परिणामही आता समोर येऊ लागले आहेत. कच्च्या तेलास जोरदार फटका बसला आहे. तेलाच्या बाबतीत ज्याचा अंदाज व्यक्त केला जात होता अखेर ते घडलेच आहे. तेलाच्या बाजारात हाहाकार उडाला आहे. गेल्या 8 वर्षात प्रथमच ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 100 डॉलरच्या पुढे गेली आहे.\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. रशिया युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करणार आहे (Russia-Ukraine Conflict) युद्धाच्या घोषणेमुळे या प्रदेशातील ऊर्जा निर्यातीत व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली आहे. रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो प्रामुख्याने युरोपियन रिफायनरीजना कच्चे तेल विकतो. या व्यतिरिक्त, युरोपला नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, त्याच्या पुरवठ्यापैकी सुमारे 35% पुरवठा करतो.\nगुरुवारी ब्रेंट क्रूडची किंमत 4.39 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 101.09 वर पोहोचली. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत 4.33 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 96.09 वर पोहोचली आहे. रशियाने युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. रशियाने एकाच वेळी युक्रेनच्या 11 शहरांवर हमला केला आहे. राजधानी कीवसह युक्रेनच्या पूर्व भागातील शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. युक्रेनच्या लष्कराने देशाच्या नौदलाचे मोठे नुकसान झाल्याची खात्री केली आहे. कीव आणि खार्किवमधील युक्रेनच्या लष्करी कमांड पोस्ट रॉकेट हमल्यांमुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत.\nभारत हा जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे. तो आपल्या गरजेच्या 80 टक्के तेल आयात करतो. गरजेच्या 50 टक्के गॅसही आयात केला जातो. रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा पार केला आणि नवीन विक्रमी रेकॉर्ड गाठले. पुढील महिन्यात राज्याच्या निवडणुका संपल्यानंतर देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वेगाने वाढ होण्याची विश्लेषकांचा अंदाज आहे, ज्यामुळे सरकार आणि मध्यवर्ती बँकेवर महागाई नियंत्रणासाठी पावले उचलण्यासाठी दबाव निर्माण होईल.\nतेल मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2021 दरम्यान भारताने 82.4 अब्ज डॉलरचे तेल आयात केले. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही 108 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात, एप्रिल ते डिसेंबर 2020 दरम्यान, भारताने $39.6 अब्ज किमतीचे कच्चे तेल आयात केले. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण तेल आयात बिल $62.2 अब्ज होते आणि आर्थिक वर्ष 2019-20 साठी हे बिल $101.4 अब्ज होते आणि आर्थिक वर्ष 2018-19 साठी हे बिल $112 बिलियन होते.\nबाब्बो.. म्हणून तेलाच्या बाजारात उडालाय हाहाकार.. पहा, ‘त्या’ संकटाने कच्चे तेल कुठे पोहोचले..\nबाब्बो.. आता पुतिन यांनी जगालाच दिलीय धमकी.. पहा, जगातील देशांनी काय दिलाय गंभीर इशारा..\n चक्क कचऱ्यापासून तयार होणार पेट्रोल-डिझेल; पहा, कोणता देश करणार ‘हा’ चमत्कार..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/03/26/39908/jk-tyre-brings-puncture-guard-technology/", "date_download": "2022-09-25T21:01:50Z", "digest": "sha1:GACRBTSZ4CSBIZRLKWIXYRPT5W4OU3Z5", "length": 13368, "nlines": 184, "source_domain": "krushirang.com", "title": "भाया.. फिकर नॉट.. पंक्चर टायर होणार ऑटोमेटिकली दुरुस्त..! पहा JK टायरच्या तंत्रज्ञानाची कमाल - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nभाया.. फिकर नॉट.. पंक्चर टायर होणार ऑटोमेटिकली दुरुस्त.. पहा JK टायरच्या तंत्रज्ञानाची कमाल\nभाया.. फिकर नॉट.. पंक्चर टायर होणार ऑटोमेटिकली दुरुस्त.. पहा JK टायरच्या तंत्रज्ञानाची कमाल\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनागपूर : प्रवासादरम्यान गाडीचा टायर अचानक पंक्चर झाला तर मोठी समस्या निर्माण होते. अशावेळी प्रवासाला का आलो असेच वाटायला लागते. म्हणूनच आता ट्युबलेस टायरची मागणी वाढली आहे. मात्र, त्याच्याही अडचणी आहेतच की. पण म्हणूनच आता ही समस्या लवकरच भूतकाळात जमा होईल. टायर कंपनी जेके टायर (जेके टायर अँड इंडस्ट्रीज / JK Tyre & Industries) यांनी अशा तंत्रज्ञानासह एक टायर सादर केला आहे, जो पंक्चर झाल्यास स्वतःच दुरुस्त करेल. होय, मंडळी ही काही अफवा नाही.\nदेशात प्रथमच कंपनीने कारच्या टायरमध्ये पंक्चर गार्ड तंत्रज्ञान (Puncture Guard Technology) वापरण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानाने बनवलेल्या टायर्समध्ये खास इंजिनिअर केलेल्या सेल्फ-हीलिंग इलास्टोमर इनर कोटने सुसज्ज असेल. ज्यामुळे पंक्चर आपोआप दुरुस्त होईल. चारचाकी टायरमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्याची कंपनीची योजना आहे. या तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले टायर्, जर खिळ्याने किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने पंक्चर झा, तर ते ट्रेड एरियामध्ये (Tread Area) 6 मिमी खोलपर्यंतचे पंक्चर आपोआप दुरुस्त करणार आहेत. म्हणज���च जर तुमच्या कारमध्ये पंक्चर गार्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज असे टायर असतील, तर तुम्ही पंक्चरची चिंता न करता प्रवास करू शकाल.\nकंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) रघुपती सिंघानिया म्हणतात की, या तंत्रज्ञानाद्वारे वाहन मालकांना उच्च पातळीची सुरक्षा आणि सुविधा मिळेल. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार देशातील सर्व प्रकारच्या ऑन-रोड आणि ऑफ-रोड परिस्थितीत याची चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, जेके टायरने सुमारे दोन वर्षांपूर्वी 2020 मध्ये स्मार्ट टायर तंत्रज्ञान सादर केले. या टायर्समध्ये स्मार्ट सेन्सर बसवलेले आहेत, जे टायरची स्थिती, हवेचा दाब आणि तापमान यांची रिअल टाइम माहिती देतात. हा डेटा संकलित केला जातो आणि वाहन मालकाच्या मोबाईल फोनवर ब्लूटूथद्वारे प्राप्त केला जातो, जो अॅपद्वारे पाहता येतो.\nरिलायंस पेट्रोलियमवर कोसळले ‘ते’ संकट; 2008 ची पुनरावृत्ती होण्याची आहे शक्यता\nGoat Farming Info: म्हणून बेनुच्या बोकडाबद्दलचे ‘हे’ मुद्दे लक्षात घ्या; वाचा शेळीपालनातील महत्वाची माहिती\nPoultry Farming Info: अशी घ्या पिल्लांची काळजी; कारण, तेच आहेत व्यवसायाचा खरा आधार\nसर्वसामान्यांची ‘डोकेदुखी’ वाढणार.. ‘या’ औषधांच्या किंमतीत मोठी दरवाढ होणार..\nएकाच वर्षात झालेत डबल पैसे.. पहा कोणत्या शेअरने केलेय इन्व्हेस्टर्सला मालामाल\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2022/03/24/39690/nato-gave-a-clear-warning-to-china-said-condemn-the-brutal-war-against-russia/", "date_download": "2022-09-25T21:13:16Z", "digest": "sha1:LUVYYI62BVCORJ3K5YB2OHSKHFNVDWDI", "length": 15465, "nlines": 190, "source_domain": "krushirang.com", "title": "आता 'NATO' ने चीनला फटकारले..! स्पष्ट शब्दांत चीनी नेत्यांना दिलाय 'हा' धोक्याचा इशारा.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nआता ‘NATO’ ने चीनला फटकारले.. स्पष्ट शब्दांत चीनी नेत्यांना दिलाय ‘हा’ धोक्याचा इशारा..\nआता ‘NATO’ ने चीनला फटकारले.. स्पष्ट शब्दांत चीनी नेत्यांना दिलाय ‘हा’ धोक्याचा इशारा..\nमुंबई : एक महिन्यापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनचे अतोनात नुकसान झाले आहे. लाखो नागरिकांना दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागत आहे. तर दुसरीकडे रशिया सुद्धा आर्थिक निर्बंधांचा सामना करत आहे. सध्या अमेरिकेसह युरोपिय देश रशियाच्या विरोधात उभे राहिले आहेत. मात्र, असेही काही देश आहेत जे रशियाला मदत करत आहेत. यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीन रशियाला सुरुवातीपासूनच समर्थन देत आहे. रशियाच्या समर्थनात आणि अमेरिका, नाटोच्या विरोधात वक्तव्ये देत आहेत. या युद्धाला अमेरिका आणि नाटो संघटना जबाबदार असल्याचे चीनने अनेक वेळा म्हटले आहे.\nत्यानंतर आता नाटो संघटनेचे सरचिटणीस स्टोलटेनबर्ग यांनी चीनच्या धोरणांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, की चीनला आमचा संदेश हाच आहे की, उर्वरित जगाबरोबर सामील व्हा आणि रशिया विरोधात या घातक युद्धाचा निषेध करा. त्याच वेळी, ते म्हणाले की आर्थिक किंवा लष्करी समर्थनही देऊ नये.\nअशा हमल्यांचा सामना करण्यासाठी नाटो सहकाऱ्यांनी युक्रेनला शस्त्रास्त्रे देण्याचे मान्य केले आहे, असे स्टॉल्टनबर्ग यांनी सांगितले. त्याचवेळी ते म्हणाले की, नाटोचे कारण देत रशिया युक्रेनमध्ये जैविक हमल्याची तयारी करू शकत असल्याने आम्ही काळजीत आहोत. असे घडल्यास संघर्षाचे स्वरूप बदलेल. याचा परिणाम केवळ युक्रेनच नाही तर नाटो देशांवरही होईल.\nत्याच वेळी, नाटो शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, नाटो नेत्यांनी विशेषत: पूर्व युरोपमध्ये संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी सहमती दर्शविली आहे. नाटो स्लोव्हाकिया, रोमानिया, बल्गेरिया, हंगेरी येथे चार नवीन लढाऊ तुकड्या तैनात करेल. बायडेन असेही म्हणाले, की नाटो नेते त्यांच्या जूनच्या शिखर परिषदेआधी अतिरिक्त सैन्य आणि क्षमतांसाठी योजना विकसित करतील.\nदरम्यान, याआधी चीनचे उप परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, की पूर्व युरोपमध्ये (Europe) नाटोने जे काही केले, त्याचा परिणाम युद्धाच्या रूपाने समोर आला आहे. आशिया-पॅसिफिक परिसरामध्ये अमेरिका (America) आता नाटोप्रमाणेच काम करत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले की, अमेरिका आपल्या विस्तारवादी धोरणात वेगाने वाढ करत आहे. त्याचे परिणाम मात्र धोकादायक असतील, अशी धमकीही चीनने यानिमित्ताने दिली होती.\nशिन्हुआ विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चीनचे उप परराष्ट्र मंत्र्यांनी हा आरोप नाटो संघटनेवर केला होता. ते म्हणाले होते, की सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन (नाटो) चाही वॉर्सा करारासह विलय करायला हवा होता. मात्र हे केले नाही. त्याऐवजी, नाटोचा सतत विस्तार केला गेला. त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळेच आज युक्रेनमध्ये युद्ध पेटले आहे. कारण रशियाला (Russia) आपल्या संरक्षणासाठी काही पावले उचलावी लागली, त्याचा परिणाम आज युद्धाच्या रूपाने जगासमोर आहे.\n‘त्यामुळेच’ घडलेय रशिया-युक्रेन युद्ध; चीनने केलाय खळबळजनक दावा; अमेरिकेलाही दिलीय धमकी..\nयुक्रेनचा प्लान आहे तरी काय.. ; NATO संघटनेकडे मागितलीय ‘ही’ मोठी मदत.. पहा, कसे बदलतेय राजकारण..\nभारत ‘या’ देशाला पुन्हा देणार 40 हजार टन डिझेल; पहा, कोणता देश सापडलाय मोठ्या संकटात..\nIPL 2022 : आयपीएल संघांची डोकेदुखी वाढली; पहा, कोणत्या संकटाने वाढलेय टेन्शन..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपद���साठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2022/04/27/43112/pakistan-prime-minister-sharif-said-we-cannot-afford-enmity-with-america/", "date_download": "2022-09-25T20:12:16Z", "digest": "sha1:EDKUTMCYEQCZIAPFHA2VBRXOVPQKK245", "length": 14587, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "अर्र.. पाकिस्तान घाबरला..! नव्या पंतप्रधानांनी अमेरिकेबाबत केले मोठे वक्तव्य; जाणून घ्या.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\n नव्या पंतप्रधानांनी अमेरिकेबाबत केले मोठे वक्तव्य; जाणून घ्या..\n नव्या पंतप्रधानांनी अमेरिकेबाबत केले मोठे वक्तव्य; जाणून घ्या..\nदिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी त्यांचे सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर पाकिस्तानच्या राजकारणा जोरदार राजकीय वादळ उठले होते. पण, आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान अमेरिकेशी शत्रुत्व सहन करू शकत नाही, असे म्हटले आहे.\n11 एप्रिल रोजी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनलेले शाहबाज शरीफ म्हणाले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अशा देशांवर टीका केले जे नेहमीच संकटाच्या काळात पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले. विशेषतः चीन, सौदी अरेबिया, कतार आणि अमेरिकेचा उल्लेख करत शाहबाज यांनी हे वक्तव्य केले.\nशरीफ पुढे म्हणाले की, अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील परस्पर संबंधांमधील विश्वासाची कमतरता लवकरात लवकर दूर करणे आवश्यक आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार शाहबाज शरीफ म्हणाले की, भूतकाळात आपण केलेल्या वागणुकीचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. शहाबाज शरीफ म्हणाले की, अमेरिकेशी शत्रुत्व पत्करण्याची आपल्यात क्षमता नाही. विशेष म्हणजे, इम्रान खान यांनी आरोप केला होता की, चीन, अफगाणिस्तान आणि रशियाबरोबरचे त्यांचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण अमेरिकेला पसंत नाही, त्यामुळे अमेरिकेने त्यांचे सरकार पाडण्��ाचे काम केले.\nअमेरिका दरवर्षी पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स मदत म्हणून देतो. ज्याचा संबंध थेट पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेशी आहे. अमेरिकेने पाकिस्तानला मदत करणे बंद केले तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे अमेरिकेची नाराजी पत्करणे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानसाठी फायदेशीर नाही. त्यामुळे आता नवीन सरकार पुन्हा अमेरिकेची मनधरणी करण्याच्या प्रयत्नात आहे.\nदरम्यान, पाकिस्तानमध्ये गंभीर आर्थिक संकट आहे. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) मदतीचा हात पुढे केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील नवीन सरकारला दिलासा देत, IMF ने रखडलेले बेलआउट पॅकेज एक वर्षाने वाढ करण्यास आणि कर्जाची रक्कम $8 अब्ज पर्यंत वाढ करण्यास सहमती दर्शविली आहे.\nएक्स्प्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पाकिस्तानचे (Pakistan) नवे अर्थमंत्री आणि IMF चे उपव्यवस्थापकीय संचालक यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर हा करार केला आहे. आयएमएफने मान्य केले आहे, की हा कार्यक्रम सप्टेंबर 2022 अखेरपासून आणखी नऊ महिने ते एक वर्ष वाढ केला जाईल, तर कर्जाचा (Loan) आकार सध्याच्या $6 बिलियन वरून $8 अब्ज पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.\nकंगाल पाकिस्तानचे टेन्शन होणार कमी.. या संघटनेने कर्जाबाबत घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या..\nIPL: हैदराबाद देणार गुजरातला टक्कर; Toss पूर्वीच जाणुन घ्या Playing 11\nबाब्बो.. कडाक्याच्या उन्हाळ्याने ‘या’ राज्यात उडालाय हाहाकार; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणा�� खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/page/2", "date_download": "2022-09-25T20:03:31Z", "digest": "sha1:BXS7MGWYPX7PM63QLPZII5JX5F5OGLDT", "length": 21616, "nlines": 231, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "भारताचा इतिहास - Page 2 of 4 - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > भारताचा इतिहास\nगोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास झाल्याचे ठामपणे सांगणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा \nगोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले. त्यांपैकी डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. Read more »\nगोव्याचा रक्षणकर्ता फ्रान्सिस झेवियर नव्हे, तर भगवान श्री परशुराम \nमुक्त गोव्यामध्ये इतिहासाच्या, राष्ट्रीयतेच्या आणि मानवतेच्या निकषांवर कुठेही न बसणाऱ्या झेवियरला ‘गोंयचो सायब’ संबोधून तमाम गोंयकार, धर्मच्छलामध्ये बळी पडलेले आमचे पूर्वज आणि गोवा मुक्तीसाठी पोर्तुगिजांविरुद्ध लढून सर्वस्वाचे बलीदान केलेले स्वातंत्र्यसैनिक यांचा अपमान करणे यापुढे थांबले पाहिजे. Read more »\nशिलालेखातील पुरावे, तसेच भौगोलिक आणि वैज्ञानिक संशोध���ांचे दाखलेही सांगतात ‘गोवा ही परशुरामभूमीच \nप्रसिद्ध गोमंतकीय इतिहास संशोधक अनंत रामकृष्ण शेणवी धुमे यांच्या ‘द कल्चरल हिस्टरी ऑफ गोवा फ्रॉम १०००० बी.सी. – १३५२ बी.सी’ या ग्रंथातील ‘जिनेसीस ऑफ द लँड ऑफ गोवा’ या पहिल्या प्रकरणात ‘गोवा ही परशुरामभूमी कशी आहे’, हे सिद्ध केले आहे… Read more »\n‘गोवा फाइल्स’ ३ मेला खुल्या होणारच : हा पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधातील लढा \nगोव्याचा इतिहास ठाऊक असूनही आपल्या आईवर अत्याचार करणार्‍यांनाच आम्ही देव असे संबोधित असू, तर ही विसंगती आहे. लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी हा लढा आहे. विरोधकांनी त्यांची मते गोमंतकियांवर लादू नयेत \n(म्हणे) ‘कामसूत्रा’च्या भूमीत लैंगिकतेविषयी सामाजिक चर्चा करण्याला अश्‍लील समजले जाणे अयोग्य \nया जोडप्याने ‘माय म्यूस’ नावाचे आस्थापन चालू केले असून या माध्यमातून बनवण्यात येणारी लैंगिकतेशी संबंधित उत्पादने विकत घेणार्‍यांना अपमानास्पद वाटणार नाही, किंबहुना या उत्पादनांचा प्रथमच उपयोग करणार्‍यांना प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे. Read more »\nज्ञानवापी मशिदीजवळील देवी श्रृंगार गौरीमातेची वर्षभर पूजा करण्याची अनुमती\nही मशीद इस्लामच्या मान्यतेनुसार नाही; कारण भारतात असे कुठेही नाही की, एका मशिदीच्या पश्‍चिम दिशेच्या बाजूने हिंदूंच्या देवतेची मूर्ती आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. औरंगजेब याने येथील काशी विश्‍वनाथ मंदिर पाडून तेथे ही मशीद बांधली. Read more »\nआसाममध्येही संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधातील नावे पालटली जाणार \nनावामध्ये पुष्कळ काही असते. प्रत्येक शहर, नगर आणि गाव यांची नावे, ही त्यांची संस्कृती अन् परंपरा प्रतिबिंबित करणारी असली पाहिजेत. आम्ही संपूर्ण आसाम राज्यामध्ये अशा ठिकाणांची नावे पालटण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सूचना करण्यासाठी एक संकेतस्थळ चालू करत आहोत. Read more »\nमुंबईतील ‘धारावी’ गड झाला आहे मद्यपी आणि तृतीयपंथी यांचा अड्डा : संरक्षित स्मारकाचा दर्जा केवळ नावापुरता \n‘काळा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा धारावीतील ‘धारावी’ हा गड केवळ नावाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ राहिला आहे. सद्यःस्थितीत या गडाचा उपयोग मद्य पिणे, चरस, गांजा ओढणे यांसाठी होत असून गडावर दिवसाढवळ्या हे प्रकार चालू आहेत. Read more »\nविजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी\nलवकरच धोरण ठरवण्यात येईल, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि विजयदुर्ग ग्रामविकास समिती यांच्या शिष्टमंडळाशी विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. Read more »\nरायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी तात्काळ हटवून नवीन बांधकामास पायबंद घालावा \nसत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/08/mp-imtiaz-jaleel-on-religion-place-2-sep.html", "date_download": "2022-09-25T20:33:00Z", "digest": "sha1:P6IKK3JBQKMNFZZHU3QMM4EWWAQE7LSH", "length": 4090, "nlines": 53, "source_domain": "www.loksawal.com", "title": "MP imtiaz jaleel on Religion Place| नही तो..2 Sep को शाहगंज की मस्जिद मे... - The Loksawal News -->", "raw_content": "\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/author/admin/page/3/", "date_download": "2022-09-25T21:24:21Z", "digest": "sha1:S4NYY7LNGVDKFE2ESKDPMALHN4MITZKY", "length": 7361, "nlines": 141, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "admin - amchi mati amchi mansa - Page 3 of 533", "raw_content": "\nMaharashtra Farmer Issue Special Report : पालकमंत्री नसल्याने जिल्हा अनाथ, शेतकरी हवालदिल – ABP Majha\nकुठे अतिवृष्टी तर कुठे गोगलगायमुळे शेतीचे नुकसान, त्यामुळे ..\nलोकधन; नवरात्र आणि लोकमानस – Saamana (सामना)\nलोकधन; नवरात्र आणि लोकमानस Saamana (सामना)source\nवैध मापन अधिकाऱ्याकडून हेरवाड व टाकवडे येथे धाड – Sakal\nबोलून बातमी शोधाशिरोळ तालुक्यातदुधाच्या मापात पापवजन मापे ..\nदेशी गोवंश संवर्धन: भ्रृण प्रत्यारोपण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत जाण्याची गरज – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफतदेशी गोवंश ..\nMaharashtra News Live Updates : मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर – ABP Majha\nMaharashtra News Live Updates : मुकेश अंबानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा ..\nशेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा: पायातून बापाच्या धुऱ्यावर रक्त भळभळलं; काऊन हो साहेब आमचे गाव दुष्काळातून… – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफतसेनगाव ..\nSolar Project :सोलर प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन – Agrowon\nSolar Project :सोलर प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन Agrowonsource\nअजय देशपांडे | Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम ..\nLatest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या मुहूर्तावर; कसमादे पट्यात किलोला दीडशेचा भाव – Sakal\nबोलून बातमी शोधानाशिक : कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा (कसमादे) ..\nविश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपये जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी\nLoksatta मानवी अत्याचारांच्या बरोबरीने देशात प्राण्यांचादेखील ..\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nIndependence Day | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील ...\nशेती अन् पर्यटनाला विकासाला प्राधान्य – Sakal ...\nशेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती आत्मसात करावी – Agrowo ...\nशेतकरी आंदोलन: भारतीय गोदामांमध्ये हजारो टन गहू-तांदूळ क ...\nSharad Pawar : राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचे जोरदार ...\nदेवरूख ः भाजपची दातखिळी का बसली हे सिद्ध झालं – Sa ...\nशेतकरी आंदोलन : चारपैकी दोन मुद्द्यांवर सहमती, 4 जानेवार ...\nमहाराष्ट्र बंद : 'आमच्या मराठवाड्यातील शेतकरी अतिवृ ...\nसाखर आयुक्तालयासमोर किसान मोर्चाचे आंदोलन – Sakal ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66194", "date_download": "2022-09-25T20:07:15Z", "digest": "sha1:LNIWSSJQZJG2O7INLIKH7XRKMP5EC6RK", "length": 17694, "nlines": 249, "source_domain": "mahasamvad.in", "title": "नवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन", "raw_content": "\nनवउद्योजकांसाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन\nसहभागासाठी अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\nविजेत्या २४ स्टार्टअप्सना मिळणार १५ लाख रुपयांपर्यंत शासकीय कामाची वर्क ऑर्डर\nमुंबई, दि. ०१ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत तरुण आणि नव��द्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. अर्ज करण्याची मुदत दि. ३० मे २०२२ पर्यंत आहे.\nस्टार्टअप्सना शासनासोबत काम करण्याची संधी देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा एक प्रमुख उपक्रम आहे. स्टार्टअप्सची नाविन्यपूर्ण उत्पादने आणि सेवा यांचे प्रकल्प शासकीय यंत्रणेत राबवून प्रशासनात नाविन्यता आणणे हे या सप्ताहाचे मुख्य उद्दिष्ट आहे. याअंतर्गत प्राप्त अर्जांपैकी अव्वल १०० स्टार्टअप्सना त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा यांचे सादरीकरण मंत्री, वरिष्ठ शासकीय अधिकारी, गुंतवणूकदार, तज्ज्ञ यांच्या समितीसमोर करण्याची संधी भेटते व त्यातील विजेत्या २४ स्टार्टअप्सना त्यांची नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा प्रायोगिक तत्त्वावर संबंधित शासकीय विभागांबरोबर राबविण्यासाठी नाविन्यता सोसायटीमार्फत १५ लाख रुपयांपर्यंतचे कार्यादेश (वर्क-ऑर्डर्स) दिले जातात. यामध्ये कृषी, शिक्षण व कौशल्य विकास, आरोग्य, प्रशासन, शाश्वतता (स्वच्छ ऊर्जा, जलव्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन), स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता आणि संकीर्ण या क्षेत्रांचा समावेश आहे, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.\nस्टार्टअपविषयक उपक्रमांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने गौरव\nयासंदर्भात अधिक माहिती देताना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, महाराष्ट्र ‘स्टार्टअप सप्ताह’ या उपक्रमाच्या आतापर्यंत चार आवृत्त्या आयोजित केल्या गेल्या असून विजेत्या स्टार्टअप्सनी राष्ट्रीय आरोग्य मिशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण, ग्रामविकास विभाग, विविध महानगरपालिका, जिल्हा कार्यालये अशा विविध शासकीय संस्था, विभागांसोबत काम पूर्ण केले आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीस नुकताच मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता उपक्रमाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदा आयोजित केलेल्या स्टार्टअप सप्ताहामध्ये र���ज्यासह देशभरातील कल्पक नवउद्योजक, तरुण-तरुणींनी निश्चित सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यंदाच्या सप्ताहातूनही नवनवीन संकल्पना, कल्पक संशोधन पुढे येईल, असा विश्वास श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केला.\nनाविन्यता सोसायटीमार्फत विविध उपक्रम\nमहाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताहाव्यतिरिक्त इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप व नाविन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क (पेटंट) अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर आणि हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे, अशी माहिती नावीन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी दिली.\nअधिक माहितीसाठी ईमेल team@msins.in अथवा 022-35543099 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nशासन अधिक गतीमान, लोकाभिमूख करण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील\nकोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री सतेज पाटील\nकोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री सतेज पाटील\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्य��� माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/06/blog-post_58.html", "date_download": "2022-09-25T20:30:34Z", "digest": "sha1:V4IZPWQO4TR5UFCFEQDWIWHZ7IXUXVXZ", "length": 21947, "nlines": 159, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष दया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले - TV9 Plus News", "raw_content": "\nHome भंडारा महाराष्ट्र धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष दया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nधानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष दया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले\nभंडारा,दि.13:- पावसाळी परिस्थितीमुळे धान खरेदी केंद्रावरील धानाची स्थिती अतिशय गंभीर आहे. उघडयावर पडलेला धान पावसामुळे खराब होत आहे. शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यासाठी दोन दिवसात याचा निपटारा झाला पाहीजे. मिलर्सच्या सोयीने धानाची भरडाई केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होईल, याबाबतची दक्षता घेण्यात यावी. मिलर्सच्या मिलमध्ये धान साठवणूक करुन शेतकऱ्यांच्या धानाची नासाडी होणार नाही याकडे प्राथम्याने लक्ष दया, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.\nलाखनी, साकोली व लाखांदूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी, विविध कार्यकारी सहकारी संस्था पोहरा, विविध कार्यकारी सहकारी संस्था पिंपळगाव, साईबाबा राईस मिल पळसगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती सानगडी येथे धानाच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी विधानसभा अध्यक्षांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, पणन अधिकारी थोरात, तहसिलदार बाळासाहेब टेळे, मलिक विराणी, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यावेळी उपस्थित होते.\nशेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे लवकरात लवकर करण्यासाठी टोकन पध्दतीचा अवलंब करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासाठी पिंपळगाव पॅर्टनचा उपयोग करा असे सांगून श्री. पटोले यांनी धान खरेदी करतांना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यांची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी साध्या काटयावर धान खरेदी होत असल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे असे ते म्हणाले. खरेदी केंद्रानी इलेक्ट्रानिक्स काटयावरच धान मोजणी करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या. यासाठी योग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करावा. लवकरच मुंबई येथे सचिव स्तरीय बैठक घेवून याची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nबऱ्याच धान खरेदी केंद्राच्या इमारतीची अवस्था दयनिय आहे. तसेच धान साठवणूकीसाठी गोदामाची आवश्यकता असल्याने नवीन इमारती प्रस्तावित करा. पिंपळगाव धान खरेदी केंद्रात योग्य प्रणालीचा वापर करुन धान खरेदी होत आहे. त्याच अधारावर अन्य ठिकाणी धान खरेदी करावी असे विधानसभा अध्यक्ष म्हणाले. मोजणीच्या वेळी धान कमी भरत असेल तर ग्रेडरवर दंड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. येत्या दोन दिवसात संपूर्ण धान खरेदी झाले पाहिजे, असे निर्देश त्यांनी या दौऱ्यात दिले. धानाच्या साठवण क्षमतेत वाढ कशी करता येईल याकडे प्राथम्याने लक्ष देवून मिलर्सनी लवकरात लवकर धान भरडाई करण्याची तंबी त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी टोकन देवून धान खरेदी केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. गोदाम लवकरात लवकर खाली करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.\nसाकोली येथे बांधावर बियाणे, खते व किटकनाशके वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ\nसाकोली येथे बांधावर बियाणे, खते व किटकनाशके वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हिरवी झेडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, कृषी सेवा केंद्र असोशिएशनचे अध्यक्ष मोरेश्वर बोरकर उपस्थित होते. यावेळी त्रिवेणी शेतकरी बचत गट वडद, आदर्श शेतकरी बचत गट सावरबंध, बहुउद्देशिय जण बियाणे शेतकरी पुरुष गट उसगाव या बचतगटांना शेतकऱ्यांसाठी बियाणे, खते व किटकनाशकांचे वितरण करण्यात आले...\nभंडा���ा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिय�� व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/my-favorite-pet-animal-essay-in-marathi", "date_download": "2022-09-25T20:08:24Z", "digest": "sha1:7WGL6477SY6KVX6K7PLB3XXPNW557U3B", "length": 6380, "nlines": 53, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "My favorite pet animal essay in marathi | माझा आवडता पाळीव प्राणी निबंध - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो, आज आपण माझा आवडता पाळीव प्राणी – कुत्रा (My favorite pet animal essay in marathi) याविषयावर निबंध पाहणार आहोत.\nमित्रांनो, आज आपण आपल्या आसपास पाहिले तर अनेक लोक कुत्र्याला पाळतात. त्याचे नामकरण देखील आवडीने करतात. त्याचे जेवण आणि हौसमौज सुद्धा आवडीने करतात. अगदी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे त्याचे सर्व हट्ट पुरवतात. अश्याच लाडक्या प्राण्याबद्दल आज निबंध लिहिणार आहोत.\nचला तर मग सुरू करूयात…\nमला सर्वच पाळीव प्राणी खूप आवडतात. परंतु, कुत्रा हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. आमच्या घरीदेखील एक कुत्रा आम्ही पाळला आहे. आम्ही त्याला लाडाने टॉमी म्हणून हाक मारतो. टॉमी अशी हाक मारताच तो घरात जिथे कुठे असेल तिथून लगेच समोर येऊन उभा राहतो.\nकुत्रा हा सर्वात प्रामाणिक असतो असे म्हंटले जाते. एक वेळ माणूस तुम्हाला धोका देईल पण कुत्रा नाही असे देखील म्हंटले जाते. कुत्रा त्याच्या मालकाची आणि मालकाच्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतो. जर कोणी अनोळखी माणूस वाटला तर लगेच त्यावर भुंकतो आणि आपल्या मालकाला सतर्क करतो. आमचा टॉमी सुद्धा असाच आहे. टॉमीला जरा जरी संशय आला तरी तो एक विशिष्ट प्रकारे भुंकतो. त्यामुळे, आम्हाला लगेच समजते की कोणीतरी अनोळखी माणूस घराजवळ आला आहे.\nआम्ही सुध्दा टॉमी वर खूप प्रेम करतो. त्याचे प्रत्येक लाड पुरवतो. त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी मी बाहेर फिरायला घेऊन जातो. आम्ही टॉमी ला आणले तेव्हा तो अगदी लहान होता आता तो ५ वर्षांचा झाला आहे. त्याचा प्रत्येक वाढदिवस आम्ही\nटॉमीला मी रोज काही ना काहीतरी शिकवतो. मी त्याला शेक हँड करायला, धावायला आणि उडी मारायला देखील शिकवले आहे. रोज मी शाळेत गेलो की टॉमी माझी चातकासारखी वाट पाहत असतो आणि मी दिसताच माझ्यासोबत खेळू लागतो.\nअशाप्रकारे, टॉमी हा आमच्या घरात एक सदस्य म्हणून वावरत राहतो. माझा टॉमी मला खूप आवडतो.\nमाझा आवडता ऋतू – पावसाळा | पावसाळा निबंध | Rainy Season Essay In Marathi\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2022/02/15/34065/russia-ukraine-conflict-impact-on-world-oil-gas-industry/", "date_download": "2022-09-25T21:15:25Z", "digest": "sha1:KM3UEWXRJPNTTYVNAAYJNN5RZBINZNKU", "length": 15097, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": ".. तर सगळ्या जगालाच भोगावे लागतील गंभीर परिणाम; पहा, कोणत्या संकटाचा बसू शकतो फटका..? - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\n.. तर सगळ्या जगालाच भोगावे लागतील गंभीर परिणाम; पहा, कोणत्या संकटाचा बसू शकतो फटका..\n.. तर सगळ्या जगालाच भोगावे लागतील गंभीर परिणाम; पहा, कोणत्या संकटाचा बसू शकतो फटका..\nदिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा फटका संपूर्ण जगाला सहन करावा लागू शकतो. दोन्ही देशांमधील संघर्षाची शक्यता लक्षात घेता कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. युक्रेनवर रशियन आक्रमणाचा धोका लक्षात घेता, गेल्या सात वर्षांत किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे महागाईचा दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nब्लूमबर्गमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, युक्रेनबरोबर युद्ध झाल्यास किंवा रशियावर अमेरिकेने निर्बंध टाकल्यास गॅस, खाद्य पदार्थांसह अनेक वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढतील आणि परिणामी या संकटाचा युरोपसह संपूर्ण जगाला मोठा फटका बसेल. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे महागाईचे टेन्शन वाढले आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात कच्च्या किमती वाढल्यामुळे, देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे.\nरशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे $95 प्रति बॅरलपर्यंत वाढल्या आहेत. ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर पुन्हा एकदा महा���ाईचा दबाव वाढू शकतो. ब्रिटनमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळ आहे आणि जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झाले तर ही किंमत प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे युद्ध झाल्यास इतर देशांना त्यांचे व्यापारी मार्ग बदलावे लागतील, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.\nरशिया आणि युक्रेनमधील संभाव्य युद्धाचा परिणाम गॅस बाजारावरही दिसून येत आहे. युरोपातील गॅस मार्केटला सर्वाधिक फटका बसला आहे. किमती वाढण्याचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरात गॅसच्या किमती 5 पटीने वाढल्या आहेत. जर युद्ध सुरू झाले तर, युरोपियन देशांना होणारा गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो आणि त्याचे कारण म्हणजे त्यातील एक तृतीयांश भाग युक्रेनमधून जातो. युद्ध झाल्यास लागू केलेल्या निर्बंधांमुळे व्यापार थांबू शकतो आणि अशा परिस्थितीत गॅसचा टंचाई निर्माण होते.\nयुक्रेन एकेकाळी रशियन साम्राज्याचा भाग होता. त्यानंतर सोव्हिएत युनियन (USSR) ची स्थापना झाली, त्यानंतरही ते त्यात सामील राहिले, परंतु USSR च्या विघटनानंतर, युक्रेनने 1991 मध्ये स्वतःला स्वतंत्र देश घोषित केले. यानंतर त्यांनी रशियाऐवजी अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांशी संबंध दृढ केले. त्यामुळे संतप्त होऊन रशिया युक्रेनमधील बंडखोरीला सातत्याने पाठिंबा देत आहे.\nरशिया युक्रेन परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने याआधीच युक्रेनचे एक शहर ‘क्रिमिया’ ताब्यात घेतले आहे. वास्तविक, अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र युक्रेनला त्यांच्या लष्करी आघाडीत नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) मध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत आहेत जेणेकरून त्याद्वारे रशियावर दबाव आणता येईल, परंतु रशियाने युक्रेनमध्ये नाटो सैन्याची उपस्थिती आणि लष्करी सराव यांना जोरदार विरोध केला आहे.\nG7 देश रशियाच्या विरोधात.. श्रीमंत देशांनी रशियाला दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; रशियाचे होईल मोठे नुकसान\n लीलावामध्ये मालामाल होणारा ‘हा’ खेळाडू करणार डावाची सुरुवात\nटॅक्स वाचवण्याच्या ‘त्या’ निर्णयाचा होईल पस्तावा; पहा काय करणे टाळावे\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : नि��डणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/current-affairs-14-november-2019/", "date_download": "2022-09-25T21:23:48Z", "digest": "sha1:YU3RCQLEWCVLRRX7OOQC7BQPMWKLOU6V", "length": 17570, "nlines": 112, "source_domain": "missionmpsc.com", "title": "चालू घडामोडी : १४ नोव्हेंबर २०१९", "raw_content": "\nचालू घडामोडी : १४ नोव्हेंबर २०१९\nनीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड\nस्पेनचा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया निवृत्त\n‘फेसबुक पे’ अखेरअमेरिकेत सादर\nसरन्यायाधीशांचे कार्यालय सार्वजनिक आस्थापना असल्याने ते माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत येते, असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. मात्र, ‘जनहिता’साठी माहिती जाहीर करताना न्यायिक स्वातंत्र्य लक्षात घेतले पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने याबाबतचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल वैध ठरवत तीन याचिका फेटाळून लावल्या. या निकालामुळे न्यायिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांचा समतोल साधला गेला आहे. मात्र, सरन्यायाधीशांचे कार्यालय ‘आरटीआय’ कक्षेत येत असले तरी सरन्यायाधीशांवर पाळत ठेवण्यासाठी या कायद्याचा वापर होऊ नये. पारदर्शकतेचा विचार करताना न्यायिक स्वातंत्र्याचीही बूज राखावी लागेल, असे घटनापीठाने स्पष्ट केले.\nदिल्ली उच्च न्यायालयाच्या २०१० च्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव तसेच केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांनी आव्हान याचिका दाखल केल्या होत्या. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. संजीव खन्ना यांच्या पीठाने या याचिका फेटाळून लावत सरन्यायाधीशांचे का��्यालय ‘आरटीआय’ कक्षेत असल्याचा निकाल दिला. न्यायवृंदाने नेमणुकीसाठी कोणत्या न्यायाधीशांच्या नावांची शिफारस केली, हे या कायद्यानुसार जाहीर करता येईल. मात्र, त्यामागची कारणे जाहीर करता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश गोगोई, न्या. दीपक गुप्ता, न्या. संजीव खन्ना यांनी एक निकालपत्र दिले, तर न्या. रामण्णा आणि न्या.चंद्रचूड यांनी स्वतंत्र निकालपत्रे लिहिली.\nकायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका (सरन्यायाधीशांसह) ही तिन्ही घटनात्मक आस्थापने\nसंसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून स्थापन केलेली कोणतीही संस्था किंवा संघटना\nकेंद्र वा राज्य सरकारने अधिसूचना किंवा आदेश काढून स्थापलेली संस्था किंवा आस्थापना\nकेंद्र वा राज्य सरकारी आर्थिक मदतीवर आणि नियंत्रणावर चालणाऱ्या संस्था\nप्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, पूर्ण किंवा भरीव सरकारी आर्थिक मदतीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संघटना\nखासगीकरण झालेल्या सार्वजनिक उपयोजितेच्या संस्था. उदा. वीज कंपन्या\nअशा खासगी संस्था ज्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक सरकारी पाठबळ मिळते\nखासगी संस्था वा संघटना\nराजकीय पक्ष (यासंबंधीची याचिका न्यायप्रविष्ट)\nऐन दसरा, दिवाळीच्या महिन्यात महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सहनशील अशा ४ टक्क्य़ांच्या खूपच पुढे सरकला. अन्नधान्याच्या किमती वाढल्याने ऑक्टोबरमधील महागाई दर गेल्या १६ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर झेपावला आहे.\nअवकाळी पावसामुळे भाज्यांसह सर्वच जिन्नसांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचा परिणाम महागाई निर्देशांकात नोंदला गेला. गेल्या महिन्यात अन्नधान्याच्या महागाईचा दर ७.८९ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी तो ५.११ टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या ऑक्टोबरमध्ये भाज्यांच्या किमती तब्बल २६.१० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. तर फळांचे दर ४.०८ टक्क्य़ांवर गेले आहेत. त्याचबरोबर डाळी, मटण, मासे यांच्या किमतीही वेगाने वाढल्या आहेत.\nनीता अंबानींची न्यूयॉर्कच्या ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड\nरिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठित ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’च्या विश्वस्तपदी निवड झाली आहे. या म्युझियमच्या विश्वस्तपदी नि���ड होणाऱ्या नीता अंबानी या पहिल्याच भारतीय आहेत. म्युझियमचे संचालक डॅनियल बोर्डस्की यांनी मंगळवारी ही घोषणा केली. यशस्वी उद्योजिका अशी ओळख असलेल्या नीता अंबानी यांनी संस्कृती आणि कला क्षेत्रात जे योगदान दिलं त्याचमुळे त्यांची निवड विश्वस्त म्हणून करण्यात आली असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.\nभारतीय कला आणि संस्कृतीच्या संवर्धन आणि प्रसारासाठी नीता अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे. त्यांनी केलेल्या या कामाची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचं बोर्डस्की यांनी स्पष्ट केलं. नीता अंबानी यांनी म्युझियमला कायमच मदत केली आहे. या म्युझियमच्या विकासातही त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे म्युझियमच्या संचालक मंडळावर त्यांचं स्वागत करताना मला आनंद होतो आहे असं बोर्डस्की यांनी म्हटलं आहे.\nस्पेनचा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया निवृत्त\nस्पेनसाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया याने बुधवारी आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय व्हिया पुढील महिन्यात जे-लीगच्या मोसमाअखेरीस आपल्या १९ वर्षांच्या कारकीर्दीला अलविदा करणार आहे.\nव्हियाने बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि व्हॅलेंसिया या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केले. याचप्रमाणे स्पेनसाठी तो ९८ सामने खेळला आहे. ‘‘माझ्या व्यावसायिक कारकीर्दीचा समारोप करण्याचे मी ठरवले आहे. निवृत्तीविषयी मी बऱ्याच महिन्यांपासून विचार करत होतो. माझे कुटुंबीय तसेच जवळच्या व्यक्तींशी चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला आहे,’’ असे व्हियाने सांगितले.\n‘फेसबुक पे’ अखेरअमेरिकेत सादर\nफेसबुक’ने आपल्या ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’, ‘मेसेंजर’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या कंपन्यांच्या माध्यमातून पेमेंट अदा करण्यासाठी ‘फेसबुक पे’ ही पेमेंट गेट-वे सिस्टीम नुकतीच सादर केली. या सिस्टीमच्या माध्यमातून अमेरिकेत निधी गोळा करणे, इन-गेम खरेदी, कार्यक्रमांची तिकिटे, व्यक्तिगत पेमेंट, फेसबुक मार्केट प्लेसवर पेजेस आणि व्यापारी पेमेंट करण्याची संधी मिळणार आहे.\n‘फेसबुक’चे उपाध्यक्ष (मार्केटप्लेस आणि कॉमर्सविंग) देबोराह लियू यांनी मंगळवारी रात्री या संदर्भात निवेदन प्रसारित केले. ‘गेल्या काही वर्षांपासून फेसबुकची स्वतंत्र पेमेंट गेट-वे सिस्टीम उभी करण्याचा आमचा प्रयत्न होता. या माध्यमातून मोठ्या प्��माणावरील उपभोक्त्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे,’ असे लियू यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ‘फेसबुक’ आणि ‘मेसेंजर’वर काही टप्प्यांनंतरच ‘फेसबुक पे’चा वापर करता येणार आहे. त्यासाठी ‘फेसबुक अॅप’ किंवा वेबसाइटवर जाऊन सेटिंगमध्ये जाण्याची गरज आहे. त्यानंतर ‘फेसबुक पे’वर जाऊन पेमेंट मेथड जोडणे आवश्यक आहे. त्यानंतरच ग्राहकांना ‘फेसबुक पे’चा वापर करता येईल.\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-09-25T19:57:11Z", "digest": "sha1:EJAH7GRXKNLGZYDL4HZY4Y4IAMV3QO2N", "length": 11319, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोस्टा रिका फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "कोस्टा रिका फुटबॉल संघ\nकोस्टा रिका 7–0 एल साल्व्हाडोर\n(ग्वातेमाला सिटी, ग्वातेमाला; १४ सप्टेंबर १९२१)\nकोस्टा रिका 12–0 पोर्तो रिको\n(बारांक्विया, कोलंबिया; १० डिसेंबर १९४६)\nमेक्सिको 7–0 कोस्टा रिका\n(मेक्सिको सिटी, मेक्सिको; १७ ऑगस्ट १९७५)\n१६ संघांची फेरी, १९९०\nविजयी, १९६३, १९६९, १९८९\nकोस्टा रिका फुटबॉल संघ हा मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर कोस्टा रिका १९९०, २००२ व २००६ सालच्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला असून त्याने २०१४ साठी पात्रता मिळवली आहे.\nकोस्टा रिका फुटबॉल संघ\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\n��त्तर, मध्य अमेरिका व कॅरिबियनमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्ककॅफ)\nकॅनडा • मेक्सिको • अमेरिका\nबेलीझ • कोस्टा रिका • एल साल्व्हाडोर • ग्वातेमाला • होन्डुरास • निकाराग्वा • पनामा\nअँग्विला • अँटिगा आणि बार्बुडा • अरूबा • बहामास • बार्बाडोस • बर्म्युडा1 • बॉनेअर3 • ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह • केमन द्वीपसमूह • क्युबा • कुरसावो • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • फ्रेंच गयाना2 3 • ग्रेनेडा • ग्वादेलोप3 • गयाना2 • हैती • जमैका • मार्टिनिक3 • माँटसेराट • पोर्तो रिको • सेंट किट्स आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स • सेंट मार्टिन3 • सिंट मार्टेन3 • सुरिनाम2 • त्रिनिदाद आणि टोबॅगो • टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह • यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह\n1: उत्तर अमेरिकेमध्ये असूनही, कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 2: दक्षिण अमेरिकेमध्ये असूनही, कॉन्ककॅफ व कॅरिबियन मंडळाचा सदस्य • 3: कॉन्ककॅफचा सदस्य परंतु फिफाचा सदस्य नाही\nउत्तर अमेरिकेमधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२२ रोजी २०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T21:55:22Z", "digest": "sha1:JOY6YTSNOCJSRBB6PPNSI7BJBBXJSOJM", "length": 5418, "nlines": 161, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ८९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे ८९० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८६० चे ८७० चे ८८० चे ८९० चे ९०० चे ९१० चे ९२० चे\nवर्षे: ८९० ८९१ ८९२ ८९३ ८९४\n८९५ ८९६ ८९७ ८९८ ८९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\nइ.स.च्या ८९० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\nइ.स. ८९१‎ (५ क, १ प)\nइ.स. ८९२‎ (५ क, १ प)\nइ.स. ८९३‎ (१ प)\nइ.स. ८९४‎ (५ क, १ प)\nइ.स. ८९५‎ (५ क, १ प)\nइ.स. ८९६‎ (५ क, १ प)\n\"इ.स.चे ८९० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ८९० चे दशक\nइ.स.चे ९ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/bolivia/good-friday?year=2021&language=mr", "date_download": "2022-09-25T20:04:10Z", "digest": "sha1:3VA5Z2OV3T34UU23WTW2ZSQJGFMHDB6B", "length": 2563, "nlines": 53, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Good Friday 2021 in Bolivia", "raw_content": "\n2019 शुक्र 19 एप्रिल Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\n2020 शुक्र 10 एप्रिल Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\n2021 शुक्र 2 एप्रिल Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\n2022 शुक्र 15 एप्रिल Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\n2023 शुक्र 7 एप्रिल Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\n2024 शुक्र 29 मार्च Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\n2025 शुक्र 18 एप्रिल Good Friday राष्ट्रीय सुट्ट्या, इसाई\nशुक्र, 2 एप्रिल 2021\nशुक्र, 15 एप्रिल 2022\nशुक्र, 10 एप्रिल 2020\nइतर वर्षांसाठी तारखांची सूची\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/page/4", "date_download": "2022-09-25T20:19:26Z", "digest": "sha1:XEQIRRQYNPWJSILQZ2KWOEWU36RU6BUH", "length": 16380, "nlines": 209, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "भारताचा इतिहास - Page 4 of 4 - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिं���ु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > भारताचा इतिहास\nआपली संस्कृती आणि पराक्रम यांचा इतिहास शिकवला जावा, ही प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाची इच्छा – डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते\nराष्ट्रावर प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतियाची ही इच्छा आहे, असे मत ज्येष्ठ अभ्यासक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले. विद्यापीठ अनुदान आयोग अभ्यासक्रमात मोगलांच्या ऐवजी राष्ट्रपुरुषांचा इतिहासाचा समावेश करत असल्याच्या निर्णयावर काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रशासनावर टीका केली. यावर डॉ. शेवडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. Read more »\nविद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वगळून हिंदु राजांचा इतिहास शिकवला जाणार \nभारतावर आक्रमणे करणार्‍या आणि येथील अनेक वास्तू उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर अन् त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (वर्ष १२०६ ते १७०७)’ अंतर्गत सांगण्यात येणार्‍या इतिहासामध्ये आता मोगलांऐवजी त्यांच्या विरोधात लढणारे महाराणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदु राजांचा पराक्रम अधोरेखित करण्यात येणार आहे. Read more »\nपाठ्यपुस्तकातील चुकीच्या इतिहासात पालट करणार्‍या संसदीय समितीने याविषयी सूचना मागवण्याचा दिनांक १५ जुलैपर्यंत वाढवला \nकेंद्रशासनाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चुकीच्या गोष्टी काढून त्या जागी योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती भारतभरातील पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचा चुकीचा संदर्भ शोधण्याचे काम करत आहे. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरं�� दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/most-spectacular-castles-germany/", "date_download": "2022-09-25T20:37:41Z", "digest": "sha1:D3D35RTAIXDHDGP26Y5W76E2ALR5X7AA", "length": 15194, "nlines": 91, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक इमले | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक इमले\nजर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक इमले\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 3 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 25/01/2021)\nजर्मनी नैसर्गिकरित्या एक सुंदर देश आहे. पण आपण किल्ले विचार सुरू असताना, आपण अगदी अधिक प्रेम करील. आणि त्या सर्व जर्मनी आहे कारण, अनेक त्यानुसार, जगभरातील किल्ला राजधानी.\nएक संपूर्ण आपण भेट देणे आवश्यक आहे जर्मनी मध्ये नेत्रदीपक इमले च्या यजमान आहे. या लेखातील, आम्ही त्यापैकी फक्त सर्वात सुंदर विषयावर लक्ष केंद्रित करू. आम्ही देखील आपण कसे करू शकता माहिती देऊ गाडी त्यांना पोहोचण्याचा, करण्यासाठी सर्व रेल्वे प्रेमी खूप आनंद\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nSchloss न्यूशवानस्टाइन - जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक वाडा\nअनेक संपूर्ण जगातील सर्वात सुंदर इमल�� एक म्हणून माहित, नाही फक्त जर्मनी. तर नाही, तो एक प्रेरणा असल्याने नक्कीच प्रसिद्ध डिस्ने वाडा. आपण या एक कटाक्ष तेव्हा काल्पनिक गोष्ट- किल्लेवजा वाडा, तू का लक्षात. तो जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक किल्ले आपापसांत का तुला समजू शकतो\nSchloss न्यूशवानस्टाइन निःसंशयपणे आहे, अद्भुत आहे, पण हे तुम्हाला कसं नाही जर्मनी बद्दल चांगली गोष्ट आहे की, बहुतांश ठिकाणी आहे रेल्वे कनेक्ट. किल्लेवजा वाडा जवळचा रेल्वे स्थानक Fussen आहे. मात्र, आपण त्या स्टेशन पोहोचू शकता म्यूनिच किंवा कोणत्याही इतर मोठ्या जर्मन शहरात.\nHohenzollern - जर्मनी मध्ये सर्वाधिक जादूचा वाडा\nHohenzollern किल्लेवजा वाडा फक्त जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक किल्ले आपापसांत नाही - तो सर्वात आहे जादूचा एक. आपण शोधू शकता बाडेन-व्युर्टेंबर्ग प्रांतात, स्टटगर्ट जवळ. बाडेन-व्युर्टेंबर्ग प्रांत सर्वात आहे वेगळा जर्मनी मध्ये एक, पण आपण या वाडा दिसला एकदा, आपण आपले मत बदलू बांधील आहोत\nमात्र, किल्लेवजा वाडा मिळत अनिश्चित असू शकतात,, पूर्णपणे वाचतो जरी तो. सर्वोत्तम मार्ग Hechingen स्टटगर्ट पासुन एक गाडी घेणे आहे. मग आपण एक घेणे आवश्यक आहे लांब वाढ आणि किल्लेवजा वाडा पोहोचण्याचा जास्त डोंगर चढणे. मी फक्त थट्टा करतोय किल्लेवजा वाडा गावात जोरदार बंद आहे म्हणून आपण एक शटल बस किंवा Hechingen एक टॅक्सी घेऊ शकता.\nआमच्या नम्र मत मध्ये, Hohenzollern Sigmaringen उल्लेख न करता जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक इमले नाही यादी पूर्ण असू शकते. आपण कधीही आपल्या डोळे घालणे करू सर्वात व्यापक आणि grandest किल्लेवजा वाडा आहे असे नाही तर पुरेसे होते, तो देखील पूर्णपणे चित्तथरारक आहे.\nHohenzollern-Sigmaringen बाडेन-व्युर्टेंबर्ग म्हणून आहे; त्यामुळे ते लोक प्रांत स्तुति करीत नाहीत का पूर्णपणे गोंधळात टाकणारे आहे जर्मनी मध्ये सर्वात सुंदर एक\nआपण गावात किल्लेवजा वाडा शोधू शकता पासून - प्रवास म्हणून, तो गाडी सहज उपलब्ध आहे. सर्वोत्तम मार्ग उल्म किंवा स्टटगर्ट ते एक गाडी घेणे आणि नंतर किल्लेवजा वाडा चालणे आहे.\nकिल्लेवजा वाडा एक लहान टेकडी वर फक्त याचा अर्थ, आणि तो खरोखरच दिसते नेत्रदीपक. मात्र, तरीही तेथे कोणीही राहणार आहे की आपण खात्यात घेणे एकदा तसे एकाकी नाही होय, Eltz कुटुंब साठी किल्लेवजा वाडा आयोजित केली आहे 33 पिढ्या\nतो तेथे मिळत येतो तेव्हा, आपण चालणे किंवा मिळेल एक बस Hatzenport ���िंवा टॅक्सी. मात्र, तो ट्रेनने लहान गावात मिळविण्यासाठी संपूर्णपणे शक्य आहे कोब्लेंझ - जवळच्या मोठ्या शहरात.\nत्यामुळे उपलब्ध आहे, जर्मनी मध्ये सर्वात नेत्रदीपक इमले संपूर्ण यादी. आपण आपल्या पुढील प्रवासात त्यांना किमान एक भेट कराल अशी आशा आहे रेल्वे या किल्ल्यांपर्यंत प्रवास अधिक जाणून घेऊ इच्छित असल्यास, मोकळ्या मनाने आमच्याशी संपर्क कोणत्याही वेळी.\nआपण आपल्या साइटवर आमच्या ब्लॉग पोस्ट एम्बेड करू इच्छित नका, आपण आमच्या फोटो आणि मजकूर घेऊ शकता एकतर आणि फक्त या ब्लॉग पोस्टमध्ये एक दुवा क्रेडिट आम्हाला देत, किंवा आपण येथे क्लिक करा: https://iframely.com/embed/https%3A%2F%2Fwww.saveatrain.com%2Fblog%2Fmost-spectacular-castles-germany%2F%3Flang%3Dmr- (एम्बेड कोड पाहण्यासाठी थोडे खाली स्क्रोल करा)\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/de_routes_sitemap.xml, आणि आपण बदलू शकता / de / करण्यासाठी फ्रान्स किंवा / एस आणि अधिक भाषांमध्ये.\n#जर्मनी किल्ले युरोप प्रवास रेल्वे प्रवास Tranride रेल्वे टिपा प्रवास प्रवासी जर्मन\nमाझा ब्लॉग लेखन उच्च संबंधित मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे, संशोधन, आणि व्यावसायिक सामग्री लिहिले, मी होऊ शकत नाही गुंतलेले म्हणून ते तयार करण्यासाठी प्रयत्न. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\n5 युरोपमधील सर्वाधिक मोहक जुने शहर केंद्रे\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, प्रवास युरोप\nऔद्योगिक अभियांत्रिकी, ट्रेन प्रवास, प्रवास युरोप\n12 जगातील सर्वोत्तम एस्केप खोल्या\nट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास चीन, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास ग्रीस, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन ट्रॅव्हल हंगेरी, ट्रेन प्रवास इटली, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 दिवस नेदरलँड प्रवास प्रवास कार्यक्रम\n10 रेल्वेने प्रवास करण्याचे फायदे\nट्रेन ट्रिपची तयारी कशी करावी\n10 जनरल Z प्र���ास गंतव्ये\n10 दिवस फ्रान्स प्रवास प्रवास कार्यक्रम\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा \nपोस्ट करत आहे ....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/01/cake-premix-how-to-make-vanila-primix-cake-at-home-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T20:34:55Z", "digest": "sha1:4XNWKAXVXTAAGZ3R3BH77ZLZAK7ZDGBS", "length": 8558, "nlines": 77, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Cake Premix | How to Make Vanila Primix Cake At Home Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nप्रीमिक्स केक | एगलेस प्रीमिक्स केक प्रेशर कुकरमद्धे कसा बनवायचा\nकेक म्हंटले को तोंडाला पाणी सुटते. आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने केक बनवणार आहोत. ते पण बिना अंडे, बिना बटर व प्रेशर कुकरमध्ये अगदी झटपट.\nआपण आज प्रीमिक्स बेसिक केक बनवणार आहोत. प्रीमिक्स म्हणजे सर्व घटक एकत्र करून ठेऊन आपल्याला पाहिजे तेव्हा झटपट केक बनवता येऊ शकतो. प्रीमिक्स केक पावडर आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. व ती घरी आणून आपण लगेच केक सुद्धा बनवू शकतो. पण ती खूप पावडर खूप महाग सुद्धा पडते. जर आपण प्रीमिक्स केक पावडर घरच्या घरी अगदी स्वस्त व मस्त बनवली तर किती छानच होईल.\nप्रीमिक्स केक पावडर बनवायला अगदी सोपी आहे तसेच ती पावडर आपण हवबंद डब्यात बरेच दिवस ठेऊ शकतो. प्रीमिक्स बेसिक केक पावडर बनवून ठेवली तर आपल्याला पाहिजे तेव्हा केक बनवता येतो फक्त त्यामध्ये थोडा फार बदल करून पाहिजे त्या फ्लेवरचा केक बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट\nवाढणी: ½ किलोग्राम केक बनतो.\nप्रीमिक्स केक पावडर बनवण्यासाठी\n2 टे स्पून मिल्क पाऊडर\n1 टी स्पून कॉर्नफलोर\n1 टी स्पून बेकिंग पावडर\n½ टी स्पून बेकिंग सोडा\n1/8 स्पून सायट्रिक अॅसिड\nकृती: सर्व साहित्य चाळणीने चाळून हवबंद डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा केक बनवा.\nझटपट सोप्या पद्धतीने प्रीमिक्स व्हनीला केक कसा बनवायचा:\n¼ कप तेल किंवा बटर\n½ कप कोमट दूध\n¾ टी स्पून व्हनीला एसेन्स\nप्रथम कुकर गरम करायला ठेवा. कुकर 10 मिनिट तरी गरम झाला पाहिजे. कुकरच्या झाकणाची रिग व शिट्टी काढून ठेवा. कुकरमद्धे 1 कप मीठ घालून त्यावर एक चाकी ठेवा.\nज्या भांड्यात केक बनवायचा आहे त्याला तेल अथवा बटर लावून त्यावर बटर पेपर ठेवून बटर पेपरला सुद्धा तेल अथवा बटर लावून बाजूला ठेवा.\nएका बाउलमध्ये तेल किंवा बट�� व दूध घेऊन थोडे फेटून घ्या. मग त्यामध्ये प्रीमिक्स पावडर व व्हनीला एसेन्स घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या. मिश्रण जर घट्ट वाटले तर 1-2 टे स्पून दूध घालून परत मिक्स करा. मिश्रण वरतून टाकले की ते रिबिन सारखे पडले पाहिजे असे पाहिजे. मिश्रण केकच्या भांड्यात ओतून एक वेळा हळुवारपणे आपटा.\nमग केकचे भांडे कुकरमध्ये 30 मिनिट ठेवा मंद विस्तवावर. 30 मिनिट झाले की विस्तव बंद करून भांडे तसेच पाच मिनिट ठेवा. मग बाहेर काढून थंड झाल्यावर केक कापून सर्व्ह करा.\nजर आपल्याला केक ओव्हन मध्ये बनवायचा असेलतर ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहीट करून 35 मिनिट बेक करून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/23/?s=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2022-09-25T21:23:34Z", "digest": "sha1:UG5CDDZNKR5LDYTYZMA2E7EWCGL6PABC", "length": 10943, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गुजरात | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 23", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nरेडिओ सिलोन ऐकतो कोण\nरेडिओ सिलोन ऐकतो कोण - कुमार नवाथे रेडिओ सिलोन पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. सिलोन रेडिओ केंद्राचे संध्याकाळचे प्रसारण गेली दोन वर्षे बंद होते. केवळ सकाळी...\nसंयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जनतेने शंकरराव देव यांना फार मोठा सन्मान दिला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. एक वेळ अशी होती, की लोकमान्य...\nमहाराष्ट्र काँग्रेस विरुध्द महाराष्ट्र \nमहाराष्ट्र काँग्रेसतर्फे शंकरराव देवांनी सुचवलेल्या महाद्विभाषिकाच्या पर्यायाला गुजरात प्रदेश काँग्रेसने नकार दिला. त्यातून मोरारजी देसाईंनी केलेल्या विधानामुळे, महाद्विभाषिकाचे काय होणार हा प्रश्न उभा राहिला....\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेचे १९४६ पर्यंत जोरात असलेले आंदोलन नंतरच्या काळात मंदावले होते. देशाला मिळालेले स्वातंत्र्य, गांधींची हत्या, भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना या घडामोडींमुळे भाषावार प्रांतरचनेचा...\nज्ञानदा देशपांडे - May 14, 2010 1\nसमाज मानसशास्त्रज्ञ आशीष नंदी यांची मुलाखत 'तहेलका' या साप्ताहिकात मध्यंतरी प्रसिद्ध झाली. नंदी यांनी गुजरातेतल्या दंगलींना गुजरातमधील मध्यमवर्ग कसा कारणीभूत आहे यावर...\nसंयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या प्रतिनिधी सभेचे अधिवेशन 13 व 14 एप्रिल 1947 रोजी जळगाव इथे भरले. त्या अधिवेशनात व-हाडचा मुद्दा खूप गाजला. अधिवेशन महाराष्ट्रातली त��न...\nस्वातंत्र्योत्तर दंगली, काश्मीर प्रश्न युनोमध्ये अशा सगळ्या घडामोडी घडत असताना, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न सोडवण्यापेक्षा लांबणीवर टाकण्याचा काँग्रेस नेत्यांचा विचार अधिक बळकट झाला. त्याला अनुसरुन,...\nकाकासाहेब गाडगीळांची कढी (Kakasaheb Gadgil)\nआचार्य अत्रे आणि काकासाहेब गाडगीळ यांचे नाते नेमके कसे होते हे सांगणे कठीण आहे. दोघांच्या एकमेकांवर कुरघोड्या चालू असायच्या. दोघे काँग्रेसमध्ये होते. अत्रे पुणे...\nएक झंझावती व्यक्तिमत्त्व – मेधा पाटकर\nअन्यायाविरुध्द लढणारे अनेक, पण न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्याचा होम करणारे थोडे. अशांमध्ये मेधा पाटकर यांना अग्रक्रम द्यावा लागेल. आजच्या जमान्यात 'माणुसकी' नि 'सहानुभूती' हे...\nनाट्यकलाकार – डॉ. शरद भुथाडिया\nडॉ. शरद भुथाडिया गेली पंचवीस वर्षे कोल्हापुरात बालरोग तज्ज्ञ म्हणून खाजगी प्रॅक्टिस व महानगरपालिकेत काम करत आहेत. बलसाड-गुजरातमधील गुजराथी शिंपी कुटुंबात जन्मलेले भुथाडिया इथे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/state-government-mocks-farmers-amol-shinde-29206/", "date_download": "2022-09-25T20:09:15Z", "digest": "sha1:7VQS5CGJZY7FYFTQJCJYREAWUISX3K4T", "length": 8822, "nlines": 99, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "राज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली : अमोल शिंदे | Jalgaon Live News", "raw_content": "\nराज्य सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली : अमोल शिंदे\n पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमा योजनेतर्गत पात्��� विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली असून, यात पाचोरा तालुक्यात ६८८ व भडगाव तालुक्यात ८३ अशा एकूण ७७१ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, कठीण काळात शेतकऱ्यांना या सरकारने वार्‍यावर सोडले त्यांना दिवाळीआधी खात्यावर दुष्काळी मदत जाहीर करायचे घोषित करून दिवाळीनंतर तुटपुंज्या पद्धतीची मदत करत त्यांची दिवाळी काळी करून शेतकऱ्यांची थट्टा केली, असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले.\nसविस्तर असे की, पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पाचोरा तालुक्यातील ६८८ शेतकऱ्यांसाठी ८० लाख ७४ हजार ९६५ रुपये व भडगाव तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांना ४५३३३३ रुपये अशी एकूण ८५२८२९८ रुपये रक्कम जमा झाली आहे. त्यासंदर्भात दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांसह, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी जळगाव व प्रांताधिकारी पाचोरा आणि तहसीलदार पाचोरा यांच्याकडे अमोल शिंदे यांनी पत्राद्वारे मागणी लावून धरली होती.\nत्या अनुषंगाने सदर रक्कम जमा झालेले असून पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाचा खंड व नंतर झालेल्या अतिमुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदिल झाले होते. अशा कठीण काळात शेतकऱ्यांना या सरकारने वार्‍यावर सोडले त्यांना दिवाळीआधी खात्यावर दुष्काळी मदत जाहीर करायचे घोषित करून दिवाळीनंतर तुटपुंज्या पद्धतीची मदत करत त्यांची दिवाळी काळी करून शेतकऱ्यांची थट्टा केली. असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले. तसेच सदर नुकसानीची भरपाई रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामान परिस्थिती (MID SEASON ADVERSITY) या दोन प्रकारे कापूस, उडीद, मूग, सोयाबीन यासाठी मंजूर करून देण्यात आलेली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले,\nखा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे सदर नुकसानभरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा.उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nin जळगाव जिल्हा, जिल्हाधिकारी कार्यालय, पाचोरा, भडगाव\nपत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.\nगुलाबराव देवकरांचे पुनर्वसन बदलविणार राजकीय समीकरणे\nगावठी कट्टा, काडतूस, तलवारसह एकाला जळगावात पकडले\nबाबा महाहंस महाराजला अटक, जागा हडप केल्याप्रकरणी गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/cute-gardening-video-of-small-dog-goes-viral-mhkp-592250.html", "date_download": "2022-09-25T21:35:17Z", "digest": "sha1:RBV4M7CHQG7I6DDGLPTCAX7MB3QXUNAS", "length": 9112, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुत्र्यानं स्वतःच केलं गार्डनिंग; आधी खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी, पाहा VIDEO – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nकुत्र्यानं स्वतःच केलं गार्डनिंग; आधी खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी, पाहा VIDEO\nकुत्र्यानं स्वतःच केलं गार्डनिंग; आधी खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी, पाहा VIDEO\nतुम्ही कधी कुत्र्याला गार्डनिंग (Gardening) करताना पाहिलंय सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा (Viral Video of a Dog) व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.\nतुम्ही कधी कुत्र्याला गार्डनिंग (Gardening) करताना पाहिलंय सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा (Viral Video of a Dog) व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.\nचंद्रा Video Viral झाल्यानंतर जयेशचं बदललं आयुष्य, आता अशी आहे परिस्थिती\nरिक्षा चालकाला 25 कोटींची लॉटरी तरी देखील आली पश्चातापाची वेळ, पण का\nकोणीही वापरत नाही ९० मिनिटे फोन, महाराष्ट्रातील 'या' गावातील प्रकरण आश्चर्यकारक\nबसमध्येच कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी; परभणीतील घटनेचा VIDEO\nनवी दिल्ली 15 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे लाखो फोटो आणि व्हिडिओ व्हायरल (Viral Photos and Videos of Animals) होताना दिसतात. आपण सर्वांनी माकड, मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांना डान्स (Animal Dance Videos) करताना आणि खेळताना पाहिलं असेल. ट्रेनिंगनंतर परफॉर्म करणाऱ्या अशा अनेक प्राण्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मात्र, तुम्ही कधी कुत्र्याला गार्डनिंग (Gardening) करताना पाहिलंय सोशल मीडियावर सध्या एका कुत्र्याचा (Viral Video of a Dog) व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात हा कुत्रा गार्डनिंग करताना दिसत आहे. हा क्यूट व्हिडिओ तुमच्याही पसंतीस उतरेल. Bride Video: ना कपड्यांची चिंता ना मेकअपची;लिफ्टमध्ये जमिनीवर बसून नवरीची पार्टी प्राण्यांवर प्रेम करणारे लोक आपल्या प्राण्यांना घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच ठेवतात. हे प्राणीदेखील आपल्या मालकाची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कुत्रा आपल्या मालकीणीसोबत बागेत काम करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये सांगितलं गेलं आहे, की मार्चमध्ये सीक्रेट नावाच्या एका कुत्र्यानं एक बटाट्याचं झाड लावलं. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो हे रोप लावण्यासाठीची तयारी करताना आणि जमीन खोदताना दिसत आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला एक सुंदर सरप्राईजही मिळेल.\nVIDEO : 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला बंदोबस्तादरम्यान पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर my_aussie_gal नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मनं जिंकत आहे. आतापर्यंत 1.7 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. नेटकरी या कुत्र्याचं भरपूर कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की तो पाहून तुमचाही मूड चांगला होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%82/", "date_download": "2022-09-25T20:20:06Z", "digest": "sha1:M3TB4VXR7QVX5QWCBDSHOZLVL33PLOR7", "length": 4582, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "तंबू | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी शब्दकोषातील तंबू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित\nअर्थ : कापडाचे तात्पुरते एका खांबाचे घर.\nउदाहरणे : आमच्या तंबूत वाघ शिरला.\nसमानार्थी : कनात, पाल\nकपड़े, टाट आदि की बनी हुई वह संरचना जिसे चोब आदि की सहायता से तानकर फैला देते हैं\nएन सी सी के बच्चे अपना-अपना तंबू तान रहे हैं\nआडंबर, आडम्बर, खेमा, टेंट, टेन्ट, तंबू, तम्बू, पटवाप, पटवास\nम्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.\nपेरलेल्या बीमधून निघणारा कोवळा देठ.\nसुमारे ९-१५ मीटर उंचीचे पानझडी वृक्ष.\nमनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.\nज्यावर फूल उगवते असा कमळाचा देठ.\nजिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.\nवाटसरू लोकांना उतरण्याकरीता धर्मार्थ बांधलेली जागा.\nमनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.\nतंबू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamboo samanarthi shabd in Marathi.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/01/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-25T19:53:44Z", "digest": "sha1:VKGVCHN6HGZTN6COIMCBTVHGR7K72U7G", "length": 12373, "nlines": 84, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "मॅनेजमेंट फंडा: गणेश चतुर्थी म्हणजे अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी चालक! - दिव्य मराठी - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nमॅनेजमेंट फंडा: गणेश चतुर्थी म्हणजे अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी चालक\nमॅनेजमेंट फंडा: गणेश चतुर्थी म्हणजे अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी चालक\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआपले ऋषी-मुनी शास्त्रज्ञ होते आणि सनातन धर्माचा मूळ आधार विज्ञान आहे, असा आपल्यापैकी बहुतेकांचा विश्वास आहे. पण, माझ्यासारख्या काही लोकांना नेहमी वाटते की, ते महान अर्थतज्ज्ञही असावेत आणि गणेश चतुर्थी हा सण माझा याबाबतचा दृष्टिकोन सिद्ध करेल. लॉकडाऊनमध्ये नक्कीच आपण वेगळे झालो, पण आता सर्वात आवडत्या गणपतीला भेटण्यासाठी भाविक उत्सुक आहेत. बाप्पाच्या स्वागतासाठी रस्ते आणि बाजारपेठा भक्तांनी फुलून गेल्या आहेत. मुंबईही कमी उत्साह नाही. रस्ते फेरीवाल्यांनी फुलले आहेत. ते सांगतात, मुंबईकर पूर्वीपेक्षा किती तरी अधिक पटींनी उत्साहाने सण साजरा करत आहेत.\nभारतातील बहुतांश सणांना र��्त्यावर खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते, हे मी नेहमीच पाहिलं आहे आणि गणेशोत्सव हा सर्वात मोठा असतो, कारण तो सर्व संस्कृती-पंथांतील भेद दूर करतो. केवळ फूल विक्रेतेच नव्हे, तर छोटे सजावट करणारे, पूजेचे साहित्य विकणारे, गृहिणींनी तयार केलेले उकडीचे मोदक विकणारे मिठाईवाले, पूजा साहित्यासाठीच्या टोपल्या, लाल कापड, फळे-भाज्या आणि पुजाऱ्यांचाही हा हंगाम आहे.\nएक महाराष्ट्रीयन स्त्री स्वच्छ नऊवारी साडी नेसून रस्त्यावर बसून गणेशाला अर्पण करण्यासाठी उकडीचे मोदक विकते, तेव्हा रांगेत उभ्या असलेल्या किंवा मंदिरातून बाहेर पडणाऱ्या भक्तांसाठी तो प्रसाद ठरत नाही, तर मंदिरात काम करणाऱ्या सर्व लोकांचा प्रसाद ठरतो. तो पुरवठा साखळीतील सर्वांच्या उत्पन्नाचा स्रोत बनतो. आपण २० रुपयांचा मोदक विकत घेतो (घरी बनवले नसतील तर), तेव्हा त्या छोट्याशा रकमेचा हिस्सा तांदूळ पिकवणारे शेतकरी, तांदळाची पावडर दळणारे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते गूळ उत्पादकांपर्यंत, दूध विकणाऱ्यांपर्यंत जातो, काही वाटा तूप तयार करणारे डेअरी मालक, बियाणे तयार करणारे शेतकरी, तेल उत्पादक ते गॅस चुलीला इंधन आणि हो, फेरीवाल्याला शुल्क आकारणारी नगरपालिका या सर्वांनाही जातो. या पुरवठा साखळीत मी काही विसरलोही असेन. पुरवठा साखळीशी निगडित लोक यातून पैसे कमावतातच, पण या उत्सवातून ज्यूस-नारळपाणी विकणारे, मंडपाभोवती चपला-बूट सांभाळणाऱ्यांनाही अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो.\nपरंतु, तेच मोदक एखाद्या ब्रँडेड शोरूममधून विकत घेतले जातात, तेव्हा त्यातून होणारा बहुतेक नफा फक्त एकाच विक्रेत्याला जातो, पण ती महिला २० रु.ना मोदक विकते तेव्हा नफा सर्वांना वाटला जातो. असंघटित बाजारातील हे लोक केवळ नफा समान प्रमाणात वितरित करत नाहीत, तर सीएसआरही करतात. ते पैसे न घेता भुकेल्यांना काही खाऊ घालतात, कधी जेवण्यासाठी पैसे देतात. हेच असंघटित बाजाराचे सौंदर्य आहे आणि कमाईची समान वाटणी करण्यात ते खूप प्रामाणिक असतात. मला आठवते, एकदा एका पुजाऱ्याने मला रामेश्वरमजवळील एका लहानशा गावात एका विशेष मंदिरात सहकुटुंब ‘नाग सर्पदोष’ पूजा करायला सांगितले. तेथे गेल्यावर असे वाटले की, पूजेतून मिळणारी रक्कम हेच गावातील अनेकांचे उत्पन्नाचे साधन आहे, त्यामुळे त्यांचे आर्थिक चक्र सुरू राहते. इतक्या जीवांसाठी योगदान दिल्याने मला समाधान मिळते.\nफंडा असा ः गणेशोत्सवापासून सुरू झालेला सणांचा हंगाम चांगल्या प्रकारे साजरा करूया, जेणेकरून समाजातील खालच्या स्तरातील लोकांना त्याचा आर्थिक लाभ मिळू शकेल.\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nखेड ः राज्य सरकारचे पशुधन विकासाकडे दुर्लक्ष – Sak ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nऊस लागवड करायची तर मग जाणून घ्या उसाच्या या जातींविषयी ...\nForest Farmers: जगावेगळे जंगलप्रेमी शेतकरी – Agrow ...\nशेतकरी नियोजन पीक : गहू – Agrowon ...\nशिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आणखी एक मंत्री गुवाहटीला र ...\nरेत समाधी: गीतांजली श्री यांना बुकर पुरस्कार मिळणं देशास ...\n संत्र्यासह इतर फळं-भाज् ...\nमोर्येंचे १५ आॅगस्टला पुन्हा उपोषण – Sakal ...\nमहात्मा फुले : जीव घेण्यासाठी आलेले मारेकरीच जेव्हा बनले ...\nया कारणामुळे तिच्या आई-वडिलांनी सासरच्या घरासमोर तिचा मृ ...\nइस्लामपूर : केंद्र, राज्याकडून शेतकऱ्यांचा घात; ॲड. शमसु ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1779/", "date_download": "2022-09-25T20:25:44Z", "digest": "sha1:ZZGYCWEX63H6FSPBLAWKBEMZOQCIWYHT", "length": 7642, "nlines": 86, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन - Public", "raw_content": "\nदिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन\nदिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र मिरज संस्थेमार्फत सन 2021-2021 या वर्षांसाठी संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणासाठी दिव्यांग व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.\nया संस्थेमार्फत किमान आठवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन वुईथ एम. एस. ऑफिस (संगणक अभ्यासक्रम) आणि किमान नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोटार ॲण्ड आर्मेचर रिवायडिंग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज (इलेक्ट्रीक कोर्स ) करिता प्रवेश दिला जातो.\nप्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष आहे. प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्याचा असून प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय राहील. अद्ययावत परीपूर्ण संगणक कार्यशाळा, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, नेटवर्कींग व इंटरनेट आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल योजनेचा लाभ देण्यात येईल.\nप्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून छायाचित्रासह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल.\nप्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, ता.मिरज, जि. सांगली पिनकोड 416410 (दूरध्वनी क्रमांक 0233-2222908) येथे संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त दिव्यांगानी या योजनेचा लाभ घ्यावा असे संस्थेच्या अधिक्षकांनी कळविले आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात आज अखेरचा रुग्णही झाला कोरोनामुक्त, आता जिल्ह्यात एकही रुग्ण नाही\nई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील\nई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संप���दक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-12-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2022-09-25T21:09:14Z", "digest": "sha1:JC4XGDDM77VB53UQOIJTDE7FIGJKINUM", "length": 10955, "nlines": 113, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "आयफोन 12 साठी ब्रेडेड लाइटनिंग केबल फोटोंमध्ये पुन्हा दिसली आयफोन बातम्या", "raw_content": "\nआयफोन 12 साठी ब्रेडेड लाइटनिंग केबल फोटोंमध्ये पुन्हा दिसून येईल\nजोर्डी गिमेनेझ | | आयफोन 12\nगेल्या जुलैमध्ये जेव्हा आयफोन 12 साठी संभाव्य ब्रेडेड केबलची बातमी नेटवर्कवर प्रसिद्ध झाली होती तेव्हा या अर्थाने असे म्हटले होते की ते सप्टेंबरच्या या महिन्यात सादर केले जाईल आणि ते आम्हाला फक्त नवीन ब्रेडेड चार्जिंग केबल सापडेल, आयफोन 12 आणि पुस्तिका, मी चार्जर किंवा इअरपॉड जोडणार नाही.\nया अर्थाने, केवळ अपयशी ठरते आणि हे स्पष्ट आहे की हा नवीन आयफोन 12 सप्टेंबरमध्ये सादर केला जाईल यावर आम्हाला विश्वास नाही, कमीतकमी असे दिसते. गेल्या जुलैमधील उर्वरित बातम्या सध्याच्या अफवांशी जुळतील आणि तीच बाहेरील बाजूस ब्रेडेड मटेरियलने बनविलेले विजेचे केबल नवीन आयफोन 12 मध्ये नुकतीच सादर केलेली Appleपल वॉच सीरिज 6 आणि एसई च्या चार्जरसह काय घडले आहे हे पाहणे हे कदाचित नवीन आयफोन XNUMX मधील एकमेव oryक्सेसरीसाठी असेल असे दिसते.\nअधिक प्रतिरोधक आणि यूएसबी सी कनेक्टरसह\nनवीन गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती हातातून येते श्री पांढरा आणि नवीन बाह्य सामग्री व्यतिरिक्त, लाइटनिंग केबलमध्ये यूएसबी सी कनेक्टर देखील असेल म्हणून आम्ही कल्पना करतो की discussedपल वर चर्चा केल्याप्रमाणे बॉक्समध्ये चार्जर समाविष्ट करणे थांबवण्याची योजना आखत आहे. हे त्याचे ट्विट आहे ज्यात तो आम्हाला या मानल्या गेलेल्या केबलच्या नवीन प्रतिमा दर्शवितो:\n- श्री · पांढरा (@laobaiTD) सप्टेंबर 24, 2020\nAppleपलने आधीपासूनच नवीन Appleपल वॉच सीरिज 6 च्या चार्जिंग केबलसह असे केले असते, कारण ते यूएसबी ए कनेक्टर जोडतात आणि हे कोणत्याही मॅक किंवा Appleपलच्या स्वतःच्या वेगवान चार्जर्सवर शुल्क आकारण्यास व्यावहारिकदृष्ट्या विसंगत आहे. अजून काय whoपल वॉच खरेदी करणार्‍या वापरकर्त्यास आता चार्जर खरेदी करताना पैसे कमवावे लागतील, आणि ही चांगली गोष्ट नाही, म्हणून आपण Appleपलने आयफोन 12 वर पुनर्विचार केल्याची आशा करू या, जरी त्यास आधीच खूप उशीर झाला असेल ...\nपरंतु आयफोन 12 बॉक्समध्ये शक्यतो जोडल्या गेलेल्या नवीन केबलवर परत जाणे, ते योग्य असल्यास दिसते ते वेळेच्या अधिक चांगल्याप्रकारे प्रतिकार करू शकेलकोणत्याही परिस्थितीत, Appleपल केबल्सची समस्या सहसा पोर्टशीच असते आणि केबलमध्येही इतकी नसते. यात काय सत्य आहे ते आपण पाहू.\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन टर्मिनल » आयफोन 12 » आयफोन 12 साठी ब्रेडेड लाइटनिंग केबल फोटोंमध्ये पुन्हा दिसून येईल\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nकल्पनारम्य iOS आणि iPadOS 14 साठी विजेटच्या क्रेझमध्ये सामील होतो\nAppleपलची प्रोग्रामिंग भाषा, स्विफ्ट, आता विंडोजसाठी उपलब्ध आहे\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83995.html", "date_download": "2022-09-25T21:38:29Z", "digest": "sha1:YFQJTQJEMDDRWG3Y6WY24DCJ6LOW5235", "length": 18940, "nlines": 216, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती\nवारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती\nदापोली येथील वारकरी मेळाव्यात बोलतांना श्री. मनोज खाडये\nदापोली – आज मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने मंदिरांच्या भूमीची आणि धनाची लूट चालू आहे. आमच्या शेकडो वर्षांच्या परंपरा मोडीत काढल्या जात आहेत. तसेच गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्‍यांमध्ये आहे. त्यामुळे वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. दापोली तालुका वारकरी संप्रदाय आयोजित वारकरी मेळाव्यात ते बोलत होते.\nहा प्रबोधनाचा विषय समाजापर्यंत पोचवण्यासाठी गावागावांत छोट्या सभा होणे आवश्यक आहे. त्याचसमवेत हिंदूऐक्य आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल म्हणून १५ मे २०२२ या दिवशी चिपळूण येथील होणार्‍या हिंदू एकता दिंडीत सर्वांनी आपला परिवार, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांसह सहभागी होण्याचे आवाहन श्री. खाडये यांनी या वेळी केले.\nसनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने . . .\n१५ मे या दिवशी चिपळूण येथे होणार्‍या हिंदू एकता दिंडीत सहभागी व्हा \nश्री. मनोज खाडये यांचा सत्कार दापोली तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. किशोर महाराज चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ह.भ.प. नंदकुमार महाराज कालेकर यांनी केले. या वेळी ह.भ.प. सदाशिव महाराज जाधव, ह.भ.प. मधुकर महाराज पावशेे, ह.भ.प. श्रावण महाराज पाटील, ह.भ.प. सुरेश महाराज काते, ह.भ.प. केशव महाराज भुवड आणि अन्य वारकरी बांधव उपस्थित होते .\nमार्गदर्शनराष्ट्रीयवारकरी संप्रदायहिंदु जनजागृती समिती\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2021/10/blog-post_80.html", "date_download": "2022-09-25T21:49:18Z", "digest": "sha1:FGOQEKT2ZRXTLYTR527VRMACS7PF6XYA", "length": 23998, "nlines": 161, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "शेतकऱ्यांनी पीकेव्ही निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा अवलंब करावे- डॉ. उषा डोंगरवार - TV9 Plus News", "raw_content": "\nHome भंडारा शेतकऱ्यांनी पीकेव्ही निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा अवलंब करावे- डॉ. उषा डोंगरवार\nशेतकऱ्यांनी पीकेव्ही निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा अवलंब करावे- डॉ. उषा डोंगरवार\nधान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी कार्यक्रम\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.\nभंडारा, दि. ९ ऑक्टोबर:- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित धानाच्या विविध कीड व रोग प्रतिकारक वाणाचा वापर शेतकऱ्यांनी करावे. जेणेकरून कीड-रोगांचा कमीत कमी प्रादुर्भाव होऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल. धानाच्या विविध वाणांची माहिती, धानाची पेरणी गादीवाफ्यावर करावी जेणेकरून पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करता येईल. बदलत्या हवामानाचा विचार करता कमी कालावधीच्या वाणांचा वापर करावा. पारंपारिक शेतीच्या जोडीला फळ, भाजीपाला पिकांची लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचवावा. पेरीव धान लागवड ही फायदेशीर असून शेतकऱ्यांनी फोकीव पद्धतीने धान लागवड करू नये. येणाऱ्या रबी हंगामात कमी खर्चाचे तंत्रज्ञान, शून्य मशागत तंत्रज्ञान अवलंब करून उन्हाळी धानाला पर्यायी पिकांचा वापर करावे असे प्रतिपादन कृषि विज्ञान केंद्र, साकोलीच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार यांनी केले.\nत्या कृषि विज्ञान केंद्र, साकोली व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “धान उत्पादक शेतकरी मेळावा व शिवार फेरी” कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साकोली कृषी अधिकारी वृषाली देशमुख, कृषी अधिकारी, साकोली, छाया कापगते, साकोली कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा आर. डोंगरवार, महिंद्रा कृषी केंद्राचे कमलेश बावनकुळे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक अश्विन बन्सोड, तालुका अभियान व्यवस्थापक सविता तिडके, साकोली कृषि विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार विषय विशेषज्ञ पी. पी. पर्वते, वाय. आर. महल्ले, कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास��त्र विषय विशेषज्ञ डॉ. एन. एस. वझिरे, पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ डॉ. पी. बी. खिरारी, हवामानशास्त्र विषय विशेतज्ञ लयंत अनित्य उपस्थित होते.\nकृषि विज्ञान केंद्र, साकोली व कृषि संशोधन केंद्र, साकोली, प्रक्षेत्रावर विस्तार शिक्षण संचालनालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठ अकोलाच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यावेळी शिवार फेरी करण्यात आली. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध धानाच्या कीड व रोग प्रतिकारक वाणांची लागवड पाहणी, धान पिकाचे विविध जाती, वाण माहिती, प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष शेतात उभा मशीनने पेरलेला आवत्या धान, विविध औजारे, आवत्या पेरणी मशीन, धानातील पेट्रोलवर चालणारे डवरण यंत्र, धान कापणी यंत्र, विविध तंत्रज्ञान, जनावरांचा पोषक चारा, शेळीच्या जाती, धान पिक लागवडीच्या विविध पद्धती याविषयी शेतकऱ्यांनी पाहणी करून माहिती घेतली.\nत्यानंतर कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. एन. एस. वझिरे यांनी धान पिकावरील प्रमुख किड व रोगांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले, रब्बी पिकातील बीज प्रक्रियेचे महत्व याविषयी माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्राचे कृषी विस्तार विषय विशेषज्ञ, पी. पी. पर्वते यांनी कृषि क्षेत्रात विविध मोबाईल अँप्सचा वापर याबाबत माहिती देऊन कृषि विज्ञान केंद्र, साकोली अंतर्गत असलेल्या सुविधांची माहिती दिली. कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ वाय. आर. महल्ले पेरीव धान लागवड पद्धत बाबत सविस्तर माहिती दिली तसेच रबी पिकाकरीता विविध औजारे व यंत्रे बाबत मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विषय विशेषज्ञ डॉ. पी. बी. खिरारी यांनी रबी चारा पिक लागवड तंत्रज्ञान बाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. हवामानशास्त्र विषय विशेतज्ञ लयंत अनित्य यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हा कृषी हवामान संदेश- गरज व फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. कमलेश बावनकुळे यांनी महिंद्रा कृषी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विविध औजारे बाबत माहिती दिली. कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला निर्मित विविध प्रकाशने, कृषि संवादिनी, टायकोडर्मा, मेटारायझीयम, बायोमिक्स विक्री करिता उपलब्ध करून देण्यात आलेले होते.\nका���्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि विस्तार विषय विशेषज्ञ प्रमोद पर्वते यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ वाय. आर. महल्ले यांनी मानले.\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कार्यक्रम सहायक संगणक कपिल गायकवाड, गणेश गुसिंगे, मुकेश सुखदेवे, आशा इडोळे, प्रियंका जांभोळे, गीता बोरकर तसेच उपस्थित शेतक-यांनी सहकार्य केले.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्���रत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=55550", "date_download": "2022-09-25T19:51:48Z", "digest": "sha1:MSORMQFEJOORPHFZQOZYDYE7C5HKKDUA", "length": 10859, "nlines": 242, "source_domain": "mahasamvad.in", "title": "दहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nदहावी व बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर\nमुंबई, दि. 21 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.\nयासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.\nपंढरीचा निष्ठावंत वारकरी हरपला – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nउल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा – जलसंपदामंत्री जयंत पाटील\nउल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा - जलसंपदामंत्री जयंत पाटील\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66198", "date_download": "2022-09-25T20:07:54Z", "digest": "sha1:4JNKQ66GHPUDSLTCENTQTOYA22IYPMRX", "length": 22061, "nlines": 253, "source_domain": "mahasamvad.in", "title": "शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हाच विकासाचा अजेंडा : पालकमंत्री", "raw_content": "\nशासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हाच विकासाचा अजेंडा : पालकमंत्री\nमहाराष्ट्राच्या 62 व्या वर्धापन दिनाला कस्तुरचंद पार्कवर ध्वजारोहण\nin जिल्हा वार्ता, नागपूर\nनागपूर, दि. 01 : प्रगतिशील महाराष्ट्राची घोडदौड ही सामान्यांच्या आयुष्यातील बदलाने दिसली पाहिजे. त्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक व अन्य सर्व समुदायासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी हाच आपल्या प्रशासनाचा अजेंडा असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले.\nस्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पर्वावर महाराष्ट्राच्या 62 व्या वर्धापन दिनाला त्यांनी आज नागपूर येथील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क य���थे ध्वजारोहण केले. त्यानंतर जिल्ह्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात शंभर टक्के योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यंत्रणेला केले. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे, यांच्यासह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nजिल्ह्यात कोरोनामुळे आई किंवा वडील गमावलेले तीन हजार मुले आहेत. याशिवाय 80 मुले पूर्णतः निराधार झाली आहेत. या शिवाय बाराशे महिला कोवीडमध्ये विधवा झाल्या आहेत. या सर्वांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व योजना, केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेली मदत, कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी यावेळी सांगितले. या तीन हजार मुलांचे पालकत्व आपण घेतले असून त्यांच्याबाबतीत अतिशय संवेदनशीलतेने उपायोजना शोधण्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nसंजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना असाह्य, अपंग, आजारी स्वतःचा चरितार्थ चालू न शकणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी महत्त्वपूर्ण योजना आहे. गावागावात या योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे. तसेच अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी, अल्पसंख्यांक संदर्भातील प्रभावी योजना आघाडी सरकारने आखल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, कृषी सर्व मूलभूत क्षेत्रांना न्याय देणाऱ्या योजना असून प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ झाला पाहिजे. हा एकमेव उद्देश ठेवून प्रशासन काम करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nगेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये कोरोना काळातील संघर्षानंतर प्रशासनाने कामकाजासाठी गती पकडली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये रस्त्यांचे जाळे उभे करत असतानाच पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्यासाठी तसेच वृक्षारोपणासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे आवाहन केले.\nकेवळ महाराष्ट्रात नव्हे तर, अन्य 17 राज्यांमध्ये सध्या विजेचे संकट आहे. ऊर्जा निर्मितीसाठी कोळ���ाची गरज असते. कोळसा आयात करणे, कोळसा जमिनीतून काढणे, सर्व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विषय असून त्यामुळे नागरिकांना भारनियमनाची झळ पोहोचू नये यासाठी केंद्राने सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. केंद्राशी समन्वय सुरू असून महाराष्ट्रात योग्य व्यवस्थापणामुळे भारनियमन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ऊर्जामंत्री म्हणून नागपुरात दोन वर्षात भूमिगत वीज वाहिनीचे, केबल पूर्णत्वास देण्यात येतील. तसेच प्रत्येक छतावर रूप टॉप सोलर सिस्टिम साठी प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.\nमिहान संदर्भात शासन गंभीर असून या ठिकाणची गुंतवणूक वाढावी यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात एडवांटेज महाराष्ट्र सारखा कार्यक्रम घेतल्या जाणार आहे. याशिवाय इव्ही स्टेशन, दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रदर्शने आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मिहानमध्ये रिलायन्स व अदाणी या दोन मोठ्या कंपन्या लॉजिस्टिकमध्ये मोठी गुंतवणूक करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.\nजिल्ह्यात जेष्ठ नागरिक धोरण प्रभावीपणे राबविण्यात यावे व ज्येष्ठ नागरिकांना तसेच तृतीयपंथीयांना त्यांची ओळख पत्र देण्यात यावे व त्यांच्या संबंधातील योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने त्यांच्या पर्यंत पोहोचवावे अशी सूचना त्यांनी आज केली.\nसहकारी मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या मार्फत गाई, म्हशी वाटप करताना ओबीसी ओपन गटातीलही गरजू पशुपालकांना जोड धंदा म्हणून गुरांची उपलब्धता करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनात यावर्षी घेण्यात आलेला एअर मॉडेलिंग शो संदर्भातही त्यांनी गौरवोद्गार काढले.\nशहरातील गुन्हेगारीवर अंकुश मिळवणाऱ्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे कौतुक केले. ही नकेल अशीच आणखी घट्ट कसून ठेवा, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या अधिनियमान्वये नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणखी पारदर्शी पद्धतीने व मुदतीत पार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शिक्षण विभागाने या संदर्भात लक्ष वेधले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nनागरिकांच्या सेवेसाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या योजनेची सुरुवात केली आहे. राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी अर्ज करणे, लाभ घेणे यासाठी ���का क्लिकवर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. आपण केलेला अर्जाची पूर्तता न झाल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याची यामध्ये संधी आहे. ही एक नवी पाठपुरावा यंत्रणा असून याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या भाषणात केले.\nयावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या ‘ब्रेक द बायस’ या महिला मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाचे आपल्या भाषणात कौतुक केले. तर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांना कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल राज्य शासनाने पुरस्कृत केले आहे. त्याबद्दलही उल्लेख केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बक्षीस वितरण केले.\nविकासाच्या आघाडीवर राज्याची चौफेर कामगिरी- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे\nकोरोना मुक्तीसाठी जिल्हावासियांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण – पालकमंत्री उदय सामंत\nकोरोना मुक्तीसाठी जिल्हावासियांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण - पालकमंत्री उदय सामंत\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66242", "date_download": "2022-09-25T20:19:39Z", "digest": "sha1:YL4T5XUUEWFLDXALBISK4KOSTOEOLFG7", "length": 21526, "nlines": 255, "source_domain": "mahasamvad.in", "title": "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन", "raw_content": "\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन\nपुणे दि.१- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस संचलन मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले.\nयावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारवनवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.\nयावेळी राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व परीविक्षाधिन पोलीस अधिकारी तेजबिर सिंह संधू यांनी केले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या गजानन देशमुख आणि आशा स्वामी यांना जिल्हास्तरीय प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. नेहरु युवा केंद्रातर्फे शहीद भगतसिंग जीवनरक्षक फाऊंडेशनचे डॉ.बच्चुसिंग टाक यांना जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे देण्यात येणारे जिल्हास्तरीय पुरस्कार रोबोलॅब टेक्नोलॉजीच्या अमोल गुल्हाणे आणि अनंत इंडस्ट्रिजच्या चेतन धारीया यांना प्रदान करण्यात आला.\nउपवनसंरक्षक पुणे विभागाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वनपाल प्रकाश चौधरी आणि एम.एस.शिरसाठी यांना तर कामगार आयुक्तालय मुंबईतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार ज्ञानेश्वर हिवराळे आणि रुपाली वाघ यांना प्रदान करण्यात आला. सहा.पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सहायक पोलीस फौजदार धनंजय कदम यांना केंद्रीय गृहमंत्री पदक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस निरीक्षक बळीराम पोळ, सहा. पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे आणि हेड कॉन्स्टेबल महोम्मद मोमिन यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.\nमहाराष्ट्राचा सुस���स्कृत चेहरा जपण्याचे काम सर्वांनी करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी प्रगतशील महाराष्ट्र घडविण्याचे प्रयत्न करताना महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा देण्याचे कार्य केले. यापुढच्या काळातही राज्याचा सुसंस्कृत चेहरा जपण्याचे कार्य सर्वांनी मिळून करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमात केले.\nते म्हणाले, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्र कायम पुढे रहायला हवा. पायाभूत सुविधांची उभारणी करताना सामाजिक सुधारणांनाही महत्व देण्यात येत आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन प्रगतशील महाराष्ट्र घडवण्याचे स्व.यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.\nविकासासाठी राज्य शासन दृढसंकल्प\nराज्य व पुण्याच्या विकासासाठी राज्य शासन दृढसंकल्प आहे. गेल्या दोन-अडीच वर्षात त्यादृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यंदाच्या अर्थसंकल्पातूनही राज्याच्या विकासाची पुढची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे.\nपुणे जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जुन्नर तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येत आहे. पेरणे फाटा येथील जयस्तंभ परिसर विकासासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात येत आहे. अष्टविनायक परिसर विकासासोबत प्राचीन मंदिरे, गडकिल्ले आणि स्मारकांचे जतन अंतर्गत एकवीरा देवी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे; राजगड, तोरणा, शिवनेरी किल्ल्यांच्या संवर्धनाची कार्यवाही गतीने सुरू आहे.\nजिल्ह्यात सर्वसुविधायुक्त ‘इंद्रायणी मेडिसीटी’ नावाने भव्य वैद्यकीय वसाहत स्थापन करण्यात येत आहे. नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वेच्या 16 हजार 39 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूसंपादन सुरु आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे सुरू झाले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविले जातील आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nउपमुख्यमंत्री म्हणाले, पुणे शहर परिसरातील अंतर्गत व बाह्य रिंगरोडसाठी अर्थसंकल्पात दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्यात येत आहे. सन 2021-22 मध्ये जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वाधिक 3 हजार 893 कोटी पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, पदाधिकारी, जिल्ह्यातील बँकांचे अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले.\nपुणे‍ जिल्हा परिषदेने 2021-22 मध्ये विविध विकासकामांसाठी 1 हजार कोटी रुपये खर्च करत देशात सर्वाधिक खर्च करण्यासोबत गतवर्षी 15 हजार कामे पूर्ण केल्याने श्री.पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापनदिन साजरा करताना बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभागातली मराठी भाषक गावे अजूनही महाराष्ट्रात सामील होऊ शकली नाहीत, याची खंत व्यक्त करीत सीमाभागातल्या मराठी भाषक बांधवांचा महाराष्ट्रात सामील होण्यासाठीच्या लढ्याला, महाराष्ट्र राज्याचा, राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.\nविकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेवू – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपंचायतराज व्यवस्थेत पुणे जिल्हा परिषदेचे कार्य दिशादर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार\nपंचायतराज व्यवस्थेत पुणे जिल्हा परिषदेचे कार्य दिशादर्शक - उपमुख्यमंत्री अजित पवार\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रका��ित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/page/17/", "date_download": "2022-09-25T21:04:57Z", "digest": "sha1:PFK3M7CKRH4X4KL45JO2Z5AIZEMQE6RI", "length": 5036, "nlines": 35, "source_domain": "marathit.in", "title": "मराठीत.इन | Marathit.in - Page 17 of 17 - बातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nतेजस’चा फर्स्ट लूक प्रदर्शित\nअभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगना भारतीय वायूदलातील पायलटची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाविषयी कंगना म्हणाली ‘तेजस […]\n हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार\nकोरोनाचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता वाढविणारा इशारा दिला आहे. यूरोपसह जगभरातील अनेक […]\nगणपती बाप्पाच्या आगमनाने निसर्ग देखील प्रफुल्लित होतो. मग त्याच निसर्गाचं देणं असणारी फळं, फुलं आपण बाप्पाला अर्पण करावीत असाच त्यामागचा हेतू असतो. चला तर मग […]\nअशी करा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना\nयंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्वांचे लाडके बाप्पा घराघरात, सार्वजनिक मंडळामध्ये विराजमान होतील. घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड, […]\nहरतालिका तृतीयेचंं व्रत कसं आणि कधी कराल\nश्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे. हरितालिकेच्या व्रतात शिव-पार्वतीचे पूजन केले जाते. कुमारिका आणि महिला या दिवशी व्रत करतात. हरतालिका […]\nचाबहार रेल्वे प्रकल्प – Chabahar Rail Project\n इराणने चाबहार रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्याच्या व प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्याच्या कार्यात भारत विलंब लावत असल्याचे कारण देऊन आता स्वतःच हा प्रकल्प पूर्ण […]\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरि��शास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83961.html", "date_download": "2022-09-25T21:36:58Z", "digest": "sha1:EZPZF2IGHFTOEIVPVJYSSGOY4JJBY2AY", "length": 18155, "nlines": 214, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "पैडिमादुगू (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > पैडिमादुगू (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nपैडिमादुगू (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nदीपप्रज्वलन करतांना श्री श्री श्री नम्भी कौशिक वेणुगोपाल स्वामी आणि त्यांच्या बाजूला नमस्काराच्या मुद्रेत श्री. चेतन गाडी\nभाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोरुटला जिल्ह्यातील पैडिमादुगू येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गाव असतांनाही ३०० हून अधिक धर्मप्रेमी नागरिक या धर्मसभेसाठी एकवटले होते. या सभेला श्री श्री श्री नम्भी कौशिक वेणुगोपाल स्वामी यांनी संबोधित केले. सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी यांनी ‘जीवनात धर्माचरणाचे महत्त्व’, तर हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nकाही दिवसांपूर्वी कोरुटला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली होती. त्या सभेनंतर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पैडिमादुगू गावातील श्री लक्ष्मी वेंकटेश्वरा स्वामी देवालयाचे अध्यक्ष पिद्दी गंगा रेड्डी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी समितीला त्यांच्या गावातही धर्मसभा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार पैडिमादुगूमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते.\nक्षणचित्र : सभेपूर्वी आयोजित वाहनफेरीला २८ किलोमीटर लांबून शहरातूनही धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.\nराष्ट्रीयहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र जागृती सभा\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/10/royal-enfield-interceptor-650-modified-tamraj/", "date_download": "2022-09-25T20:58:25Z", "digest": "sha1:2YMWB63WM3J3JKWGERDZU25HBDBDLCJU", "length": 7679, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रॉयल एनफिल्डच्या 'इंटरसेप्टर 650' बाईकच्या नव्या लूकची इंटरनेटवर 'हवा' - Majha Paper", "raw_content": "\nरॉयल एनफिल्डच्या ‘इंटरसेप्टर 650’ बाईकच्या नव्या लूकची इंटरनेटवर ‘हवा’\nअर्थ, मुख्य / By Majha Paper / इंटरसेप्टर 650, मॉडिफाईड बाईक, रॉयल एनफील्ड / May 10, 2020 May 10, 2020\nरॉयल एनफील्डच्या मोटारसायकल बाइकर्समध्ये विशेष लोकप्रिय आहे. सोबतच या बाईक्सला मॉडिफाय करण्याचा देखील ट्रेंड आहे. देशभरात असे अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत, जे बाईक्सला हवे तसे मॉडिफाय करून देतात. अशाच एका दिल्लीतील नीव मोटारसायकलने इंटरसेप्टर 650 ची कस्टम बाईक तयार केली आहे. या बाईकचे नाव तामराज ठेवण्यात आले आहे.\nतामराजमध्ये पुर्णपणे नवीन पेंट स्कीम देण्यात आली आहे. यात हाताने बनविण्यात आलेल्या बॉडी पार्ट्ससह आफ्टरमार्केट एक्सेसरीजचा देखील वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे बाईकला बोल्ड आणि शानदार बॉबर लूक मिळतो.\nतामराजच्या काही कस्टम मेड बॉडी पार्ट्समध्ये टँक टॉप कव्हर, लहान फेंडर, फ्रंट सस्पेंशन कव्हर, बेली पॅन आणि लेदर सीटचा समावेश आहे. फ्रंटला ओरिजनल हेडलाइटला एका स्लिमर सर्क्युलर एलईडी हेडलाईट सेटअपसोबत बदलण्यात आलेले आहे. हँडल-बार एक आफ्टरमार्केट यूनिट आहे आणि फ्रंट सस्पेंशन फोकर्सला फॉर्क गॅटरसोबत कस्टमाइज्ड कव्हर देण्यात आले आहे. यात सिंगल सीट देण्यात आले आहे.\nया मॉडिफाइड इंटरसेप्टर 650 मधील सर्वात मोठा बदल म्हणजे याचा 5-इंच ट्यूब टाइप टायर आहे, जो 16 इंच स्पोक व्हिल्सवर लावण्यात आला आहे. याशिवाय यात कस्टम फ्री-फ्लो एक्जॉस्ट सिस्टम देण्यात आली आहे. ही बाईक पुर्ण काळ्या रंगात पेंट करण्यात आलेली आहे. क्रोम हेडर पाईपने कंट्रास्ट निर्माण होते.\nबाईकमध्ये येणाऱ्या ट्विन-पॉड इंस्ट्रूमेंट पॅनेलला पुर्णपणे काढून टाकण्यात आलेले आहे. बाईकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, यात 648 cc पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. जे 47 PS पॉवर आणि 52 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळतो. किंमतीबद्दल सांगायचे तर इंटरसेप्टर 650 बाईकला मॉडिफाय करण्यासाठी 1.90 लाख रुपये खर्च आला. तर या कामासाठी 2 ते 3 महिने लागतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%A1/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T21:30:28Z", "digest": "sha1:DPQ4ZWN37ANPGZRCD6EHY7VA6CXXGX2E", "length": 2245, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ड | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ड\" अक्षरापासून सुरू झालेले २९४ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1645/", "date_download": "2022-09-25T21:17:03Z", "digest": "sha1:IQKAF2YILDHGDO4EC2W4YTQNGB3BQDZC", "length": 7932, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "गणेशोत्सवाची धर्मपरंपरा खंडीत होऊ न देण्याचा गणेश मंडळांचा निर्धार, कृत्रिम हौद निर्माण केल्यास विरोध करणार - Public", "raw_content": "\nगणेशोत्सवाची धर्मपरंपरा खंडीत होऊ न देण्याचा गणेश मंडळांचा निर्धार, कृत्रिम हौद निर्माण केल्यास विरोध ���रणार\nशेकडो वर्षाची गणेशोत्सवाची परंपरा खंडित न करता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार सार्वजनिक गणेश मंडळांचा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केला. तसेच श्रीगणेशचे विसर्जनासाठी कृत्रिम हौद निर्माणस विरोध करु, असे एकमुखाने निश्चित केले.\nहिंदु सेवा सहाय्य समितीने सार्वजनिक गणेश मंडळाचा बैठक तैलिक मंगल कार्यालय येथे आयोजित केली होती. व्यासपीठावर श्रीबाबा गणपती मंडळाचे सुनिल सोनार, जय बजरंग व्यायाम शाळेचे शेखर मराठे, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील उपस्थित होते.\nशनिवार दि ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत नंदुरबार शहर आणि तालुक्यातील विविध मानाचे आणि अन्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्लोक पठन करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला. बैठकीत मंडळांना येणाऱ्या विविध अडचणी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मांडल्या, यात बंटी नेतलेकर,कैलास भावसार, मोहन अहिरे, मोहित राजपूत, छोटू माळी, शेखर मराठे, सुनील सोनार आदींनी गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनेवर चर्चा केली. मंडळांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर शासन- प्रशासनाला मंगळवारी निवेदन देण्याचे एकमत झाले. हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेतून गेल्या पाच वर्षात गणेश मंडळांना संघटित करून केलेल्या कार्याचा आढावा दिला. बैठकीचे सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी तर आभार सुमित परदेशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुर चौधरी, सुयोग सूर्यवंशी, जितेंद्र राजपूत, आकाश गावित, रणजित राजपूत, जितेंद्र मराठे, गणेश राजपूत, अमोल ठाकरे, उज्वल राजपूत आदींनी परिश्रम घेतले.\nजिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी मनसेतर्फे जीवनाश्यक वस्तूंचा साठा रवाना\nविश्व आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला धनंजय गावित यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nविश्व आदिवासी दिनाच्या पुर्वसंध्येला धनंजय गावित यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2536/", "date_download": "2022-09-25T20:58:39Z", "digest": "sha1:TYUPJVLQLTFE7JUYWNDCAU3LKRZ7MGTI", "length": 10286, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा - Public", "raw_content": "\nअल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा\nनंदुरबार तालुक्यातील दुधाळे येथील पिडीत अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेवुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा प्रमुख व सत्र न्यायालय , नंदुरबार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे .\nयाबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ( १५ वर्ष) ही तिच्या आईवडील व दोघे भावंडांसह दुधाळे ता.जि.नंदुरबार येथे राहणारी आहे.दुधाळे गावातीलच राहणारा धिरज पाशा पवार यास पिडीत ही ३ वर्षापासुन ओळखत होती . आरोपी धिरज हा विवाहीत असुन त्याला ३ मुले देखील आहेत . धिरज पाश्या पवार याचे पिडीत मुलीचे घरी नेहमीच येणे – जाणे होते . त्यामुळे त्याची व अल्पवयीन मुलीची ओळख निर्माण झाल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते . धिरज पवार याने पिडीत अल्पवयीन मुलीस तिचे अज्ञानाचा फायदा लग्नाचे आमिष दाखवून पिडीत मुलीचा आरोपी धिरज पवार यांच्यावर विश्वास बसल्याने याचा फायदा घेत त्याने तिच्यावर ३ ते ४ वेळेस अत्याचार केला होता . आरोपी धिरज पवार हा नाशिक येथे मजुरी कामानिमित्त निघुन गेला होता . त्यानंतर तेथुन तो अल्पवयीन पिडीत मुलीसोबत मोबाईलव्दारे संपर्कात राहुन त्याने तिला मोटारसायकलने दुधाळे येथुन नाशिक येथे पळवुन नेले होते . नंतर नाशिक येथे तिला एका खोलीत ठेवत तिचे अज्ञानाचा फायदा घेत व लग्नाचे खोटे आमिष दाखवून वेळोवेळी तिचेवर अत्याचार केला होता . पिडीत मुलीचे आईवडीलांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पो��ीसांनी आरोपी धिरज पाश्या पवार व पिडीत मुलीस नंदुरबार येथे आणले होते . लग्नाचे आमिष दाखवुन व पिडीत मुलीचा अज्ञानाचा फायदा घेत तिचेवर अत्याचार केला म्हणुन पिडीतेच्या फिर्यादीवरुन धिरज पाशा पवार रा.दुधाळे ता.जि.नंदुरबार यांच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादवि क . ३६३,३६६ , ३७६ ( ३ ) , पोक्सो- ४ व ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर . एस . तिवारी , नंदुरबार यांच्या न्यायालयात होवुन आरोपी धिरज पाश्या पवार विरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने त्यास दोषी ठरवत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच रुपये ५ हजार दंड व दंड न भरल्यास १ वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्यातील फिर्यादी अल्पवयीन पिडीतेची साक्ष महत्त्वाची ठरली . वरील गुन्हयाचा सखोल व जलद तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपन्न पोसई कमलाकर चौधरी यांनी सादर केले होते . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अति . सरकारी वकील ॲड . व्ही.सी.चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले आहेत व पैरवी अधिकारी म्हणुन पोना.नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज पाहीले आहे . तपास अधिकारी पोसई कमलाकर चौधरी व अति . सरकारी वकील ॲड. व्ही.सी.चव्हाण यांचे पोलीस अधीक्षक महेंद्र पेंडीत व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे .\nखुनाची धमकी देणारे व्हॉटसअप स्टेटस ठेवण दोघांना पडले महागात, पोलीसांनी दाखल केला गुन्हा\nशेत जमीन हडपण्याच्या उद्देशाने घरात चोरी करून लावली आग, ६५ हजाराचे नुकसान, ९ जणाविरूद्ध गुन्हा दाखल\nशेत जमीन हडपण्याच्या उद्देशाने घरात चोरी करून लावली आग, ६५ हजाराचे नुकसान, ९ जणाविरूद्ध गुन्हा दाखल\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25214/", "date_download": "2022-09-25T20:49:09Z", "digest": "sha1:4QFOQCWFBG7CMULJPF5RYGVD6GZOYZB3", "length": 22063, "nlines": 231, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "श्रीपतिभट्ट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nश्रीपतिभट्ट : ( सु. अकरावे शतक ). महाराष्ट्रातील एक थोर व्यासंगी ज्योतिषज्ञ. त्यांच्या जीवनाविषयी विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही तथापि त्यांनी लिहिलेल्या गंथांतर्गत उल्ले��ांवरून त्यांच्याविषयी तसेच त्यांच्या गंथांविषयी काही माहिती ज्ञात होते. त्यांचा जन्म सुसंस्कृत काश्यपगोत्री ब्राह्मण कुटुंबात झाला. श्रीपतिभट्ट हे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील रोहिणखेड या गावचे रहिवासी होत. तिथेच त्यांनी संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास-अध्ययन केले. त्यांच्या आजोबांचे नाव केशव आणि वडिलांचे नाव नागदेव होते. जैन वाङ्‌मयविदयापंडित नथुराम प्रेमी यांच्यामते श्रीपतिभट्ट हे माहाराष्ट्री अपभ्रंश ( जैन अपभंश ) भाषेतील प्रसिद्ध कवी व महापुराण या काव्यगंथाचे लेखक ⇨पुष्पदंत यांचे पुतणे असावेत कारण पुष्पदंत हेही रोहिणखेडचेच रहिवासी होत.\n⇨आर्यभट्ट, ⇨लल्ल, ⇨वराहमिहिर, मुंजाल, भट्टोत्पल, ⇨बह्मगुप्त वगैरे प्राचीन व प्रसिद्ध ज्योतिर्गणितज्ज्ञांच्या पंक्तीतील एक श्रेष्ठ ज्योतिषज्ञ म्हणून श्रीपतिभट्टांची गणना करण्यात येते. त्यांनी धीकोटिकरण ( इ. स. १०३९), सिद्धान्तशेखर, जातकपद्धती, पाटीगणित, श्रीपति-निबंध, धुव-मानसकरण, दैवज्ञवल्ल्भ, ज्योतिषरत्नमाला, गणित-तिलक, श्रीपतिसमुच्च्य, रत्नसार इ. ज्योतिषविदयाविषयक गंथ लिहिले. त्यांपैकी जातकपद्धती हा गंथ श्रीपतिपद्धती या नावाने आणि ज्योतिषरत्नमाला हा श्रीपतिरत्नमाला या नावाने उल्लेखिलेला आढळतो.\nया गंथांपैकी ज्योतिषरत्नमाला हा मुख्यत्वे मुहूर्तगंथ असून त्यात ६०५ संस्कृत श्लोक आणि ४७६ मराठी परिच्छेद आहेत. त्याची एकूण २१ प्रकरणांत विभागणी केलेली आहे. या मुहूर्तगंथात सामान्यत: तिथी, वार, नक्षत्रे, योग, संकांती इत्यादींचे शुभाशुभ योग वर्णिलेले आहेत. वास्तुरचना, गृहप्रवेश, विवाह, मौंजीबंधन इ. प्रसंगी सामान्य माणसास हरघडी मुहूर्त पाहण्याची गरज भासते, हे ओळखून मराठी भाषिक लोकांसाठी त्यांनी हा महत्त्वाचा गंथ सिद्ध केला. याशिवाय यात गर्भाधानादी संस्कारांचा व त्यांच्या मुहूर्तांचा संदर्भ येतो. त्यात विवाहात वधूवरांचे घटित हे एक मोठे प्रकरण आहे. त्याशिवाय वास्तू , यात्रा ( गमन ), राज्याभिषेक व दुसरी काही किरकोळ प्रकरणे आहेत. ह्या गंथावर संस्कृत भाषेमध्ये महादेव, वैदयनाथ, रघुनाथ, माधव, परमकारण, पंडित वैदय, कृष्ण दैवज्ञ, उमापती इ. आठ जणांनी व स्वत: श्रीपतिभट्टांनी मराठीत अशा एकूण नऊ टीका लिहिल्या असून त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रीपतींची मराठी गदयटीका असून, त��� त्यांनी इ. स. १०५० मध्ये लिहिली. हा प्राचीनातील प्राचीन मराठी गदय टीकागंथ असावा, असे भाषातज्ज्ञ मानतात. या गंथापासून मुहूर्त हा ज्योतिषशास्त्रात एक स्वतंत्र स्कंध मानला गेला.\nज्योतिषरत्नमाला ह्या गंथावरील मराठी टीकेची आरंभीची फक्त ७४ पृष्ठे प्रथम ⇨वि. का. राजवाडे यांना नेवासे येथे जोश्यांच्या पोथ्यांत सापडली. ती त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या व्दितीय संमेलन-वृत्तांतात प्रसिद्ध केली (१९१४). ही पोथी शके १३६९ मध्ये नकललेली होती. यानंतर संपूर्ण ज्योतिषरत्नमाले ची नकलून काढलेली ( हस्तलिखित ) पोथी परभणी येथील परतुडकर नामक सद्‌गृहस्थांकडे सापडली. ती इ. स. १७२१ मधील असून, पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्टग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ठेवली आहे व प्रसिद्धही झाली आहे. या गंथासाठी श्रीपतिभट्ट यांनी लल्ल या ज्योतिर्विदांचा रत्नकोश हा गंथ प्रामुख्याने संदर्भ म्हणून आधारभूत धरला आहे आणि ह्या इ. स. ६३८ मधील प्राचीन गंथाचा पदोपदी उल्लेखही तथाच रत्नकोशे किंवा रत्नकोशा त असा केला आहे.\nश्रीपतिभट्टांनी लिहिलेल्या पाटीगणित या गंथावरही सिंहतिलक नावाच्या एका जैन आचार्यांनी विव्दत्ताप्रचुर टीका लिहिली आहे. त्यांच्या उर्वरित गंथांतून ज्योतिषशास्त्रातील एकेका स्वतंत्र अंगावर विवेचन आढळते. तसेच ज्योतिषाच्या प्रत्येक शाखेवर त्यांनी एकेक गंथ रचला आहे. फल-ज्योतिषाबरोबरच श्रीपतिभट्ट हे ग्रहवेधाचेही चांगले जाणकार असल्याचे त्यांच्या विविध गंथांतील तद्विषयीच्या उल्लेखांवरून जाणवते.\n२. पानसे, मु. ग. यादवकालीन महाराष्ट्न, पुणे, १९६३.\n३. प्रसाद, गोरख, भारतीय ज्योतिष का इतिहास, १९५६.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/11/28/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%B6/", "date_download": "2022-09-25T20:15:26Z", "digest": "sha1:6XXAV5S4DIXPH7TZDTTXRADFJNV66VSC", "length": 7018, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अंतराळात अगदी नजीक आले रशिया आणि भारताचे उपग्रह - Majha Paper", "raw_content": "\nअंतराळात अगदी नजीक आले रशिया आणि भारताचे उपग्रह\nतंत्र - विज्ञान, मुख्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / उपग्रह, भारत इस्रो, रशिया / November 28, 2020 November 28, 2020\nअंतराळ कक्षेत भारताचा रिमोट सेन्सिंग उपग्रह कार्टोसॅट २ एफ आणि रशियन उपग्रह कानोपस व्ही अगदी जवळजवळ आल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या दोन्ही उपग्रहांची टक्कर होऊ शकेल अशी परिस्थिती असून दोन्ही देश उपग्रहांच्या स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. हे दोन्ही उपग्रह २२४ मीटर अंतरावर असल्याचे रशियन अंतराळ स��स्था रास्कोमोसचे म्हणणे आहे तर भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या मते उपग्रहांच्या मध्ये ४२० मीटर अंतर आहे.\nशुक्रवारी म्हणजे २७ नोव्हेंबरच्या पहाटे ७०० किलो वजनाचा कार्टोसॅट २ एफ उपग्रह रशियन कानोपास व्ही च्या अगदी जवळ आला. हे दोन्ही उपग्रह पृथ्वीच्या रिमोट सेन्सिंग साठी डिझाईन केलेले आहेत. सर्व साधारण पणे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत शेकड्यांनी उपग्रह फिरत आहेत आणि त्यात १ किमीचे अंतर सुरक्षित मानले जाते. इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन म्हणाले गेले चार दिवस आम्ही आपल्या उपग्रहावर नजर ठेऊन आहोत. या दोन्ही उपग्रहात ४२० मीटर अंतर आहे. दोन्हीतील अंतर १५० मीटरवर आले तरच पुढील कृती केली जाईल. पृथ्वीच्या एकच कक्षेत फिरणारे उपग्रह एकमेकाजवळ येणे ही सामान्य घटना आहे.\nअसा प्रकार झाला तर संबंधित दोन्ही देशाच्या अंतराळ संस्था एकमेकांशी चर्चा करून पुढील कारवाईचा निर्णय घेतात. अश्या घटना अनेकदा घडतात पण त्या सार्वजनिक केल्या जात नाहीत. नुकतीच स्पेन बरोबरही याच प्रकारच्या एका अन्य प्रकरणात चर्चा करून त्यावर तोडगा काढला गेला होता. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत १० सेंटीमीटर पासून एखाद्या कारच्या आकाराएवढे दोन हजाराहून अधिक उपग्रह आहेत असेही समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/category/culture-of-india/indian-festival/", "date_download": "2022-09-25T21:05:25Z", "digest": "sha1:34HJ4QKOK62VAPVDLKLND6LJSN4BORBQ", "length": 15628, "nlines": 240, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी ��ुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nभोंडला किंवा हादगा कसा साजरा करतात पौराणिक कथा आणि विधी\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesSep 14, 2022\nजुन्या काळी खऱ्या अर्थाने रांधा, वाढा नि उष्टी काढा इतपतच बाईचं आयुष्य मर्यादित होतं. लग्नही लवकर होत. अगदी वयाच्या चौदापंधराव्या वर्षीही लग्ने होत.\nऋषिपंचमी व्रत विधी आणि कथा\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesSep 13, 2022\nएकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली.\nपोळा सणाची माहिती व महत्त्व\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची2LikesAug 26, 2022\nपोळा हा सण भारतभर विविध नावांनी साजरा केला जातो. विदर्भात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दक्षिण महाराष्ट्रात हा सण बेंदूर या नावाने साजरा केला जातो.\nवैभवलक्ष्मी व्रताविषयी विषयी माहिती : लवकर फळ देणारे हे व्रत करून सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या….\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची1LikeAug 16, 2022\nआपल्या हिंदू धर्मात क्वचितच एखादा दिवस असेल ज्या दिवशी त्या घरातील स्त्रीचा उपवास, व्रत नसेल. आजही अनेक घरात स्त्रिया\nवर्षातुन एकदा येणारा, साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि उत्साहाच्या वातावरणाने भरलेल्या या सणाची माहिती घेऊया ……\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची1LikeAug 16, 2022\nआपल्या भारतीय संस्कृतीला सण आणि उत्सवांचा वारसा लाभला आहे. सगळे सण खूप प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेले आहेत. दिवसेंदिवस या सणांचा उत्साह आणि उत्सुकता वाढतेच आहे. यातील काही सणांना अतिशय…\nदिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीच्या ५ दिवसांचं महत्व\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesAug 9, 2022\nदिवाळी सणाची माहिती | diwali information in marathi: diwali information in marathi: आपण सगळेच सण अगदी उत्साहात साजरे करतो. पण त्यातल्या त्यात अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येणारा, सगळ्यात मोठा…\nजाणून घ्या ह्यावर्षी गौरी आगमन मुहूर्त. गौरी कुणी आपल्या घरी आणाव्या.\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची1LikeAug 3, 2022\nआपली भारतीय संस्कृती विविध सण,संस्कृती, परंपरा यांनी भरलेली आहे. प्रत्येक भागात अनेक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. वेगवेगळ्या प्रकारे सण साजरे करणे हा संस्कृतीचा भाग आहे. सगळ्या सणां���े खास…\nभारतीय स्वातंत्र्य दिनवर थोडक्यात माहिती\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची1LikeAug 2, 2022\nदोनशे वर्षांच्या गुलामगिरीतून सुटल्यानंतर, पहिल्यांदा सर्व देशवासीयांना भारतीय म्हणून संबोधित करण्यात आलेला हा दिवस संपूर्ण देशासाठी कायमच अविस्मरणीय असणार यात शंकाच नाही…\nजाणून घ्या नागपंचमीला सापाला दूध पाजणे श्रद्धा कि अंधश्रद्धा | nag panchami information in marathi\nभारतीय सणवारमार्गदर्शनसंस्कृती भारताची2LikesJul 31, 2022\nnag panchami information in marathi: १. नागपंचमी सणाची थोडक्यात माहिती | nag panchami information in marathi प्राण्यांचे अस्तित्व टिकवून ठेवावे ही जाणीव करून देणारा, वर्षातून एकदा येणारा हा सण नक्की…\nनारळी पौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesJul 6, 2022\nश्रावण महिन्यात येणारा दुसरा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण कोळीबांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. समुद्रावर ज्यांची उपजिविका चालते ते आपले कोळीबांधव यादिवशी समुद्राविषयी आपली क्रुतज्ञता प्रकट करतात.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/?filter_by=random_posts", "date_download": "2022-09-25T21:42:05Z", "digest": "sha1:H5UB7EL62RAODSFVYHWUZS7VDZJ77FBI", "length": 11001, "nlines": 137, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गायन | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nपद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल\nकार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते\nश्रीधर फडके – सद्गुणी कलावंत\n“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व...\nशाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)\nशाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची...\nलावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे\nमहाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी...\nबाळासाहेब माने यांची संगीतसाधना\nबाळासाहेब माने यांचा जन्म मोहोळ तालुक्यातील कुळे या गावचा. त्यांचे वडील मजुरी करत. त्यामुळे घरात गाठीला पैसा उरताना मुश्किल असे. तशा परिस्थितीत बाळासाहेब जिद्दीने...\nपाच सुलोचनांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवला. सर्वात पहिली ‘इंपीरियल मुव्हीटोन’ची नायिका रुबी मायर्स ऊर्फ सुलोचना, मराठी - हिंदी चित्रपटांची नायिका साहेबानू लाटकर ऊर्फ...\nअनोखे गुरू-शिष्य गायक भातखंडे-रातंजनकर-गिंडे\nगुरू-शिष्य नात्याबद्दल कथा अनेक प्रचलित आहेत- प्रेमकथा, भक्तिभावाच्या कथा आणि गुलामीसदृश वागवण्याच्याही. पूर्वीच्या काळी, गुरुकुल पद्धतीत शागीर्द गुरूच्या घरी राहायचा, गुरूची सर्व प्रकारची सेवा...\nविदुर महाजन – सुस्वर संगीतातील स्वत:ची वाट (Vidur Mahajan Musician With Difference)\nविदुर महाजन हा त्याची सतार आणि त्याचे संगीत याबद्दल बोलतो तेव्हा त्याची स्वभाववैशिष्ट्येही कळत जातात. तो म्हणतो, “मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सतार शिकण्यास सुरुवात...\nबहिणाबाई चौधरी यांची ‘मोट हाकलतो एक’ ही मोटेवरील व विहिरीशी संबंधित सुंदर कविता आहे. त्या कवितेत मोटेच्या साहित्यसाधनांचा नामोल्लेख येतो. बहिणाई म्हणतात - वेहेरीत...\nचौदा एप्रिल (2010) रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटयगृहाच्या 'मिनी थिएटर'मध्ये, विजय गटलेवारांच्या 'गझल तरुणाईची' ह्या मराठी गझल आल्बमचे (ऑडिओ सी.डी.) प्रकाशन चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणींच्या...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हा���ा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/tips/propose-day-tips-in-marathi/", "date_download": "2022-09-25T21:39:28Z", "digest": "sha1:HGO6EEBIUZGHSPO2VOOZVVRBF2CQ5RVT", "length": 4523, "nlines": 48, "source_domain": "marathit.in", "title": "प्रपोज करताय? तर जाणून घ्या 'या' खास टिप्स - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\n तर जाणून घ्या ‘या’ खास टिप्स\nप्रपोज डे हा दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवड्यातील दुसरा महत्वाचा दिवस आहे.\nप्रपोज करत असाल तर अति घाई करू नका. संयम ठेवा. आधी त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काय वाटतं ते जाणून घ्या.\nप्रपोज करायच्या आधी तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आवडीनिवडींबाबत जाणून घ्या.\nत्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणी आहे का हे आधी जाणून घ्या.\nकोणतंही नातं वेळेनुसार जास्त घट्ट आणि मजबूत होत जातं. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना उताविळपणे करू नका\nतुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहात ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे याची जाणीव करून द्या.\nपार्टनरच्या फ्रेन्ड्ससोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा.\nजेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कराल तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश दोघांमध्ये करू नका. कारण त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते.\nप्रपोज करायला जाताना रॅन्डम कपडे न घालता तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल असे कपडे घाला.\nआद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक\nजाणून घ्या बसून पाणी पिण्याचे फायदे\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/10/swamisamarth-887/", "date_download": "2022-09-25T20:15:19Z", "digest": "sha1:7BSCTIG3EMRIUMU5IDMLS2V7AX3PXZ7H", "length": 10445, "nlines": 71, "source_domain": "online45times.com", "title": "गुरुचरित्राचा अध्याय रोज का वाचावे ? वाचनाचे फायदे : पाळावयाचे नियम ! - Marathi 45 News", "raw_content": "\nगुरुचरित्राचा अध्याय रोज का वाचावे वाचनाचे फायदे : पाळावयाचे नियम \nगुरुचरित्राचा अध्याय रोज का वाचावे वाचनाचे फायदे : पाळावयाचे नियम \nमित्रांनो, गुरुचरित्राचा अध्याय रोज केलाने त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतात. ज्याप्रमाणे प्राणि मात्रांना रोज जगण्यासाठी अन्न, पाण्याची गरज असते. त्याप्रमाणे रोज गुरुचरित्राचे पारायण करावे. त्यामुळे आपली उन्नती ही निश्चित होते.हे पारायण केल्याने तुमच्या जीवनात खूप कसे बदल झालेले तुम्हाला दिसून येतील. गुरूचरित्र हा ग्रंथ खूप श्रेष्ठ मानला जातो.\nगुरुचरित्राचे पारायण करताना काही नियम लक्षात घेऊनच तसे पारायण करावे. महिलांना येणारी मासिक पाळी या वेळेत गुरुचरित्राचे पठण करू नये. त्याचबरोबर जर तुमच्या घरात सुतक असेल तरीदेखील चरित्राचे पारायण करू नये. गुरुचरित्राचा 14 वा अध्याय रोज तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही सतत आजारी पडत असेल तर गुरुचरित्रातील 14 वा अध्याय याचे पठण केलाने गुरुमाऊलींचे कृपा तुमच्यावर राहून तुमचे आजार नक्कीच बरे होते.\nमित्रांनो, गुरुचरित्रातील अठरावा अध्याय जर तुम्ही रोज पठण केले. तर तुमच्या ज्या काही इच्छा, आकांशा असतील त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर गुरुमाऊलींचे कृपा तुमच्यावर कायम राहील. गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. त्याच बरोबर कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याची शक्ती ही गुरुकृपेने आपल्याला मिळते.\nतुमच्या घरात भरभराटी होऊन अन्नधान्यांना कधीही कमतरता भासणार नाही. तुमच्या घरावर कोणतेही संकट येणार नाही. कोणाची तरी वाईट दृष्टी असेल तर ती ही नष्ट होईल.\nगुरुचरित्र या ग्रंथामध्ये गुरुमाऊलींनी कशाप्रकारे संकट दूर केली आहे. त्याच बरोबर त्यांची अनुभव व त्यांचे लीला यामध्ये सांगितलं आहेत. त्याचबरोबर गुरुमाऊली भक्तांची इच्छा कशा प्रकारे पूर्ण करतात. संकटाच्या काळात भक्तांना त्या संकटातून कशाप्रकारे बाहेर काढतात. हे देखील या ग्रंथामध्ये सांगितले आहे.\nअशा प्रकारे गुरुचरित्राचे पारायण किंवा रोज पठण केले तर आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोणत्या���ी संकटांना सामोरे जावे लागणार नाही व आपल्या कुटुंबावर सदैव गुरुमाऊलींचे कृपा दृष्टी राहिली. घरातील वातावरण सकारात्मक होऊन, घरात शांतता, सुख, समृद्धी नांदेल.\nवडील माती विविध प्रयोगांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/82573.html", "date_download": "2022-09-25T20:23:20Z", "digest": "sha1:MU43OR5SCJGAIIKNJC6NK2PIH2HNNZNV", "length": 18530, "nlines": 217, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार ! – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री\nउत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा अस्तित्वात आणणार – पुष्करसिंह धामी, मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री धामी यांचा स्तुत्य निर्णय भाजपशासित प्रत्येक राज्याने हा निर्णय घ्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात\nअसा एका एका राज्यात कायदा बनवण्याऐवजी केंद्र सरकारने देशात हा कायदा अस्तित्वात आणावा, असेच जनतेला वाटते – संपादक दैनिक सनातन प्रभात\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी\nडेहराडून – निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या वचनानुसार नवनिर्वाचित भाजप सरकार राज्यात समान नागरी कायदा लागू करील, असे आश्‍वासन उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी दिले. मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर धामी यांनी ‘आमचे सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आराखडा सिद्ध करणार असून त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे’, असेही सांगितले.\nनिवडणुकीच्या आधी प्रकाशित केलेल्या घोषणापत्रात भाजपने ‘पुन्हा सत्तेत आल्यास समान नागरी कायदा आणू’, असे आश्‍वासन दिले होते. याविषयी बोलतांना धामी म्हणाले, ‘‘उत्तराखंडच्या लोकांना दिलेले हे वचन लवकरच पूर्ण करू. समान नागरी कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी स्थापन करण्यात येणार्‍या तज्ञांच्या समितीत कायदेतज्ञ, विविध क्षेत्रांतील विचारवंत आदींचा समावेश असेल. समान नागरी कायदा अस्तित्वात आल्यास प्रत्येक नागरिकासाठी विवाह, घटस्फोट, मालमत्ता आणि वारसाहक्क यांसाठी समान कायदे असतील.’’ देशात केवळ गोवा राज्यात समान नागरी कायदा आहे. उत्तराखंडमध्ये हा कायदा असित्वात आल्यास तो असा कायदा बनणारा देशातील दुसरे राज्य असेल.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/85004.html", "date_download": "2022-09-25T21:50:02Z", "digest": "sha1:T25GHL4YW3DLHV4YQM72MCLBA7CD5R2Y", "length": 20857, "nlines": 219, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा – विश्‍व हिंदु परिषद\nहिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा – विश्‍व हिंदु परिषद\nकांचीपूरम् (तमिळनाडू) – मंदिरांना मिळणारा महसूल सरकारी आणि प्रशासकीय खर्चासाठी न वापरता केवळ मंदिरांच्या देखभालीसाठी आणि हिंदूंच्या हितासाठीच वापरावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी येथे केली. येथे आयोजित विहिंपच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनिमित्त पत्रकारांशी ते बोलत होते. ‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.\nते पुढे म्हणाले, ‘‘काही मंदिरांचे व्यवस्थापन संबंधित राज्य सरकारे करत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे. तमिळनाडूतील मंद��रांमधील देवतांच्या मूर्तींच्या तोडफोडीच्या घडलेल्या घटना चुकीच्या आहेत. नशेत असलेल्या व्यक्तींनी ही तोडफोड केल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. त्यामागे नियोजित कट आहे. तमिळनाडू सरकारने खर्‍या दोषींवर कारवाई करावी.’’\nविश्व हिंदू परिषद की केंद्रीय प्रबंध समिति की कांचीपुरम में चल रही दो विदवीय बैठक के उद्घाटन सत्र के बाद केंद्रीय कार्याध्यक्ष श्री आलोक कुमार द्वारा जारी प्रेस वक्तव्य :\nकाशी और मथुरा पर अपने दावों को लेकर हिंदू दृढ़प्रतिज्ञ हैं: @AlokKumarLIVE pic.twitter.com/xHVjYWQuE9\nकाशीतील मंदिर आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान यांवर हक्क सांगणार \nआलोक कुमार म्हणाले की, विश्‍व हिंदु परिषद कायद्याच्या चौकटीत शांततापूर्ण मार्गाने काशी विश्‍वनाथ मंदिर आणि मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ स्थानावर पुन्हा हक्क सांगणार आहे. घटनात्मक मार्गाने आम्ही हे प्रयत्न चालूच ठेवणार आहोत. ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने दोन्ही बाजूंनी न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणे योग्य ठरेल.\nभारताचा राज्यकारभार शरियत कायद्यानुसार नव्हे, तर राज्यघटनेद्वारे चालतो \nआलोक कुमार म्हणाले की, नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यांचा निषेधार्थ झालेल्या हिंसाचारात देशातील ठिकठिकाणी सार्वजनिक मालमत्ता आणि सरकारी संस्थ यांची हानी झाली, तसेच पोलिसांवर आक्रमणे झाली, हे निषेधार्ह आहे. शत्रू देश आणि काही देशद्रोही गट यांच्या अपप्रचारामुळे कट्टरपंथियांनी शर्मा आणि जिंदाल यांचा शिरच्छेद करणे, हिंदूंच्या मालमत्तेची हानी करणे आणि रस्त्यावर हिंसाचार करणे, अशा धमक्या दिल्या. विश्‍व हिंदु परिषद अशा घृणास्पद कृत्यांचा निषेध करते. भारताचा राज्यकारभार शरियत कायद्यानुसार नव्हे, तर राज्यघटनेद्वारे चालतो. कोणत्याही जमावाला कुणालाही दोषी घोषित करण्याचा अधिकार नाही.\nमंदिरांचे सरकारीकरणराष्ट्रीयविश्व हिंदु परिषदहिंदूंची मंदिरे असुरक्षितहिंदूंवरील आघात\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्या���ालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/05/Aurangabad-5May-Corona-patient-total-321.html", "date_download": "2022-09-25T21:34:00Z", "digest": "sha1:GRR5KYYM3UMMOMZUWHEDGI4QTJ7AU7GE", "length": 5858, "nlines": 54, "source_domain": "www.loksawal.com", "title": "आज फिर २४ कोरोना मरीजों कि संख्या बढी, औरंगाबाद मे कोरोना संक्रमीत आकडा ३२१ तक - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › Maharashtra › आज फिर २४ कोरोना मरीजों कि संख्या बढी, औरंगाबाद मे कोरोना संक्रमीत आकडा ३२१ तक\nआज फिर २४ कोरोना मरीजों कि संख्या बढी, औरंगाबाद मे कोरोना संक्रमीत आकडा ३२१ तक\nऔरंगाबाद : शहर मे पिछले आठ दिनों से कोरोना मरीजों कि संख्या मे तेजी से इजाफा हुआ है. यह बात शहरवासिंयो के लिए चिंता का सबब बन गई है. 5 मई यानंी मंगलवार को सुबह 24 लोगो कि रिपोर्ट पॉजिटिव्ह मिली है. जिसमे सबसे ख़ास बात यह है कि शहर के जयभिमनगर इलाके से ही 21 मरीज पॉजिटिव्ह मिले है. बाकी 2 मरीज मे से 1 मरीज अजबनगर, 1 मरीज बुध्दनगर एरिया के शामील है. आज के कुल पॉजिटिव्ह मरीजों कि संख्या पर नजर डाले तो यह अकडा 24 हो गया है.\nऔरंगाबाद जिल्हा मे सोमवार को कोरोना मरीजों कि संख्या 297 तक पहोच गई थी. लेकीन मंगलवार को सुबह 24 लोगो कि रिपोर्ट पॉजिटिव्ह होने कि वजह से यह आकडा अब 321 तक पहोच गया है.\n0 Response to \"आज फिर २४ कोरोना मरीजों कि संख्या बढी, औरंगाबाद मे कोरोना संक्रमीत आकडा ३२१ तक\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/page/2/", "date_download": "2022-09-25T20:32:04Z", "digest": "sha1:TXHRHXO2PZMI4U3VCLE3XYZSHNJ7EI4P", "length": 18038, "nlines": 139, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उपग्रह Archives - Page 2 of 5 - Majha Paper", "raw_content": "\nविद्यार्थ्यांनी बनविलेल्या हलक्या उपग्रहाचे इस्रोकडून प्रक्षेपण\nमुख्य, तंत्र - विज्ञान / By शामला देशपांडे\nइस्रोच्या पीएसएलव्ही सी ४४ रॉकेटने गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे प्रक्षेपण करून …\nविद्यार्थ्यांनी बनविलेल्या हलक्या उपग्रहाचे इस्रोकडून प्रक्षेपण आणखी वाचा\nविद्यार्थ्यांनी तयार केला जगातील सर्वात हलका उपग्रह, उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nतंत्र - विज्ञान, देश / By Majha Paper\nहैदराबाद – जगातील वजनाने सर्वात हलका कलामसॅट उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आले. विशेष म्हणजे हा उपग्रह विद्यार्थ्यांनी तयार केला …\nविद्यार्थ्यांनी तयार केला जगातील सर्वात हलका उपग्रह, उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आणखी वाचा\nकेप्लर टेलिस्कोपच्या मदतीने शास्त्रज्ञांनी शोधले शंभराहूनही अधिक ‘एक्सो प्लॅनेट्स’\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर\nनासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपच्या व त्याचा जोडीने ऑब्झर्व्हेटरीच्या माध्यमातून मिळालेल्या डेटाच्या मदतीने शास्त्रज्ञांना शंभराहूनही अधिक ‘एक्सो-प्लॅनेट्स’ शोधण्यात यश आले आहे. …\nकेप्लर टेलिस्कोपच्या मदतीने शास्त्रज्ञांनी शोधले शंभराहूनही अधिक ‘एक्सो प्लॅनेट्स’ आणखी वाचा\nचीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nलवकरच संपूर्ण जगाला चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता असून याबाबत कंपनीच्या मते, पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील …\nचीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’ आणखी वाचा\nइस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले आठ देशांचे ३१ उपग्रह\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By माझा पेपर\nश्रीहरीकोटा – आणखी एक मोठी झेप अवकाश संशोधन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने घेतली आहे. गुरुवारी सकाळी पीएसएलव्ही …\nइस्त्रोने एकाचवेळी प्रक्षेपित केले आठ देशांचे ३१ उपग्रह आणखी वाचा\nएलन मस्कच्या स्पेसएक्सला १२ हजार उपग्रह स्थापित करण्याची मंजुरी\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nटेस्लाचे माजी सीइओ आणि अमेरिकन कंपनी स्पेसएक्सचे संस्थापक एलन मस्क अंतराळात २०२० १२ हजार उपग्रह स्थापित करणार आहेत. अमेरिकन फेडरल …\nएलन मस्कच्या स्पेसएक्सला १२ हजार उपग्रह स्थापित करण्याची मंजुरी आणखी वाचा\nसोमवारी अंतराळात झेपावणार भारताचा पहिला खासगी उपग्रह\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By माझा पेपर\nएका खासगी स्टार्टअप कंपनीने विकसित केलेला भारतातील पहिला देशांतर्गत खासगी उपग्रह सोमवारी अंतराळात झेपावणार आहे. कॅलिफोर्नियातील स्पेसएक्समधून 19 नोव्हेंबर रोजी …\nसोमवारी अंतराळात झेपावणार भारताचा पहिला खासगी उपग्रह आणखी वाचा\nआतापर्यंतच्या सर्वात वजनी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nहैदराबाद – संचार उपग्रह ‘जीसॅट-२९’चे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्रप्रदेशच्या सतिश धवन अवकाश केंद्रातून हा …\nआतापर्यंतच्या सर्वात वजनी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आणखी वाचा\nदोन परदेशी उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By शामला देशपांडे\nभारतीय अंतराळ संस्था इस्रोने आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर मधून पीएसएलव्ही सी ४२ च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रह …\nदोन परदेशी उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण आणखी वाचा\nनासाचा डॉन मोजतोय शेवटच्या घटका\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nनासाचा डॉन आता शेवटच्या घटका मोजत असल्यची खबर आहे. अर्थात हा डॉन म्हणजे कोणी गुंड गुन्हेगार नाही तर तर ते …\nनासाचा डॉन मोजतोय शेवटच्या घटका आणखी वाचा\nफेसबुकचा उपग्रह पुढील वर्षाच्या सुरवातीला अंतराळात झेपावणार\nतंत्र - विज्ञान, मुख्य, सोशल मीडिया / By शामला देशपांडे\nजगातील अब्जावधी ऑफलाईन ग्राहकांना कनेक्ट करण्यासाठी फेसबुक त्यांचा स्वतःचा इंटरनेट उपग्रह अथेना २०१९ च्या सुरवातीला लाँच करणार आहे. द वायर्डने …\nफेसबुकचा उपग्रह पुढील वर्षाच्या सुरवातीला अंतराळात झेपावणार आणखी वाचा\nभारतीय शास्त्रज्ञांनी शोधला शनिसारखा नवा ग्रह\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nअहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. सूर्यासारख्या एका ताऱ्याजवळ हा ग्रह असून …\nभारतीय शास्त्रज्ञांनी शोधला शनिसारखा नवा ग्रह आणखी वाचा\nपृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजुचा शोध घेण्यासाठी चीनची शोध मोहीम\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nबीजिंग – चीनने एका उपग्रहाचे पृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजुचा शोध घेण्यासाठी व तेथे संपर्क निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रक्षेपण केले …\nपृथ्वीवरुन चंद्राच्या न दिसणाऱ्या बाजुचा शोध घेण्यासाठी चीनची शोध मोहीम आणखी वाचा\nइस्रोने केले नेव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण\nमुख्य, तंत्र - विज्ञान / By माझा पेपर\nश्रीहरीकोटा – गुरुवारी सकाळी ०४.०४ मिनिटांनी आपल्या “इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटॅलाईट”चे (आयआरएनएसएस-१आय) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. …\nइस्रोने केले नेव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण आणखी वाचा\nजगातले सर्वात मोठे विमान रनवेवर धावले\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nजगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचची रनवे चाचणी यशस्वी झाली असल्याचे जाहीर केले गेले आहे. कॅलिफोर्नियात मोजेव एअर अँड स्पेस पोर्ट …\nजगातले सर्वात मोठे विमान रनवेवर धावले आणखी वाचा\nअंतराळातील बर्मुडा ट्रँगल बदल थोडेसे\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nआपल्यातील बरेच जणांना अटलांटिक महासागरातील एका भागात जहाजे, विमाने अचानक बेपत्ता होतात व त्यांचा शोध कधीच लागत नाही हे ऐकून …\nअंतराळातील बर्मुडा ट्रँगल बदल थोडेसे आणखी वाचा\n‘नासा’चा अनेक दशके बेपत्ता उपग्रह सापडला\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nअमेरिकेच्या ‘नासा’ संस्थेचा अनेक दशकांपासून बेपत्ता असलेला उपग्रह सापडल्याचा दावा संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे एका हौशी अंतराळवीराने या उपग्रहाचा …\n‘नासा’चा अनेक दशके बेपत्ता उपग्रह सापडला आणखी वाचा\nइसरो नव्या वर्षात एकाचवेळी करणार ३१ उपग्रह प्रक्षेपित\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By शामला देशपांडे\nयेत्या १० जानेवारीला इसरो श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून या वर्षातील पहिले प्रक्षेपण करणार आहे. यात पृथ्वी परिक्षणासाठी पाठविल्या जाणार्‍या कार्टोसेट सह …\nइसरो नव्या वर्षात एकाचवेळी करणार ३१ उपग्रह प्रक्षेपित आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ��ेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/25-october-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:28:49Z", "digest": "sha1:475R2D4JONSSOSJ6M4BB5Y7PW7DLMZO2", "length": 20065, "nlines": 197, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "25 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (25 ऑक्टोबर 2018)\nभारत-इस्त्रायल मध्ये मिसाइल सिस्टिम करार:\nरशिया पाठोपाठ भारताने इस्त्रायल बरोबर एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा खरेदी करार केला आहे.\nइस्त्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही सरकारी कंपनी 777 मिलियन डॉलरचे हे अतिरिक्त कंत्राट मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.\nतर भारतीय नौदलाच्या सात जहाजांवर इस्त्रायल एअरोस्पेसची एलआरएसएएम एअर आणि मिसाइल डिफेन्स सिस्टिमचा तैनात केली जाईल.\nकेंद्र सरकारच्या मालकीच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबरोबर हा करार करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या एअरोस्पेस इंडस्ट्रीजकडून ही माहिती देण्यात आली.\nएलआरएसएएम सिस्टिम बराक 8 कुटुंबाचा भाग असून इस्त्रायली नौदलबरोबरच भारताचे नौदल, हवाई दल आणि भूदल या सिस्टिमचा वापर करते. या नव्या करारामुळे बराक आठ क्षेपणास्त्राच्या विक्रीचा व्यवहार 6 अब्ज डॉलरपेक्षा पुढे गेला आहे असे आयएआयकडून सांगण्यात आले.\nचालू घडामोडी (24 ऑक्टोबर 2018)\nलैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रिगट स्थापन:\nकामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर व संस्थात्मक चौकट बळकट करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.\nदेशात सुरू असलेल्या ‘मी टू’ मोहिमेत अनेक महिलांनी त्यांचा कामाच्या ठिकाणी कथितरीत्या छळ केलेल्या लोकांची जाहीररीत्या नावे घेतली आहेत. माजी सहकारी महिलांनी अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर विख्यात पत्रकार एम.जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.\nराजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या मंत्रिगटात (जीओएम) केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांचा समावेश आहे.\nकामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाची प्रकरणे हाताळण्यासाठी जीओएम सध्याच्या कायदेशीर व संस्थात्मक चौकटीची तपासणी करेल.\nविराट कोहली बनला ‘दस हजारी’ मनसबदार:\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिक���ट सामन्यांमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे. विंडीजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने ही कामगिरी केली.\nसचिनने 259 डावांमध्ये हा टप्पा गाठला होता. मात्र विराटने केवळ 205 डावांमध्ये हा पराक्रम केला. पहिल्या सामन्यातील 140 धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीच्या नावावर 212 एकदिवसीय सामन्यात 204 डावांत 9919 धावा जमा झाल्या होत्या. त्यानंतर 81 धावांची भर घालून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 36 शतके आणि 49 अर्धशतके झळकावली आहेत.\nतसेच दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे.\nसन 2020 पासून BS-4 या वाहनांची विक्री बंद होणार:\nवाहनांमधून होणारे प्रदूषण हे पर्यावरणाला हानिकारक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.\n1 एप्रिल 2020 पासून भारतात भारत स्टेज-4 म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या वाहनांना पर्याय म्हणून 1 एप्रिल 2020 नंतर भारत BS-6 प्रकारच्या इंजिनाचा वापर करावा लागणार आहे.\nएप्रिल 2017 मध्ये BS-4 वाहनांची विक्री अनिवार्य करण्यात आली होती. आताच्या BS-4 वाहनांची विक्री बंद झाल्यानंतर कार खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. ही वाढ एक ते दिड लाखांपर्यंत होईल असे बोलले जात आहे.\nBS-6 मुळे कार बनविण्याच्या खर्चात वाढ होणार आहे. या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतात दिल्लीमध्ये BS-6 सुविधेच्या कारमध्ये इंधन भरण्याची सुविधा पहिल्यांदा दिल्लीत उपलब्ध झाली. मात्र या नव्या निर्णयामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्याला मोठा हातभार लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकंपन्यांनी आता आपल्याकडे असलेला BS-4 चा स्टॉक लवकर क्लिअर करावा असे कंपन्यांना सांगण्यात आले आहे. जे ग्राहक आधीपासून BS-4 किंवा BS-3 च्या कार वापरतात त्यांना कोणत्या अडचणी येणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे.\nऊर्जित पटेलांची आयएल अँड एफएसप्रकरणी चौकशी होणार:\n‘इन्फ्रास्ट्रक्चर लिजिंग अँड फायनान्शिअल सर्व्हिसेस‘मधील (आयएल अँड एफएस) वित्तीय संकटाप्रकरणी एक संसदीय स्थायी समिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची येत्या 12 नोव्हेंबर रोजी चौकशी करणार आहे. बिगर बँकिंग वित्तसंस���थांच्या नियामकीय देखरेखीतील उणिवांसंदर्भात त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवित्तविषयक संसदीय स्थायी समिती ही चौकशी करणार आहे. समितीवरील एका वरिष्ठ सदस्याने सांगितले की, आयएल अँड एफएसमध्ये वित्तीय संकट कसे काय निर्माण झाले, कंपनीचे व्यवहार ठप्प होण्याइतपत हे संकट गंभीर कसे काय झाले, यासारखे प्रश्न पटेल यांना विचारले जाणार आहेत.\nसूत्रांनी सांगितले की, वास्तविक अनियमित ठेव योजना प्रतिबंधक कायदा 2018 बाबत रिझर्व्ह बँकेची मते जाणून घेण्यासाठी पटेल यांना संसदीय समितीने बोलावले आहे. नोटाबंदीवरील रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालाबाबतही त्यांना प्रश्न विचारले जातील.\nदेशभरात लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीत बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी 99.3 टक्के नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेने या अहवालात म्हटले आहे. त्याबरोबरच आयएल अँड एफएसमधील संकटाबाबतही त्यांच्याकडे विचारणा केली जाईल.\n‘टाइम’च्या यादीवर भारतीय अमेरिकींचा ठसा:\nजगप्रसिद्ध ‘टाइम‘ या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.\nअमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे. दिव्या नाग, डॉ. राज पंजाबी आणि अतुल गावंडे अशी या तिघांची नावे आहेत.\n‘टाइम’ या नियतकालिकाचे आरोग्य संपादक आणि वार्ताहरांनी तब्बल महिनाभर अभ्यास केल्यानंतर या तिघांच्या नावांची शिफारस केली होती, यासाठी या तिघांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करण्यात आले होते.\nआरोग्य क्षेत्रातील चार विविध श्रेणींमध्ये या तिघांनीही केलेल्या कामकाजाची दखल घेण्यात आली असून, यामध्ये जनआरोग्य, उपचार, किंमत आणि तंत्रज्ञान यांचा समावेश होतो. या प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश असून, या सर्वांचे आरोग्यक्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे.\nसन 1861 मध्ये टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.\nभारतात स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सन 1951 मध्ये सुरुवात झाली.\n25 ऑक्टोबर 1960 हा इडवस फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक ‘हॅरी फर्ग्युसन‘ यांचा स्मृतीदिन आहे.\nयुगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश सन 1962 मध्ये झाला.\nसन 1994 रोजी ए.एम. अहमदी यांनी भारताचे 26वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (26 ऑक्टोबर 2018)\n24 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n21 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-25T20:34:17Z", "digest": "sha1:2RTSJVDN3N5UUL77QFRMJXD3EPVPWJ5I", "length": 5369, "nlines": 73, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "अंकुर | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी शब्दकोषातील अंकुर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.\n१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू\nअर्थ : पेरलेल्या बीमधून निघणारा कोवळा देठ.\nउदाहरणे : शेतात हरबर्‍याला अंकुर फुटले\nसमानार्थी : कोंब, कोंभ, डिरी, धुमारा, मोड\nबीज में से निकला हुआ पहला छोटा कोमल डंठल जिसमें नये पत्ते निकलते है\nखेत में चने के अंकुर निकल आये हैं\nअँकरा, अँकरी, अँखुआ, अँखुआँ, अंकरा, अंकरी, अंकुर, अंखुआ, अंखुआं, कल्ला, कोंपल, गाभ, तीकरा, तोक्म\n२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू\nअर्थ : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.\nउदाहरणे : बटाट्याला खूप डोळे आले आहे.\nबीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है\nआलू में कई आँखें होती हैं\nअँखिया, अँखुआ, अंकुरण बिंदु, अंखिया, अंखुआ, आँख, आँखी, आंख, आंखी\nम्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.\nपेरलेल्या बीमधून निघणारा कोवळा देठ.\nसुमारे ९-१५ मीटर उंचीचे पानझडी वृक्ष.\nमनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.\nज्यावर फूल उगवते असा कमळाचा देठ.\nजिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.\nवाटसरू लोकांना उतरण्याकरीता धर्मार्थ बांधलेली जागा.\nमनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.\nअंकुर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ankur samanarthi shabd in Marathi.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/12-marathi-mahine", "date_download": "2022-09-25T20:52:30Z", "digest": "sha1:OWE5PC7J75XM6VK2AYLTQHPGPWYXSIMP", "length": 2690, "nlines": 53, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "12 Marathi Months | 12 Marathi Mahine | १२ मराठी महिने - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना इंग्रजी महिने माहित आहेत परंतु मराठी महिने नाही. त्याचसाठी, आम्ही तुम्हाला १२ मराठी महिने कोणते आहेत त्याची माहिती करून देणार आहोत. चला तर मग पाहुयात मराठी महिने लिस्ट (Marathi mahine list ) आणि मराठी महिने नावे (Marathi mahine nave).\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/2691", "date_download": "2022-09-25T20:06:43Z", "digest": "sha1:KXRRQJEFNAQRP66DV6JNGWBBXVIOGDHL", "length": 6049, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "व्हिटीसी फाट्याजवळ मोटारसायकलीच्या समोरासमोर धडकेत २ जण गंभीर जखमी - इगतपुरीनामा", "raw_content": "\nव्हिटीसी फाट्याजवळ मोटारसायकलीच्या समोरासमोर धडकेत २ जण गंभीर जखमी\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. ७\nइगतपुरी तालुक्यातील व्हिटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर आज दुपारी ३ च्या सुमारास दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. ह्या धडकेत २ जण गंभीर जखमी झाले. २ लहान मुलांना किरकोळ जखमा झाल्या. जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nआज दुपारी तीन वाजेच्या सुमारास व्हिटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्त्यावर मोटारसायकल क्रमांक MH15 HJ 0248 आणि दुसरी मोटारसायकल क्रमांक MH 15 DR 6521 यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ गोंदे फाटा येथील नरेन्द्राचार्य संस्थानच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला. रुग्णवाहिका चालक रुग्णमित्र निवृत्ती गुंड पाटील यांनी तातडीने सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. ���ा अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून २ लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-09-25T19:44:48Z", "digest": "sha1:CDVB2G6TCAPMWWPTGDCZPX2E7RMYUFEZ", "length": 7833, "nlines": 80, "source_domain": "metronews.co.in", "title": "पैशाचे आमिष दाखवून आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nपैशाचे आमिष दाखवून आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\nसंगमनेर : आठ वर्षीय अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली . येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र . न्यायालयाचे न्यायाधीश आर . आर . कदम यांनी गुरुवारी ( दि . १३ ) हा निकाल दिला . महादू कृष्णा ढेरंगे ( वय ६३ , रा . आंबी दुमाला , ता . संगमनेर ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे . २०१८ साली त्याने आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते . ही मुलगी आई – वडील आणि भावासमवेत तालुक्याच्या पठार भागातील एका गावात राहात असताना संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येत होती . त्यावेळी ढेरंगे याने तिला शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते . हा प्रकार एका स्थानिक व्यक्तीने पाहिला . याबाबत त्या व्यक्तीने मुलीच्या वडिलांना सांगितले . असा काही प्रकार घडला आहे असे मुलीच्या आई – वडिलांनी तिला विचारले . मी शाळेतून घरी ये�� असताना ढेरंगे बाबा हा शेळ्या चारत होता . त्याने मला पैसे देऊन शेतात नेले व अत्याचार केले , असे तिने आई वडिलांना सांगितले . पीडित मुलीच्या आईने महादू ढेरंगे याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला . सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार इनामदार यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते . पीडित मुलीच्यावतीने विशेष सरकारी वकील बी . जी . कोल्हे यांनी काम पाहिले . यात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले . न्यायाधीश कदम यांनी आरोपी ढेरंगे याला दहा वर्ष कारावासाची शिक्षा , दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार एस . डी . टकले , एस . डी . सरोदे , पोलीस हेडकॉन्स्टेबल पी . डी . डावरे , पोलीस कॉन्स्टेबल व्ही . ए . देशमुख , महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी , डी . वाय . दवंगे , एस . बी . डोंगरे यांनी काम पाहिले .\nनगर जल्लोष (ट्रस्ट) परिवार तसेच नगर परिक्रमा हेरिटेज वॉक चा आरोग्यदायी उपक्रम 2022\nडॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू\nचंदनापुरी येथे परप्रांतीय व्यावसायिकाचा खून\nगॅस कटरने स्टेट बँकेचे एटीएम फोडले\nदारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद\nवाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक – बालकाचा मृत्यू\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/on-behalf-of-air-force-felicitated-gallantry-award-winners-in-pune-297949/", "date_download": "2022-09-25T20:09:27Z", "digest": "sha1:BKXCXL43DRT4RTA4Z5YXNKCBLELQNGDH", "length": 11018, "nlines": 188, "source_domain": "mpcnews.in", "title": "Air Force : हवाई दलाच्यावतीने पुण्यात शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार - MPCNEWS", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर 26, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nAir Force : हवाई दलाच्यावतीने पुण्यात शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार\nएमपीसी न्यूज – आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शुक्रवारी हवाई दलाच्या लोहगाव येथील तळावर शौर्य पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विजेत्यांशी संवादही आयोजित करण्यात आला होता. निवृत्त हवाई दल प्रमुख पी.व्ही.नाईक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला युध्द स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. हवाई दलाच्या सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सभागृहात कार्यक्रम सादर केले.त्यानंतर शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याची गाथा सांगणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. निवृत्त हवाई दल प्रमुख नाईक यांच्या हस्ते शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.पुरस्कार विजेत्यांशी संवाद या कार्यक्रमात या विजेत्यांनी युध्दातील आपले वैयक्तिक अनुभव आणि किस्से सांगितले.\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nBreak The Silence : आत्महत्या आणि बलात्कारास प्रतिबंध करण्यासाठी पुण्यात ‘ब्रेक द सायलेन्स’ संघटनेची स्थापना\nOld Sangvi : जुनी सांगवी येथे चार टपऱ्यांवर कारवाई करत गुटखा जप्त\nPAN update : पॅन ��्रमांक अपडेट करण्याच्या नादात गमावले 58 हजार\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nChakan police instruction : नवरात्र उत्सवासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना\nTalegaon Dabhade : आई तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/index.php/5-august", "date_download": "2022-09-25T22:01:54Z", "digest": "sha1:LACMCRIGOZRX6BKDSSLSVZW26GQNVUHZ", "length": 5961, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "५ ऑगस्ट - दिनविशेष", "raw_content": "\n५ ऑगस्ट - दिनविशेष\n२०२०: राम मंदिर, अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले.\n२०१९: भारत - जम्मू आणि काश्मीर या परदेशाला राज्यचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर, व लडाख असे विभाजन करण्यात आले.\n१९७३: मार्स ६ - अंतराळयान यूएसएसआर वरून प्रक्षेपित झाले.\n१९६५: १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध - पाकिस्तानी सैनिकांनी स्थानिकांचा वेष घालून घुसकोरी केल्यामुळे युद्ध सुरु झाले.\n१९६३: शीतयुद्ध - आंशिक आण्विक चाचणी बंदी करार: अमेरिका, युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत युनियनने स्वाक्षरी केली.\n१९८७: जेनेलिया डिसोझा - भारतीय अभिनेत्री\n१९७४: काजोल - भारतीय अभिनेत्री - पद्मश्री\n१९७२: अकिब जावेद - पाकिस्तानी क्रिकेटपटू\n१९६९: वेंकटेश प्रसाद - जलदगती गोलंदाज\n१९५०: महेंद्र कर्मा - भारतीय वकील आणि राजकारणी (निधन: २५ मे २०१३)\n२०२२: देबी घोसाल - भारतीय राजकारणी, खासदार (जन्म: १ नोव्हेंबर १९३४)\n२०२२: गोरिमा हजारिका - भारतीय नृत्यांगना\n२०२२: नरेंदर थापा - भारतीय फुटबॉलपटू (जन्म: २२ सप्टेंबर १९६४)\n२०१४: चापमॅन पिंचर - भारतीय-इंग्रजी इतिहासकार (जन्म: २९ मार्च १९१४)\n२००१: ज्योत्स्‍ना भोळे - गानसम्राज्ञी, गायिका आणि अभिनेत्र�� - लता मंगेशकर पुरस्कार (जन्म: ११ मे १९१४)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83595.html", "date_download": "2022-09-25T20:38:01Z", "digest": "sha1:HG4GLCDMVWSCDIRQ3OVPO27YTLVB6TNY", "length": 17498, "nlines": 215, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > मेलबर्न (ऑस्ट��रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक \nमेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे सार्वजनिक ठिकाणी लावला आहे खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवाले याचा कौतुक करणारा फलक \nमेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – येथे एका रस्त्याच्या कडेला खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा मोठा फलक लावण्यात आला आहे. यावर त्याचे छायाचित्र असून त्याचे कौतुक करण्यात आले आहे. यामुळे येथील भारतियांनी याची तक्रार पोलिसांकडे, तसेच प्रशासनाकडे केली आहे.\n१. याविषयी स्थानिक निवासी आनंद पाल यांनी सांगितले की, खलिस्तानी आतंकवाद्यांनी पंजाबमध्ये माझ्या२ काकांची हत्या केली होती. त्यामुळे भिंद्रनवाले याचे छायाचित्र पाहून मला पुष्कळ वाईट वाटले.\n२. अन्य एका व्यक्तीने सांगितले की, मेलबर्नमध्ये खलिस्तान समर्थकांची मोठ्या संख्येने उपाहारगृहे आणि दुकाने आहेत. येथे येणार्‍या लोकांच्या चारचाकी गाड्यांवर ‘आय लव्ह भिंद्रनवाले’ ‘खलिस्तान झिंदाबाद’ अशा आशयाचे स्टिकर लावलेले असतात.\nऑस्ट्रेलिया में मेलबोर्न की सड़कों पर खालिस्तानी आतंकी भिंडरावाले का बैनर: भारतीयों ने प्रशासन को लिखा पत्र- बंद हो आतंक का महिमामंडन#Australia #Khalistanhttps://t.co/lAMRWGajP0\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी ��ाष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/supriya-sule-comment-over-eknath-shinde-government-minister-upset-prd-96-3073651/?ref=Must_Read", "date_download": "2022-09-25T21:11:31Z", "digest": "sha1:67ATY3MMD2HLDOISFCH3JGWOMIE25PBE", "length": 22662, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"बायको जेवढी फुगत नसेल..,\" शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या नाराजीवरून सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी | supriya sule comment over eknath shinde government minister upset | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\n“बायको जेवढी फुगत नसेल..,” शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या नाराजीवरून सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी\nएकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाच्या मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपदेखील झाले आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसुप्रिया सुळे (संग्रहित फोटो)\nएकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकाचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली आहेत. मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला असली तरी कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. याच मुद्द्याला घेऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टप्पणी ���ेली आहे. घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. ”टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nहेही वाचा >>> बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींची सुटका\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\n“अडीच वर्षात आमची सत्ता गेली. पुढील अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत,” अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.\nशिंदे सरकारमध्ये कोण नाराज\nमंत्रीपद मिळूनही कमी महत्त्वाची खाती मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री संदीपान भुमरे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे, असे म्हटले जात आहे. नाराजीच्या चर्चेनंतर या मंत्र्यांनी आम्ही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.\nहेही वाचा >>> “३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या”, कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं\nमंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट, बच्चू कडू नाराज\nपहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून एकनाथ शिंदे-भाजपा यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनादेखील पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळाले नाही. याच कारणामुळे शिरसाट यांनीदेखील जाहीर नाराजी व्यक्त केली होती.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसरकारमध्ये शिंदे गटाला दुय्यम खाती मुनगंटीवार म्हणतात “हे म्हणजे शिवसेनेने आपल्याच निर्णयांवर…”\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nजालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त\nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\nजालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त\nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/10/cm-devendra-fadnavis.html", "date_download": "2022-09-25T20:01:01Z", "digest": "sha1:F2ZZAZYU3RJE3IX666VYZ4K3FK3UBL6V", "length": 6028, "nlines": 59, "source_domain": "www.loksawal.com", "title": "महाराष्ट्र के पुर्व CM रहे Devendra Fadnavis कोरोना पॉजिटिव - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › बड़ी खबर › मुंबई › महाराष्ट्र के पुर्व CM रहे Devendra Fadnavis कोरोना पॉजिटिव\nमहाराष्ट्र के पुर्व CM रहे Devendra Fadnavis कोरोना पॉजिटिव\nमहाराष्ट्र के पुर्व सिएम रहे देवेंद्र फडणवीस कोरोना पॉजिटिव पाए गए है इस बात की जानकारी खुद उन्होने ट्विट करे दि है. उन्होने टिवट मे लोगो से अपील कि है जो भी उनके संपर्वâ मे आए है वह अपना कोरोना टेस्ट जरुर करवाले. गौरतलब है कि देवेंद्र फडवणीस अपना उपचार सरकारी अस्पताल मे करवाने कि खबर है उन्होने पिछले दिनों गिरीश महाजन को फोन करके कहा था अगर मुझे कोरोना हो जाए तो मेरा ईलाज मुंबई के सरकारी अस्पतला मे करवाना.\nउन्होने अपने टिवट मे लिखा लॉकडाउन मे हर दिन मैने काम किया लेकीन अब लगता है कि मुझे कुछ रुकना चाहिए. मै आयसोलेशन मे हु और मेरी विनंती है जो भी मेरे संपर्वâ मे आए है कृपया वह अपना कोरोना टेस्ट जरुर करवाए.\n0 Response to \"महाराष्ट्र के पुर्व CM रहे Devendra Fadnavis कोरोना पॉजिटिव\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/02/dudhi-bhopla-lauki-fayde-bottle-gourd-health-benefits-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:17:11Z", "digest": "sha1:6C7BD76D35OVJU4K2Y265FYV67I4M5CW", "length": 10965, "nlines": 65, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Dudhi Bhopla Lauki Fayde | Bottle Gourd Health Benefits In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nदुधी भोपळा सेवनाचे 10 आरोग्यदाई फायदे\nदुधी भोपळा ही एक हिरवी फळभाजी आहे. तो आरोग्यासाठी फायदेमंद आहे. खासकरून गरमीच्या सीझनमध्ये होय. भारतामध्ये दुधी भोपळा जास्त प्रमाणात सेवन केला जातो. दुधी भोपळा वापरुन बरेच पदार्थ बनवले जातात. म्हणजेच दुधीचा हलवा, दुधीची भाजी, दुधीचा पराठा किंवा दुधीची कोफत्ता करी किंवा दुधीचे थालीपीठ. काही लोक दुधीचा ज्यूस करून सुद्धा सेवन करतात. दुधीचा ज्यूस खूप गुणकारी आहे. पण जास्ती करून दुधीची भाजीच बनवली जाते. दुधी मध्ये असे काही गुण आहेत ते आपल्याला बऱ्याच रोगांपासून दूर ठेवते.\nदुधी भोपळा ही अशी फळ भाजी आहे ती बाजारात अगदी सहज उपलब्ध होते. तसेच बाराही महीने ती मिळते. पण दुधी भोपळा हा नेहमी ताजा हिरवा गार असा सेवन करावा त्यामुळे त्याचा फायदा जास्त प्रमाणात होतो. दुधी भोपळा ही फळभजी अशी आहे की तीचा प्रतेक भाग आपण वापरुन त्याचा पदार्थ बनवू शकतो. दुधी भोपळ्याची साल ही आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत त्याची आपण चटणी बनवू शकतो. तसेच दुधीच्या बियाचा पण चांगला उपयोग करू शकतो.\nदुधी भोपळ्याच्या सेवनाने आपल्याला शरीरात शक्ति येते. त्यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, आयरन व सोडियम आहे. दुधीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे ते आपल्या रक्तातील हीमोग्लोबिनची कमी पूर्ण करते. तसेच आपल्या शरीराचे वजन नियंत्रणात राहते.\nBenefits Of Bottle Gourd: दुधी भोपळा सेवनाचे 10 अद्भुत फायदे:\n1. वजन कमी करण्यास फायदेमंद: शरीराचे वजन कमी करण्यास दुधी खूप फायदेमंद आहे. जरी आपल्याला आवडत नसला तरी पण दुधीचे सेवन करा. त्याच्या ज्यूसने किंवा वाफवून सेवन केल्याने लवकर शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.\n2. कोलेस्ट्रॉलः दुधीचे सेवन केल्याने हार्ट संबंधित तक्रारी कमी होतात. त्याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल जे आपल्याला हानिकारक आहे ते कमी होण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल वाढलेकी हार्ट संबंधित तक्रारी वाढतात तर दुधीचे नियमित सेवन करा.\n3. हाडांचे आरोग्य: दुधीमध्ये कैल्शियम, मैग्नीशियम व जिंक हे गुण आहेत. जे हाडांना मजबूत ठेवते. म्हणून दुधीची भाजी किंवा ज्यूस नियमित सेवन करा.\n4. डायबि‍टीजः डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी खूप ��ायदेमंद आहे दुधी भोपळा. दुधीमध्ये बरेच काही तत्व आहेत जे डायबीटीज सारख्या समस्यान पासून दूर ठेवते.\n5. गर्भावस्थाः गर्भावस्थामध्ये दुधी भोपळ्याचा ज्यूस सेवन करणे फायदेशीर आहे. दुधीच्या सेवनाने गर्भाशय मजबूत राहते व गर्भस्त्रावच्या समस्यापासून दूर ठवले जाते.\n6. उलटी: दुधी भोपळा दहीमध्ये मिक्स करून सेवन केल्यास उलटीच्या समस्या पासून आराम मिळतो. उलटी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अश्या वेळी दुधीचे सेवन केल्याने शरीरातील पाणीची पातळी योग्य राहण्यास मदत मिळते.\n7. एनर्जीः दुधीचा ज्यूस सेवन केल्याने शरीर ताजेतवाने होते. दुधी सेवन केल्याने पोट जड होत नाही. जर आपल्याला नियमित ताजे तवाने रहायचे असेलतर दुधीभोपळ्याचे नियमित सेवन करा.\n8. स्ट्रेसः दुधी सेवन केल्याने स्ट्रेस कमी होतो. दुधी आपल्या शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. त्याच्या मध्ये सेडेटिव प्रॉपर्टीज आहेत. त्याच्या मुळे शरीर रिलेक्स राहते व स्ट्रेसच्या समस्या पासून दूर राहता येते.\n9. डाइजेशनः दुधी मध्ये फायबर भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे पोटाच्या समस्या पासून आराम मिळतो. तसेच त्याच बरोबर दुधी च्या सेवनाने एसिडिटी च्या समस्या पासून दूर राहता येते.\n10. स्किनः दुधीचे ज्यूस सेवन केल्याने आपली स्कीन हेल्दी राहते. ते शरीरातील खराब पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. त्यांच्या मुळे शरीराच्या स्कीन ग्लोइंग बनते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/10/pune-rain-apdate/", "date_download": "2022-09-25T21:37:48Z", "digest": "sha1:32SVQHV3ZFTS4ALETHIGKUDGEGCM3XR5", "length": 10208, "nlines": 154, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "चार दिवस राज्यभरात पाऊस - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रिपोर्टर चार दिवस राज्यभरात पाऊस\nचार दिवस राज्यभरात पाऊस\nपुणे : मागील आठवडाभरापासून राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. ठिकठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. रविवार पासून पुढील चार दिवस संपूर्ण राज्यात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला.\nकोकक आणि गोव्यात येत्या बुधवारपर्यंत मेघगर्जना आक्षि वीजांच्या कडकडाटात जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रात जोरदार ते मध्यम पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह मुइळधार पावसाचा अंदाज व��्तविण्यात आला आहे. तर विदर्भात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे.\nमागील 24 तासात कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील घाटमाथ्यावर पावसाचे सातत्य कायम आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरण व तलाव क्षेत्र पाऊस सुरूच आहे. आणखी काही दिवस पावसाचे सातत्य कायम असणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.\nराज्याप्रमाणे पुणे शहर आणि परिसरात येत्या शुक्रवारपर्यंत मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पाऊस कायम असणार आहे. ढगाळ वातावरणामुळे शहरातील कमाल आणि किमान तपमानात घट झाली आहे. शहरात सकाळी ऊन पडत आहे, तर सायंकाळी ढगाळ वातावरण होत आहे. शनिवारी दुपारी मध्यवस्तीत पावसाचा शिडकावा झाला. तर 1 जूनपासून कालपर्यंत शहरात 675.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.\nपूर्वीचा लेखअमेरिकेत फेसबुक लाईव्ह करत रस्त्यावर गोळीबार\nपुढील लेखअन् गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nघरातले उपाशी; बाहेरच्यांना पंचपक्‍वान्न\nअन् गणेश भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले\nबेकायदा ऑनलाईन रिक्षा व दुचाकीचा शहरात सुळसुळाट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहास���त सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/police-bharati-2022/", "date_download": "2022-09-25T20:10:21Z", "digest": "sha1:63TBON2ECJEY65YBMO6J4RNDR2QGA3EB", "length": 6477, "nlines": 129, "source_domain": "careernama.com", "title": "Police Bharati 2022 : तयारीला लागा!! पोलिस भरतीची तारीख जाहीर Careernama", "raw_content": "\n पोलिस भरतीची तारीख जाहीर\n पोलिस भरतीची तारीख जाहीर\n15 जून पासून होणार पोलीस भरती\nकरिअरनामा ऑनलाईन | पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी (Police Bharati 2022) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज एक खुशखबर दिली आहे. पोलिस भरती प्रक्रिया कधी पासून सुरू होणार याची उत्सुकता आता संपली संपली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.\nराज्याच्या गृहविभागाकडुन 7 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. सध्या राज्यात 50 हजार पोलिसांची रिक्त पदे आहेत. त्यातील साडेपाच हजार पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता नव्याने सात हजार पदांची पोलीस भरती लवकरच सुरू होणार आहे. 15 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.\n7 हजार पोलिस शिपाई भरती प्रक्रिया (Police Bharati 2022) झाल्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये पंधरा हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. या भरतीला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळेल असा विश्वास गृहमंत्री वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांवर सध्या खूप मोठा ताण आहे, तो कमी करण्यासाठीच पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याचे राज्यसरकारचे धोरण आहे. नव्याने होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी वळसे-पाटील म्हणाले.\nहे पण वाचा -\nPolice Bharati : ऑक्टोबरमध्ये सुरु होणार पोलीस भरती; दोन…\nPolice Bharti Update : पोलीस भरती संदर्भात नवीन GR जाहीर;…\nनोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांक��वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\n परदेशातून नोकरीचा कॉल आलाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28115/", "date_download": "2022-09-25T20:59:12Z", "digest": "sha1:2GVHYPTCPAGOURDMIF2NBOQ3GZGSZYVL", "length": 16586, "nlines": 225, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "भाषांगराग – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nभाषांगराग : भारतीय संगीतामध्ये रागवर्गीकरणाच्या संदर्भात ‘भाषांगराग‘ ��ी संज्ञा आढळते. रागाचे वर्गीकरण प्रथम मतंगाच्या बृहद्देशी या संगितविषयक ग्रंथात आढळते. त्यात रागांचे-पुढे मार्गी राग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रागांचे-पाच प्रकार दिले आहेत. त्यातून पुढे ग्रामराग, राग, उपराग, भाषा, विभाषा, आंतरभाषा असे सहा प्रकारचे मार्गी रागांचे वर्गीकरण मानण्यात येऊ लागले. संगीतरत्‍नाकर या शार्ङ्गदेवाच्या ग्रंथात मार्गी रागांचे हे वर्गीकरण व देशी रागांचे वर्गीकरण-रागांग, भाषांग, क्रियांग व उपांग या स्वरूपात आढळते व त्यात भाषांगराग म्हणजे मार्गी संगीतातील भाषारागांची छाया ज्यात आहे असे राग, अशी कल्पना दिसून येते. पुढे या कल्पनेत थोडा बदल होऊन प्रत्यक्ष गायनक्रियेच्या दृष्टीने भाषांगराग म्हणजे ज्या रागांत प्रादेशिक लोकधुनीची छाया आहे असे राग, अशी कल्पना रूढ झाली. प्रादेशिक भाषा व साहित्य ह्यांना याच सुमारास भरीव रूप येत होते, ही गोष्ट या संदर्भात महत्त्वाची ठरते. पं. भातखंडे यांनी भाषांगरागांचे स्पष्टीकरण पुढील प्रकारे केले आहेः ‘ज्या रागांत शास्त्रीय नियमांना विशेष महत्त्व न देता भिन्न प्रदेशातील भाषा व गायनशैली यांची छाया आढळते, अशा रागांना भाषागराग म्हणतात.’ सध्या भाषांगराग ही संज्ञा लुप्त झाली आहे. परंतु संकल्पनेच्या दृष्टीने पाहता लोकधुनीमधून निर्माण झालेले आणि लोकधून-गायनशैलीची छाया असणारे रग ते भाषांगराग, असे म्हणता येईल. उदा., सावनी, बिहारी, मालवती, भटियार वगैरे प्रकारचे राग भाषांगराग म्हणून मानता येतील. भाषांगराग ही संज्ञा कर्नाटक संगीतातही निर्दिष्ट आहे. परंतु प्रत्यक्ष रागवर्गीकरणाच्या संदर्भात ही संकल्पना वापरलेली आढळत नाही.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=10", "date_download": "2022-09-25T20:03:26Z", "digest": "sha1:UMJIMYFZJZCL6Q2HGLKKBVL6DP2BXCT6", "length": 9367, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\n.दि 04/05/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईंदर महानगरपालिकेतील धोकादायक इमारतींची जाहिर सूचना\nप्रभाग समिती क्र.1 कार्यालय मधील नागरी सुविधा केंद्रामध्ये नागरीकांचे सनद प्रसिध्द करण्याची मा�\n३० वर्षावरील इमारती / घर यांच्या संचारनात्मक तपासणी अहवालाबाबत\n.दि 03/05/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 02/05/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 01/05/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करणे बाबत\nपरवानगीबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्दी करणेबाबत.(सन 2021-22 व सन 2022-23 (दि.22.04.2022 रोजीपर्यत)\nपरवानगीबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्दी करणेबाबत.\nमुख्य अग्निशमन अधिकारी या पदाच्या पदभाराबाबत\nदि 30/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 29/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 28/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 27/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 26/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 25/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 24/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 23/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nभाईंदर पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील पार्किंग बाबत.\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1784/", "date_download": "2022-09-25T20:36:43Z", "digest": "sha1:35YFRGY2O7IAFF73UPGT3QVPGIGZ2KX5", "length": 8588, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे: नितीन देशमुख - Public", "raw_content": "\nगझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे: नितीन देशमुख\nअनंत शब्दांचा पसारा आवरत-आवरत सावरत-सावरत जो शेर बांधला जातो तो शेर हजारो रसिकांचा काळजाचा ठोका चुकवतो. गझलचा शेर लिहू नये. गझलचा शेर बांधला पाहिजे. गझल बांधणे ही महत्त्वाची संकल्पना वाटते. गझलकारांनी सकारात्मक दृष्टीने व्यक्त व्हायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार नितीन देशमुख यांनी केले.\nगझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या गझलामृत या ऑनलाईन महागझलोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील जवळपास ३०० नामवंत मराठी गझलकारांनी सहभाग घेतला. हा क���र्यक्रम सलग दोन दिवस चालला. स्वागताध्यक्ष गझलकार भूषण कटककर (बेफिकीर) पुणे होते. या कार्यक्रमाला उर्मिलामाई बांदिवडेकर, डॉ. शिवाजी काळे, डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे, निलेश कवडे, संजय गोरडे, शरयूताई शहा, समीर बापट, सुनंदामाई पाटील, डॉ. राज रणधीर, डॉ. स्नेहल ताई कुलकर्णी, हेमलताताई पाटील, प्रसाद कुलकर्णी, मसूद पटेल, डॉ. संतोष कुलकर्णी, कालिदास चवडेकर, जयदीप विघ्ने, शाम खामकर, सुप्रिया जाधव, अभिजीत काळे, विशाल राजगुरु, गोपाल मापारी, आत्माराम जाधव, आत्तम गेंदे, रघुनाथ पाटील, प्रशांत पोरे, शेखर गिरी, दिनेश भोसले, संदीप जाधव, राज शेळके, नंदकिशोर आगळे , डॉ. अमिता ताई गोसावी, सुनंदाताई शेळके, रुपेश देशमुख, अमोल शिरसाट आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ३०० ज्येष्ठ व नवोदित गझलकार सहभागी झाले होते. सूत्रसंचालन गझलकार रत्नाकर जोशी यांनी केले. त्यांना काशीनाथ गवळी, चंद्रशेखर महाजन, डॉ रेखा देशमुख, दिगंबर खडसे, दिपाली मेहेत्रे, नंदिनी काळे, नरेशकुमार बोरीकर, नेतराम इंगळकर, पौर्णिमा पवार, प्रणाली म्हात्रे, मानसी जोशी, यशवंत म्हस्के, विष्णु जोंधळे, सुनिल बावणे, सुनेत्रा जोशी यांची साथ लाभली. महामहोत्सवाला वसुदेव गुमटकर ( देवकुमार ), उमा पाटील, संजय तिडके आणि उज्वला इंगळे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील यांच्यासह गझल मंथन परिवारातील अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती भरत माळी यांनी दिली.\nई-पीक पाहणीत’ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा-महेश पाटील\nब्रेक द चेन अंतर्गत नवे आदेश जारी :राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजे पर्यंत सुरु राहणार\nब्रेक द चेन अंतर्गत नवे आदेश जारी :राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजे पर्यंत सुरु राहणार\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पो��िसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/08/Aurangabad-Date-patil-corporation-latest-news.html", "date_download": "2022-09-25T20:06:18Z", "digest": "sha1:LLIOHID4QQU7E5NNREBADBWTAGOT6VKW", "length": 18618, "nlines": 56, "source_domain": "www.loksawal.com", "title": "दोषी अधिकाऱ्याचा शहर अभियंता पदावरील नेमणुकी चा ठराव विखंडीत करा-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › दोषी अधिकाऱ्याचा शहर अभियंता पदावरील नेमणुकी चा ठराव विखंडीत करा-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी\nदोषी अधिकाऱ्याचा शहर अभियंता पदावरील नेमणुकी चा ठराव विखंडीत करा-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी\nमुंबई(प्रतिनिधी)औरंगाबाद मनपा चा कार्यभार सध्या तत्कालीन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय हे प्रशासक म्हणून पाहत आहेत.काही अधिकारी व अभियंत्यांची भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणे, शासन निर्देशांचे पालन न करणे या आणि प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी शासन निर्णय दि.९मार्च२०१५ अन्वये रु.२४.३३ कोटी निधी उपलब्ध करून दिली. तथापि, सदर कामाच्या निविदा प्रक्रिये मध्ये अनियमितता आढळुन आल्याने एस.डी. पानझडे, शहर अभियंता यांचे विरुद्ध विभागीय चौकशी होऊन त्यात ते दोषी असुन या अधिकाऱ्याची शहर अभियंता पदावरील नेमणुक ठराव विखंडीत कराअशी मागणी पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचीवआणिशहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे केली आहे.यावर तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी हा तक्रार अर्ज नगरविकास विभाग दोन चे प्रधान सचिव महेश पाठक यांना पाठवले आहे.\nआपल्या सविस्तर तक्रार अर्जात राजेंद्र दाते पाटील यांनी नमुद केले की ते सातत्याने पाठपुरावा करीत असुन या बाबत गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जा.क्र. मनपा/आस्था-१/ २०१६/२०१२ दि.१५ डिसेंम्बर २०१६ अन्वये ज्ञापन बनविण्यात आले होते.कार्यालयीन आदेश क्र. मनपा/आस्था-१/ २०१८/४४ दि.१०/०१/२०१८ प्रमाणे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, ज्या अन्वये ज्ञापन बनविण्यात आले होती यात उच्च न्यायालयाने २६ एप्रिल २०१८ रोजीआदेश सुद्धा दिला होता.प्रधान सचिव नगरविकास-२ यांच्या अध्यक्षते खालील त्री सदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी अहवाल ०८जुन २०१८ रोजी सादर केला सदर अहवाला नुसार एस डी पानझडे शहर अभियंता यांना पुर्वीच्या दोषारोपा सह अतिरिक्त दोषारोप पत्र सुद्धा बजाविण्यात आले होते आणि कक्ष अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. औमनपा-२०१८/प्र.क्र.३०८-अ/नवि- २४ दि.९ मार्च२०२० आणि या सोबत प्राप्त चौकशी अहवाला नुसार एस.डी. पानझडे, शहर अभियंता यांचे वरील ०४ दोषारोप सिद्ध झाले असून महाराष्ट्र नागरी सेवा(शिस्त व अपील) नियम १९८२ नुसार कारवाई मनपा चा प्रस्ताव क्र.८४/२०२१ दि ०४ फेब्रुवारी २०२१ नुसार प्रस्तावीत सुद्धा करण्यात आलेली आहे.\nअसे सगळे स्पष्ट असतांना देखील पानझडे यांना नव्याने सहा महिन्यांची नियुक्ती कशा साठी हा महत्वपुर्ण सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे उपस्थित केला असुन पुढे ते म्हणतात की,पानझडे यांची इतर विषयांवर विभागीय चौकशी होऊन त्यात त्यांना दोषी, अंशतः दोषी व इतर कारणा मुळे \" ठपका \" ठेवल्या गेल्याचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी प्रशासक म्हणून वरील प्रमाणे लेखी आदेश सुद्धा निर्गमित केलेले असुन मनपा शहरअभियंता एस डी पानझडे यांचेवर चौकशी अंती दोषी असल्याचे सिध्द ठपका ठेवल्या मुळे प्रशासक तथा आयुक्तांचे वैधानिक कार्यवाहीचे आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत.या बाबतच्या प्रस्तावास आयुक्ता मार्फत सादर करण्यात येऊन प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी शासन निर्णयानुसार २४.३३ कोटी चा निधी सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी उपलब्ध करुन दिला होता. सदरच्या कामाबाबत मनपाकडे आणि शासनाकडे वेळोवेळी राजेंद्र दाते पाटील यांनी स्वतः तक्रार दाखल केल्या होत्या. निविदा प्रक्रियेमध्ये अनियमित्ता आढळून आल्याने एस.डी.पानझडे, शहर अभियंता यांचे विरुध्द विभागीय चौकशी करण्यासाठी ज्ञापन बजाविण्यात आले होते. शासन स्तरावरील चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्रिसदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी अहवालानुसार चार दोषरोप सिध्द झाले असुन सहा मध्ये अंशत: सिध्द झाले आहे म्हणुन त्यांच्यावर दोषारोप सिध्द झाल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९८२ अन्वये प्रकरण ३ मधील नियम ५-ए प्र��ाणे ठपका ठेवण बाबत मनपा प्रशासक यांनी मान्यता देऊन त्यावर वैधानिक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या मते दोषी धरल्याप्रमाणे नियम ५३(१) महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व सेवा नियमाप्रमाणे त्यांच्यावर ५-क प्रमाणे कारवाई होऊन एकतर त्यांची सेवा निरस्त करावी लागेल किंवा त्यांना सक्तीची सेवा निवृत्ती दयावी लागेल अथवा त्यांना सेवेतुन काढुन टाकावी लागेल अशी तरतुद आहे.परंतु असे काही एक न करता त्यांना सहा महिने साठी नियुक्ती दिल्याची गंभीर बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्षात आणुन दिली असुन अशाच पध्दतीचा ठपका सय्यद सिकंदरअली निवृत्त कार्यकारी अभियंता यांच्यावर ठेवण्यात आला असुन त्यांच्याविरुध्द दोन दोषारोप सिध्द झाले असुन चार दोषारोप अंशत: सिध्द झाले नियम २७-ए प्रमाणे त्यांच्या सेवा निवृत्त झाल्यापासुन १० टक्के सेवा निवृत्ती वेतन कायमस्वरुपी गोठवण्यात येण्याबाबतचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी पाठवला असुन हिच बाब सेवानिवृत्त उपअभियंता एस.पी.खन्ना यांच्याबाबत लागु होत असुन त्यांचे दोन दोषारोप सिध्द झाले असुन चार दोषारोप अंशत: सिध्द झाले असल्याची बाब माध्यमांना देखील देण्यात आली होती मग विशेष सुट पानझडे यांना कशासाठी बहाल करण्यात आली नियुक्ती कशा साठी हा महत्वपुर्ण सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कडे उपस्थित केला असुन पुढे ते म्हणतात की,पानझडे यांची इतर विषयांवर विभागीय चौकशी होऊन त्यात त्यांना दोषी, अंशतः दोषी व इतर कारणा मुळे \" ठपका \" ठेवल्या गेल्याचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी प्रशासक म्हणून वरील प्रमाणे लेखी आदेश सुद्धा निर्गमित केलेले असुन मनपा शहरअभियंता एस डी पानझडे यांचेवर चौकशी अंती दोषी असल्याचे सिध्द ठपका ठेवल्या मुळे प्रशासक तथा आयुक्तांचे वैधानिक कार्यवाहीचे आदेश सुद्धा निर्गमित झालेले आहेत.या बाबतच्या प्रस्तावास आयुक्ता मार्फत सादर करण्यात येऊन प्राथमिक सोयी सुविधांच्या विकास कामासाठी शासन निर्णयानुसार २४.३३ कोटी चा निधी सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी उपलब्ध करुन दिला होता. सदरच्या कामाबाबत मनपाकडे आणि शासनाकडे वेळोवेळी राजेंद्र दाते पाटील यांनी स्वतः तक्रार दाखल केल्या होत्या. निविदा प्रक्रियेमध��ये अनियमित्ता आढळून आल्याने एस.डी.पानझडे, शहर अभियंता यांचे विरुध्द विभागीय चौकशी करण्यासाठी ज्ञापन बजाविण्यात आले होते. शासन स्तरावरील चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. त्रिसदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी अहवालानुसार चार दोषरोप सिध्द झाले असुन सहा मध्ये अंशत: सिध्द झाले आहे म्हणुन त्यांच्यावर दोषारोप सिध्द झाल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९८२ अन्वये प्रकरण ३ मधील नियम ५-ए प्रमाणे ठपका ठेवण बाबत मनपा प्रशासक यांनी मान्यता देऊन त्यावर वैधानिक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे.शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांच्या मते दोषी धरल्याप्रमाणे नियम ५३(१) महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व सेवा नियमाप्रमाणे त्यांच्यावर ५-क प्रमाणे कारवाई होऊन एकतर त्यांची सेवा निरस्त करावी लागेल किंवा त्यांना सक्तीची सेवा निवृत्ती दयावी लागेल अथवा त्यांना सेवेतुन काढुन टाकावी लागेल अशी तरतुद आहे.परंतु असे काही एक न करता त्यांना सहा महिने साठी नियुक्ती दिल्याची गंभीर बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्षात आणुन दिली असुन अशाच पध्दतीचा ठपका सय्यद सिकंदरअली निवृत्त कार्यकारी अभियंता यांच्यावर ठेवण्यात आला असुन त्यांच्याविरुध्द दोन दोषारोप सिध्द झाले असुन चार दोषारोप अंशत: सिध्द झाले नियम २७-ए प्रमाणे त्यांच्या सेवा निवृत्त झाल्यापासुन १० टक्के सेवा निवृत्ती वेतन कायमस्वरुपी गोठवण्यात येण्याबाबतचा प्रस्ताव मनपा आयुक्तांनी पाठवला असुन हिच बाब सेवानिवृत्त उपअभियंता एस.पी.खन्ना यांच्याबाबत लागु होत असुन त्यांचे दोन दोषारोप सिध्द झाले असुन चार दोषारोप अंशत: सिध्द झाले असल्याची बाब माध्यमांना देखील देण्यात आली होती मग विशेष सुट पानझडे यांना कशासाठी बहाल करण्यात आली हीच खरी चिंतेची बाब असुन ही बाब म्हणजे औरंगाबाद मनपा प्रशासकांना त्यांच्याच आदेशाचा विसर पडलेला दिसतो म्हणुन त्यांनी उपरोक्त दोषारोपातील शहर अभियंता एस.डी. पानझडे यांना उपरोक्त विषय/ठरावा प्रमाणे दि.०१/०७/२०२१ ते ३१/१२/२०२१ या सहा महिन्यास शहर अभियंता पदावर नेमणुक देणे साठी शासन मान्यतेच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत असल्याचा प्रस्ताव शासनाच्या मान्यते स्तव पाठवला असून वैधानिक कार्यवाही व्हावी असे सुद्धा आदेशीत केले आहे.\nसदरची गंभीर बाब लक्षात घेता एस.डी.पानझडे -निवृत्त शहर अभियंता यांचे विरुध्द विभागीय चौकशी करण्यासाठी ज्ञापन बजाविण्यात आले होते त्यात त्यांच्यावर \"ठपका \" ठेवलेला असल्यामुळे त्यांना उपरोक्त विषयांकित प्रस्ताव/विषया प्रमाणे नियुक्ती देण्याचा शासनास पाठविलेला प्रस्ताव तथा ठराव क्रमांक १६६/२०२१ दि ३० जुन २०२१ आणि ठराव क्रमांक १६६/२०२१ विखंडीत करणेचे आदेश तात्काळ जनहितार्थ विखंडीत करण्याचे निर्देश नगर विकास विभागास व्हावेत अशी लेखी मागणीच शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.\n0 Response to \"दोषी अधिकाऱ्याचा शहर अभियंता पदावरील नेमणुकी चा ठराव विखंडीत करा-राजेंद्र दाते पाटील यांची मागणी\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/07/26/login-id-password-for-11th-online-access-will-be-available-from-today/", "date_download": "2022-09-25T21:35:50Z", "digest": "sha1:ZQRT4OZFIDROAJIXKKLL4BZSLODYEW57", "length": 7717, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून मिळणार लॉग इन आयडी पासवर्ड - Majha Paper", "raw_content": "\n11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी आजपासून मिळणार लॉग इन आयडी पासवर्ड\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अकरावी प्रवेश प्रक्रिया, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, ��हावी निकाल, वेळापत्रक / July 26, 2020 July 26, 2020\nमुंबई : पुन्हा एकदा 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना आजपासून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहेत. तर विद्यार्थ्यांना 1 ऑगस्टपासून 11 वी ऑनलाईन प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. 11 वीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राज्यातील मुंबई महानगर, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागात होणार आहे. पण विद्यार्थी आणि पालकांना सदर प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप पुरेशी जागृती झालेली नसल्याने या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग 1 भरण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार उद्यापासून अर्जाचा भाग 1 भरायचा होता, पण हा अर्ज 1 आता ऑगस्टपासून विद्यार्थी भरणार आहेत.\nकनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक केंद्र तसेच माध्यमिक शाळांचे या ऑनलाईन प्रवेशाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. पण याबाबत अद्याप विद्यार्थी आणि पालकांना सविस्तर माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशा सूचना विभागीय उपसंचांलकना शिक्षण संचालकांकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी आणि पालकांना सखोल ऑनलाइन प्रवेशाबाबतची माहिती दिलेल्या अधिकृत ठिकाणी मिळावी यासाठी दक्षता घ्यावी असे संचालकांकडून सांगण्यात आले आहे.\nनव्याने जाहिर झालेल्या वेळापत्रकानुसार आजपासून 11 वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे. लॉग इन आयडी मिळवून पासवर्ड तयार केले जातील. तर 1 ऑगस्ट पासून दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळालेल्या लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून 11 वी प्रवेशसाठीचा अर्ज भाग – 1 भरणे, शुल्क भरून फॉर्म लॉक केला जाऊ शकतो. अर्जातील माहिती शाळा, मार्गदर्शन केंद्रवरून प्रमाणित करून घेणे, त्याचबरोबर विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती तपासून/ verify करून अर्ज पूर्णपणे भरणे, तसेच 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाग- 2 महाविद्यालय पसंती क्रमांक भरावा.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=11", "date_download": "2022-09-25T20:02:37Z", "digest": "sha1:WLNE6B5DR6W4SWUGBYWZUBY2RSUY7ZQW", "length": 9381, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nजुन्या मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींबाबत..\nप्रभाग क्र.4 धोकादायक इमारतींची यादी प्रसिध्द करणेबाबत.\nदि 22/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 20/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईंदर महानगरपालिकेने सेवा हमी कायद्याअंतर्गत ४८ विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना उपलब्�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nदि 19/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 17/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 16/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 14/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 13/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 12/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 11/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 10/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 09/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nधोकादायक इमारतींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत\nनगरसचिव विभागाशी संबंधित पदाधिकाऱ्यांची अद्यावत केलेली यादी\nदि 08/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 07/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 06/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मु��डा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%B7/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T19:56:00Z", "digest": "sha1:XVUUGMMZKPJN7F7WG6ZL5BNIHNC75DA3", "length": 2427, "nlines": 62, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ष | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ष\" अक्षरापासून सुरू झालेले ३९ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/05/the-cast-of-sur-nava-dhyas-nava-won-hearts-over-the-kesari-ganeshotsav-audience/", "date_download": "2022-09-25T20:06:17Z", "digest": "sha1:CBMQAV5YPJ76Y6G443RXICUUQUFYCADN", "length": 11651, "nlines": 158, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "‘सूर नवा ध्यास नवा’च्या कलाकारांनी उपस्थितांना जिंकले - Kesari", "raw_content": "\nघर केसरी ‘सूर नवा ध्यास नवा’च्या कलाकारांनी उपस्थितांना जिंकले\n‘सूर नवा ध्यास नवा’च्या कलाकारांनी उपस्थितांना जिंकले\nपुणे : ‘सूर निरागस हो’, ‘सनईचा सूर कसा वार्‍यानं भरला’, ‘रांजणगावाला गावाला महागणपती नांदला’, ‘कानडा राजा पंढरीचा’ यासह अभंग, भक्तिगीते, नाट्य गीते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या पाचव्या पर्वातील कलाकारांनी सादर करीत गणरायाला आपल्या सूरातून अभिषेक घातला.\nकेसरी गणेशोत्सवात शुक्रवारी ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम रंगला.\nमानाचा पाचवा गणपती केसरी गणेशोत्सवातर्फे आयोजित केसरी गणेशोत्सवात कलर्स मराठीवरील लोकप्रिय रियालिटी शो मधील ‘सूर नवा ध्यास नवा’चे कलाकार उत्कर्ष वानखेडे, मयुरी अत्रे, अभयसिंह वाघचौरे, प्रियंका ढेरंगे-चौधरी, मानसी जोशी यांनी गाणी सादर केली. मिलिंद कुलकर्णी यांनी संवादक म्हणून काम केले. या वेळी शोच्या समन्वयक श्‍वेता प्रसेनजीत कोसंबी उपस्थित होत्या.\n‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते ‘सूर नवा ध्यास नवा’च्या समन्वयक श्‍वेता कोसंबी यांच्यासह कलाकारांचा सत्कार करण्यात आला.\nअजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले ‘गणनायकाय गण देवताय’ हे गीत अभयसिंह वाघचौरे व त्यांच्या सहकार्‍यांनी गात कार्यक्रमाची सुरुवात केली. कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गीत अभयसिंह यांनी ‘सूर निरागस हो’ हे गीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. रांजणगावाला महागणपती नांदला हे गीत मानसी अत्रे यांनी सादर केले. या वेळी ती म्हणाली, गेल्या 14 वर्षांपासून रियालिटी शोमध्ये काम करीत आहे. आमच्या शोमध्ये राजगायक व राजगायिका म्हणून मोठ्या कलाकारांबरोबर गाण्याची संधी मिळते. कमी दिवसांत गाण्याला चाल बसवून ती सादर करायला मिळते. ध्वनिमुद्रणाचा, गाणी सादरीकरणाचा मोठा अनुभव यातून आम्हाला मिळतो, अशा भावना यावेळी व्यक्‍त केल्या. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘गुरुजी बैठो एक निरंतर’ ही गाणी कलाकारांनी सादर केली. त्यांच्या गाण्याला श्रोत्यांची भरभरून दाद मिळाली. तुझ्या उसाला लागंल कोल्हा ही लावणी प्रियंका ढेरंगे हिने सादर केली. मानसी जोशी हिने वद जाऊं कुणाला शरण गं हे नाट्यगीत, तर मयुरी अत्रे हिने ‘हे सूरांनो चंद्र व्हा’ गीत सादर केले. अभयसिंह आणि उत्कर्ष याने संत नामदेव यांचा ‘काळ देहासी आला खाऊ’ हा अभंग सादर करून कार्यक्रमाचा समारोप केला. यावेळी ‘केसरी’च्या विश्‍वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यांनी कलाकारांचा सत्कार केला. स्वागत ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्निल पोरे यांनी केले.\nपूर्वीचा लेखअध्यक्ष निवडीवरच प्रश्नचिन्ह\nपुढील लेखभरतनाट्यमच्या पारंपरिक नृत्यातून उलगडला पौराणिक कथांचा पट\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nवैकुंठातील रात्रीचे अंत्यसंस्कार बंद होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंद�� गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/22/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2022-09-25T19:51:08Z", "digest": "sha1:47WYQDXLPL2IBBQ7O6TIPISGSZ5X7L6J", "length": 16393, "nlines": 108, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "शरद पवार - एक-दोन अपवाद सोडले तर शिंदे गटातील 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही #5मोठ्याबातम्या - BBC - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nशरद पवार – एक-दोन अपवाद सोडले तर शिंदे गटातील 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही #5मोठ्याबातम्या – BBC\nशरद पवार – एक-दोन अपवाद सोडले तर शिंदे गटातील 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही #5मोठ्याबातम्या – BBC\nआज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-\n1. एक-दोन अपवाद सोडले तर 40 पैकी एकही जण निवडून येणार नाही – शरद पवार\nशिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या 40 आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.\nशिवसेना आणि राष्ट्रवादीची शक्ती एकत्र आल्यास चित्र वेगळं असेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.\n\"सत्तेत असताना आपल्या सगळ्या मंत्र्यांनी चांगलं काम केल्याचं ठिकठिकाणी ऐकायला मिळतं. प्रदेशाध्यक्षांनी सत्तेत असताना राज्याचा दौरा करुन राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्र्यांनी देखील कार्यकर्त्यांना आणि जनतेला वेळ देत राज्याचा कारभार चालविला. अशाच प्रकारे आता विरोधात असतानाही आपल्याला महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे. लोकांचा पक्षावरील विश्वास आणखी वृद्धिंगत करायचा आहे,\" अशी सूचना शरद पवार यांनी केली.\nशरद पवार यांनी ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर यांवरही भाष्य केल्याचं एबीपी माझानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.\nराष्ट्रपतीपदाची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा लढा आहे. स्त्री, पुरूष, आदिवासी, बिगर आदिवासी यामुद्द्यावरील हा लढा नाही. संविधानाचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे, पण तरीही शिवसेनेने भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.\nशिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर आम्ही कुणाच्या दबावाखाली हा निर्णय घेत नाही, असंही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने शिवसेनेच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.\n\"शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्याचं कारण सांगितलं आहे, पण त्यामागची शिवसेनेची खरी भूमिका शिवसेनेलाच माहिती आहे. त्याबद्दल आम्ही काय सांगणार\" असं थोरात म्हणाले आहेत.\n\"ज्या भाजपने संविधानाचा गैरवापर करून महाविकास आघाडी सरकार पाडलं त्या भाजपच्या उमेदवाराला शिवसेना पाठिंबा देत असेल तर काय बोलावं भाजपने शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे आणि त्याच शिवसेनेने भाजपला पाठिंबा देणे हे अनाकलनीय आहे,\" असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.\nसकाळनं हे वृत्त दिलं आहे.\n3. …तोपर्यंत राज्यपालांनी कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये – शिवसेनेची मागणी\nशिवसेनेच्या 39 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राज्यपालांनी एकनाथ शिंदे सरकारमधील कोणत्याही मंत्र्याला शपथ देऊ नये, असं पत्र शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं आहे.\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (12 जुलै) माध्यमांशी बोलताना याची माहिती दिली.\nहे सरकार काळजीवाहू आहे आणि कोणतेही लाभाचे पद किंवा शपथ देणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बेकायदेशीर ठरेल, असं शिवसेनेनं आपल्या पत��रात म्हटलं आहे.\nलोकमतनं ही बातमी प्रसिद्ध केलीये.\nभाजपचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदावरून मुक्त केलं असल्याची पोस्ट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं पत्रही जोडलं आहे.\nश्रीकांत वाघ यांचा बेडरूममधील व्हीडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित महिला या माणसानं मला फसवलं असं म्हणत आहे.\nहा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं वृत्त टीव्ही9 मराठीनं दिलं आहे.\nया संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी म्हटलं की, संबंधित महिलेने पोलिस तक्रार करावी पोलिस त्यावर योग्य ती कारवाई करतील.\nगुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 350 कोटींचे ड्रग्ज जप्त केलं आहे. कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदराजवळ कंटेनरमध्ये हेरॉइन सापडले. या कारवाईत तब्बल 70 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे.\nगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंद्रा बंदरावरच तीन हजार किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. हे हेरॉईन अफगाणिस्तानातून आलं होतं.\nटाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nखेड ः राज्य सरकारचे पशुधन विकासाकडे दुर्लक्ष – Sak ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nशेतकऱ्यांच्या हक्कासाठी ओतूर येथे उद्या आंदोलन – S ...\nमाणूस शंभर वर्षे जगावा ही ग्रामपंचायतीची भूमिका असावी- आ ...\nPune Pimpri Crime | चोर समजून धारदार हत्याराने सपासप वार ...\nAgnipath Scheme : अग्निपथ योजनेच्या विरोधात संयुक्त किसा ...\nपंजाबमध्ये 'आप' सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रम ...\nटोमॅटोनं ग्राहकांना, तर कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं कारण ...\nसाखर उत्पादनात जगात महाराष्ट्राला दुसरा क्रमांक – ...\nPM Kisan e-KYC : पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी कशी कराय ...\n…तर शेतकरी जशास तसे उत्तर देतील: राजू शेट्टी ̵ ...\nशेतकरी आंदोलन : हे 4 संभाव्य तोडगे निघू शकतात – BB ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/application-for-activate-internet-banking-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:25:01Z", "digest": "sha1:EZMP2QSRQEF3265GJOFIYIFLPI6ZW6GQ", "length": 4262, "nlines": 57, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "Application for activate internet banking In Marathi | इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nApplication for activate internet banking In Marathi | इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application for activate internet banking In Marathi).\nइंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा\n[ बँकेचे नाव ],\n[ बँक शाखेचे नाव ],\nविषय : इंटरनेट बँकिंग सुरू करणेबाबत…\nआदरणीय सर / मॅडम,\nनमस्कार,माझे नाव [ तुमचे नाव ]. या बँकेत माझे बचत खाते आहे. माझा खाते क्रमांक [ तुमचा बँक अकाउंट नंबर ] आणि मोबाईल क्रमांक [ तुमचा मोबाईल क्रमांक ] हा आहे.\nमला वरील बचत खात्यासाठी इंटरनेट बँकिंग (internet banking) सेवा सुरू करायची आहे.तरी आपण माझी इंटरनेट बँकिंग (internet banking) सेवा लवकरात लवकर सुरू कराल ही अपेक्षा करतो.अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली आहेत.\n[ तुमचे नाव ],\n[ तुमचा पत्ता ],\n[ तुमची सही ]\nApplication for new passbook In Marathi | नवीन पासबुक मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज\nApplication for activate mobile banking In Marathi | मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/3134", "date_download": "2022-09-25T21:44:41Z", "digest": "sha1:X4M7ILB64F3C3RR5RJDXU4CZNUGZAJ6T", "length": 7065, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "संथगतीने रुग्णसंख्येत होतेय घट - इगतपुरीनामा", "raw_content": "\nसंथगतीने रुग्णसंख्येत होतेय घट\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्युज, दि. २९\nइगतपुरी तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या २ दिवसांपासून स्थिर झालेली आहे. कोरोनामुक्त होणारे आणि पॉझिटिव्ह झालेले नवे रुग्ण समसमान सापडत असल्याने एकूण रुग्णसंख्या एकाच आकड्यावर स्थिर झालेली आहे. आज सायंकाळी ५ वाजता हाती आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार आज ३ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. तर आज फक्त ३ नव्या व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवसअखेर इगतपुरी तालुक्यात १० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. दरम्यान इगतपुरी तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रांगा लागत आहेत. जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्याने नागरिक स्वतःहून लसीकरण करून घेत आहेत.\nकोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधी बर्फानी आरोग्य प्लस अनेकांना उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी तसेच कोरोना झालेल्यांना त्यातून लवकर बाहेर येण्यासह कोरोना नंतरच्या त्रासातून आणि गंभीर समस्या उद्भवू न देण्यास उपयुक्त ठरू शकणारी बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषध आहे. ह्या प्रभावी औषधीसाठी जवळचे मेडिकल स्टोअर अथवा 7030288008 ह्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्���रात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-rajyaseva-pre-examination-2022-important-notice/", "date_download": "2022-09-25T20:22:41Z", "digest": "sha1:RWHJVQRP4JJPYIPNCE2AHNRKYNNDUCUD", "length": 9483, "nlines": 89, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC : रविवारी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात महत्वाच्या सूचना...", "raw_content": "\nMPSC : रविवारी होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसंदर्भात महत्वाच्या सूचना…\nयेत्या रविवारी (२१ ऑगस्ट) होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. नेमक्या त्या सूचना कोणत्या आहेत. ते जाणून घ्या.. Mpsc Rajyaseva Pre-Examination 2022\n(१) परीक्षा कक्षात प्रवेश मिळविण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले मूळ स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.\n(२) परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणे अनिवार्य असून परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञेय नाही.\n(३) ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरकरिता स्वतंत्रपणे सादर करणे अनिवार्य आहे.\n(४) परीक्षा कक्षात मोबाईल दूरध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही.\n(५) परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही.\n(६) परीक्षेवेळी मद्य आणि/किंवा मादक अमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा उमेदवारांना आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोधित करण्यात येईल.\n(७) परीक्षा उपकेंद्रावर ���पस्थित राहण्याकरीता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खाजगी वाहनांच्या पार्किंगकरीता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही.\n(८) प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.\n( ९ ) कोव्हिड – १९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परीक्षा कालावधीमध्ये उमेदवाराने स्वतःचा मुखपट (Mask) परिधान करणे तसेच स्वच्छता (Cleanliness) व आरोग्यास हितावह ( Hygienic) वातावरण राखण्यासाठी उमेदवारांनी स्वतः चे सॅनिटायझर वापरणे हिताचे राहील.\n(१०) उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नांव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक, इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा.\n(११) परीक्षा कालावधीत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाच्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार प्रतिरोधनाची कारवाई केली जाईल. तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसारही कारवाई करण्यात येईल.\nSBI PO : भारतीय स्टेट बँकेत 1673 पदांसाठी मेगाभरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी…\nराज्य सरकारचा मोठा निर्णय : MPSC मार्फत या सरकारी पदांची भरती\nSSC CGL : कर्मचारी निवड आयोगतर्फे 20,000 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स..\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pcmc-breaking-news-newly-appointed-additional-commissioner-pradeep-jamble-patil-assumed-charge-immediately-305531/", "date_download": "2022-09-25T20:15:46Z", "digest": "sha1:V5AAOMEVXO6BUYRIX3I7DOB6DQ2TQBKH", "length": 13832, "nlines": 198, "source_domain": "mpcnews.in", "title": "PCMC Breaking News : नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी तातडीने स्वीकारला पदभार - MPCNEWS", "raw_content": "\nरविवार, सप्टेंबर 25, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत ��दल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPCMC Breaking News : नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी तातडीने स्वीकारला पदभार\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (PCMC Breaking News) नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी आज (शुक्रवारी) तातडीने पदभार स्वीकारला. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश आला होता. त्यानंतर आज महापालिकेत दाखल होत जांभळे-पाटील यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेऊन अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.\nभारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे यांची 13 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली होती. त्यांच्या जागी महापालिकेतच सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि आता उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पण, झगडे यांच्या नियुक्तीला राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपचे शहरातील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे नियुक्तीचा आदेश येवूनही झगडे यांना नऊ दिवस अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार आयुक्तांनी दिला नव्हता.\nVision 3 Turbo : आयटेलचा ‘व्हिजन 3 टर्बो’ लॉन्च – 18 वॅटचे फास्ट चार्जिंग’ व ‘6 जीबी रॅम’ देणारा भारतातील पहिला स्मार्टफोन\nअखेरीस गुरुवारी सायंकाळी झगडे यांची (PCMC Breaking News) अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द झाल्याचा शासन आदेश महापालिकेत धडकला. त्यांच्या जागी राज्यकर विभागाचे आणि वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. गुरुवारी नियुक्ती होताच जांभळे-पाटील आज शुक्रवारी तातडीने दुपारी महापालिकेत दाखल झाले. रूजू अहवाल आयुक्तांकडे पाठविला आणि आयुक्तांनी अहवालावर स्वाक्षरी केली. त्यानंतर जांभळे-पाटील यांनी दालनात जाऊन अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नो��द\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nShivsena Crisis : शिवसेनेत हे पहिल्यांदाच घडतंय; शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार\nPune RTO : चारचाकीं वाहनांसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका\nWakad crime : वाकड चौकातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातास कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार धरत गुन्हा दाखल\nTalegaon-Dabhade : एनएमआयईटी मध्ये कॅड सॉफ्टवेअर स्किल स्पर्धा उत्साहात\nCrime News : तरूणाचा खून करून मृतदेह फेकणाऱ्या दोघांना अटक\nTalegaon Dabhade : आई तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/729", "date_download": "2022-09-25T20:36:34Z", "digest": "sha1:3TAPCGME5X2ZLN7BQY5DQHMDTXTUZ6WB", "length": 11102, "nlines": 235, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "जोतिबा मंदिर दर्शनासाठी होणार खुले – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nजोतिबा मंदिर दर्शनासाठी होणार खुले\nजोतिबा मंदिर दर्शनासाठी होणार खुले\nपन्हाळा : ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे होणार खुली त्यामुळे महाराष्र्टतील आराघ्य दैवत जोतिबा मंदिर पन होणार भांविकान साठी खुले त्याची आज जोतिबा डोंगरा वर जय्यत तयारी सुरु त्याकरिता स्वच्छता पार्कीग व्यवस्ता साठी नियोजण चालु आहे दर्शन मंडपही उभारण्यात आला आहे. आता लिंक सुरु करण्याता आली आहे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी ई पास\nया संकेत स्थळावर सोय करण्यात आली आहे. यासाठी मोबाइल क्रमांक व आधारकार्ड नंबर आवश्यक आहे. बुकिंग केल्यानंतर मोबाइलवर क्यूआर कोड येईल. तो दाखविल्यानंतरच दर्शन रांगेत प्रवेश देण्यात येईल.तसेच त्या ठिकानी मास्क आवशक आहे ,सेनिटायजर केल्ले जाणार आहे मंदिरात कोणतीही वस्तु नेता येणार नाही आशी माहिती पन्हाळा तहसिलदार मा.रमेंश शेंडगे व देवस्थान कमिटी अघ्यक्ष महादेव दिडें यांनी आज माहिती दिली त्याच्या सोबत प्रकाश वरक ,मंंडळआघिकारी श्रीघर पाटील मा.तलाटी ग्रामसेवक जयसिंग बिडकर ,कोडोली सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशीद जोतिबा डोंगरावर युघ्य पातळी वर नियोजन चालु होते\nPrevious: पुण्यामध्ये पुणे महानगरपालिके मध्ये मराठी भाषा जर पोरकी होत असेल तर त्याचा उपयोग काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन\nNext: नगरेश्वर टॉकीज चा उतार अन्,मृत्यूला आमंत्रण\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य कें��्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/videsh-daur-bhag-3-baddal-sampurn-mahiti/", "date_download": "2022-09-25T20:40:54Z", "digest": "sha1:5TEM65ZBQDI3ZGEIRAHNZS4ALTKMCYQ5", "length": 8304, "nlines": 170, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "विदेश दौरे भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती", "raw_content": "\nविदेश दौरे भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती\nविदेश दौरे भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती\nविदेश दौरे भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियम, अमेरिका, सौदी अरेबिया दौरा\nबेल्जियम – 30, 31 मार्च 2016. तेराव्या भारत-युरोपीय समुदाय परिषदेत उपस्थित होते.\nअमेरिका – 31 मार्च ते 1 एप्रिल, अणुसुरक्षा शिखर बैठकीसाठी उपस्थित होते.\nतसेच सौदी अरेबिया – 2 ते 3 एप्रिल रोजी उपस्थित होते.\nभारत आणि बेल्जियम या देशांच्या संयुक्तपणे उभारलेल्या दुर्बिणीचे उद्घाटन करण्यात आले. (30 मार्च 2016) उत्तराखंडामधील नैनितालजवळ देवस्थळ येथे आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यात आली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व बेल्जियम पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांनी रिमोट कंट्रोलव्दारे या दुर्बीणीचे लोकार्पण केले.\nदोन्ही नेत्यांमध्ये दहशतवाद, व्यापार या संबंधी चर्चा झाली होती.\nया दुर्बीणीचे नाव एरियस असे आहे.\nभारत व अमेरिका दरम्यान गुरुत्व तरंग वेधशाळा करार झाला.\nअणुसुरक्षा परिषद वाशिंग्टन येथे झाली. या परिषदेत 53 देशांचा सहभाग होता.\nबेल्जियम मधील अॅटीवर्प जगातील सर्वात मोठे हिरा व्यापार केंद्र आहे.\n(जगातील 84% कच्चे हिर्‍याची उलाढाल या केंद्रातून होते) या केंद्रास नरेंद्र मोदींनी भेट दिली होती.\nभारतात गुरुत्वीय लहरी वेधशाळा सुरू करण्याबाबत अमेरिकेशी करार करण्यात आला. करारानुसार ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झवेंटरी म्हणजे लायगो हे उपकरण भारतात बसवण्यात येणार आहे.\nगुरुत्वीय लहरी खगोलशास्त्राच्या संशोधनात हे उपकरण महत्वाची भूमिका पार पाडते.\nया दौर्‍या दरम्यान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबिया देशाचा दौरा केला होता. सौदी अरेबिया देशाचे राजे किंग सलमान बिन अब्दुल अझिझ यांची भेटी दरम्यान नरेंद्र मोदींनी व्यापार, गुंतवणूक, दहशतवाद संबंधी चर्चा केली.\nराष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nRBI कडून कर्जविषयक सार्वजनिक रजिस्ट्रीची स्थापना\nभारत-बांग्लादेश यांच्यादरम्यान भू आणि किनारी जलमार्ग जोडणी करार\nचौथ्या औद्योगिक क्रांतीचे केंद्र भारतात स्थापन हो���ार\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=12", "date_download": "2022-09-25T20:01:51Z", "digest": "sha1:LMB2PSPSYHXHAZO5Z5MRNFUELVVTYKIX", "length": 11149, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nदि 05/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 04/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 01/04/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 31/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 31/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nZ01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nT01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nS02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nS01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nR03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nR02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nR01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nQ02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nQ01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nP02 झोन - मिरा भाईंदर महानगरपाल��केतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nP01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nO02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nO01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nN01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nMT01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/2244", "date_download": "2022-09-25T20:55:59Z", "digest": "sha1:CFY7KZVKFFHALYMU56ZDOSRMVNLBF6WJ", "length": 11873, "nlines": 138, "source_domain": "igatpurinama.in", "title": "दहावी बारावी नंतर पुढे काय ? लेखांक १४ - इगतपुरीनामा", "raw_content": "\nदहावी बारावी नंतर पुढे काय \nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\n१२ वी नंतर Company Secretary व्हायचंय \nइयत्ता बारावीनंतर कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला Company Secretary होता येते. C. S. चे चार टप्पे, स्वरूप, अभ्यासक्रम, योग्य ते नियोजन करावे. यासाठी जिद्दीने अभ्यासात कष्ट घेतले तर विद्यार्थी अतिशय चांगले करिअर करुन अल्पावधीत स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकतो हे सांगणारा आजचा लेख आहे. लेखमालेतील आधीचे लेख वाचण्यासाठी शेवटी लिंक दिल्या आहेत.\n- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा\nप्रा. देविदास गिरी, उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय\nमार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी\n12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी संधी\nइयत्ता बारावी आर्टस, कॉमर्स आणि सायन्स उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना Company Secretary ( C. S. ) होता येते. इयत्ता बारावी नंतर ही सुध्दा एक चांगली संधी आहे. विविध कंपन्यांमध्ये Company Secretary हे एक महत्त्वाचे पद होय. या क्षेत्रात खूप कमी विद्यार्थी जाताना दिसतात. परंतु चांगल्या प्रकारे या अभ्यासक्रमाचे टप्पे, स्वरूप, परीक्षा पॅटर्न, अभ्यास���्रम समजावून घेतल्यास सामान्यातील सामान्य विद्यार्थी या क्षेत्रात चांगले करिअर करु शकतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.\nC. S. होण्यासाठी किमान कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा The Institute of Company Secretaries of India ह्या संसदेच्या कायद्यान्वये अस्तित्वात आलेल्या संस्थेच्या वतीने घेतली जाते. या संस्थेची वेबसाइट www.icsi.edu ही आहे.\nवरील चारही पेपर प्रत्येकी 100 मार्कांचे असून यामध्ये प्रत्येक पेपरला 40 मार्क मिळणे आवश्यक असते. मार्कांची बेरीज मात्र 50 टक्के होणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्याला खालील चार टप्प्यातील पहिला टप्पा म्हणजे Foundation Program करण्याची गरज नसून त्याला सरळ Executive Program साठी प्रवेश मिळतो. विद्यार्थी यात वरीलप्रमाणे मार्क मिळवून पात्र झाला नाही तर त्याला खालील चार टप्प्यातून जावे लागेल हे विद्यार्थ्यानी लक्षात घ्यावे.\nC. S. अभ्यासक्रमाचे चार टप्पे\nहे चार टप्पे खालील प्रमाणे होय\nजर विद्यार्थी पदवीधर झालेला असेल व त्याला C. S. साठी प्रवेश घ्यावयाचा असेल तर त्याला Foundation Program करण्याची आवश्यकता नसते. त्याला Executive Program पासून सुरुवात करावी लागेल. C. S. होण्यासाठी वरील चार टप्पे पूर्ण करून Certificate मिळविणे आवश्यक असते.\nC. S. नंतर संधी\nही C. S. ची पदवी संपादन केल्यानंतर सदरहू उमेदवाराला खालील संधी उपलब्ध असून तो त्यामध्ये उत्तम प्रकारचे करिअर करू शकतो.\n( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील नामवंत लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत. )\n◆ लेखांक १ साठी क्लिक करा\n◆ लेखांक २ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ३ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ४ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ५ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ६ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ७ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ८ साठी क्लिक करा\n◆ लेखांक ९ साठी क्लिक करा\n◆ लेखांक १० साठी क्लिक करा\n◆ लेखांक ११ साठी क्लिक करा\n◆ लेखांक १२ साठी क्लिक करा\n◆ लेखांक १३ साठी क्लिक करा\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडा���े ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/devotees-beaten-by-crowd-at-iskcon-temple-one-killed-live-video-of-the-incident-came-to-the-fore-mhmg-619370.html", "date_download": "2022-09-25T20:29:18Z", "digest": "sha1:ROWGZN5DB3JAMNN7OFLY4WAHM6NRUPBY", "length": 8817, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भीषण! इस्कॉन मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Video आला समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /विदेश /\n इस्कॉन मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Video आला समोर\n इस्कॉन मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Video आला समोर\nया घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.\nया घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.\n'हे' मंदिर मानले जाते एकतेचे उदाहरण, हिंदूंसोबतच मुस्लिम बांधवही होतात नतमस्तक\nशंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांचं निधन, 99 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास\nजगातील सर्वात उंच विष्णूची मूर्ती आहे मुस्लीम देशात तब्बल 28 वर्षे खर्ची\nकालीमातेच्या तोंडात सिगरेट अन् हातात LGBT चा झेंडा, चित्रपटाच्या पोस्टरने नेटकरी संतप्त\nढाका, 17 ऑक्टोबर : बांग्लादेशात (Bangladesh) हिंदू मंदिरांवरील हल्ले सुरूच आहेत. शुक्रवारीदेखील गर्दीने नाओखाली (Noakhali) भागातील इस्कॉन मंदिरात (ISKCON Temple) तोडफोड केली. मंदिर समितीने दावा केला आहे की, 200 लोकांनी इस्कॉनच्या एका सदस्याची हत्या केली. मृत व्यक्तीचं नाव पार्थो दास असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचा मृतदेह (Hindu Temple) शव मंदिराजवळील तलावात सापडला. तोडफोन आणि हल्ल्येदरम्याम 17 जणं जखमी झाले आहेत. याशिवाय शनिवारी उपद्रवींनी मुंशीगंजमधील दानियापारा महाश्मशान काली मंदिरात घुसून 6 मूर्ती तोडल्या. हा हल्ला शनिवारी सकाळी 3 ते 4 वाजेदरम्यान झाला होता. यादरम्यान मंदिरात कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. यासाठी हल्लेखोरांनी न घाबरला मूर्ती खंडीत केल्या. (Devotees beaten by crowd at ISKCON temple one killed Live video of the incident came to the fore) हे ही वाचा-धक्कादायक को��ोनामुळे 6 लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला का करतायेत हल्ला कोरोनामुळे 6 लाख लोकांचा मृत्यू; राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला का करतायेत हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी चिट्टागावातील कोमिला भागातील दुर्गा मंडळावर झालेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावर अफवा उडाली होती, पूजेच्या मंडळात कुरान सापडली आहे. ज्यानंतर अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. चांदपूर, चिट्टागाव, गाजीपूर, बंदरबन, चंपाईनवाबगंज आणि आणि मौलवीबाजारमध्ये अनेक पूजेच्या मंडपात तोडफोड करण्यात आली होती.\nपंतप्रधान शेख हसीना यांनी तातडीने कारवाई करण्याचे दिले आदेश बांग्लादेश सरकारने हिंदू मंदिर आणि दूर्गा पूजा मंडळांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करणार असल्यासं वचन दिलं आहे.बांग्लादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितलं की, कोमिलामध्ये झालेल्या घटनांचा तपास केला जात आहे. यात कोणाचीही सुटका केली जाणार नाही. पीएम हसीना म्हणाल्या की, ते कोणत्या धर्माचे आहेत यामुळे काही फरक पडल नाही. त्यांना पकडण्यात येईल आणि शिक्षा देण्यात येईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/26/swamisamarth-833/", "date_download": "2022-09-25T21:25:45Z", "digest": "sha1:A7AJUCM7QQU6KSJB5KJPKQK3JX3VXCY3", "length": 12761, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "शनिवारी अमावस्येला घराच्या उंबरठ्यावर लावा 'ही' एक वस्तू : इडा, पिडा, घरावरील वाईट बाधा दूर होईल ! - Marathi 45 News", "raw_content": "\nशनिवारी अमावस्येला घराच्या उंबरठ्यावर लावा ‘ही’ एक वस्तू : इडा, पिडा, घरावरील वाईट बाधा दूर होईल \nशनिवारी अमावस्येला घराच्या उंबरठ्यावर लावा ‘ही’ एक वस्तू : इडा, पिडा, घरावरील वाईट बाधा दूर होईल \nमित्र-मैत्रिणींनो शनिवारी येणाऱ्या अमावस्याला घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू हा खूप प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये असणारे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती नाहीशी होणार आहे. आपल्या घरामध्ये काही ना काही पीडा, दोष असतात. घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतात. त्याचबरोबर कोणतीही कामे पूर्ण होत नाहीत. कोणत्याही कामांना प्रयत्नांना यश मिळत नाही. घरामध्ये शांतता राहत नाही, पैसा येत नाही. घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत राहतात.\nघरामधील शांतता नष्ट होते घरामध्ये सतत कटकटी होत असतात शांती राहत नाही. घरामध्ये सुख समाधान नसते घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये वाद विवाद कटकटी असतात, मत भिन्नता वाढते. आणि या सर्व गोष्टी घडण्यामागचे कारण आपल्या घरामध्ये असते. आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती याला कारणीभूत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा घरातून काढून टाकायची आहे. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे.\nआपल्याला हा उपाय शनिवारच्या दिवशी येणाऱ्या अमावस्याला म्हणजेच उद्या करायचा आहे. तुम्हाला हा उपाय प्रत्येक शनिवारी किंवा प्रत्येक अमावस्या करता येणार आहे. शनिवारच्या दिवशी किंवा अमावस्या दिवशी आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावर ती एक वस्तू ठेवायची आहे. आणि उद्या येणारी अमावस्या ही शनिवारच्या दिवशी अमोशा येणार आहे. त्यामुळे यांचे लाभ आपल्याला भरपूर होणार आहेत. कारण हा उपाय आपल्याला शनिवारी आणि अमावस्या दिवशी करायचा आहे.\nआणि योगायोगाने शनिवार आणि अमावस्या ही एकाच दिवशी आलेली आहे. घराच्या मुख्य उंबरठ्यावर आपल्याला ही एक वस्तू लावायची आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडे गोमूत्र लागणार आहे. आणि त्या गोमूत्रामध्ये आपल्याला थोडीशी हळद वापरायची आहे. जी हळद आपण स्वयंपाक करताना वापरतो ती हळद हा उपाय करण्यासाठी वापरली तरी चालते. किंवा इतर कोणतीही पूजा करताना जी आपण हळद वापरतो, ती हळद वापरली तरी चालते.\nएका वाटीमध्ये थोडे गोमूत्र घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये हळद टाकून ते एकत्र करून घ्यायचे आहे. गोमूत्र आणि हळद मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा एक पट्टा उंबरठ्यावर लावायचा आहे. किंवा गोमूत्र मिक्स केलेली ती हळद ज्या पद्धतीने जमीन सारवून घेतात त्या पद्धतीने उंबरा त्या गोमूत्राने आणि हळदीने सारवून घ्यायचा आहे. गोमूत्र आणि हळदीमध्ये एवढी ताकत आहे. की जी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती आहे. त्यांना ती बाहेर काढून टाकते.\nआणि बाहेरून येणारे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू देत नाही. हा उपाय खूप चमत्कारी आणि प्रभावशाली उपाय आहे. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे हळद आणि गोमूत्राचा लेख घेऊन आपल्या घरचा मुख्य उंबरठा सारून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर आपण हा उपाय शनिवारी किंवा येणाऱ्या प्रत्येक अमावशाला जर केला तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही. आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान राहील.\nमित्रांनो ही माहिती अनेक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.\nअशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/12/swamisamarth-895/", "date_download": "2022-09-25T20:11:53Z", "digest": "sha1:HRTC44KPY5RXZHXQF3M6Y3WNI7IZRT4U", "length": 10846, "nlines": 71, "source_domain": "online45times.com", "title": "पितृपक्षात करू नका ही 7 कामे, नाहीतर पितृ क्रोधित होतील. समस्या येतील…. - Marathi 45 News", "raw_content": "\nपितृपक्षात करू नका ही 7 कामे, नाहीतर पितृ क्रोधित होतील. समस्या येतील….\nपितृपक्षात करू नका ही 7 कामे, नाहीतर पितृ क्रोधित होतील. समस्या येतील….\nमित्रांनो, पित्रू पक्षा मध्ये चुकूनही ही 7 कामे करू नका. नाहीतर पितृ क्रोधित होतील, नाराज होतील आणि आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. आपले पितृ जर आपल्यावर क्रोधीत झाले तर, आपल्याला पितृदोष लागतो. पित्र जर नाराज झाले तर आपले कोणतेही काम होत नाही. कामात सतत बाधा येत राहते. यश मिळत नाही आणि घरात सुख-समृद्धी, शांतता, आपुलकी कायमची नाहीशी होते.\nमित्रांनो, सात कामातील पहिले काम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा पितृपक्षामध्ये अपमान करू नका. मग ती व्यक्ती छोटी असू दे किंवा आपल्याला एवढे असू दे किंवा आपल्यापेक्षा मोठे असू दे. कुठल्याच व्यक्तीला अपमानित करू नका. दुसरे काम म्हणजे गाईला व कुत्र्याला त्रास देऊ नका. कारण या महिन्यात आपले पित्र गाय व कावळ्याचा रूपातच येत असतात. त्यांना रोज खायला चपाती द्या.\nतिसरे काम म्हणजे पितृपक्षाचा महिन्यात मांसाहार जेवू नका. कारण आपण या महिन्यात त्यांच्यासाठी श्राद्ध घालत असतो आणि श्राद्ध ही एक पूजा समान असते. चौथे काम म्हणजे व्यसनी माणसांनी पित्रू पक्षा मध्ये व्यसनापासून दूर रहावे. व्यसन अजिबात करू नये. पाचवी काम म्हणजे आपण जे पितृपक्षामध्ये श्राद्ध करत असतो ते श्राद्ध आपल्या घरीच करावी. दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध कधीही करू नये.\nसहावे काम म्हणजे आपण श्राद्धाच्या दिवशी जो प्रसाद करतो तो प्रसाद घेतल्यानंतर दुसऱ्यांदा स्वयंपाक करू नये. म्हणजेच आपण जो श्राद्धाला प्रसाद केलेला असतो तोच संध्याकाळी खावा. दुसरे जेवण करू नये. सातवे काम म्हणजे पितृपक्षाचा महिन्यात कधीही नवीन वस्त्र खरेदी करू नये किंवा नवीन वस्त्र देखील या महिन्यात घालू नयेत. हा आपला सण नसतो तो आपल्या गेलेल्या माणसांसाठी केलेले त्यांच्या आत्मा शांतीसाठी केलेले श्राद्ध असते.\nया सात कामांबरोबरच पितृपक्षाचा महिना कोणालाही वाईट बोलू नये. कोणाबरोबर ही वाईट वागू नये.यावरील गोष्टींपैकी काही गोष्टी आपल्याकडून कळत-नकळत घडत असतात. त्या घडू नयेत व आपल्यावर आपले पित्र नाराज होऊ नये. ते क्रोधीत होऊ नयेत. म्हणून या टाळाव्यात.\nयामुळे तुमचे पित्र तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही.तुम्हाला पितृदोष काही लागणार नाही. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, आपुलकी राहील. तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश येईल. तुमच्या कामाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या पित्रांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.\nअशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक क���म : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=13", "date_download": "2022-09-25T20:01:04Z", "digest": "sha1:GBSJHOEFQZMXZPA7LGIQ4HDICLMD3RUF", "length": 11912, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nM03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nM02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nM01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nL04 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nL03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nL02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nL01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nK04 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nK03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nK02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nK01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nJ03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nJ02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nJ01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nI04 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nI03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nI02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nI01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nH05 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nH04 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/tribal-youth-was-murder-and-thrown-in-the-river/", "date_download": "2022-09-25T21:29:53Z", "digest": "sha1:F5TU2XP77BKWM3RU54SE4UIWKLACRQ6H", "length": 11941, "nlines": 124, "source_domain": "expressmarathi.com", "title": "आदिवासी तरुणाचा खून करून फेकले नदीत - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकमेल करायचे\nनागेबाबा पतसंस्थेत आणखी निघाले बनावट सोने; ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\nशाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू\nAccident News Featured औरंगाबाद महाराष्ट्र\nतामिळनाडू: मदुराईमध्ये RSS कार्यकर्त्याच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला, पाहा व्हिडिओ\nReading: आदिवासी तरुणाचा खून करून फेकले नदीत\nआदिवासी तरुणाचा खून करून फेकले नदीत\nAhmednagar | Shrirampur Murder Case: दीपक बर्डे प्रकरणात आरोपींची कबुली.\nश्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्यभर चर्चेत आलेल्या भोकर (ता. श्रीरामपूर) येथील अपहृत आदिवासी तरुणाचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे. त्यावरून गोदावरी नदीपात्रात कमालपूरपासून ६० ते ७० किलोमीटर अंतरापर्यंत मृतदेहाचा शोध सुरू आहे.\nभोकर येथील तरुण दीपक बर्डे हा ३१ ऑगस्टपासून बेपत्ता होता. त्याच्या अपहरणप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nगुन्ह्यात एकूण सात आरोपी अटकेत आहेत. त्यात मजनू बन (वय ४७, रा. भोकर), समीर अहमद शेख (२८, खोकर), इम्रान अब्बास शेख (३४, खोकर), अजिज बबन शेख (४४, खोकर), राजू बबन शेख (३९, खोकर), इकबाल सिकंदर शेख (३५, टाकळीभान), रमजान रफीक खान (२९, वाघोली, पुणे) यांचा समावेश आहे.\nआरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीत धक्कादायक बाबी समोर आल्या. दीपक बर्डे याचा खून करून त्याला कमालपूर येथील पुलावरून गोदावरी नदीपात्रात फेकून देण्यात आले. त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोर दीपक याचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यातच भाजप नेते आमदार नीतेश राणे यांनी शनिवारी जनआक्रोश आंदोलन केले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.\nप्रेमप्रकरणाची किनार दीपक तसेच एका स्थानिक मुलीच्या प्रेमप्रकरणातून आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी ‘लोकमत’ला दिली. ही मुलगी सज्ञान आहे. तसेच फूस लावून पळवून नेल्याचा हा प्रकार नाही. दोघांतील संमतीने ते घराबाहेर पडले होते, असेही भोर यांनी सांगितले.\n५० पेक्षा जास्त पोलीस, एनडीआरएफ दल, सहा बोटींद्वारे शोध पोलीस प्रशासनाने दीपक याच्या शोधासाठी गेल्या दोन दिवसांपासून शोधमोहीम राबविली आहे. त्याकरिता दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, सात पोलीस निरीक्षक तसेच ५० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला आहे. कमालपूरपासून प्रवरासंगम परिसरातील गोदावरी नदीपात्रात सहा बोटींद्वारे दीपकचा शोध घेतला जात आहे.\nराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) दाखल झाले आहे. मात्र, गोदावरी नदीला असलेल्या जास्तीच्या पाण्यामुळे शोध कार्यात अडचणी येत आहेत.\nपोलिसांनी प्रवरासंगमच्या खाली जायकवाडीच्या बॅकवॉटरपर्यंत मृतदेहाचा शोध सुरु केला आहे. मात्र, त्यास अद्याप यश आलेले नाही.\nशाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू\nसंगमनेर शहर व परिसरात चोऱ्यांचे प्र��ाण वाढल्याने नागरिक भयभीत- Theft\nराज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर जिल्ह्यात ….\nप्रेमसंबधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची केली हत्या, कट रचला मात्र\nPrevious Article पारनेर ढगफुटीसदृश पाऊस, शेकडो एकर शेतीही गेली वाहून, ओढ्याचे पात्र तलावासारखे\nNext Article सोशल मीडियावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बदनामी\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकमेल करायचे\nनागेबाबा पतसंस्थेत आणखी निघाले बनावट सोने; ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\nशाळेतून घरी निघालेल्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकमेल करायचे\nनागेबाबा पतसंस्थेत आणखी निघाले बनावट सोने; ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/02/14/33890/24-crore-people-will-get-good-news-next-month/", "date_download": "2022-09-25T20:43:36Z", "digest": "sha1:VGNGOVKAVDUN34U24227VC2OJ6HQJ2N2", "length": 12759, "nlines": 183, "source_domain": "krushirang.com", "title": "वाव.. देशातील 24 कोटी लोकांना मिळणार खुशखबर.. पुढील महिन्यात सरकार 'हा' निर्णय घेण्याची शक्यता.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nवाव.. देशातील 24 कोटी लोकांना मिळणार खुशखबर.. पुढील महिन्यात सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता..\nवाव.. देशातील 24 कोटी लोकांना मिळणार खुशखबर.. पुढील महिन्यात सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच सुमारे 24 कोटी खातेधारकांना खुशखबर देण्याची शक्यता आहे. यावेळी सरकार व्याजदरात वाढ करू शकते, असा अंदाज आहे. वास्तविक, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर पुढील महिन्यात ठरवले जातील. याबाबतचा निर्णय केंद��रीय विश्वस्त मंडळाने (CBT) घेतला आहे. ज्यांची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. या बैठकीत चालू आर्थिक वर्षाचे व्याजदर ठरवले जाणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, की ‘ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक मार्चमध्ये गुवाहाटी येथे होणार आहे, ज्यामध्ये 2021-22 साठी व्याजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे.’\nEPFO 2020-21 प्रमाणे 2021-22 साठी 8.5% व्याजदर कायम ठेवेल का असे विचारले असता पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भूपेंद्र यादव हे सीबीटीचे प्रमुख आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की CBT द्वारे व्याजदरावर निर्णय घेतल्यानंतर, तो वित्त मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठविला जातो. मार्च-2020 मध्ये, EPFO ​​ने भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याज दर 2019-20 साठी 8.5% च्या 7 वर्षांच्या सर्वात कमी पातळीवर आणला होता.\n2018-19 मध्ये 8.65% व्याज होते, त्याआधी 2017-18 मध्ये 8.65% व्याज, 2016-17 मध्ये 8.65% व्याज, 2015-16 मध्ये 8.8% व्याज, 2014-15 मध्ये 8.75% व्याज, 2013-14 मध्ये 8.75% व्याज, 2012-13 मध्ये 8.5% व्याज, 2011-12 मध्ये 8.25% व्याज होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडेच, EPFO ​​ने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आणखी 24 कोटी पीएफ खात्यांमध्ये व्याज जमा केले आहे. संस्थेने 8.5 टक्के दराने व्याज दिले आहे. आता व्याजदरात काय बदल होणार, व्याजदर कमी होणार की वाढणार, केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nआतापर्यंत 50 लाख खातेदारांनी केलेय ‘हे’ महत्वाचे काम; वाचा, बातमी आहे महत्वाची..\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.. पहा, महागाई भत्त्याबाबत काय आहे सरकारचे नियोजन \nकिती कर्मचाऱ्यांना ऑफिसला जायचंय.. ; ऐकून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का; पहा, काय म्हणतोय सर्वे\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mp3lyrics.in/mahur-gadavari-tuza-vaas-lyrics-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:25:03Z", "digest": "sha1:NQPQ533MSOZGAQL275CMX4SVI7QS2FJ4", "length": 3915, "nlines": 60, "source_domain": "mp3lyrics.in", "title": "माहुर गडावरी ग तुझा वास – Mahur Gadavari Tuza Vaas Lyrics In Marathi - Free Song Lyrics in Hindi", "raw_content": "\nमाहुर गडावरी ग माहुर गडावरी ग तुझा वास भक्त येती ते दर्शनास ॥ धृ॥\nपिवळे पातळ ग पिवळे पातळ बुट्टीदार\nअंगी चोळी ती हिरवीगार \nपितांबराची ग पितांबराची खोविली कास ॥ भक्त येती ॥\nबिंदी बिजवरा गं बिंदी बिजवरा गं भाळी शोभे \nकाफ बाल्याने कान ही साजे \nइच्या नथेला ग इच्या नथेला ग हिरवे घोस ॥ भक्त येती ॥\nसरीठुसीत गं सरीठुसीत मोहनमाळ \nजोडवे मासोळ्या पैंजन चाळ \nपट्टा सोन्याचा गं पट्टा सोन्याचा शोभे कमरेस ॥ भक्त येती ॥\nजाईजुईची गं जाईजुईची आणिली फुले \nतुरे हार माळीने गुंफीयेले \nगळा शोभे तो गं रुप शोभे तो गं आनंदास ॥ भक्त येती ॥\nहिला बसायला गं हिला बसायला चांदीचा पाट \nहिला जेवायला चांदीचे ताट \nपुरण पोळीची ग पुरण पोळीची आवड सुरस ॥ भक्त येती ॥\nमुखी तांबुल पाचशे पानांचा \nखणानारळाची खणानारळाची ओटी तुला ॥ भक्त येती ॥\nविष्णुदासाची गं विष्णुदासाची विनवणी तुला \nमाझ्या जनार्दनी चरणी माता भगिनींना गं माता भगिनींना सौभाग्यदायी\nव्हावे अखंड अखंडीत पावनी\nसदा उधळती गं सदा उधळती गं हळदीला ॥भक्त येती ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4,_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T20:53:10Z", "digest": "sha1:YBMMJFIGZAY43I2JUHXXMLVNF5ZZMO32", "length": 3581, "nlines": 67, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उत्तर मध्य प्रांत, श्रीलंका - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउत्तर मध्य प्रांत, श्रीलंका\nउत्तर मध्य प्रांताचे श्रीलंकेच्या नकाशावरील स्थान\nसर्वात मोठे शहर अनुराधापुरा\nशासकीय भाषा सिंहल, तमिळ\nस्थापित नोव्हेंबर १४ १९८७\nक्षेत्रफळ टक्केवारी १६.३१ %\nलोकसंख्या घनता १०३.१ प्रति वर्ग किमी\nशेवटचा बदल १४ जानेवारी २०��२ तारखेला १४:४३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०२२ रोजी १४:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/16/swamisamarth-800/", "date_download": "2022-09-25T20:04:03Z", "digest": "sha1:MFFSCT6C4CIIOY3GQ4WSWWCVMBXK5XVW", "length": 16337, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "17 ऑगस्ट बुधवार : सूर्य करणार राशी परिवर्तन : 'या' सहा राशींची लागणार लॉटरी, मोठी प्राप्ती होणार ! - Marathi 45 News", "raw_content": "\n17 ऑगस्ट बुधवार : सूर्य करणार राशी परिवर्तन : ‘या’ सहा राशींची लागणार लॉटरी, मोठी प्राप्ती होणार \n17 ऑगस्ट बुधवार : सूर्य करणार राशी परिवर्तन : ‘या’ सहा राशींची लागणार लॉटरी, मोठी प्राप्ती होणार \nज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि देश सोबतच जगावर सुद्धा होतो. ग्रहांचा राजा सूर्य देव 17 ऑगस्ट रोजी स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. पण 6 राशी आहेत, ज्यांना यावेळी विशेष धन मिळण्याची शक्यता आहे आणि आजपासून सूर्य देवतेचा कृपा आशीर्वाद या 6 राशीवर होऊन त्यांना अनेक लाभ होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना अनेक संधी प्राप्त होतील. जुन्या गुंतवणुकीतून खूप मोठा धनलाभ देखील या राशीच्या लोकांना संभवतो.\nआणि त्याचबरोबर परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त होणार आहे. परदेशगमन होण्याचा योग आहे. खूप दिवसांपासून योजलेल्या योजना आज पूर्णत्वास येतील. उद्योग व्यापारातून भरगोस नफा प्राप्त होईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..\nकर्क राशी : सूर्य देवाच्या बदलामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. कारण सूर्य देव तुमच्या गोचर कुंडलीतून दुसऱ्या भावात भ्रमण करणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला ते यावेळी मिळू शकतात. यासोबतच या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असाल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते आणि नोकरीमध्ये इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते. दुसरीकडे, जर तुमचा व्यवसाय सूर्य आणि बुध ग्रहांशी संबंधित असेल तर तुम्ही या काळात चांगली कमाई करू शकता.\nमेष राशी :- तुमच्या भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्या सोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, असं का म्हणतात, ते तुम्हाला आज कळेल. चांगली झोप चांगल्या आरोग्यासाठी खूप गरजेची आहे. आज तुम्ही थोडे जास्त झोपू शकतात.\nतुळ राशी: ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देवाच्या राशी बदलामुळे तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात. कारण तुमच्या राशीतून सूर्य देवाचे राशी परिवर्तन 11 व्या भावात होईल, जे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. तसेच तुम्ही उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमवू शकाल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी तुम्ही कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करून नफा मिळवू शकता. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता.\nवृश्चिक राशी : सिंह राशीत सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन होताच तुम्हाला चांगला पैसा आणि चांगली माहिती मिळू शकते. कारण सूर्य देव तुमच्या गोचर कुंडलीतून दहाव्या भावात भ्रमण करणार आहे. ज्याला फील्ड आणि जॉबची जाण समजली जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच तुम्ही नोकरीत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. तुमची कार्यशैली देखील सुधारेल, जी तुमच्या कामाच्या ठिकाणी कौतूक मिळवू शकते. त्याचबरोबर तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकते.\nमिथुन राशी :- मित्रांनो सूर्य ग्रहाचे राशी परिवर्तन झाल्यामुळे तुम्हाला व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो.\nकन्या राशी :- मित्रांनो या काळात तुम्ही सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ शकता. दुसरीकडे पोलीस, लष्कर, क्रीडा क्षेत्राशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ चांगलाच असणार आहे. तुम्ही टायगर स्टोन घालू शकता, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य ग्रह आणि चंद्र देव यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात आणि मित्रांनो जर आपण व्यावसायिकांबद्दल बोललो तर या काळात ते व्यवसायात चांगला नफा देखील कमवू शकतात आणि या काळात तुम्हाला व्यवसायात जास्तीत जास्त लोकांशी संबंध निर्माण करणे आवश्यक आहे. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशे��� सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2033", "date_download": "2022-09-25T20:12:17Z", "digest": "sha1:5L47DF73DIFPUS34DQPHICGBEEI3STO5", "length": 12846, "nlines": 220, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "शिवरायांचा अवमान करणाऱ्या राजू नवघरेची आमदारकी रद्द करा – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nशिवरायांचा अवमान करणाऱ्या राजू नवघरेची आमदारकी रद्द करा\nशिवरायांचा अवमान करणाऱ्या राजू नवघरेची आमदारकी रद्द करा\nप्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर\n∆ जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील प्रदेश कार्याध्यक्ष उमकांत तिडके पाटील यांची मागणी\nशिवरायांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राजू नवघरे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील कार्याध्यक्ष उमाकांत तिडके पाटील यांनी केली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वसमत चे आमदार पुतळा स्थापनेवेळी मर्यादा सोडून शिवरायांच्या घोड्यावर चढून अवमान कारक कृत्य केले आहे. हा शिवरायांचा अपमान आहे. आम्ही हा अवमान सहन करणार नाही कोणतेही महामानव महापुरुषांचा चुकूनही कोणी हवामान केला तरी आम्ही खपवून घेणार नाही जनशक्ती संघटनाही आक्रमकपणे आपली भूमिका घेईल इतर कोनी असे केले असते तर सपुर्ण राज्यभर उद्रेक झाला असता स्वतः मराठा समजून घेणाऱ्या आमदार नवघरे यांनी नीतिमूल्य पायदळी तुडवीली आहेत ही बाब जनशक्ती संघटना कधी खपून घेणार नाही छत्रपती शिवराय हे आमचा आत्मा आहे तो आमचा स्वाभिमान आहे शिवरायांबद्दल कुणी चुकूनही असे कृत्य करेल त्याला आम्ही माफ करणार नाही आमच्या जनशक्ती संघटनेचे भूमिका आहे ही बाब लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तात्काळ नवघरे आमदारकी रद्द करावी व त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी अतुल खुपसे आणि तिडके पाटील यांनी केली आहे\nPrevious: बाबजान पठाण यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश\nNext: नवयुवक दुर्गा मंडळ,पांगरी येथे 10 दिवस ज्यांनी अन्नदान केले त्यांचा व ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचा सत्कार करण्यात आला.\nबजाज अलियांझ पीक विमा कंपनीकडून कडून शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक\nबजाज अलियांझ पीक विमा कंपनीकडून कडून शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक\nधनत्रयोदशीच्या दिवशी, श्री गिरीराज सिंह यांनी ग्रामीण स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावण्याचा दिला मंत्र\nधनत्रयोदशीच्या दिवशी, श्री गिरीराज सिंह यांनी ग्रामीण स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावण्याचा दिला मंत्र\nमराठवाड्यातील सर्वात अद्यावत अग्निशमन वाहन लातूरकरांच्या सेवेत\nमराठवाड्यातील सर्वात अद्यावत अग्निशमन वाहन लातूरकरांच्या सेवेत\nरवी शास्त्रीच्या सध्याच्या सहकाऱ्यानंही कोच पदासाठी पुन्हा अर्ज केला \nरवी शास्त्रीच्या सध्याच्या सहकाऱ्यानंही कोच पदासाठी पुन्हा अर्ज केला \nबजाज अलियांझ पीक विमा कंपनीकडून कडून शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक\nबजाज अलियांझ पीक विमा कंपनीकडून कडून शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक\nधनत्रयोदशीच्या दिवशी, श्री गिरीराज सिंह यांनी ग्रामीण स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावण्याचा दिला मंत्र\nधनत्रयोदशीच्या दिवशी, श्री गिरीराज सिंह यांनी ग्रामीण स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांना वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावण्याचा दिला मंत्र\nभारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सरकार 75 नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सची निवड करून त्यांना प्रोत्साहन देईल: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह\nभारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात सरकार 75 नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्सची निवड करून त्यांना प्रोत्साहन देईल: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/heavy-rainfall-with-gusty-wind-possible-in-mumbai-thane-and-konkan-area-during-next-4-hours-imd-give-alert-rmm-97-3062760/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T21:23:44Z", "digest": "sha1:VTQOBQBLDANIWIIYMQL7EDEAMXNMCCJS", "length": 19537, "nlines": 253, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुढील चार तासांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह 'या' जिल्ह्यांना इशारा | heavy rainfall with gusty wind possible in mumbai thane and konkan area during next 4 hours imd give alert rmm 97 | Loksatta", "raw_content": "\nपुढील चार तासांत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना इशारा\nयेत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nमागील काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र, येत्या तीन ते चार तासांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे.\nपुढील तीन ते चार तासांत मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सहा जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nमुंबई पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील काही भागात रविवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला आहे. तसेच सोमवारी पहाटेपासून पाऊस सुरूच होता. शहरात सकाळच्या सुमारास रिमझिम पाऊस पडला. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसर, विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत होता. कोकण आणि घाट भागात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, अशी माहिती भारतीय हवामान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.\nहेही वाचा- पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता\nदुसरीकडे, दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम, पश्चिम-मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी, पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग, मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंता सरकार यांनी सांगितले.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“आम्हाला डिवचण्याचे काम केले तर…” शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा इशारा\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पें��्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nजालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त\nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.shiprocket.in/mr/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%88%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2022-09-25T21:39:47Z", "digest": "sha1:FZCALNBVF7OT73HYC53DJRIVSNBL4A2F", "length": 15276, "nlines": 249, "source_domain": "www.shiprocket.in", "title": "ईकॉमर्स पॅकेजिंग संग्रहण - शिपरोकेट", "raw_content": "\n1 दिवस / 2 दिवस वितरण\nB2B आणि मोठ्या प्रमाणात शिपिंग\nघरपोच दिल्यावर रोख रक्कम\nशिपिंग लेबल मुद्रित करा\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nभारत D2C ��हवाल 2022\nते विनामूल्य वापरुन पहा\nते विनामूल्य वापरुन पहा\nईकॉमर्स, ईकॉमर्स पॅकेजिंग, ईकॉमर्स शिपिंग 5 मिनिट वाचा\nकार्बन-न्यूट्रल शिपिंग उद्योग कसे बदलत आहे\nईकॉमर्स, ईकॉमर्स पॅकेजिंग 4 मिनिट वाचा\nपिकअप विलंब टाळण्यासाठी शिपिंग लेबल कसे पेस्ट करावे याबद्दल मार्गदर्शक\nईकॉमर्स पॅकेजिंग 7 मिनिट वाचा\nतुमच्या उत्पादनांसाठी कोणते पॅकेजिंग साहित्य वापरायचे हे कसे ठरवायचे\nईकॉमर्स पॅकेजिंग 6 मिनिट वाचा\n2022 साठी ईकॉमर्स पॅकेजिंग ट्रेंड\nईकॉमर्स पॅकेजिंग 5 मिनिट वाचा\nईकॉमर्स व्यवसायांद्वारे केलेल्या सामान्य पॅकेजिंग चुका\nईकॉमर्स, ईकॉमर्स पॅकेजिंग 5 मिनिट वाचा\nशिपिंगसाठी बॉक्स परिमाण आणि मोजमापांचे एक विहंगावलोकन\nईकॉमर्स पॅकेजिंग 7 मिनिट वाचा\nईकॉमर्समध्ये वापरल्या जाणार्‍या शिपिंग बॉक्सचे प्रकार\nईकॉमर्स पॅकेजिंग 6 मिनिट वाचा\nईकॉमर्स पॅकेजिंगमध्ये डन्नेजची संकल्पना समजून घेणे\nईकॉमर्स पॅकेजिंग 8 मिनिट वाचा\nनाजूक वस्तूंच्या पॅकेजिंग आणि शिपिंगसाठी टिपा\nईकॉमर्स पॅकेजिंग 9 मिनिट वाचा\nआपल्या ईकॉमर्स ऑर्डरसाठी पॅकेजिंग इन्सर्टसाठी क्रिएटिव्ह कल्पना\nईकॉमर्स पॅकेजिंग 8 मिनिट वाचा\nई-कॉमर्स पॅकेजिंग ऑनलाइन खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या 5 गोष्टी\nईकॉमर्स पॅकेजिंग 11 मिनिट वाचा\nपॅकेजिंग 101 - प्रत्येक ऑर्डरसाठी योग्य पॅकेजिंग सुनिश्चित करण्यासाठी टिपा\nश्रेणी श्रेणी निवडा ऍमेझॉन सेल्फ शिप (13) Amazonमेझॉन शिपिंग मॉडेल्स (22) नवशिक्या मार्गदर्शक (5) ईकॉमर्ससाठी कार्ट सॉफ्टवेअर (8) कुरिअर पार्टनर (15) ईकॉमर्स (326) ईकॉमर्स निर्यात (७७) ईकॉमर्स धडे (5) ईकॉमर्स मार्केटिंग ऑटोमेशन (6) ईकॉमर्स विपणन रणनीती (55) ईकॉमर्स पॅकेजिंग (23) ईकॉमर्स शिपिंग (8) ईकॉमर्स शिपिंग ट्रेंड (233) ईकॉमर्स ट्रेंड (27) कार्यक्रम (1) फ्रेट कॉस्ट ऑप्टिमायझेशन (3) ऑनलाइन विक्री कशी करावी (3) व्यवसाय कसा सुरू करायचा (6) हायपरलोकल वितरण (२)) भारत D2C अहवाल 2022 (1) आंतरराष्ट्रीय विक्री (1) यादी व्यवस्थापन (15) विपणन मार्गदर्शक (2) मीडिया आणि कार्यक्रम (2) ऑनलाईन विपणन (29) पिकअप आणि वितरण अद्यतने (4) पत्रकार प्रकाशन (1) उत्पादन अद्यतने (२)) रीमार्केटिंग (2) बाजारपेठांवर विक्री करा (14) विक्रेता बोलतो मालिका (28) विक्रेते चर्चा (6) शिपिंग एकत्रीकरण (13) शिपिंग ब्लॉग ()०) शिपिंग कायदे (२) शिपिंग अटी (19) शिपरोकेट (25) शिप्रॉकेट एं���ेज (10) आवश्यक जहाजांसाठी शिपरोकेट (7) शिपरोकेट हाऊस कसे (10) शिप्रॉकेट X (5) शिविर (1) सोशल मीडिया विपणन (28) यशोगाथा (3) टेक कॉर्नर (4) अवर्गीकृत (2) गोदाम व्यवस्थापन () 75) कार्टरॉकेटमध्ये नवीन काय आहे (1)\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खाली आपला ईमेल भरा\n1 दिवस / 2 दिवस\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nभारत D2C अहवाल 2022\nतुमच्या जवळील सर्वोत्तम कुरिअर सेवा\nप्लॉट नं.-बी, खसरा- 360, सुल्तानपुर, एमजी रोड, नवी दिल्ली- 110030\nकॉपीराइट Ⓒ 2022 शिपरोकेट. सर्व हक्क राखीव.\nपरतावा आणि रद्द करण्याचे धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/631f19defd99f9db45f43e89?language=mr", "date_download": "2022-09-25T21:37:42Z", "digest": "sha1:HNWNJOZNKCISF73DXIRRFTY4B3MGGJIB", "length": 6177, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - तूर पिकातील मररोग नियंत्रण ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतूर पिकातील मररोग नियंत्रण \n🌱तूर पिकातील मर रोगालाच तूर उभळणे/ उधळणे देखील म्हटले जाते. या रोगाचा प्रादुर्भाव तूर पिकामध्ये रोप अवस्थेपासून ते फुले व शेंगा भरणीपर्यंत कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. प्रादुर्भाव झाल्यानंतर मर रोग नियंत्रण करणे शक्य नसल्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येते. 🌱प्रादुर्भाव झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक नियोजन करावे. 👉🏻गेल्यावर्षी ज्या शेतात तुरीला मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल त्या शेतात तसेच पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत तूर लागवड करणे टाळावे. 👉🏻पिकांची फेरपालट करून दर तीन वर्षानंतर किमान एकदा तुरीच्या शेतात दुसरे पीक घावे. 👉🏻तूर पीक पेरणी पूर्वी चांगले कुजलेले शेणखत व त्यात एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा व्हीरीडी हे जैविक बुरशीनाशक मिश्रण करून जमिनीत ओल असताना पेरणीपूर्व द्यावे व वखरणी करून चांगले जमिनीत मिसळून द्यावे यामुळे जमिनीत सूक्ष्मजीवांची व ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीची वाढ होते, जमिनीचे तापमान सुस्थितीत राखण्यास मदत होते व मर रोगाला कारणीभूत असणाऱ्या बुरशीचा नायनाट होतो. 👉🏻 जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन मर रोगासाठी प्रतिकारक असलेले वाण लागवडीसाठी निवडावे. 👉🏻पेरणीपूर्वी बियाणास बुरशीनाशकाची बीजप्��क्रिया करावी. 👉🏻 पाण्याचा ताण पडू न देता पाण्याचे योग्य नियोजन करावे. 👉🏻पेरणी झाल्यानंतर शेतात जास्त पाणी साचून देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे. 👉🏻प्रादुर्भाव दिसू लागल्यास रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी 👉🏻प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेपूर्वी जमिनीतून कॉपर ऑक्सिक्लोराईड 50 % डब्लूजी घटक असणारे कूपर-1 @ 500 ग्रॅम आणि कार्बेन्डाझिम 50% डब्लूपी घटक असणारे धानुस्टीन @ 500 ग्रॅम प्रति एकर खातांना चोळून द्यावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nतूरगुरु ज्ञानकृषी वार्तामहाराष्ट्रपीक संरक्षणअॅग्रोस्टारकृषी ज्ञान\nघरच्या घरी बनवा तूर छाटणी करण्याचे अप्रतिम जुगाड \nआधुनिक शेती आणि उद्योग\nमावा,तुडतुडे,अळी साठी एकमेव उपाय \nतूर पिकातील पाने गुंडाळणारी अळी नियंत्रण \nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nतूर उत्पादन वाढीसाठी शेंडा खुडणी फायदेशीर \nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jantakarakshak.in/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0/page/3/", "date_download": "2022-09-25T20:53:58Z", "digest": "sha1:STQK6NU3MYMSPUZPUL7BJB56BRW25AHJ", "length": 6500, "nlines": 104, "source_domain": "jantakarakshak.in", "title": "इतर | जनता का रक्षक | पेज 3", "raw_content": "\nहोम इतर पेज 3\n7 दिनों के लोकप्रिय\nरामायण रचनाकार महर्षी वाल्मिक यांची जयंती शुभपर्वावर खासदार व आमदार राणा...\nगोंडवाना गणतंत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष तिरुमल दादा हिरासिंह मरकाम जी...\nअमरावती गुन्हे शाखा पथकाने तीन मोटरसायकल आरोपींना केली अटक,,,,,,,,, अमरावती येथील...\nचांदूरबाजार नगर परिषद नगराध्यक्ष रवींद्र जी पवार यांचे अल्पशा आजारामुळे निधन=...\nराळेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट= प्रतिनिधी संजय कारवटकर\nभातकुली नगरपंचायत मधील काँग्रेस पार्टीचे स्वीकृत नगरसेवकांनी केलेल्या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण...\nरांगी येथे आमचा गाव आमचा विकास आराखडा नियोजन कार्यशाळा संपन्न– प्रतिनिधी...\nराष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 52 वा पुण्यतिथी महोत्सवात समाधीस्थळी लाऊड स्पीकर...\nजळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बोरखेडा या गावांमध्य��� झालेल्या हत्याकांड यामध्ये चार...\nपंचायत महिला बचत गट सहकारी संस्थांना 138 शिधावाटप दुकाने देणार जिल्हाधिकारी...\nब्रेकिंग न्यूज= बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असलेले सरोवराचे पाणी झाले...\nभिलोना येथील तलाठी यांचे कार्य कौतुकास्पद- प्रतिनिधी फिरोज खान\nजिल्हयाबाहेर जाण्यासाठी व जिल्हयात येण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करा : जिल्हाधिकारी दीपक...\nहमारे देश में गौरवास्पद काम करनेवाले IAS/IPS/DEFIANCE/MLA/KHASDAR इन के कायऀ की जानकारी जनता को मिले और गौरवास्पद कार्य कर रहे है उनकी जानकारी प्रशासन को वेब न्यूज चॅनल के द्वारा देने का प्रयास हम करेंगे, कानुन व्यवस्था/नियम को तोडने वालो के बारे मे वेब न्यूज चॅनल के माध्यम से प्रशासन तक पहुंचाने का प्रयास करेगे. धन्यवाद • संपादक• •वनिता चवरे•\nहमें का पालन करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=55603", "date_download": "2022-09-25T20:09:21Z", "digest": "sha1:JVVV7P6HAX3WAXBIFLQ5NZVT6KEBJ5UT", "length": 17772, "nlines": 252, "source_domain": "mahasamvad.in", "title": "हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार - उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "\nहिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nin पावसाळी अधिवेशन २०२२, वृत्त विशेष\nमुंबई, दि. 21 : मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nसह्याद्री अतिथीगृह येथे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापाननंतर मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. पत्रकारपरिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन कामकाजाचा कालावधी कमी निश्चित करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान शुक्रवार दि. 24 डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील कामकाज कालावधीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात येणार आहे. पुढील हिवाळी अध���वेशन नागपूरला घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असेही श्री.पवार यांनी यावेळी सांगितले.\nया अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.\nओबीसी, एससी, एसटी आरक्षण हे संविधानाने दिलेले आहे. त्या हक्कांचे रक्षण केलेच पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेतली होती. या आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असेही श्री.पवार यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांची प्रकृती चांगली असून मुख्यमंत्री अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक आठवड्याला मंत्रिमंडळ बैठक होत आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन आढावा बैठका होत असल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.\nएसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करुन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्त्यात वाढ आणि पगारातही वाढ देण्यात आली आहे. एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सेवेत रुजू व्हावे. टोकाचा निर्णय घेण्याची वेळ कर्मचाऱ्यांनी आणू नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.\nदेशातील इतर राज्यांशी तुलना करता राज्यात मद्यावरील 300 टक्के कर होता. तो कमी केला आहे.\nविद्यापीठांचे कुलगुरू नेमण्यात राज्यपालांचे अधिकार कमी करण्याचा प्रश्नच नसून याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीकडून राज्य शासनाला पाच नावे सुचविण्यात येणार असून त्यापैकी दोन नावे निश्चित करून राज्यपालांकडे पाठविली जाणार आहेत. त्यातून राज्यपालांकडूनच कुलगुरुंची नियुक्ती होणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.\nसरकार अधिवेशनात उपस्थित होणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा आणि उत्तरे देण्यास तयार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित क���लेल्या चहापानासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून चहापानाला सर्वांना बोलावले होते, असेही श्री.पवार यांनी सांगितले.\nपरीक्षा घोट्याळ्याची निष्पक्ष चौकशी करणार\nगेल्या अनेक दिवसांपासून परीक्षासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहेत. या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यात येत असून याबाबतचा तपास सुरु आहे. कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. या सर्व प्रकरणाबाबत पोलीस तपास सुरू असून पोलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.\nमीनाक्षी पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्‍घाटन\nचलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nचलो ॲप आणि बेस्ट स्मार्ट कार्डचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74314", "date_download": "2022-09-25T20:22:19Z", "digest": "sha1:U47G5OUMZTOOUK7KVXBDVODZ4OZEBJ3N", "length": 17405, "nlines": 248, "source_domain": "mahasamvad.in", "title": "ह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लव��रच समिती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nह.व्या.प्र. मंडळाच्या क्रीडा विद्यापीठासाठी शासनस्तरावर लवकरच समिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमचे उद्घाटन\nin वृत्त विशेष, slider, Ticker, अमरावती\nअमरावती, दि. २१ : क्रीडा क्षेत्राचा दिवसेंदिवस विस्तार होत असून जगभर विविध खेळ वेगवेगळ्या प्रकारे विकसित होत आहेत. त्यामुळे देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी अद्ययावत व प्रभावी प्रशिक्षणाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे क्रीडा विद्यापीठ होण्यासाठी लवकरच शासनाकडून समिती गठित करुन निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.\nउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसरातील मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियमचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रमेश गोडबोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, दीप्तीताई चौधरी, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरीताई चेंडके आदी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेने क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक बांधीलकीचे उपक्रमही सातत्याने राबविले. खेळ व व्यायाम एवढेच मर्यादित क्षेत्र न ठेवता मानवतेचा विचार करणारी संस्था आहे. संस्थेचे क्रीडा विद्यापीठ झाले पाहिजे, अशी मागणी आहे. जगभर खेळ विविध प्रकारे विकसित होत असताना व अनेकविध क्रीडाविषयक संधी उपलब्ध होत असताना देशात उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे संस्थेचे विद्यापीठ करण्याबाबत लवकरच एक समिती स्थापन करून सकारात्मक कार्यवाही करू. त्याचप्रमाणे, संस्थेचे वसतिगृह तसेच इतर उपक्रमांसाठी निश्चित सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.\nते म्हणाले की, क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधीलकी जपत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने अमरावतीच्या गौरवात भर घात���ी आहे. मला या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री म्हणून बोलावले असले तरी मला येथे येताच येथील विद्यार्थीजीवन आठवले. मी येथील विद्यार्थी आहे. येथे स्वीमिंग, लाठीकाठी व अनेक खेळ शिकलो. या गौरवशाली इतिहास लाभलेल्या संस्थेचा मी विद्यार्थी आहे याचा मला अभिमान आहे. या संस्थेच्या अनेक स्मृती मनात आहेत. अतिशय विपरित परिस्थितीत काम करून मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या नावे संस्थेत इनडोअर स्टेडियम निर्माण झाल्याचा आनंदही यावेळी त्यांनी व्यक्त केला.\nउपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर स्टेडियममध्ये विद्यार्थी खेळाडूंकडून तायक्वांदो, बॉक्सिंग व कबड्डीची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी खेळाडूंशी संवाद साधून त्यांचे कौतुक केले.\nमंडळातर्फे स्थापनेपासून क्रीडा उपक्रमांबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर राहून अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. दंगली रोखण्यासाठी व सामाजिक एकोपा राखण्यासाठी कार्यक्रम, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जागृती अभियान तसेच कोविड साथीच्या काळात महत्त्वपूर्ण उपक्रम येथील स्वयंसेवकांनी राबवले. संस्थेत भारतातील सर्व राज्यातील विद्यार्थी शिकत आहेत. संस्था संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करीत असून एका अर्थाने हा ‘मिनी भारत’ आहे. या ‘मिनी भारता’तर्फे स्वागत करत असल्याचे पद्मश्री श्री. वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगितले. संस्थेतर्फे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सचिव माधुरीताई चेंडके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.\nTags: क्रीडाश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ\nअतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार\nउपमुख्यमंत्र्यांकडून अमरावतीत विविध कामांचा आढावा\nउपमुख्यमंत्र्यांकडून अमरावतीत विविध कामांचा आढावा\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्व���न माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/bel-mumbai-bharti/", "date_download": "2022-09-25T21:17:05Z", "digest": "sha1:BQ63YPZCL3EEBJCDFOIHJFRITPIYIDPF", "length": 17660, "nlines": 269, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "BEL Mumbai Bharti 2022 | BEL Mumbai Unit Recruitment 2022", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nHomeGovernment Jobsभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२२.\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२२.\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मुंबई भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (वित्त)\n⇒ रिक्त पदे: 04 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.\n⇒ शैक्षणिक पात्रता: उमेदवार सीए/सीएमए (इंटरमीडिएट पास) उत्तीर्ण असावा.\n⇒ वयोमर्यादा: 01.08.2022 रोजी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे आहे (उच्च वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल आहे SC/ST आणि PWD आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे).\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल).\n⇒ आवेदन का अंतिम तिथि: 30 ऑगस्ट 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nसेंट जॉन टेक्निकल अँड एज्युकेशनल कॅम्पस पालघर भरती २०२१.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/unemployment", "date_download": "2022-09-25T19:51:53Z", "digest": "sha1:BMWOGJT7MWMTHBQCKRFHXQB4DQFSC2AO", "length": 8931, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "unemployment Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nऑगस्टमध्ये रोजगाराच्या संख्येत २४ लाखांनी घट\nमुंबईः देशात ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ८.३ इतकी असल्याची माहिती सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने दिली आहे. ही टक्केवारी गेल्य ...\n८ वर्षांत केंद्राकडे आले २२ कोटी नोकरीचे अर्ज, भरती ७ लाख पदांची\nनवी दिल्लीः गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये नोकरीसाठी २२ कोटी ५० हजार अर्ज आले होते, त्या पैकी ७ लाख २२ हजार उमेदवारांनाच नोकऱ्या ...\nजूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार\nमुंबईः गेल्या जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दरात वृद्धी होऊन तो ७.८० टक्के इतका झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात मोठी बेरोजगारी कृषी क्षेत्रात दि ...\nबेरोजगारी शिखरावर; ६० लाख पदे रिक्त : वरुण गांधी\nभाजप खासदार वरुण गांधी म्हणाले, की संपणारी प्रत्येक नोकरी रेल्वेची तयारी करणाऱ्या कोट्यवधी तरुणांच्या आशा संपवत आहे. हे 'आर्थिक व्यवस्थापन' आहे, की 'ख ...\nएप्रिलमध्ये बेरोजगारीमध्ये वाढ, ७.८३ टक्के बेरोजगारीचा दर\nनवी दिल्लीः देशात एप्रिल महिन्यात बेरोजगारीचा दर ७.८३ टक्के इतका झाला ���सून मार्चमध्ये तो ७.६० टक्के इतका होता, अशी आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन ...\nरोजगार सहभाग दरातील घसरणीकडे दुर्लक्ष करणे घातक\nराष्ट्रीय निष्पत्ती (नॅशनल आउटपुट) हळुहळू कोविडपूर्व स्तरावर आलेली असूनही, भारतातील रोजगाराच्या दरात आत्तापर्यंतची सर्वाधिक घसरण होऊन तो ४२ टक्क्यांवर ...\nकेवळ १ महिन्यात १५ लाख बेरोजगार\nनवी दिल्लीः जुलै २०२१ ते ऑगस्ट २०२१ या एक महिन्यात देशात १५ लाख जणांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळल्याची आकडेवारी शुक्रवारी सेंटर फॉर मॉनिटेरिंग इंडियन इ ...\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\nनवी दिल्लीः कोरोना महासाथ व लॉकडाऊनमुळे देशातल्या पर्यटन व्यवसायाला मोठा तडाखा बसला असून एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या दरम्यान या व्यवसायाशी निगडीत स ...\nकोरोना : जनता मृत्यू आणि दारिद्र्याच्या कडेलोटावर\nभारतातील सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सपशेल कोसळली म्हणून जी जगभर टीका झाली, ती आपल्या देशाची कोणीतरी हेतुपूर्वक केलेली बदनामी नसून वस्तुस्थिती निदर्शक आह ...\nकोविडच्या दुसऱ्या लाटेत एप्रिलमध्ये ७० लाख बेरोजगार\nनवी दिल्लीः कोविड-१९च्या दुसर्या लाटेत एप्रिल महिन्यातच देशात बेरोजगारीची टक्केवारी ८ टक्क्याने वाढली असून एकाच महिन्यात सुमारे ७० लाख जणांवर बेरोजगार ...\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/762695", "date_download": "2022-09-25T21:06:16Z", "digest": "sha1:24JUWNBNQJJOLTC6DQMOFDKJ5HTINV3P", "length": 3044, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्य��\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू (संपादन)\n१८:१९, २३ जून २०११ ची आवृत्ती\n५० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१५:५९, २४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\n१८:१९, २३ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-09-25T20:48:12Z", "digest": "sha1:6PIJ57XBVCQ6OBYBL7QENPWKRDWHCTMS", "length": 1928, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "गुरुदत्त मुले - DOMKAWLA", "raw_content": "\nगुरु दत्त यांची ९७ वी जयंती: जेव्हा गुरु दत्त यांनी त्यांच्या एका दृश्यात जिवंतपणा आणण्यासाठी १०४ रिटेक घेतले\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM गुरु दत्त यांची ९७ वी जयंती ठळक मुद्दे आज गुरु दत्त यांचा…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.freehindiwishes.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE.html", "date_download": "2022-09-25T20:20:16Z", "digest": "sha1:JG2BFCDA6QGKTEWL6IY3W73TTV367OOG", "length": 11619, "nlines": 198, "source_domain": "www.freehindiwishes.com", "title": "Happy Birthday Kaka In Marathi - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका", "raw_content": "\nHappy Birthday Kaka In Marathi – वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका\nHappy Birthday Kaka In Marathi: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश काका, काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा काका, काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बॅनर \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका\nमी नेहमीच तुमचा आदर करतो,\nमाझ्या आयुष्यात तू नेहमीच माझी मूर्ती आहेस,\nमी आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका\nतुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने काका\nमला ते सांगायचे आहे\nआपण एक अद्भुत व्यक्ती आहात\nआणि खूप चांगले काका आहेत\nतुम्हाला खूप आनंदी आयुष्याची शुभेच्छा\nवाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा काका\n���ू फक्त माझे काका नाही,\nतूही माझा चांगला मित्र आहेस\nमाझा सर्वात मोठा समर्थक झाल्याबद्दल धन्यवाद\nतू एक काका आहेस\nमी तुम्हाला तुमच्या आयुष्यात आशा करतो\nआजचा दिवस तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकेल,\nहे मी देवाला प्रार्थना करतो\nफारच थोड्या लोकांना आनंद आहे,\nम्हणे त्याला एक काका आहे\nआणि मी खूप भाग्यवान आहे\nमी ते मोठ्याने आणि स्पष्टपणे सांगू शकतो\nवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काका\nआपण नेहमीच माझे सर्वात मोठे गुरू, मित्र आणि काका होता\nज्याने मला सर्व प्रकारे मार्गदर्शन केले\nप्रत्येक अंकात माझ्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद\nAlso Read: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nAlso Read: जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा\nContent Are: काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, काकू ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका बॅनर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश काका, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकाश्री \nसूर्य तुला धार, फुले तुम्हाला फुलणारा,\nजे काही आम्ही देऊ ते कमी होईल,\nआपण देत असलेले प्रत्येक आनंद देणे \nआम्ही आमच्या देवाला प्रार्थना करतो,\nतुमचा आनंद मनापासून पाहिजे,\nतुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात\nआणि आपण मनापासून हसत राहाल \nवाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा काका\nमी या वर्षांत बरीच वर्षे घालवली आहेत,\nमी आशा करतो की मी सर्व गोष्टी शिकतो\nआणि आपल्यासारख्या परिपूर्ण होण्यासाठी बर्‍याच वर्षे घालवतील\nआपले स्वप्ने तुमच्या डोळ्यात कपडे घालतातहे\nवाढदिवस आपली स्वतःची असतील\nआणि हृदय मध्ये लपविलेले इच्छा आहेतमी\nप्रार्थना करतो की सर्व क्षण खरे होतील \nदेव तुम्हाला वाईट डोळ्यांपासून वाचवेल,\nचंद्र चांदण्यांनी तुला सजवा,\nकाय चुकले हे तू विसरलास\nआयुष्यात देवाने तुला खूप हसवले \nसुख-समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य, आरोग्य तुला लाभो\nवाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा काका \nतुम्ही माझ्यापेक्षा वडील आहात आणि माझ्या काका,\nपण मी तुम्हाला माझा एक चांगला मित्र मानतो\nतुमच्या वाढदिवशी आमचा हा आशीर्वाद आहे\nआपले वय चंद्राच्या ताराइतके असावे\nनातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या,\nतू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं \nवाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा काका\nContent Are: वाढदिवसाच्या हार्दिक ��ुभेच्छा काका, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश काका, काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काकू, वाढदिवसाच्या शुभेच्छा काका, काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि बॅनर \nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर\nआई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nवाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता\n{Best 2022} बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश\nजन्मदिन शायरी दो लाइन भाई के लिए – Happy Birthday Bhai Shayari\n{Best 2022} बहन के लिए जन्मदिन की शुभकामनाएं\n{Best 2022} जन्मदिन की बधाई संदेश 2 लाइन – जन्मदिन शायरी दो लाइन\n{Best 2022} दिल को छू लेने वाले पति को जन्मदिन की शुभकामनाएं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=15", "date_download": "2022-09-25T20:00:09Z", "digest": "sha1:GZP6RQ6XYGFWG7NZSXUF2I7EMVAMG5II", "length": 11912, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nE17 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE16 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE15 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE14 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE13 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE12 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE11 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबत��ी मालमत्ता ध�\nE10 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE09 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE08 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE07 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE06 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE05 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE04 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nE01 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nD04 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nD03 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nD02 झोन - मिरा भाईंदर महानगरपालिकेतील सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील कर निर्धारणाबाबतची मालमत्ता ध�\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/category/ahmednagar-live-news/", "date_download": "2022-09-25T20:45:04Z", "digest": "sha1:YQAQZWV6GVJ6LT4GJSH4IFWOLTNRBZ3F", "length": 8546, "nlines": 115, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Ahmednagar Live News Archives - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आज मुख्यमंत्री निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक\nहॅरी ब्रूक टी-20 विश्व���षकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकमेल करायचे\nनागेबाबा पतसंस्थेत आणखी निघाले बनावट सोने; ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nAhmednagar Accident: करंजी घाटात मळी घेऊन मुंबईला जात…\nराज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर जिल्ह्यात ….\nघरी सोडण्याच्या बहाण्याने मुलांना पळविण्याचा प्रयत्न\nShrigonda: महांडुळवाडीतील घटना : तरुणाची सर्तकता. मांडवगण :…\nशिक्षणासाठी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग\nAhmednagar | Shrigonda: अल्पवयीन मुलीचा बसस्थानकावर विनयभंग (Molested) केल्याची घटना. श्रीगोंदा: श्रीगोंदा…\nसीताराम गायकर यांचे जिल्हा बँक संचालकपद रद्द करण्याबाबतची तक्रार, चौकशी सुरु\nAhmednagar: सीताराम गायकर यांचे जिल्हा बँक संचालकपद रद्द करण्याबाबत तक्रार, नवले, वैभव…\nतर आम्हाला आमच्या मार्गानं जावं लागेल, अण्णा हजारेंचा इशारा\nAnna Hazare: शिंदे फडणवीस सरकार पुन्हा मॉल मध्ये…\nसैराटमधील त्या कलाकारास पोलिसांनी घेतलं ताब्यात\nSuraj Pawar: चौकशीसाठी पोलिसांनी घेतले ताब्यात. Suraj Pawar:…\nटँकरने दुचाकीवरील पती पत्नीला चिरडले, दोघे ठार\nAhmednagar Accident: टँकर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये पती पत्नी ठार…\nमुलीची ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या\nRahuri Suicide Case: मामाच्या घरी असताना दि. २१…\nभाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nAhmednagar: भाड्याची खोली घेऊन पाच महिने राहिला. तिच्यावर अत्याचार (abuse) केला. अहमदनगर…\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आज मुख्यमंत्री निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकमेल करायचे\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आज मुख्यमंत्री निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/latest-news/2022/01/26/30783/weather-forecast-news-and-updates-imd-alert-for-cold-day-in-delhi/", "date_download": "2022-09-25T21:10:23Z", "digest": "sha1:5CSCUUD3NFCKP5DSAMT2ESZLYOLDAPMG", "length": 14192, "nlines": 186, "source_domain": "krushirang.com", "title": "Weather Update : आज 'या' राज्यांत राहणार कडाक्याचा हिवाळा; पहा, हवामान विभागाचा काय आहे अंदाज - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nWeather Update : आज ‘या’ राज्यांत राहणार कडाक्याचा हिवाळा; पहा, हवामान विभागाचा काय आहे अंदाज\nWeather Update : आज ‘या’ राज्यांत राहणार कडाक्याचा हिवाळा; पहा, हवामान विभागाचा काय आहे अंदाज\nदिल्ली : आता जानेवारी महिना संपायला अवघे चार दिवस उरले असले तरी कडाक्याची थंडी कमी होण्याचे नाव घेत नाही. देशातील लोक जानेवारी महिन्यात अशा भीषण थंडीचा अनुभव घेत आहेत. केवळ उत्तर भारत नाही तर पश्चिम आणि दक्षिणेतील राज्यातही या महिन्यात कडाक्याचा हिवाळा जाणवत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून बर्फाळ वारे वाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार सकाळपासून दिल्ली, पंजाब, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये दाट धुके असेल. त्याच वेळी, दिल्ली-एनसीआर भागात आज वातवरणात गारठा कायम राहणार आहे.\nदिल्लीत आज कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने याआधीच कोल्ड डे अलर्ट जारी केला आहे. किमान तापमान 7 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सकाळी धुके पडल्यानंतर आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. दिल्लीच्या हवामानाचा परिणाम एनसीआर आणि इतर आसपासच्या भागातही दिसून येतो. याशिवाय चंदीगडमध्येही किमान तापमानात घट दिसून येते. तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. डेहराडूनमध्ये किमान तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.\nदिल्लीशिवाय भारतातील इतर राज्यांतही थंडीपासून दिलासा मिळणार नाही. राजस्थानमधील जयपूरमध्ये बुधवारी कमाल तापमान 20 अंशांच्या आसपास आणि किमान तापमान 7 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. थंडीमुळे येथील परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी, उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये संध्याकाळी धुके पडू शकते. येथील तापमान आठ अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यामुळे सायंकाळी अचानक थंडी पडेल. पाटण्यात थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. येथील किमान तापमान 13 अंशांच्या आसपास राहू शकते. मात्र, धुके पडण्याची शक्यता आहे.\nहवामान खात्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू, लेह आणि श्रीनगरमध्ये प्रचंड थंडी राहणार आहे. येथे पारा उणेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जारी केलेल्या अंदाजानुसार, श्रीनगरमध्ये किमान तापमान उणे शून्य अंश, लेहमध्ये उणे 14 अंश आणि जम्मूमध्ये 5 अंशांपर्यंत असू शकते. यावरून डोंगराळ भागात थंडीचा कडाका वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान, उत्तर भारतातील या थंडीचा परिणाम पश्चिम आणि दक्षिणेतील राज्यातही दिसून येत आहे. या राज्यातही कधी नव्हे इतकी थंडी पडली आहे. येथेही आणखी काही दिवस हिवाळा जाणवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.\n पुढील दोन दिवसांत कशी असेल परिस्थिती, हवामान विभाग काय म्हणतेय…\nचीनचा आणखी एक खतरनाक प्लान.. म्हणून ‘त्या’ 5 देशांना देतोय तब्बल 50 कोटी डॉलर; पहा, काय आहे ड्रॅगनचा प्लान\n‘त्या’ स्वप्नांना बसला मंगळ झटका.. पहा कशाचा स्वप्नभंग झालाय सगळ्यांचा\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/05/01/43544/gst-collection-rises-all-time-high-in-april-1-68-lakh-crore-rupees/", "date_download": "2022-09-25T20:42:57Z", "digest": "sha1:MMRW4PQ43H6GTPRNAZ4I44JJXWBDY5CC", "length": 13158, "nlines": 184, "source_domain": "krushirang.com", "title": "लोक महागाईने हैराण, सरकारचे मात्र अच्छे दिन; एप्रिल महिन्यात जीसटीने केली कमाल; जाणून घ्या.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nलोक महागाईने हैराण, सरकारचे मात्र अच्छे दिन; एप्रिल महिन्यात जीसटीने केली कमाल; जाणून घ्या..\nलोक महागाईने हैराण, सरकारचे मात्र अच्छे दिन; एप्रिल महिन्यात जीसटीने केली कमाल; जाणून घ्या..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nमुंबई : सध्याच्या वाढत्या महागाईच्या (Inflation) दिवसात केंद्र सरकारसाठी दिलासा देणारी बातमी आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक अगदीच हैराण झाले असले तरी सरकारचे मात्र अच्छे दिन आले आहेत. होय, कारण एप्रिल महिन्यातही सरकारला मोठा फायदा झाला आहे. एप्रिल महिना सरकारसाठी चांगला गेला आहे. जीएसटी कलेक्शनने (GST Collection) आधीचे सर्व जुने रेकॉर्ड मोडले आहेत. गेल्या महिन्यात जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपये होते. GST लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच GST संकलनाने एकाच महिन्यात 1.50 लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अर्थ मंत्रालयाने रविवारी ही आकडेवारी जाहीर केली.\nअर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.42 लाख कोटी रुपये होते. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलनात 26 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आर्थिक दृष्टिकोनातून हे एक चांगले गोष्ट आहे. एप्रिल, 2022 साठी एकत्रित GST महसूल 1,67,540 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये CGST रु. 33,159 कोटी, SGST रु. 41,793 कोटी, IGST 36,705 कोटी रुपयांसह वस्तू आयातीवर गोळा केलेले (IGST) रु. 81,939 कोटी आहे. इतर कर 10,649 कोटी रुपये आहे, ज्यात वस्तू आयातीवर जमा झालेल्या 857 कोटी रुपयांचा समावेश आहे.\nसरकारने 33,423 कोटी रुपये CGST आणि IGST कडून 26962 कोटी रुपये SGST निश्चित केले आहेत. नियमित सेटलमेंटनंतर एप्रिल 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 66,582 कोटी रुपये आणि SGST साठी 68,755 कोटी रुपये आहे. एप्रिल 2022 चा महसूल मागील वर्षातील याच महिन्यातील GST महसुलापेक्षा 20 टक्के अधिक आहे.\nफेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन तब्बल 1,33,026 कोटी रुपये झाले होते. जीएसटी वसुलीचा हा आकडा फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक होता. त्याच वेळी, फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत 26 टक्के संकलन वाढले. जीएसटी संकलनात ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कोरोनामुळे जानेवारीमध्ये काही राज्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले होते. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा फारसा परिणाम झालेला नाही आणि चौथी तिमाही सुद्धा चांगली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nमहागाई काय अन् कोरोना काय.. तरीही सरकारची चांदीच; पहा, फेब्रुवारी महिन्यात किती मिळालाय जीएसटी..\nराज्यात पुन्हा लागु होणार कोरोना निर्बंध; आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोना..\nअर्र.. निवडणुकीपूर्वीच ‘या’ राज्यात काँग्रेसमध्ये पुन्हा फूट; अनेक चर्चांना उधाण\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/brazil-president-jair-bolsonaro-cried-in-bathroom-due-difficult-decisions-gh-mhpv-620558.html", "date_download": "2022-09-25T20:50:23Z", "digest": "sha1:DPCDXTKFANZUKQ3PO2ACVMCOZPQXILWG", "length": 14490, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खूप कठिण निर्णय घेण्याची वेळ आल्यावर बाथरुममध्ये जाऊन रडलेत या देशाचे राष्ट्राध्यक्ष – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /विदेश /\nखूप कठिण निर्णय घेण्याची वेळ आल्यावर बाथरुममध्ये जाऊन रडलेत या देशाचे राष्ट्राध्यक्ष\nखूप कठिण निर्णय घेण्याची वेळ आल्यावर बाथरुममध्ये जाऊन रडलेत या देशाचे राष्ट्राध्यक्ष\nगेल्या काही दिवसांपासून बोल्सोनारो यांच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याचं चित्र आहे.\nगेल्या काही दिवसांपासून बोल्सोनारो यांच्या विरोधात नागरिकांमध्ये अस���तोष निर्माण होत असल्याचं चित्र आहे.\nथोडक्यात बचावले वाल्दिमिर पुतिन, ताफा अडवून हल्ल्याचा प्लान फेल\nLive : ईडीकडून सलग दहा तासांच्या चौकशीनंतर वर्षा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया\nभारतीय राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर काय करतात काही जगले रंजक तर काही निरस\nपेन्शन, बंगला आणि बरंच काही... निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद यांना मिळणार या सुविधा\nब्राझिलिया, 20 ऑक्टोबर: जितकं मोठ पद तितकी जास्त जबाबदारी हा तर एक वैश्विक अलिखित नियम आहे. त्यात जर तुम्ही एखाद्या देशाचे प्रमुख असाल तर मग जबाबदाऱ्यांच्या ओझ्याची कल्पनाच नको करायला. एखाद्या देशाचा राज्यकारभार सांभाळणं, ही नक्कीच सोपी गोष्ट नाही. ब्राझीलचे (Brazil) राष्ट्रापती जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) यांना आता ही जबाबदारी पार पाडणं कठीण जात असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बोल्सोनारो यांच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याचं चित्र आहे. विशेषत: कोरोना (Corona) परिस्थिती चांगल्या पद्धतीनं हाताळण्यात ते अपयशी झाल्यानंतर त्यांची लोकप्रियतेमध्ये घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर जैर बोल्सोनारो यांनी एक भावनिक वक्तव्य केलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, जेव्हा खूप कठीण निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा ते अनेकदा बाथरूममध्ये जाऊन रडले आहेत. कोरोना महामारीतील अपयशामुळे ब्राझीलच्या राष्ट्रापतींची लोकप्रियता रसातळाला पोहोचली आहे. महामारीमुळ ब्राझीलमध्ये आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशात महागाई (Inflation) आणि बेरोजगारीच्या (Unemployment) समस्या शिगेला पोहोचल्या आहेत. त्यामुळे जनता बोल्सोनारो यांच्यावर प्रचंड नाराज आहे. जनमत जवळपास त्यांच्या विरोधात गेलं आहे. अशा स्थितीमध्ये त्यांनी आता लोकांना भावनिक करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हेही वाचा- स्पेनमध्ये वेश्याव्यवसायात झाली वाढ; पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय\nउजव्या विचारसरणीचे नेते असलेले जैर बोल्सोनारो यांनी गुरुवारी देशाची राजधानी ब्राझिलियातील एका चर्चबाहेर काही समर्थकांना संबोधित केलं. 'मला माहीत आहे की परिस्थितीचा कसा सामना करायचा. परिस्थितीला तोडं देताना मी कितीतरी वेळा घराच्या बाथरूममध्ये एकटा रडतो माझी पत्नी मिशेल बोल्सोनारो (Michelle Bolsonaro), हिला सुद्धा मी याची कुणकुण ��ागू देत नाही. तिला वाटते की मी एक खंबीर व्यक्ती आहे. माझ्या मते ते काही अंशी अगदी बरोबर देखील आहे', असे बोल्सोनारो म्हणाले. मी आता खासदार नाही. खासदारांनी मला विरोध सुरू केला आहे. मात्र, मी सन्माननीय खासदारांना सांगू इच्छितो की त्यांनी विचारपूर्वक मतदान केलं नाही तर देशाच्या कुठल्या बाबींवर विशेष परिणाम होत नाही. पण माझे निर्णय थेट लोकांवर परिणाम करतात. माझ्या निर्णयांमुळं शेअर बाजार, डॉलर आणि इंधनाचे दर बदलू शकतात. मला विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी मोठ्या तणावाचा मला सामना करावा लागतो. त्यामुळे कठीण निर्णय घेताना माझ्यावर बाथरूममध्ये जाऊन रडण्याची पाळी येते, असं देखील बोल्सोनारो यावेळी सांगितलं.\nहेही वाचा- या देशातही कोरोनाचा विस्फोट; आता 1 महिन्याचा लॉकडाऊन लावावाच लागला, स्थिती बिकट\nकोविड -19 साथीच्या काळात जैर बोल्सोनारो सरकारचं अप्रूव्हल रेटिंग घसरून 22 टक्क्यांवर आलं आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यापासूनचं हे सर्वांत कमी रेटिंग आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, पुढील निवडणुकीत माजी अध्यक्ष लुईझ इनसिओ लुला दा सिल्वा (luiz inácio lula da silva) यांच्याकडून बोल्सोनारो यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो.\nसिनेट सादर करणार अंतिम अहवाल ब्राझील सरकार कोरोना महामारीच्या समस्येला कशा पद्धतीनं सामोरं गेलं याचा तपास सध्या केला जात आहे. मंगळवारपर्यंत सिनेट या तपासाचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. यामध्ये बोल्सोनारोंवर 11 गुन्हे दाखल होऊ शकतात. याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र, या तपास समितीचे प्रमुख अलागोआसचे सिनेटर रेनन कॅल्हेरोस यांनी शुक्रवारी (15 ऑक्टोबर) एक रेडिओ मुलाखत दिली. बोल्सोनारोंवर औपचारिकपणे नरसंहार, सार्वजनिक निधीचा अनियमित वापर, स्वच्छतेच्या उपायांचे उल्लंघन, गुन्हेगारीला प्रवृत्त करणे आणि वैयक्तिक बनावट कागदपत्रं सादर करणं यासह इतर गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. यासाठी आवश्यक ते पुरावेदेखील उपलब्ध आहेत. मात्र, बोल्सोनारो यांच्यावर असलेल्या कोणत्याही आरोपांबाबत खटला चालण्याची शक्यता नसल्याचं सिनेटर रेनन या मुलाखतीमध्ये म्हणाले होते. हेही वाचा- लोकप्रिय कलाकारानं सोन्याचे तांदूळ सोडले नदीत, एका संदेशासाठी केला लाखोंचा खर्च\nआता ब्राझीलमधील जनतेसह संपू��्ण जगाच्या नजरा सिनेटच्या अहवालाकडे लक्ष लागलेल्या आहेत. कारण, सिनेटच्या अहवालावर जैर बोल्सोनारो यांचं भवितव्य अवलंबून आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/2405:204:8002:67A8:393F:7423:5ADB:84D3", "date_download": "2022-09-25T21:00:56Z", "digest": "sha1:MIMMA3HWUZB6OYFNKWCNPWEHS3JSS76Y", "length": 5508, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "2405:204:8002:67A8:393F:7423:5ADB:84D3 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nFor 2405:204:8002:67A8:393F:7423:5ADB:84D3 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\n'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ( रोमन लिपीत मराठी ( रोमन लिपीत मराठी Advanced mobile editAndroid app editcampaign-external-machine-translationcondition limit reachedContentTranslation2Disambiguation linksdiscussiontools (hidden tag)discussiontools-added-comment (hidden tag)discussiontools-source-enhanced (hidden tag)Fountain [0.1.3]iOS app editManual revertmeta spam idModified by FileImporterNew topicNewcomer taskNewcomer task: linksPAWS [1.2]PAWS [2.1]ReplyRevertedSectionTranslationSourceSWViewer [1.4]T144167Visualwikieditor (hidden tag)अनावश्यक nowiki टॅगअभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला अमराठी मजकूरअमराठी मजकूरआशय-बदलआशयभाषांतरईमोजीउलटविलेएकगठ्ठा संदेश वितरणकृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.कृ.हे विशिष्ट संपादन प्रताधिकार उल्लंघना करीता तपासा.कोण म्हणते/समजते/मानते,कसे उमजते ; संदर्भ आहेत ना ; संदर्भ आहेत ना दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपा��नमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख टाळा.सुचालन साचे काढलेहिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी२०१७ स्रोत संपादन\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n२०:०२२०:०२, ११ फेब्रुवारी २०१८ फरक इति +३३‎ शहापूर ‎ →‎दळणवळण खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2022-09-25T19:43:25Z", "digest": "sha1:XUWVAUJXIEKQFD2HREB5NTGTLVGPE6DD", "length": 6343, "nlines": 212, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युरोपीय प्रबोधनाचा काळ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nयुरोपीय प्रबोधनाचा काळ किंवा रानिसां (इंग्रजी Renaissance रेनेसांस अथवा रेनायसांस ) ही साधारणतः १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकापर्यंत झालेली युरोपातील साहित्य, तत्त्वज्ञान, विज्ञान इ. क्षेत्रातील पुनरुज्जीवनाची चळवळ, प्रबोधनयुग अथवा प्रबोधनाचे पर्व म्हणून ओळखली जाते. इटलीतील फ्लोरेन्स या शहरात सुरू झालेली सांस्कृतिक चळवळ कालांतराने सर्व युरोपात पसरली.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१९ रोजी १५:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/1144", "date_download": "2022-09-25T20:16:12Z", "digest": "sha1:73MXQBMXEHMRC434KZWUBVQPNXTPCRLL", "length": 10047, "nlines": 226, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "कोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है प���रे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nकोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती\nकोविड- 19 बाबतची अद्ययावत माहिती\nदै. चालू वार्ता लातूर\nकोविड- 19< देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 95 कोटी 19 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.\nरोगमुक्ती दर सध्या 98.00% आहे;मार्च 2020 पासूनचा हा सर्वात उच्चांकी दर आहे\nगेल्या 24 तासांत 21,563 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे आता एकूण रोगमुक्तांची संख्या वाढून 3,32,93,478 झाली आहे\nसध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1% हून कमी, सध्या हे प्रमाण 0.67% इतके आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे\nभारतात सध्या 2,27,347 कोविड सक्रीय रुग्ण, ही गेल्या 209 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या\nगेल्या 24 तासांत 18,132 नव्या कोरोना बाधितांची नोंद; गेल्या 215 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या\nसाप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर(1.53%) गेले 108 दिवस हा दर 3% हून कमी\nदैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (1.75%) गेले 42 दिवस हा दर 3% हून कमी\nदेशात आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 58 कोटी 36 लाख चाचण्या करण्यात आल्या.\nPrevious: मनसेचा रस्ता रोखोचा इशारा देताच रस्ताच्या कामाला सुरवात\nNext: अंबाजोगाई जवळ तिहेरी अपघातात शिक्षकाचा मृत्यू, दोघे जखमी\nकोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती\nकोविड – 19 बाबत अद्ययावत माहिती\nभीमा सहकारी साखर कारखाना 42 वा गळीत हंगाम शुभारंभ\nभीमा सहकारी साखर कारखाना 42 वा गळीत हंगाम शुभारंभ\nनांदेड जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून जमावबंदी आणि शस्त्र बंदी आदेश लागू\nनांदेड जिल्ह्यात 1 नोव्हेंबरपासून जमावबंदी आणि शस्त्र बंदी आदेश लागू\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश ���ंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/category/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T21:20:58Z", "digest": "sha1:QO3RRLT2JIZBZO7OZSSOZBCRYWENLSWE", "length": 7963, "nlines": 203, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "कर्नाटक – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nसामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना अटक ,व सुटका\nसामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना अटक ,व सुटका\nदैनिक चालु वार्ता October 26, 2021\nदैनिक चालु वार्ता पन्हाळा प्रतिनिघी शहाबाज मुजावर सामंजस्याने आंबेडकरांचा पुतळा काढला पाटपन्हाळा येथील १० महिलांसह २९ जणांना...\nडॉ. मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बेंगळुरु इथल्या एनआयएमएचएएनएस संस्थेमार्फत विशेष कार्यक्रम\nडॉ. मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बेंगळुरु इथल्या एनआयएमएचएएनएस संस्थेमार्फत विशेष कार्यक्रम\nदैनिक चालु वार्ता October 11, 2021\nदै. चालू वार्ता लातूर प्रतिनिधी:केंद्रे प्रकाश मानसिक आजार हा मधुमेहाप्रमाणेच छुपे वार करणारा आजार बेंगळुरु : आज...\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/palghar/the-truck-that-caused-mete-car-accident-was-found-in-daman-amy-97-3071174/", "date_download": "2022-09-25T21:36:57Z", "digest": "sha1:4DB2NPBT5WKHNSGV732XSOUGNMJPXRTO", "length": 19043, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघाता�� कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई | The truck that caused Mete car accident was found in Daman amy 97 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nपालघर : मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक दमण येथे सापडल्याची प्राथमिक माहिती, कासा पोलिसांची कारवाई\nआमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nआमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे\nआमदार विनायक मेटे यांच्या गाडीच्या अपघातास कारणीभूत असणारा ट्रक पालघर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या ट्रकचा व ट्रक मालकाचा शोध सुरू असून कासा भागात ट्रक मालक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ट्रकचा नंबर DN 09 P 9404 असा असून ड्रायव्हरचे नाव उमेश यादव आणि मालकाचे नाव रामबचन यादव असल्याची माहिती आहे.\nहा ट्रक गुजरात दिशेला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेण्यासाठी पालघर पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले होते. आता दमण इथे तो ट्रक सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nमराठीतील सर्व पालघर ( Palghar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nवाडा येथील विद्यार्थिनीचे अपहरण व सुटका ; घटनेचा टीईटी परीक्षातील गैर प्रकाराशी संदर्भ\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्���ी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘���े’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nकासा : रस्ते दुरुस्तीच्या नावावर ‘मलमपट्टी’ ; पोलीस कारवाईनंतर कामाला आरंभ\nस्वतंत्रपूर्व काळापासून डहाणू-नाशिक रेल्वेची प्रतीक्षा ; पुन्हा एकदा निवेदन\nखड्डय़ांमुळे २४ तासांत सहा जणांचा मृत्यू ; मुंबई-अहमदाबाद महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा\nपालघर जिल्ह्यात ‘सिकलसेल’चा फैलाव , १२५ रुग्ण; उपचारासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही\nपालघर : ऐतिहासिक टेहळणी बुरुजास कुंपण कायम ; जिल्ह्यतील ऐतिहासिक स्थळे, गडकोट, मूर्ती वैभव दुर्लक्षित\nपालघर : माजी आमदार विलास तरे व अमित घोडा यांचा भाजप प्रवेश\n; राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी अजूनही यंत्रणा नाही\nमुसळधार पावसामुळे हळव्या आणि निमगरव्या भात पिकांना धोका; खतांचा वापर टाळण्याचे आवाहन\nराजकीय पक्षांना ग्रामपंचायत निवडणुकीत थारा देऊ नका; जास्तीत जास्त सदस्य बिनविरोध निवडून आणण्याचे सामाजिक संघटनांकडून आवाहन\nपोलीस चौकीची पुन्हा उभारणी; डहाणू पोलीस चौकीची त्याच ठिकाणी, वाढीव क्षेत्रफळात उभारणी करणार\nकासा : रस्ते दुरुस्तीच्या नावावर ‘मलमपट्टी’ ; पोलीस कारवाईनंतर कामाला आरंभ\nस्वतंत्रपूर्व काळापासून डहाणू-नाशिक रेल्वेची प्रतीक्षा ; पुन्हा एकदा निवेदन\nखड्डय़ांमुळे २४ तासांत सहा जणांचा मृत्यू ; मुंबई-अहमदाबाद महामार्ग दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या कंपनीविरुद्ध गुन्हा\nपालघर जिल्ह्यात ‘सिकलसेल’चा फैलाव , १२५ रुग्ण; उपचारासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही\nपालघर : ऐतिहासिक टेहळणी बुरुजास कुंपण कायम ; जिल्ह्यतील ऐतिहासिक स्थळे, गडकोट, मूर्ती वैभव दुर्लक्षित\nपालघर : माजी आमदार विलास तरे व अमित घोडा यांचा भाजप प्रवेश", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog", "date_download": "2022-09-25T20:35:00Z", "digest": "sha1:2O35573XNKT3G56RN4J3BRTCLVYXLWPT", "length": 12707, "nlines": 276, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रंगीबेरंगी | Maayboli", "raw_content": "\nमायबोली - २६ वर्ष पूर्ण\nआज इंग्रजी तारखेनुसार मायबोलीला २६ वर्षे पुर्ण झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी, (सप्टेंबर १६, १९९६) मायबोलीची सुरुवात झाली होती.\nमायबोलीच्या २६ व्या वाढदिवसाच्या या आनंदाच्या दिवशी, सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा. तुम���्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे हा प्रवास सुरु आहे आणि राहिल.\nRead more about मायबोली - २६ वर्ष पूर्ण\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nमायबोलीचे अँड्रॉईड अ‍ॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अ‍ॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.\nआजपासून मायबोलीचे ios अ‍ॅप, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.\nRead more about मायबोली आयओएस अ‍ॅप प्रकाशीत झाले.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nचिनूक्स यांचे रंगीबेरंगी पान\nलेखनात मुख्य चित्र/फोटो देण्यासाठी नवीन सोपी सोय\nमायबोलीवरच्या लेखनात चित्रे/फोटो द्यायची सोय अनेक वर्षांपासून आहे. आधी तुमच्या वैयक्तीक जागेत फोटो अपलोड करायचा आणि नंतर तो लेखात चिकटवायचा. पण ही दोन टप्प्यात आहे आणि मोबाईलधारकांसाठी थोडी अडचणीची आहे.\nRead more about लेखनात मुख्य चित्र/फोटो देण्यासाठी नवीन सोपी सोय\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nसामान्य माणसाच्या आगतिकतेची 'suffer' - Joker (स्पॉयलर)\nमाणूस जगतो म्हणजे नक्की काय जगण्याची व्याख्या प्रत्येकाची निराळी असते, पण या जगात काही लोकांसाठी श्वास घेणे आणि रोजची भाकरी मिळवून पोट भरणे हेच जगणे असते. कुणाच्याही अध्यात मध्यात नसतानाही शांतपणे श्वास न घेऊ देणार्‍या आणि रोजची भाकरी ही सुखाने न मिळू देणार्‍या दुनियेचा आपण भाग असू तर आयुष्य कसे होते ते 'जोकर' खूप प्रभावी पणे सांगून जातो.\nRead more about सामान्य माणसाच्या आगतिकतेची 'suffer' - Joker (स्पॉयलर)\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nजुने हितगुज नाहीसे झाले\nगेल्या आठवड्यात सहज जुन्या हितगुज वर गेलो व तिथल्या विषयावर टिचकी मारली तर पान सापडत नाही असा मेसेज येतो. ते सगळे लिखाण डिलिट केले का\nजाणकारांनी कृपया खुलासा करावा.\nRead more about जुने हितगुज नाहीसे झाले\nमुकुंद यांचे रंगीबेरंगी पान\nयादों के झरोंकों से...\nRead more about मर्मबंधातली ठेव ही....\nदक्षिणा यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन वर्षाची सुरुवात . या वर्षाचे पहिले चित्र. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nRead more about नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nमाझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा\nमाझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा\nह्याच शीर्षकावर मी काही वर्षापूर्वी लेख लिहिला होता. बाबा गेल्या नंतर माझ्या अपराधी ( हो अपराधी) मनाने विमनस्क अवस्थेतून तो लेख उतरला होता. तेंव्हा काही जणानी तो लेख मनाला टोचतो आहे , इतके नकारात्मक नका लिहू पासून ते ह्या विषयावर काहीतरी सकारात्मक लिहून काढ़ म्हणून सांगितले होते.\nतसे बापावर सकारात्मक लिहीणयासारखे बरेच काही असताना शब्द शब्द आसूड ओढण्याची गरज मला का पडावी. कदाचित ती त्यावेळची तीच गरज असावी.\nRead more about माझा बाप आणि माझ्या बापाचा मुलगा\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती\nहा बाफ तसा उगीच परवा एकांशी बोलताना लक्षात आलं आपण माबोवरच्या काही पाकृ बरेचदा करतो. इतकच काय फक्त माबो रेसिप्या वापरून एखादा पार्टीचा मेन्यूही ठरवता येईल. आठवायला बसल्यावर बरेचदा केल्या जाणार्‍या / केल्या गेलेल्या खालच्या रेसिप्या आठवल्या. आठवल्या आहेतच म्हणून इथे लिहून ठेवतो आहे. कोणी पाहिल्या नसतील तर बघता येतील.\nमायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती\nRead more about मायबोलीवरच्या नेहमी केल्या जाणार्‍या पाककृती\nAdm यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/tractor-application/sonalika-worldtrac-75/mr", "date_download": "2022-09-25T21:19:50Z", "digest": "sha1:IBU6J7ZRWGNFBSVDK3GDT4UB5JVTTXUD", "length": 10604, "nlines": 228, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Sonalika Worldtrac 75 Agricultural Implements | Agricultural Machinery", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nसोनालिका वर्ल्डट्रैक ७५ तपशील\nसोनालिका वर्ल्डट्रैक ७५ एप्लिकेशन\nएप्लिकेशन ऑफ सोनालिका वर्ल्डट्रैक ७५\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंती करा\nडेमो साठी विनंत��� करा\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=65901", "date_download": "2022-09-25T19:45:43Z", "digest": "sha1:YUCANVBXKKUGWXAUVL4AAD3AE5KP6JUM", "length": 15710, "nlines": 245, "source_domain": "mahasamvad.in", "title": "नैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज - अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ", "raw_content": "\nनैसर्गिक इंधनाचा वापर काटकसरीने करणे ही काळाची गरज – अन्न,नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ\nमुंबई, दि.२९ :- कच्च्या तेलाचा कमी होत चाललेला साठा, इंधन खरेदीसाठीचे परावलंबित्व आणि वाढते तापमान या सर्व पार्श्वभूमीवर इंधन बचत ही काळाची गरज बनली असून इंधनाचा वापर काटकसरीने करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.\nयेथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने सक्षम-२०२२ (संरक्षण क्षमता महोत्सव) हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला अर्जुन पुरस्कार प्राप्त श्रीराम भावसार, भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक पी. के. रामनाथन, ओ ॲन्ड एम गेलचे कार्यकारी संचालक शालिग्राम मोवर, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA) चे पश्चिम विभागाचे संचालक शशिकांत पाटील, प्रादेशिक संचालक अजित धाक्रस, इंडियन ऑइल सीजीएम सुब्रात कार, हिंदुस्तान पेट्रोलियमचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण राव,राज्य समन्वय संतोष निवेंदकर यावेळी उपस्थित होते.\nमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटना (PCRA),पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने सक्षम महोत्सवाअंतर्गत इंधन बचतीचे जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.या उपक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला इंधन बचतीचे महत्त्व कळेल. आज जागतिक पातळीवर इंधनामुळे युध्द होत आहेत. याचे जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत आहेत. त्यामुळे इंधन बचतीच्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे, असे मत मंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केले.\nइंधन बचत जनजागृतीपर वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण\nहिंदी वादविवाद स्पर्धेत अंजुमन खैरूल इस्लाम उर्दू गर्ल्स हायस्कूल कुर्लाच्या शेख अरफा अब्दुल रेहमान, खान फातिमा जाहिर यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली, कुलाबा म्युन्सिपल सेंकडरी स्कूलच्या आयेशा शेख, मोनू वाल्मिकी यांना गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आली. मराठी वादविवाद स्पर्धेत इंडियन एज्युकेशन सोसायटी भांडूप या विद्यालयातील स्वाहा कांबळी, स्वधा कांबळी यांनी सिल्वर ट्रॉफी प्रदान करण्यात आला. विद्यानिधी व्हीपी मराठी मिडीयम स्कूल जुहूच्या प्रणिता येडगे,धनश्री गिरे यांनी गोल्डन ट्रॉफी प्रदान करण्यात आला. इंग्रजी वादविवाद स्पर्धेत के.आर.कोटकर सेंकडरी ॲण्ड हायर सेकेंडरी विद्यालय डोंबिवली विधी चोठानी,वैष्णवी चौगुले यांनी सिल्वर ट्रॉफी प्राप्त केली. महिला समिती ज्यु.कॉलेज ठाकुर्लीतील प्रथमेश सोमवंशी,तनय मोरे यांना गोल्डन ट्राफी प्राप्त केली.यावेळी शिक्षक तसेच जनजागृतीपर लेख लिहिणारे लोकशाहीचे सुबोध रणशिवरे, जनमाध्यमचे सुशील कुमार, जनपथ समाचारचे दुलाल देबनाथ व दोपहर का सामनाचे आनंद तिवारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.इंधन बचत काळाची गरज हे प्रशांत मनोरे लिखीत पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच इंधन बचतीची शपथही देण्यात आली.\nTags: नैसर्गिक इंधनाचा वापर\nएमटीडीसी पर्यटकांना निखळ आनंदाबरोबरच देणार सोयी-सवलती; निसर्गरम्य पर्यटक निवासांमध्ये ‘डेस्टिनेशन वेडींग’चीही पर्वणी\nमुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम\nमुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/pnb-recruitment-2022-5/", "date_download": "2022-09-25T20:58:50Z", "digest": "sha1:6SNKKEIGN7AZLW4OE7A6TXSMG6YONOZV", "length": 7387, "nlines": 101, "source_domain": "missionmpsc.com", "title": "PNB Recruitment : पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी, पगार 69810", "raw_content": "\nPNB Recruitment : पंजाब नॅशनल बँकेत मोठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी, पगार 69810\nPNB Bharti 2022 : बँकेत नोकरी करण्याची योजना आखत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNB Recruitment 2022) विविध रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पदांनुसार अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.\nएकूण पदसंख्या : १०३\nपदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :\n१) अधिकारी (अग्नि सुरक्षा): 23 पदे\n२) व्यवस्थापक (सुरक्षा): 80 पदे\nअधिकारी (अग्नि सुरक्षा): एकूण 23 पदांपैकी 3 पदे SC, एक पद ST, 6 पद OBC, EWS-2 आणि 11 पदे सर्वसाधारणसाठी आहेत.\nव्यवस्थापक (सुरक्षा): एकूण 80 पदांपैकी 12 SC, 6 ST, 21 OBC, 8 EWS, 44 सामान्यांसाठी आहेत.\nअधिकारी (अग्नि सुरक्षा): मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी आणि इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स इंडिया/इन्स्टिट्यूट ऑफ फायरमधून पदवीधर\nव्यवस्थापक (सुरक्षा): मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर पदवी\nउमेदवारांची वयोमर्यादा २१ ते ३५ वर्षे दरम्यान असावी.\nसर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु. 1003/-\nSC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क – रु. ५९/-\nइतका मिळेल पगार :\nनिवड प्रक्रिया : मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 60 मिनिटे आहे आणि कमाल गुण 100 आहेत.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० ऑगस्ट २०२२\nअधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in\nभरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा\nपात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकतात आणि विहित नमुन्यात खालील पत्त्यावर पाठवू शकतात. “मुख्य व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक (भर्ती विभाग), एचआरडी विभाग, पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेट कार्यालय, प्लॉट नंबर-4, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली – 110075”.\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2022-09-25T20:22:57Z", "digest": "sha1:VYNDO5NQZKNIKFZRWITFEJDDOFRSD4VB", "length": 5018, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलेक्झांडर दुब्चेक - विकिपीडिया", "raw_content": "\nअलेक्झांडर दुब्चेक (२७ नोव्हेंबर, १९२१ - ७ नोव्हेंबर, १९९२:प्राग, चेकोस्लोव्हेकिया) हा चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष होता.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९२१ मधील जन्म\nइ.स. १९९२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/611612", "date_download": "2022-09-25T21:40:57Z", "digest": "sha1:VKU2VTEFNYNPH2ULQC5PMAFULGO7IWOJ", "length": 2816, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मिथुन रास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मिथुन रास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:२०, ४ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती\n२५ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: mn:Ихэр (орд)\n०६:१६, २ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: mn:Ихэр (орд))\n०६:२०, ४ ऑक्टोबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMastiBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: mn:Ихэр (орд))\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://shop.chaprak.com/product/aayarn-man/", "date_download": "2022-09-25T20:41:33Z", "digest": "sha1:HSCTM46GNXWGMXEHQDEYYYPBWSZSGQ2T", "length": 6000, "nlines": 113, "source_domain": "shop.chaprak.com", "title": "aayarn man by surekha borahade & published Chaprak Prakashan", "raw_content": "\nHome / चरित्र, आत्मचरित्र / आयर्न मॅन\n‘आयर्न मॅन’ स्पर्धा करणे ही खरोखर खूप कठीण गोष्ट आहे. त्याला मनाची प्रचंड कणखरता हवी असते. ह्या स्पर्धेत एकाच वेळी स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन इव्हेन्टचा सराव करावा लागतो. त्यामुळे ‘आयर्न मॅन’ स्पर्धेला जगातील सर्वात कठीण स्पर्धा म्हटले जाते. नाशिक जिल्ह���यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरुण गचाले यांनी त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. त्यांच्या या वाटचालीचा प्रेरक आढावा घेतला आहे सुरेखा बोऱ्हाडे यांनी.\nनाशिकला ‘आयर्न मॅन सिटी’ बनवण्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. अरुण गचाले यांच्या संघर्षाची ही आदर्श जीवन कथा.\nभरारी एका ‘आशा’वादी खेळाडूची\nअम्मी-अब्बूच्या कविता ₹ 130.00 ₹ 117.00\nशिक्षणाचे पसायदान ₹ 250.00 ₹ 225.00\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\nस्वातंत्र्यदिनानिमित्त ‘चपराक’ची खास ऑफर ₹ 2,100.00 ₹ 1,100.00\nमराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त 'चपराक'ची विशेष योजना ₹ 10,000.00 ₹ 5,000.00\nदर्जेदार पुस्तकांचा संच भरघोस सवलतीत उपलब्ध\n© चपराक पुस्तकालय 2022\nSpecial Offer: 10% Discount* कमीत कमी ३०० रुपयांच्या खरेदीवर पुस्तके मोफत घरपोच मिळवा*. Dismiss", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=17", "date_download": "2022-09-25T19:59:12Z", "digest": "sha1:4KRXXLI6QGSJI4PR6QJ6L7JZUD3KNWJ3", "length": 11011, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमिरारोड (पु.) परशुराम पांचाल चौक येथे फाऊंटन (पाण्याचे कारंजे) बसविणेकामी स्थापत्य कामे करणे कामा\nमिरारोड (पु.) आरक्षण क्र. 170 मैदानाच्या बाजुला असलेल्या मलनिसारण केंद्र (STP) नं. 07 येथे शोभिवंत झाडे व\nमिरारोड (पु.) अयप्पा मंदिराच्या बाजुला मलनिसारण केंद्र (STP) नं. 06 सी येथे लॉन व शोभिवंत झाडे लावून सु�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी, शाळा, प्रशासकीय कार्यालय येथे सु�\nमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत जनजागृती करणे करीता मीरा-भाईंदर शहरातील सार्वजनिक जागांवर वॉल पें�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नूतनीकरण करण्यात आलेल्या भाईंदर पश्चिम मु��्धा स्मशानभू�\nभाईंदर पश्चिम अरिहंत दर्शन सोसायटी या इमारती समोरील झाडे मुळासहीत काढणेकामी जाहिर नोटीस सुचना\nदि 27/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 26/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nआदेश :कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) या पदावर पदोन्नती\nआदेश : स्वच्छ सर्वेक्षण 2022 - प्रभागातील स्वच्छतेबाबत.\nदि 25/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nराष्ट्रीय शहरीआरोग्य अभियाना अंतर्गत डिजीटल वॉल पेटींग व वॉल पेटींग करणेबाबत\nराष्ट्रीय शहरीआरोग्य अभियाना अंतर्गत पॅम्पलेट, स्टीकर्स, फिल्पबुक, पोस्टर्स, बॅनर्स छपाई करणेब�\nमिरारोड (पु.) सृष्टी मलनिसारण केंद्राच्या बाजुची कंपाऊंड वॉललगत फाऊंटन (पाण्याचे कारंजे) बसविणे�\nमिरारोड (पु.) आला हजरत मैदानात जॅागींग ट्रॅकचा कामात बाधित झाडे व पिनाकोला सोसायटीचा आवारातील धो�\nमिरारोड (पु.) साईबाबा नगर येथील ट्युलीप को.ऑ.हौ.सो.लि. धोकादायक झाड मुळासहित काढणेकामी जाहीर नोटीस\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nदि 24/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3/", "date_download": "2022-09-25T21:48:40Z", "digest": "sha1:4JEK4V2W4WR2JLKSTXTF26CBEPKR67FH", "length": 11183, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "दारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nदारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद\nसंगमनेर —- नाशिक -पुणे महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या कडेला घुलेवाडी शिवारातील बायपासवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आलेल्या मृतदेहा���ी ओळख पटविण्यात आणि त्याचा खून (Murder) करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यास संगमनेर शहर पोलिसांना यश आले आहे. तब्बल एक महिन्यानंतर पोलिसांनी तपास करत चंदनापुरी येथील मनोज बाळासाहेब राहाणे यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण गावातून गजाआड केले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 12 नोव्हेंबर 2021 रोजी नाशिक -पुणे महामार्गावरील सर्व्हीस रोडच्या कडेला घुलेवाडी शिवारातील बायपासवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय अधिकार्‍यांनी गंभीर जखमा व मारहाणीमुळे सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे नोंदविण्यात आले. त्यामुळे सदर व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून (Murder) केल्याची पोलिसांची खात्री झाल्याने 31 डिसेंबर 2021 रोजी खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मुकंद देशमुख यांनी स्वतः सुरू केला. दरम्यान पोलिसांना 4 जानेवारी 2022 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, घुलेवाडी शिवारात आढळून आलेले प्रेत हे अमोल मोहन तरकसे (रा. तरकसवाडी, ता. राहाता) यांचे असून त्याचा खून मनोज बाळासाहेब राहाणे (रा. चंदनापुरी, ता. संगमनेर) याने केला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शोध सुरु केला. याबाबत सदर आरोपी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील भिगवण गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\nपोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अण्णासाहेब दातीर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, पो. कॉ. अमृत आढाव, पो. कॉ. सुभाष बोडखे, पो. कॉ. प्रमोद गाडेकर, पो. कॉ. गणेश शिंदे, पो. ना. फुरकान शेख यांचे पथक आरोपी पकडण्यासाठी रवाना केले. पथकाने भिगवण गावातून आरोपी मनोज राहाणे यास अटक केली. पोलिसांनी आरोपीकडे गुन्ह्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मनोज बाळासाहेब राहाणे (वय 23, रा. चंदनापुरी ता. संगमनेर) याने सांगितले की, मयत अमोल मोहन तरकसे (वय 37, रा. तरकसवाडी, ता. राहाता) हा घारगांव येथील किशोर डोके यांच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामास होता. मनोज राहाणे हा देखील त्यांचेकडे वेल्डर म्हणून काम करत होता. त्याच ठिकाणी दोघांची ओळख झाली होती. ते दोघेही नेहमी एकत्र दारु पित होते. दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी दोघांनी एकमेकांना फोन करून दारू पिण्याचे नियोजन केले होते.\nदारू पिल्यानंतर दोघांमध्ये झालेल्या भांडणात राहाणे याने तरकसे यास लाथाबुक्क्याने मारहाण केली व त्याचा शर्ट फाडला तसेच त्याचे डोक्याचे केस धरून पाच ते सहा वेळा दगडावर आपटले. त्यामुळे तो बेशुध्द झाला. त्यास त्याच अवस्थेत सोडून मनोज राहाणे याने तेथून पळ काढला. त्यानंतर राहाणे याने पुन्हा त्या रात्री 1 वाजता सदर ठिकाणी जाऊन पाहिले तर अमोल मयत झाला होता. आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये व त्याचे ओळख पटूू नये म्हणून त्याचे चेहर्‍यावर पुन्हा दगडाने मारहाण केली व त्याचे खिशामधील मोबाईल घेऊन मनोज राहाणे हा फरार झाला असल्याची कबुली आरोपी मनोज राहणे याने दिली.\nशेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या\nसरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्‍या पुढार्‍यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने इच वन, टीच डिच्चू कावा मोहीम जारी\nचंदनापुरी येथे परप्रांतीय व्यावसायिकाचा खून\nगॅस कटरने स्टेट बँकेचे एटीएम फोडले\nपैशाचे आमिष दाखवून आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.\nवाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक – बालकाचा मृत्यू\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/06/swamisamarth-873/", "date_download": "2022-09-25T20:03:14Z", "digest": "sha1:A6RM7F7AE7MYNB7YM4ZMQYAFW6JTJG7O", "length": 13081, "nlines": 76, "source_domain": "online45times.com", "title": "श्रीमंत होण्यापूर्वी देव देतात 'हे' संकेत: पहा यापैकी आपणालाही कोणता संकेत मिळतोय का? - Marathi 45 News", "raw_content": "\nश्रीमंत होण्यापूर्वी देव देतात ‘हे’ संकेत: पहा यापैकी आपणालाही कोणता संकेत मिळतोय का\nश्रीमंत होण्यापूर्वी देव देतात ‘हे’ संकेत: पहा यापैकी आपणालाही कोणता संकेत मिळतोय ���ा\nमित्र-मैत्रिणींनो, स्वामी म्हणतात आपण श्रीमंत होणार आहात, करोडपती होणार आहात तर देवच तुम्हाला आधी हे संकेत देतील. मित्रांनो, आज कालच्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःची तसेच घरच्या मंडळींची तब्येत सांभाळून कुठल्याही प्रकारची कमाई करणे मोठे जिकिरीचे झाले आहे. व्यवसायांमध्ये स्पर्धा वाढली आहे. नोकरीमध्ये प्रतिस्पर्धी वाढले आहेत. व्यवसाय थाटला जातो मात्र गिऱ्हाईकांच्या वेगवेगळ्या मागण्या वाढल्या आहेत. भांडवलाची कमतरता, यामुळे गिराईक होत नाही. अशा अनेक समस्या आपणापुढे असतात.\nहे करत असताना आपण नक्कीच आपली आपल्या घरची प्रगती होईल सुख-समृद्धी वाढेल यादृष्टीने कार्यरत असतो. अशात आपल्या मनामध्ये वारंवार आर्थिक दृष्ट्या खूप वेगवेगळे विचार येत असतात. आणि त्यातील एखादा विचार आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा ठरणारा असतो.या नंतर जणू आपले आयुष्यच बदलणार असते. आपल्या घरी असणारे दारिद्र्य कमी होऊन आपण करत असलेल्या उद्योगा मार्फत, व्यवसाय मार्फत, नोकरी मार्फत अथवा अचानक धनलाभ, लॉटरी अशाही वेगवेगळ्या स्त्रोताने आपण मोठा सावकर श्रीमंत बनणार असतो. अथवा व्यवसायातून मिळणारा फायदा किंवा नोकरीतून मिळणारा चांगला पगार यामुळे आपली चांगलीच घडी बसणार असते आपल्याला ऐश्वर्य लाभणार असते. अशावेळी देवच आपणाला आधी काही शुभ संकेत देतात.\nपाहुयात कोणते आहेत हे संकेत-\nमित्रांनो आपण रात्री झोपी गेल्यानंतर पहाटेच्या वेळी तीन नंतर अचानक जाग येणे. आपण करत असलेल्या कामाबद्दल अथवा व्यवसायाबद्दल विचार कार्यरत होणे. आणि याच वेळी आपली श्रद्धा असलेल्या देवाचे नाव अथवा देव लक्षात येणे किंवा स्मरण होणे. असं म्हटलं जातंय की रात्रीच्या पहाटेच्या वेळी देवी-देवतांची शक्ती जागृत होत असतात आणि अशाच वेळी आपली ही शक्ती जागृत झाल्यास नक्कीच आपल्या विचाराला चांगली गती प्राप्त होते. शास्त्रानुसार हा पहिला संकेत मानला जातो.\nमित्रांनो आपण झोपी गेला आहात आणि आपणाला एखादी स्वप्न पडले आहे. या स्वप्नांमध्ये आपणाला मोठे मोठे पर्वत त्यांच्या रांगा दिसत आहेत.आणि त्यापासून काही अंतरावर आपणाला एखादा मोठा झरा किंवा पाण्याचा स्त्रोत दिसत आहे. तिथे पर्यंत जाऊन आपण हे पाणी पिऊ लागला आहात. तर नक्कीच आपली प्रगती होत आहेत हा दुसरा संकेत असल्याचे मानण्यात येते.\nमित्��ांनो आपल्या स्वप्नांमध्ये कोणताही देव दिसणे किंवा स्वप्नात देव येणे हा तिसरा संकेत असतो. असं म्हटलं जातं की ज्याच्या स्वप्नात देव दिसतो तो माणूस सात्विक विचारांचा आहे. शुद्ध विचारांचा आहे. आणि तो पवित्र आहे. देव स्वप्नात येणे म्हणजेच आपल्या आयुष्यात पुढे कल्याण होण्याचे चिन्ह अथवा संकेत मानला जातो.\nमित्रांनो स्वामी म्हणतात म्हणजेच स्वामी याचा अर्थ येथे आपण सर्वच देवांना समजू. म्हणजेच आपली ज्या देवावर श्रद्धा आहे तोच देव आपणाला हे असे संकेत देत असतो असे आम्हाला आपणाला सांगावयाचे आहे. आणि हे आम्ही सांगत नाही तर वेगवेगळ्या माहिती शास्त्रांमध्ये तसेच पुराणांमध्ये लिहून ठेवले आहे.\nमित्रांनो अशाप्रकारची पडलेली स्वप्ने ही कोणालाही सांगू नयेत. यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. मात्र अशा स्वप्नांबद्दल दुसऱ्याशी बोलणे झाल्यास हे स्वप्न यशस्वी ठरेल असे सांगता येत नाही.\nस्वप्न शास्त्र व वास्तुशास्त्र तसेच स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातील विविध माहिती साठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्र���न्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/time/maracay?language=mr", "date_download": "2022-09-25T21:09:11Z", "digest": "sha1:NKE74CQ6IMABNJFIJMPGIOF7K3U6FRFH", "length": 4723, "nlines": 111, "source_domain": "time.astrosage.com", "title": "मैराके आत्ताची वेळ: मैराके मध्ये वर्तमान वेळ", "raw_content": "\nमैराके मध्ये आत्ताची वेळ\nअ‍ॅस्ट्रोसेज तुम्हाला मैराके मध्ये आत्ताची वेळ काय आहे हे दाखवतो. जे तुम्हाला आपल्या कार्यांना वेळेच्या अनुसार, करण्यास मदत करते. जाणून घ्या मैराके मध्ये आत्ताची वेळ, भारताची वर्तमान वेळ, वर्तमान दिवस आणि या सोबतच तिथी, चंद्रोदय आणि चंद्र देवाची वेळ आणि सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेच्या बाबतीत सर्वकाही. मैराके मध्ये आत्ताची वेळ, दिवसाची लांबी, जनसंख्या, देशांतर आणि अक्षांश आणि मैराके व इतर देश किंवा प्रमुख शहरांमधील अंतराला जाणून घेण्यासाठी वाचा हा विशेष अंक.\nचंद्राचे प्रतिशत: 0 %\nमैराके मध्ये आत्ताच्या वेळेच्या बाबतीत विस्ताराने जाणून घ्या. सोबतच, येथे आपल्या शहर आणि मैराके च्या वेळेच्या मधील अंतराच्या बाबतीत ही सर्वकाही खूपच सहजरित्या जाणून घेऊ शकतात. येथे दिली गेलेली वेळ संबंधित शहरासाठी एकदम सटीक आहे आणि विश्वसनीय उपकरणांच्या अनुसार गणना केल्यानंतर तयार केली गेली आहे. सोबतच, येथे ह्या गोष्टीची ही योग्य माहिती दिली जात आहे की, मैराके वेळेची गणना करण्याच्या वेळी डीएसटी किंवा डे लाइट सेविंग टाइम मान्य असते की, नाही. हे पृष्ठ मैराके द्वारे पाहिल्या गेलेल्या वेळ क्षेत्रावर ही प्रकाश टाकते.\n(12 तास 05 मिनिट)\nडे लाइट सेविंग टाइम\nटॉप 20 सर्वात मोठी शहर\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/28393/", "date_download": "2022-09-25T20:02:28Z", "digest": "sha1:EVZPLVDUEF6BTCIQ66EU4QBGRXANIUZ3", "length": 22163, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "मनमोहन, लोककवी – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमनमोहन, लोककवी : (११ नोव्हेंबर १९११). आधुनिक मराठी कवी. मूळ नाव गोपाळ नरहर नातू. जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे. शिक्षण पुणे, मुंबई, कल्याण, तळेगाव अशा भिन्न भिन्न ठिकाणी मॅट्रिकपर्यंत तथापि मराठी, संस्कृत ,इंग्रजी, हिंदी, गुजराती, अशा विविध भाषांतील साहित्याचे त्यांनी सखोल वाचन केले. काळकर्ते शिवरामपंत परांजपे, तळेगावाच्या समर्थ विद्यालयातील शिक्षक विष्णू गोविंद विजापूरकर,सुप्रसिध्द कवी जयकृष्ण केशव उपाध्ये आणि अर्वाचीन मराठी वाडःमयसेवककार गं.दे. खानोलकर ह्यांचे संस्कार मनमोहनांवर प्रत्य़क्षाप्रत्य़क्षपणे झाले.\nताई तेलिण हा मनमोहनांनी लिहिलेला ६३ ओळींचा पोवाडा १९२६ साली प्रसिध्द झाला. सुनीतगंगा (१९२८) ,कॉलेजियन (१९२९) उद्वार (१९३३), अफूच्या गोळ्या (१९३३) युगायुगांचे सहप्रवासी (१९४६) शिवशिल्पांजली (१९६५) हे त्यांचे काही निवडक काव्यग्रंथ होत. त्यांतील युगायुगांचे सहप्रवासी ह्या काव्याचा इंग्रजी अनुवाद दिलीप चित्रे ह्यांनी केला असून आदित्य (१९७१) हे त्यांच्या निवडक कवितांचे संकलन शंकर वैद्य ह्यांनी संपादिले आहे.\nमनमोहनांनी कादंबरीलेखनही विपुल केले असून टिपरी पडबमघर पडली (१९४८) ही त्यांची कादंबरी विशेष प्रसिध्द आहे.देणे देवाचे (१९४९) हा त्यांचा लघुकथासंग्रह कॅरमचा खेळ (१९३३) जागतिक कीर्तीचा क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन ह्यांचे चरित्र (१९३६) सी.के. नायडू, अँज आय सी हिम (१९४१) अशी काही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. तथापि कवितेला अवघे जीवन वाहिलेला काहीशा विलक्षण आणि दीर्घजीवी प्रतिभेचा कल्पक कवी म्हणूनच त्यांची प्रतिमा मराठी रसिकांच्या मनांत स्थिरावली आहे.\nमनमोहनांची प्रारंभीची कविता कथाकाव्यात्मक व सामाजिक आशय व्यक्तविणारी असून तीत विनोद. विडंबन आणि उपहास ह्यांचा मार्मिक वापर त्यांनी केला आहे. आधुनिक काळातील गांधीजी, सुभाषचंद्र, सावरकर तसेच ऐतिहासिक काळातील शिवाजी, संभाजी, त्रिंबकजी डेंगळे ह्यांसारख्या व्यक्तींच्या गौरवगाथांचीही लक्षणीय भर त्यांच्या काव्यात पडली आहे. १९४७ नंतर ते भावकवितेकडे ,भावगीतांकडे वळले आणि आटोपशीर, बांधेसूद अशी रचना त्यांनी केली. त्यांच्या भावगीतांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. राधे तुझा सैल अंबाडा सारखी त्यांची काही भावगीते वादग्रस्तही ठरली.\nउपर्युक्त युगायुगांचे सहप्रवासी हे त्यांचे विशेष उल्लेखनीय काव्य होय. ह्या दीर्धकाव्यात ,मुंबईतील हिंदू-मुसलमानांच्या दंग्यातले भीषण नाट्य टिपण्याचा प्रयत्न त्यानी केला आहे. संज्ञाप्रवाहाचे चित्रण करणारे मराठीतील हे पहिलेच काव्य असून दारिद्र सत्तापिपासा, यंत्रयुगामुळे वाढलेले दुःख ह्यांतून मानवी जीवनाला आलेली अवकळा त्यांनी ह्या काव्यात वर्णिली आहे. नवनवीन पुरोगामी जामिवांनी समृध्द असे हे काव्य सौंदर्याच्या सांकेतिक कल्पनांतून बाहेर पडलेले आहे. कवींनी आपले स्वत्व आणि स्वातंत्र्य सदैव जपले पाहिजे. अशी श्रध्दा मनमोहनांनी आपल्या कवितेतून अनेकदा जहालपणे प्रकट केलेली आहे. तसेच कविता आणि कवी ह्यांच्यामधील नाट्यासंबंधीच्या आपल्या स्वतंत्र प्रतिक्रिया आणि जाणिवा त्यांनी स्वानुभवातून अशा जिवंतपणे व्यक्त केलेल्या आहेत, की त्यांतून त्यांच्या कवितेची आणि काव्यात्मक व्यक्तिमत्वाची एक ह्रदयप्रतिमा रसिकमनावर उमटते .मात्र आत्माविष्कार कवितेत स्वंयपूर्ण स्वरूपात उभा राहण्याची कलात्मक प्रक्रिया त्यांच्या काही काव्यांत न घडल्यामुळे तेथे काही प्रमाणात कलादृष्ट्या उणेपणा निर्माण झालेला आहे.\nकाहीशी लोकविलक्षण, स्वैर आणि अनिर्बंध कल्पकता हे मनमोहनांच्या काव्याचे प्रमुख वैशिष्ट्ये होय. त्यांची कविवृत्ती अत्यंत तल्लख, उत्कट भावनेने तत्काळ प्रक्षुब्ध होणारी आणि विलक्षणी कल्पक असून तिच्या द्वारा प्रकट होणाच्या त्यांच्या अतिशय़ तीव्र वेधक व अभिनव प्रतिक्रिया त्यांच्या समग्र काव्यात भरून राहिल्या आहेत. इतिहासातील अदभुतरम्य व पौरूषसंपन्न वातावरणाशी त्यांच्या मनाचे लागेबांधे दृढपणे जडल्याचे ठळक प्रत्यंतरही त्यांच्या कवितेतून येते. त्यांची वृत्ती कल्पनाविश्वात रमणाऱ्या स्वच्छंद कवीची असली, तरी बौध्दिक दृष्ट्या मात्र ते सतत भोवतालच्या वास्तवाशी आणि वर्तमान काळाशी निगडित राहिले आहेत. लोककवी मनमोहन म्हणूनच ते ओळखले जातात.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nरामन (रमण), सर चंद्रशेखर व्यंकट\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमान���यन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-25T21:27:32Z", "digest": "sha1:GC7RVWGJE4RJGWXSORLJ5GEBIMDZAKVP", "length": 1942, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "उपासना सिंग पतीचे नाव - DOMKAWLA", "raw_content": "\nउपासना सिंग पतीचे नाव\nपिंकी बुवाने कपिल शर्मा शो का सोडला वर्षांनंतर खुद्द उपासना सिंगने हे गुपित उघडले\nप्रतिमा स्रोत: [email protected] उपासना सिंग हायलाइट्स उपासना सिंग यांनी हे गुपित उघडले कपिलचा शो का…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A5%A9/", "date_download": "2022-09-25T20:28:29Z", "digest": "sha1:T7YMSPWW5U7RNG635OWYXFARNY4VJDZO", "length": 1975, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "कॉफी विथ करण एपिसोड ३ - DOMKAWLA", "raw_content": "\nकॉफी विथ करण एपिसोड ३\nकॉफी विथ करण 7: ‘कॉफी विथ करण’ मध्ये ही एक लक्झरी उपलब्ध आहे, या आहेत महागड्या भेटवस्तू ज्यामध्ये आयफोनचा समावेश आहे.\nप्रतिमा स्त्रोत: HOTSTAR koffee With Karan 7 ठळक मुद्दे या सीझनमध्ये आमिर खान दिसणार आहे…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/home-remedies-for-low-bp-how-to-cure-irregular-blood-pressure-benefits-of-milk-svs-99-3062747/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T21:07:08Z", "digest": "sha1:5V2XEXKHD3KAUIAYUWFGZMZKWWQXBQK3", "length": 19075, "nlines": 255, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Home Remedies For Low BP how to cure irregular blood pressure benefits of milk | Loksatta", "raw_content": "\nHome Remedies For Low BP: कमी रक्तदाबाच्या समस्येवर दूध ठरेल रामबाण उपाय; सेवन करताना फक्त एवढं करा\nसाधारण ९०/६० mmHg ते १२०/८० mmHg दरम्यान असणारा रक्तदाब हा परफेक्ट मानला जातो.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nकमी रक्तदाबाच्या समस्येवर दूध ठरेल रामबाण उपाय (फोटो: Pixabay)\nरोजच्या धावत्या आयुष्यात दोन मिनिट बसायला ज्यांना वेळ नाही त्यांना टेन्शन घेऊ नका असं आम्ही सांगणार नाही. मुळात कोणी सांगितल्याने तुमचा तणाव जाणार नाही त्यासाठी आपणच स्टेप बाय स्टेप काम करणे गरजेचे आहे. मात्र हे तणाव विनाकारण रोगांना आमंत्रण देतात त्यातील एक सर्वात घातक रोग म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये असंतुलन. साधारण ९०/६० mmHg ते १२०/८० mmHg दरम्यान असणारा रक्तदाब हा परफेक्ट मानला जातो. याहून अधिक किंवा कमी रक्तदाब हा आरोग्यासाठी घातक असतो. जर का आपल्याला वारंवार टेन्शन घेतल्याने सतत रक्तदाब कमी झाल्याची तक्रार सतावत असेल तर आज आपण एक घरगुती सोपा उपाय पाहणार आहोत.\nलक्षात घ्या तणाव सोडून आनंदी राहणे हा रक्तदाबावरील सर्वात सोपा उपाय आहे मात्र इन्स्टंट त्रास होत असेल तर थंड दूध हा तुमचा घरचा रामबाण उपाय ठरेल. हाडांची मजबुती ते शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळण्यासाठी गरम कि���वा कोमट दूध घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कमी रक्तदाबाच्या समस्येवर थंड दुधाचे सेवन अधिक फायदेशीर ठरते.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nथंड दुधात पोटेशियम, फॉस्फाेरस, विटामिन व कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते.\nअमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या माहितीनुसार रक्तदाब कमी झाल्यास थंड दुधातील पोटॅशियम प्रेशर संतुलित करण्यास मदत करते\nथंड दुधामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते\nउपवासाच्या दिवशी विशेषतः थंड दूध प्यावे ज्याने वारंवार भूक लागणे बंद होते.\nयाशिवाय थंड दुध चेहऱ्याला लावल्यास त्वचेला सुद्धा फायदा होतो.\nSmart Kitchen Tips: दुधावर घट्ट साय हवी तर या 5 सोप्या टिप्स नक्की वापरा\nनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ च्या माहितीनुसार थंड दुधातील कोलाईन आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्व देतात ज्यामुळे स्मरणशक्ती व मूड चांगला राहण्यास मदत होते. मूड हलका राहिल्यास लॉन्ग टर्म मध्ये सुद्धा तणाव कमी व्हायला व रक्तदाब संतुलित राहायला मदत होते.\nमराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nHealth Tips : ‘या’ गोष्टी खाल्ल्यावर येऊ शकतो राग; तापट माणसांनी अजिबात करू नये सेवन\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nNavratri 2022 9 Colors: घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत यंदाचे नवरात्रीचे ९ रंग व ९ देवींचे मंत्र पाहून घ्या\nबाळ कसे शांत होते संशोधकांच्या अभ्यासातून मिळाले ‘हे’ उत्तर\nआळसपणासह ‘या’ ६ सवयी वेळीच टाळा, अन्यथा मधुमेहाचा धोका वाढेल\nHealth Tips: तुम्ही गरम पाणी अशाप्रकारे पिता का वाढू शकतो किडनी आणि मेंदूच्या समस्यांचा धोका, वेळीच सावध व्हा\nहनुवटीकर केस का येतात ‘ही’ असू शकतात कारणे\nPsoriasis Skin Disease: त्वचेवर सतत लाल चट्टे य���तात पित्त नव्हे तर असू शकतात ‘या’ गंभीर रोगाची लक्षणे\nDussehra 2022: मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाकडून प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावी ‘ही’ शिकवण; मार्गातील अडथळे होतील दूर\nCovid-19 चा विषाणू बरा झाल्यानंतरही सोडत नाही रुग्णाची पाठ; तो ‘या’ ८ आजारांच्या रूपाने पुन्हा पुन्हा हल्ला करतो\nजिम जाण्याची घाई नडू शकते, ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या, मोठ्या संकटांपासून राहाल सुरक्षित\nHow To Sleep Faster: आज रात्री लहान बाळासारखी झोप घ्या; झोपेचा ‘१०-३-२-१-०’ नियम काय सांगतो पाहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/bjp-mp-udayanraje-bhosale-comment-on-shivsena-uddhav-thackeray-pbs-91-3068520/?utm_source=ls&utm_medium=article1&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-09-25T20:18:05Z", "digest": "sha1:7HVOBO3DTXQ7RYTWLQIL4MYI3KZ73VVC", "length": 21015, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"...मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का?\", उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा | BJP MP Udayanraje Bhosale comment on Shivsena Uddhav Thackeray pbs 91 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\n“…मग मी शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का”, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा\nभाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nउद्धव ठाकरे व उदयनराजे भोसले\nभाजपा खासदार उदयराजे भोसले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि शिवसेना कुणाची यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला आहे. शिवसेनेत बंड झालाय का असा खोचक सवाल उदयनराजेंनी केला. तसेच “शिवसेना शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्न उदयनराजेंनी केला. ते शुक्रवारी (१२ ऑगस्ट) पुण्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.\nउदयनराजे म्हणाले, “शिवसेनेत बंड झाले याबाबत मला काही माहिती नाही. बंड झाले आहे का शिवसेना आहेच. शिवसेना कुणाची आहे यावरून वाद सुरू आहे.शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे. अरे वा, मग शिवसेना माझीच म्हटली पाहिजे. महाराष्ट्र माझाच म्हटला पाहिजे. काही नाही म्हणायचं.”\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\n“लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे”\n“लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. लोकांच्या माध्यमातून कुठल्याही पक्षातील आमच्यासारखे लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो वा खासदार निवडून जातात. हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा आहे,” असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं.\nहेही वाचा : संजय राऊतांबाबत प्रश्न विचारताच उदयनराजेंनी जोडले हात, म्हणाले…\n“जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची”\n“इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे,” असंही उदयनराजेंनी नमूद केलं.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रीमंडळात स्थान नाही”, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजन म्हणाले…\n‘सूर नवा ध्यास नवा’ नवा विजेता जाहीर, उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक\nतब्बल पाच सेकंदात एटीएम करायचे हॅक; बँकांना चुना लावणाऱ्यांना ‘अशी’ केली अटक\nजालन्यातील तरुणाने मक्याच्या पिकांत फुलवली गांजाची शेती, लाखोंची झाडं जप्त\nटीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात\nVideo: iPhone 14 चे स्विमिंग पूलच्या पाण्यात केले अनावरण; वॉटरप्रूफ फोन हवा तर ‘या’ टिप्स ठेवा लक्षात\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\nमुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी\nनवी मुंबई : संकलित कचऱ्यातून ६० फूट फ्लेमिंगो प्रतिकृती साकारली \nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\nमुंबई : कर्जामुळे कुर्ल्यात व्यावसायिकाची आत्महत्या\nInd vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\n“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान\nफडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=18", "date_download": "2022-09-25T19:58:22Z", "digest": "sha1:ATSBQCTUUYG3UCJZMQYSC2WAMBZKD47E", "length": 10470, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nवैद्यकीय विभागाकरिता आवश्यक \"Fire Extinguisher\"खरेदी करणे बाबतचे जाहीर कोटेशन नोटीस बाबत शुध्दीपत्रक\n.दि 23/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरारोड (पु.) सृष्टी मलनिसारण केंद्राच्या बाजुची कंपाऊंड वॉललगत फाऊंटन (पाण्याचे कारंजे) बसविणे�\nमिरारोड (पु.) सृष्टी मलनिसारण केंद्राच्या बाजुची कंपाऊंड वॉल���गत फाऊंटन (पाण्याचे कारंजे) बसविणे�\nमिरा भाईंदर महानगर¬पालिकेच्या मा. नगरसेवक/पदाधिकारी /अधिकारी यांचेकरिता मंजूर अर्थसंकल्पीय प्�\n.दि 22/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 22/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 21/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 20/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 19/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 18/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nहोळी सण साजरा करण्याकरिता मार्गदर्शक सूचना\n.दि 17/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nभाईंदर (पु.) मुकुंद स्मृती, इंद्रलोक येथील धोकादायक झाड मुळासहित काढणेकामी जाहिर नोटीस सुचना प्र�\nमि भा मनपा संकेतस्थळावर जाहीर कोटेशन नोटीस लॅब साहित्य खरेदीकरणेकामी दरपत्रके\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काशिमीरा फ्लाय ओव्हर ब्रीजखाली, सृष्टी रोड मलनिसरण केंद्\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधित होणारी धोकादायक झाडे मुळासहित काढणे / प�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधित होणारी धोकादायक झाडे मुळासहित काढणे / प�\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कायाकल्प आरोग्य संस्थाकरीता 3 बकेट संच खरेदी करणेबाबत\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कायाकल्प आरोग्य संस्थामध्ये पेस्ट कंट्रोल करणेबाबत\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/18/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B9/", "date_download": "2022-09-25T21:09:37Z", "digest": "sha1:MGRERDMNYQP3ARCWUKBZBTRJ7FH47MHA", "length": 9522, "nlines": 92, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "घरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nघरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं – Lokmat\nघरासमोर दावणीला बांधला होता बैल, अचानक नागाने काढला फणा; पुढं काय घडलं – Lokmat\nरविवार १८ सप्टेंबर २०२२\nजालना – गावाकडे नाग निघालाय हे वाक्य देखील दिवसभर चर्चेचा विषय असतो. को��ाच्या घरी निघाला, शेतात निघाला की आणखी कुठे आढळून आला. मग, त्याला पकडायला कोणी सर्पमित्र आला होता का, तो साप निघून गेली की कोणाला चावला, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा पाळीव प्राण्यांसोबत या नागांची नजरानजर होत असते. जालन्यातही असाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क दावणीला बांधलेल्या बैलासमोर फणा काढून नाग उभारला होता. हे दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.\nदावणीला बांधलेल्या एका बैलासमोर सलग 20 मिनिटे फणा काढून नागाने बैलाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दावणीला बांधलेला बैल जराही या नागाला न घाबरता मोठ्या तोऱ्यात टाईटच उभा राहिला. समोर फणा काढून डौलत असलेल्या नागाचा जराही या बैलावर परिणाम झाला नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे ही घटना घडली. काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये ही घटना कैद केली आहे.\nजालना – दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा, पुढं काय घडलं pic.twitter.com/AWboqe8QRA\nजालना – दावणीला बांधलेल्या बैलासमोर नागाने काढला फणा, पुढं काय घडलं pic.twitter.com/AWboqe8QRA\nअंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथील शेतकरी सोनाजी जाधव यांच्या शेतातील बखारीसमोर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बैलाला बांधण्यात आलं होतं. या ठिकाणी बैल चारा खात असताना बैलासमोर अचानक पाच फूट लांब असलेला नाग आला आणि फणा काढून तब्बल 20 मिनिटे उभा राहिला. त्याने बैलाला घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला. पण, बैल जराही डगमगला नाही. ही बातमी आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांपर्यंत गेली आणि बघता बघता रस्त्यावर गर्दी झाली. पण कुणीही नागाला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला नाही. सगळे शांत उभे राहून नाग आणि बैलामधील हे बघाबघीचं युद्ध पाहू लागले. अखेरीस, नागाने माघार घेत तेथून धूम ठोकली आणि उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी बैलाचे कौतुक करत सुटकेचा निश्वास टाकला.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nआंदोलक युवकांचे प्राण गेल्यावर 'अग्निपथ' मागे ...\nशेतकरी आंदोलन, सीएए-एनआरसी विरोध, पैंगबर वाद, अग्निपथला ...\nप्रकृती सुधारण्यासाठी एसटीला द्यायला हवीत ५ इंजेक्शने \nअभिप्राय – जगण्याचे मूल्यमापन – Saamana (सामना) ...\nGrape : वेलीवरील द्राक्ष आता बांधावर, गतवर्षीच्या वातावर ...\nडॉ. बाबा आढाव : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंतांचा सं ...\nशिवसेना रेशन निवेदन – Sakal ...\nपुणतांबा शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस आंदोलन सुरु असतानाच ...\nNashik News: कांद्याचे थकीत पैसे मिळण्यासाठी `प्रहार`चे ...\nShoulder And Neck Pain | मान आणि खांद्याच्या वेदनांच्या ...\nशेतकऱ्यांना मदत करा, भाजपची मागणी, संभाजी पाटील निलंगेकर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/west-bengals-nilanjana-became-winner-of-zee-tv-sa-re-ga-ma-pa-2021/", "date_download": "2022-09-25T20:34:06Z", "digest": "sha1:YWPLFNR6M2TP4X5A4OSYRHPVK7DSILQX", "length": 7344, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "वेस्ट बंगालच्या निलांजनाने जिंकली झी टीव्ही'च्या 'सा रे ग म प'ची ट्रॉफी | Hello Bollywood", "raw_content": "\nवेस्ट बंगालच्या निलांजनाने जिंकली झी टीव्ही’च्या ‘सा रे ग म प’ची ट्रॉफी\nin फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ\n हिंदी वाहिनी ‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प २०२१’ या सिंगिंग रिअॅलिटी शोचा नुकताच ग्रँड फिनाले सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. त्यानंतर झी टीव्ही’ला ‘सा रे ग म प २०२१’ या सीझनची विजेती मिळाली आहे. होय विजेती. कारण सर्वाधिक मतांसह वेस्ट बंगालच्या नीलांजनाने या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे. यानंतर तिला ‘सा रे ग म प’च्या प्रतिष्ठित ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. सोबतच रोख बक्षीस म्हणून १० लाख रुपयांचा धनादेशही देण्यात आला आहे. तर राजश्री बाग आणि शरद शर्मा यांना शोचे प्रथम आणि द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. राजश्रीला रोख बक्षीस म्हणून ५ लाख रुपये, तर शरद शर्माला रोख बक्षीस म्हणून ३ लाख रुपये देण्यात आले.\nआपल्या विजयाचा आनंद व्यक्त करताना नी��ांजनाने माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान नीलांजना म्हणाली कि, ‘सा रे ग म पा २०२१ जिंकून मला खूप आनंद झाला आहे आणि माझ्या या प्रवासात मला मिळालेल्या कौतुक आणि प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांची अत्यंत आभारी आहे. हा माझ्यासाठी असा क्षण आहे जो मी कधीही विसरणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की, माझा हा अद्भुत प्रवास संपला आहे. सा रे ग म पा’ चा संपूर्ण अनुभव माझ्यासाठी खूपच समृद्ध करणारा आहे.’\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nपुढे म्हणाली की, या प्रवासात मला जज, मार्गदर्शकांकडून खूप काही शिकायला मिळाले. आमच्या शोच्या सर्व ज्युरी सदस्यांनी दिलेला अभिप्राय नेहमीच खूप प्रेरणादायी ठरला आहे. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी या मंचावर घालवलेले सर्व मौल्यवान क्षण मी खूप खूप जपून ठेवीन. माझ्या सोबत स्पर्धक म्हणून जोडले गेलेले प्रत्येकजण आज माझे मित्र मैत्रीण झाले आहेत आणि याचा मला खूप आनंद आहे. आमच्या सेटवरील प्रत्येकजण माझ्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखा आहे आणि मला स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी दिल्याबद्दल मी झी टीव्हीचे आभार मानू इच्छिते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/26033.html", "date_download": "2022-09-25T19:51:18Z", "digest": "sha1:CREFBO2RCIZR5BYSAPTLNVZZECI32SUQ", "length": 25648, "nlines": 222, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "प्रतापगड येथील अफझलखान थडग्याच्या भोवती असलेले अवैध बांधकाम पाडा ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मि�� प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > प्रतापगड येथील अफझलखान थडग्याच्या भोवती असलेले अवैध बांधकाम पाडा \nप्रतापगड येथील अफझलखान थडग्याच्या भोवती असलेले अवैध बांधकाम पाडा \nश्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेसमवेतच्या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश\nअशी अवैध बांधकामे शासनाने स्वतःहून पाडणे अपेक्षित आहे. हिंदूंच्या मंदिरांना अवैध ठरवून ती पाडणारे शासन धर्मांधांची अवैध बांधकामे का पाडत नाहीत यासाठी शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना आवाज उठवावा लागणे अपेक्षित नाही \nश्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी\nमुंबई : सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखान थडग्याभोवती वनखात्याच्या भूमीवर करण्यात आलेल्या अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ३० मार्च या दिवशी वनखाते आणि सातारा जिल्हा पोलीस प्रशासन यांना दिला. विधानभवनात श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात दुपारी ३ वाजता श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेची श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना हा आदेश दिला.या बैठकीला वन विभागाचे सचिव सर्वश्री खारगे, मुख्य वनसंरक्षक पाटील, विभागीय वनअधिकारी अंजनकर, श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आणि सांगली येथील माजी आमदार तथा मनसेचे नेते श्री. नितीन शिंदे, मनसेच्या महिला राज्य उपाध्यक्षा अधिवक्त्या सौ. स्वाती शिंदे, हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक श्री. नारायणराव कदम, हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ हजारे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आेंकार कानडे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रोहित पाटील, आदित्य पटवर्धन, चेतन भोसले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याविषयी श्री. नितीन शिंदे यांनी समस्त शिवप्रेमी आणि श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटना यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.\nबैठकीत चर्चा करतांना श्री. नितीन शिंदे म��हणाले, ‘‘अफझलखान कबर परिसरातील वनखात्याच्या भूमीवर केलेले अनधिकृत बांधकाम त्वरित हटवण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शासनाला २ वेळा दिला आहे. तरीही शासनाने अनधिकृत बांधकाम हटवले नव्हते. यापूर्वीच्या शासनाने याविषयी काहीच कृती केलेली नाही. (न्यायालयाच्या आदेशानंतरही कृती न करणार्‍या आतापर्यंतच्या शासनांतील उत्तरदायींवर कठोर कारवाई झाली पाहिजे – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याची नोंद घेऊन श्री. मुनगंटीवार यांनी हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे.’’\nश्री. शिंदे यांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांना अवैध बांधकामांची छायाचित्रेही दाखवली. त्यानंतर श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वन खात्याच्या मालकीच्या भूमीवर अनधिकृत १९ खोल्यांचे बांधकाम हटवण्यात येईल; मात्र वनखात्याची भूमी सोडून अन्य ठिकाणी असलेले बांधकाम आम्हाला पाडता येणार नाही.\nअफझलखानाचा वध केल्याचा इतिहास शासनाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत प्रतापगडाच्या पायथ्याशी फलकावर लिहावा – माजी आमदार नितीन शिंदे\nपत्रकारांशी बोलतांना श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘गेल्या २० ते २५ वर्षांच्या काळात काही लोकांनी अफझलखानाच्या नावे ट्रस्ट स्थापन करून अफझलखान कबरीच्या सभोवती दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. याच मंडळींनी अफझलखानाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराच्या विरोधात वर्ष २००१ पासून श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून चळवळ उभी केली आहे. याचवर्षी विधान परिषदेतही आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. तरीही यापूर्वीच्या शासनाने हे बांधकाम पाडले नव्हते.\nप्रतापगडावरील अवैध १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. त्याचा पाठपुरावा करत आज वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे ही कबर पाडण्याला मुसलमानांचा विरोध नाही. येथे विनाकारण १४ पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बंदोबस्ताच्या वेळी साप चावल्याने १४ पैकी २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तरीही शासन बंदोबस्त हटवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या अफझलखानाच्या वधाचे भव्य शिल्प शासनाने प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे करावे, त्या परिसराचे नामकरण ‘शिवप्रतापभूमी’ असे करून ही भूमी जनतेला पहाण्यासाठी खुली करावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध केल्याचा इतिहास मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत तेथे फलकावर लिहावा.’’\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर \nमाजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी सांगली येथील भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर श्री. गाडगीळ यांच्या उपस्थितीत श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन संघटनेच्या वतीने वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nLand JihadSave Fortsछत्रपती शिवाजी महाराजभाजपाहिंदु जनजागृती समितीहिंदु संघटना आणि पक्ष\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nहिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ,अमरावती\nज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nतमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी \nभारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश ��क्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=19", "date_download": "2022-09-25T19:57:19Z", "digest": "sha1:PIMEXEYXDYDQJCJ7GNLJGIMZOO37ERDN", "length": 10297, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nराष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी प्रकल्पाकरीता टेलिकन्सल्टेशन सेवा सुरु क�\nदि 16/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 14/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 12/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरारोड (पु.) प्रभाग क्र. 21 मधील शहिद मेजर कौस्तुभ राणे जॉगर्स पार्क मध्ये कार्टन फाऊंटन आणि वॉल गा�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील काशिमीरा फ्लाय ओव्हर ब्रीजखाली, सृष्टी रोड मलनिसरण केंद्\n.दि 11/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nशहर बेघर निवारा करीता भाडेतत्त्वावर जागा मिळणेबाबत जाहिर सुचना प्रसिध्द करणेबाबत\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियानातर्गत दि.11 ते 13 मार्च 2022 या कालावधीत आयोज�\n.दि 10/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nराष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे भरतीसाठी ची जाहिरात वेबस�\n.दि 09/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nवृक्ष प्राधिकरणात नामनिर्देशित कमाल दोन सदस्यांची नेमणूक करण्याकरीता जाहिर सुचना प्रसिध्द कर�\nभाईंदर (पु.) मौजे गो���देव सर्वे क्र. / हिस्सा क्र. 62/4पै, जुना, 110/4 क नविन या जागेतील बाधित झाडे मुळासहित �\nमिरारोड (पु.) प्रभाग क्र. 21 मधील स्मशानभुमीतील गोडाऊन बांधकामातील झाडे व मिरारोड (पु.) एव्हशाईन, नया\nमिरारोड (पु.) आरक्षण क्र. 269 मधील आवारात कौस्तुभ राणे स्मारक बनविणे कामाचा लाईनआऊट मध्ये 22 झाडे बाध�\nजाहीर कोटेशन नोटीस दिल्ली अभ्यास दौरा\n.दि 07/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 06/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/20/husband-threatens-to-jump-off-balcony-after-wife-doesnt-put-enough-spice-in-his-food/", "date_download": "2022-09-25T20:10:02Z", "digest": "sha1:PJXDNRAQTEU24BOJC42XE62B2Y7SUJW6", "length": 5758, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्हिडीओ : जेवण कमी तिखट बनविले म्हणून बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न - Majha Paper", "raw_content": "\nव्हिडीओ : जेवण कमी तिखट बनविले म्हणून बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न\nमुख्य, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / अहमदाबाद, व्हायरल / May 20, 2020 May 20, 2020\nकोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. लोक घरातच असल्याने घरगुती हिंसाचारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांना मानसिक आरोग्याची समस्या देखील होत असल्याचे म्हटले आहे. तर नवरा-बायकोंमध्ये देखील छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत. असाच काहीसा प्रकार गुजरातच्या अहमदाबाद येथे घडला आहे.\nअहमदाबाद येथील चंदखेडा येथे एका व्यक्तीने चक्क भाजी तिखट न झाल्याने बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिली. पोलिसांनुसार, नवऱ्याला भाजी अधिक तिखट हवी असल्याने नवरा-बायकोमध्ये भांडण झाले. यानंतर पतीने थेट बाल्कनीमधून उडी मारण्याची धमकी दिली. या संदर्भात कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.\nया घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती बाल्कनीमध्ये लटकला आहे. त्यानंतर शेजारी येतात व त्याला वरती खेचतात.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी ��ेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/23/why-union-finance-minister-nirmala-sitharaman-said-opponents-are-shedding-crocodile-tears-in-maharashtra/", "date_download": "2022-09-25T20:17:39Z", "digest": "sha1:JFAKDEW64NYBIE3VYSZWN5QUZNHVIVYE", "length": 10003, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'महाराष्ट्रात विरोधक ढाळत आहेत मगरीचे अश्रू', असे का म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन - Majha Paper", "raw_content": "\n‘महाराष्ट्रात विरोधक ढाळत आहेत मगरीचे अश्रू’, असे का म्हणाल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारमण / September 23, 2022 September 23, 2022\nपुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्लांट महाराष्ट्रातून गुजरातमध्ये स्थलांतरित केल्याबद्दल आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या मार्गात असलेले पाच मोठे प्रकल्प “मगराचे अश्रू ढाळल्याबद्दल” राज्यातील विरोधी पक्षांवर निशाणा साधला. पुण्याजवळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सीतारामन पत्रकार परिषदेत बोलत होत्या. भारतीय समूह वेदांता आणि तैवानची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी फॉक्सकॉन यांचा संयुक्त सेमीकंडक्टर प्लांट आता गुजरातमध्ये उभारण्यात येणार असल्याची गेल्या आठवडय़ात घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत, जो पूर्वी महाराष्ट्रात होणार होता.\nमहाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी केला असा आरोप\nमहाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष करून 1.54 लाख कोटी रुपयांचा प्लांट गुजरातला देण्यात आला, असे म्हणत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना केंद्र आणि महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. जी महाराष्ट्रात पूर्वी स्थापन होणार होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकार या वर्षी 29 जू�� रोजी पडले, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यानंतर काही दिवसांनी. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही समावेश होता.\nबुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्र्यांना घातला घेराव\nहा प्रकल्प गुजरातला हलवल्याबद्दल विरोधकांच्या टीकेबद्दल विचारले असता, सीतारामन म्हणाले की, सध्याचा विरोध म्हणजे चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत असलेले लोक. महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवणारे कोण होते पालघर जिल्ह्यातील 65 हजार कोटींचा वाढवण प्रकल्प थांबवणारे कोण होते पालघर जिल्ह्यातील 65 हजार कोटींचा वाढवण प्रकल्प थांबवणारे कोण होते नाणार रिफायनरी प्रकल्प कोणी थांबवला आणि मुंबईच्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्पात अडथळे कोणी निर्माण केले\nआघाडी सरकारवर तीन प्रकल्पात अडथळा आणल्याचा आरोप\nहे प्रकल्प महाराष्ट्रासाठी फायदेशीर नाहीत का, असा सवाल मंत्र्यांनी केला. या सर्व प्रकल्पांचा गुजरातला फायदा होत होता का तुम्ही सत्तेत असताना एक-दोन प्रकल्प थांबवले नाहीत, तर पाच प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले. आता तुम्ही महाराष्ट्राच्या हिताच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळता आहात आणि राजकारणासाठी काहीही बोलत आहात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा गृह मतदारसंघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याबाबत सीतारामन यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, मी या मतदारसंघात आले आहे. कोणत्याही कुटुंबासाठी नाही, तर पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी. त्यांच्या भेटीचा एक भाग म्हणून, सीतारामन यांनी केंद्राच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/trusted-dealer-details/genius-tractor/mr", "date_download": "2022-09-25T20:26:37Z", "digest": "sha1:ROQKR24CU4Y34CEFEU4ICTW2FFUYJXCM", "length": 8517, "nlines": 185, "source_domain": "khetigaadi.com", "title": "John Deere tractors in Pune. genius tractor", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nक्या आप ट्रैक्टर के मालिक हैं\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokkala2020.blogspot.com/2020/12/blog-post_62.html", "date_download": "2022-09-25T20:49:00Z", "digest": "sha1:TXS5VPDGEMFE5HBOCZDHI4I4HMH2RGWI", "length": 11420, "nlines": 70, "source_domain": "lokkala2020.blogspot.com", "title": "लोककला२०२०: लोककला२०२० दिवस एकोणविसावा : शाहिर आणि पोवाडा", "raw_content": "\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सादर करण्यात आला. त्यातील ही सादरीकरणे.\nशनिवार, २६ डिसेंबर, २०२०\nलोककला२०२० दिवस एकोणविसावा : शाहिर आणि पोवाडा\nखूप कमी जणांना माहिती असेल की पोवाड्यात तीन प्रकारचे कवणे आढळतात\n1) देवतांच्या अद्भुत लीला आणि तीर्थक्षेत्राचे महात्म्य\n2)राजे सरदार व धनिक यांचे पराक्रम, गौरव\n3)लढाई दंगा दरोडा दुष्काळ पूर इत्यादी उग्र वा कुतूहलजनक घटनांचे निवेदन\nतर मग चला आज पाहूया बेल्हे या गावातील विलास अटक आणि मंडळी यांनी सादर केलेला शाहिर आणि पोवाडा हा लोककला प्रकार.\nविलास अटक आणि मंडळी, बेल्हे\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरूकुल) विभागाशी संलग्न असलेल्या भारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्रातर्फे ‘लोककला २०२०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून लोककलावंतांना त्यांची कला सादर करता आलेली नाही. त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळण्यासाठी दि. ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर २०२० दरम्यान सलग २० दिवस पुणे परिसरातील २० विविध लोककलाप्रकार लोककला २०२० या युट्युब वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आलेले आहेत. त्यातलाच हा एक भाग.\n- डॉ. प्रवीण भोळे\nभारतीय लोककला अभ्यास, संशोधन आणि कल्याण केंद्र\n(ललित कला केंद्र, गुरुकुल)\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७\nयेथे डिसेंबर २६, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलोककला२०२० दिवस विसावा : लावणी\nलावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...\nलोककला२०२० दिवस नववा : तमाशाची गाणी\nतमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारतात विविध भागात विविध स्वरूपाचे लोकनाट्य प्रकार आढळून येतात. उदाहरण उत्तर व मध्य भ...\nलोककला२०२० दिवस बारावा : भराडी\nभराडी हा महाराष्ट्राच्या लोककलेतील एक काव्यप्रकार आहे. भैरवनाथाची भराडी अशी ओळख असलेली ही मंडळी खरंतर भैरवनाथाचे उपासक असतात. हि लोकं गावा...\nलोककला२०२० दिवस विसावा : लावणी\nलावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...\nलोककला२०२० दिवस विसावा : लावणी\nलावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्...\nलोककला२०२० दिवस नववा : तमाशाची गाणी\nतमाशा महाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्याचा एक प्रकार. भारतात विविध भागात विविध स्वरूपाचे लोकनाट्य प्रकार आढळून येतात. उदाहरण उत्तर व मध्य भ...\nलोककला२०२० दिवस एकोणविसावा : शाहिर आणि पोवाडा\nखूप कमी जणांना माहिती असेल की पोवाड्यात तीन प्रकारचे कवणे आढळतात 1) देवतांच्या अद्भुत लीला आणि तीर्थक्षेत्राचे महात्म्य 2) राजे सरदार व ध...\nलोककला२०२० दिवस दहावा : भारूड\nभारुड या शब्दाचा अर्थ ‘लांबच लांब, गुंतागुंतीची वृत्तांत कथा अवघड कुटकविता , लेख , रूपक इ. असा महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे. मात्र भार...\nलोककला२०२० दिवस सतरावा : बतावणी\nरोजच्या आयुष्यातली एखादी घटना , प्रसंग विनोदी पद्धतीने रंगवून सांगणे त्यात आजचा आशय टाकून राजकीय टोमणे मारणे , प्रेक्षकांना हसवत खिदळत तमाशा...\nलोककला२०२० दिवस पंधरावा : लखाबाईची गाणी\nलखाबाईच्या गाण्यांमध्ये देवीची पूजेची रचना करणे , तिचे महत्त्व सांगणे , स्तुती गाणे याचा समावेश होतो. लखाबाईची गाणी हि लोककलेतील एक काव्य ...\nलोककला२०२० दिवस बारावा : भराडी\nभराडी हा महाराष्ट्राच्या लोककलेतील एक काव्यप्रकार आहे. भैरवनाथाची भराडी अशी ओळख असलेली ही मंडळी खरंतर भैरवनाथाचे उपासक असतात. हि लोकं गावा...\nलोककला२०२० दिवस अठरावा : पोतराज\nमहाराष्ट्रातील मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक म्हणजे पोतराज. पोतराज हा शब्द द्रविड भाषेतील पोत्तू राजू या शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. पोत्तु क...\nलोककला२०२० दिवस सहावा : हालगी वादन\nहालगी हे आपल्या लोक कलेतील एक पारंपरिक वाद्य आहे. जुन्या काळामध्ये राजाचे , अधिकाऱ्याचे आदेश , नियम , माहिती गावोगावी दूर पर्यंत पोचवण्यास...\nलोककला२०२० दिवस अकरावा : आराधीची गाणी\nमहाराष्ट्रातील कुलदैवत अंबाबाई काळुबाई यांना आवाहन करणाऱ्यांना आपण आराधी असे म्हणतो. आराध्यांचा गळ्यात कवड्यांची माळ हातात झाडू आणि देवीला...\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/mass-struggle-procession/", "date_download": "2022-09-25T21:18:47Z", "digest": "sha1:OUSMHIZ23QGXDQN3PIPAXWYBDPMML5XF", "length": 7584, "nlines": 95, "source_domain": "metronews.co.in", "title": "राज्यव्यापी जनसंघर्ष ��ात्रेचे आयोजन - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nराज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन\nअध्यक्ष धीरज बागडे यांनी पत्रकार परिषद घेतली\nपुणे : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या विविध प्रश्‍नांवर जनजागृती करण्यात येणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी यांच्यातर्फे 50 दिवसांचा राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या आयोजना संदर्भात अध्यक्ष धीरज बागडे यांनी पत्रकार परिषद घेतली ही जनसंघर्ष यात्रा पाच टप्प्यात होणार आहे िदर्भ ,पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र, मुंबई-कोकण विभागात पाच टप्प्यात जनसंघर्ष यात्रा होणार आहे यामध्ये रोजगार निर्मिती ,शेतकऱ्यांचे प्रश्न, मुस्लिम समाजाचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे वसतिगृहांचे प्रश्न ,मुस्लिमांचे प्रश्न , आरक्षणाचा प्रश्न, अत्याचार प्रतिबंध आदी विषयांवर ते जनजागृतीचा संकल्प आहे.\nराज्यव्यापी जनसंघर्ष , दुसऱ्या टप्प्यातील पश्चिम महाराष्ट्राची यात्रा सहा फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शिरूर 12 होणार आहे या यात्रेची सांगता 15 फेब्रुवारी रोजी पुणे शहर येथे जाहीर सभेने होईल केंद्र व राज्य सरकारांनी जनतेच्या बारा मुद्द्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर ते कारवाई करून जनतेस न्याय द्यावा यासाठी जनसंघर्ष यात्रा आहे असे धीरज बगाडे यांनी सांगितले .\nआखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.\nताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nबहुजन रिपब्लिकन सोशालिस्टराज्यव्यापी जनसंघर्ष\nडेलीहेल्थ हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर\nरंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशनचा उपक्रम\nमहाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन\nमुंबई पुणे एक्सप्रेस वे वर 6 वाहने एकमेकांवर आदळली; अपघातात 3 ठार , 6 जखमी\nखो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार\nधार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे 7 ऑक्टोंबरपासून उघडणार\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/02/06/the-successful-launch-of-isros-40th-messenger-satellite-gsat-31/", "date_download": "2022-09-25T20:50:18Z", "digest": "sha1:7BRVCG72NG2IMIDWTZ3UA27DC5SFQ5C7", "length": 6307, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इस्त्रोकडून ४०व्या संदेशवाहक उपग्रह जीसॅट- ३१ चे यशस्वी प्रक्षेपण - Majha Paper", "raw_content": "\nइस्त्रोकडून ४०व्या संदेशवाहक उपग्रह जीसॅट- ३१ चे यशस्वी प्रक्षेपण\nतंत्र - विज्ञान, मुख्य / By माझा पेपर / इस्रो, उपग्रह, जीसॅट / February 6, 2019 February 6, 2019\nनवी दिल्ली – ४०वे संदेशवाहक उपग्रह जीसॅट- ३१ चे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) यशस्वी प्रक्षेपण केले. बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून या उपग्रहचे प्रक्षेपण करण्यात आले. हा उपग्रह जिओ-ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर सुमारे ३ वाजून १४ मिनिटांनी स्थापित झाला. युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन-५ रॉकेटने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.\n२५३४ किलोग्रॅम जीसॅट- ३१ या उपग्रहाचे वजन असून तो पुढील १५ वर्ष कार्यरत राहणार आहे. भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता यामुळे वाढेल. दरम्यान जीसॅट- ३१ याआधीच्या इनसॅट – ४ सीआर उपग्रहाची जागा घेणार आहे. इनसॅट – ४ सीआर उपग्रहाचा कार्यकाळ संपला असून लवकरच हा उपग्रह निकामी होईल.\nकोणतीही समस्या प्रक्षेपणात आली नसून एरियन स्पेस आणि इस्त्रोचे अधिकारी जानेवारीपासून या प्रक्षेपणासाठी येथे उपस्थित होते, अशी माहिती सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक एस पांडियन यांनी दिली. दरम्यान, यावर्षी जुलैमध्ये भारताकडून याच प्रकारचा आणखी एक जीसॅट -३० उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यां��ा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/12/08/admission-to-marine-fisheries-sailing-training-class-begins/", "date_download": "2022-09-25T20:52:03Z", "digest": "sha1:FUNHLMSAQ56HLO37LVGH2WBINQMQXDUV", "length": 5768, "nlines": 68, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गास प्रवेश सुरू - Majha Paper", "raw_content": "\nसागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षण वर्गास प्रवेश सुरू\nकरिअर, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / नौकानयन प्रशिक्षण, मत्स्य व्यवसाय, मासेमारी / December 8, 2020 December 8, 2020\nमुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन विषयाच्या 125 व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2020 आहे.\nमत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने 2020-21 या वर्षातील, दि. 01 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई 61 या पत्त्यावर 16 डिसेंबर 2020 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक���ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/workingwoman/", "date_download": "2022-09-25T21:28:15Z", "digest": "sha1:6SHJYGXDMLW26IJWEQUUETQ7XTNMOPTO", "length": 23344, "nlines": 243, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "नोकरी करणाऱ्या \"ती\" ची व्यथा - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nनोकरी करणाऱ्या “ती” ची व्यथा\nByसारिका सोनवणे Apr 8, 2021\nआज एक वर्ष झालं तसं घरून काम चालू होतं मनूचं. गेल्यावर्षी मार्चमध्ये जशी सरकारने लॉकडाऊन होणार असल्याची अनाउन्स्मेन्ट केली तसे मनू आणि मानस आपलं सामान बांधुन पुण्यातून गावी निघून गेले. मनूचं सासर आणि माहेर जवळ जवळच होतं. पण गावी गेल्या गेल्या लगेच माहेरी जाणं शक्य नाही म्हणून मनूने काही महिने सासरीच थांबायचं ठरवलं.\nलॉकडाऊन असल्याने सासरी धुणी भांडी करायला येणारी बाईदेखील बंद झाली होती. मनूच्या लग्नाला झालेच किती वर्ष होते. लग्नाला २ वर्षे झाली होती पण लग्नानंतर एकदा आणि कधीमधी असे फारच कमी प्रसंग आले होते जेव्हा मनू सासरी आली असेन. नोकरीच्या निमित्ताने मानस आणि मनू दोघे पुण्यातच सेटल झाले होते. लॉकडाऊन झाल्यावर सुरुवातीला तर खूप छान वाटलं आणि त्याही पेक्षा आनंद झाला जेव्हा “वर्क फ्रॉम होम” चा कन्सेप्ट सगळीकडेच रुजू झाला होता. मनूच्या सासरीदेखील मानसचे आई बाबा खुश होते कि पोरं खूप दिवसांनी आपल्याकडे आली आणि आता आपल्या सोबतच राहणार.\nपण नव्याचे नऊ दिवस असतात ना तसंच काही मनूसोबत झालं होतं. सुरुवातीला मस्त वाटत होतं सगळं आणि सासूबाईंनीही सुनेसोबत एवढ्या दिवसांचा सहवास पहिल्यांदाच अनुभवला होता. त्यामुळे सासूबाईंनीही समजून घेतलं होतं कि पोरं ऑफिस च्या कामात बिझी असतात. त्यामुळे सुरुवातीला त्या दोघांनाही सगळं पुरवायच्या. खायची प्यायची छान चंगळ होती आधी. पण जसजसे दिवस उलटायला लागले तश्या त्या चिडचिड्या होऊ लागल्या. त्यांना आता मनू दिवसभर लॅपटॉप समोर घेऊन बसलेली पटायचं नाही. त्यामुळे मनू आणि सासूबाईंमध्ये खटके उडायला लागले होते. पण ���नू समजूतदार होती आणि तिने लागलीच सासूबाईंना समजून घेऊन तीही आता त्यांना कामात मदत करायला लागली होती. तिच्या मदतीमुळे सासूबाईंनाही हातभार लागला होता आणि घरातलंही वातावरण निवळलं होतं. हि तर झाली मनुची कथा.\nकथा फार सिम्पल आणि साधी वाटते पण वर्षभरात मनूने किंवा नोकरी करणाऱ्या अशा कित्येक माझ्या भगिनींनी ज्या गोष्टी फेस केल्या आहेत त्या ह्या कथेतून व्यक्त करायचा प्रयत्न आहे.\nआपण किती सहज बोलून जातो ना की ,”तू काय बाई जॉब करतेस त्यामुळे तू स्वयंपाकाला मेड आणि घरात इतर कामासाठी बाई अफोर्ड करू शकतेस”\nकिंवा आपण सहज कमावत्या स्त्रीचं उदाहरण कुनासमोरही ठेवतो आणि मोठ्या ताट मानेने सांगतो कि ,” ती बघ कशी आपल्या पायावर उभी आहे आणि स्वाभिमानी आहे .”\nलांबून सगळं छानच वाटतं सगळं…परंतु कितीही झालं तरी नोकरी करणारी स्त्रीदेखील एक मुलगी, सून, पत्नी आणि आई असते. त्यामुळे तिने कितीजरी बाया ठेवल्या तरी घरात कामं करणाऱ्या बाया तिची जागा नाही घेऊ शकत. तीदेखील सकाळी लवकरच उठते. सकाळी सकाळी आल्याचा तो चहा तिलादेखील आवडतो. मुलांची शाळा जरी कोरोना मुळे घरूनच होत असतील तरी वेळेवर मुलांना तयार करून त्यांना लॅपटॉप समोर बसवायचीही जबाबदारी तीच घेते. ऑफिसमधलं काम जरी घरूनच करावं लागत असलं तरी तिथे देखील तिला तिची जबाबदारी चोख पार पाडायची असते.\nघरी स्वयंपाकाला बाई जरी लावली तरी ती सगळं तिच्यावर सोपवून टाकत नाही कारण काही झालं तरी पतीच्या आणि मुलाबाळांच्या आरोग्याशी खेळ खेळून चालत नाही. स्वयंपाकीण बाई सोबत पूर्णवेळ उभी राहून भाजीत तेल, मीठ किती टाकायचं हेही तीच सांगते आणि तिथेही ती तिची जबाबदारी चोखच पार पाडते.\nलॉकडाऊन मध्ये तर तिचे फार हाल झालेत. कुठलीही बाई नाही म्हटल्यावर तिची जबाबदारी अजूनच वाढली. पण तिला हार मानून चालणार नव्हतं. घरात पत्नी, आई सोबतच तिला तिचा ऑफिसमधला रोलही चोख पार पडायचा होता. तिला सगळीकडे कसं परफेक्ट पाहिजे होतं.\nसकाळी सकाळी चालू होणारा तो तिचा दिवस कधी कधी ऑफिसच्या कामामुळे रात्री १-२ वाजता देखील संपतो. आणि कुणी सांगितलं कि नोकरी करणाऱ्या स्त्रीचं राहणीमान “हाय फाय” असतं म्हणून. सकाळी सकाळी उठल्यावर तिला सगळ्यांना चहा पाणी देऊन आणि दुपारचं जेवण बनवून ऑफिसच्या लॅपटॉप वर वेळेवर लॉगिन करायचं असतं. त्यासाठी किती ताणाताण हो���े तिची. एवढं सगळं करून कधी ऑफिसमधल्या मिटींग्स, ते कॉल्स किंवा मुलांचे शाळेतले लॉगिन इशू ह्या मध्ये बनवलेलं जेवणदेखील निवांतपणे तिला खाता येत नाही. कसेतरी केस वर बांधून जो ती आपला दिवस चालू करते तो दिवस संपेपर्यंत ना तिला स्वतःचे विस्कटलेले केस विंचरायची सवड मिळते ना कधी स्वतःला आरशात पाहायला तिच्याकडे वेळ आहे. आलेला दिवस कसा संपतो हेच कळत नाही आणि रात्री झोपतानाही ती शांत नसते ….झोपतानाच दुसऱ्या दिवशीचं नियोजन तिला करावं लागत. कारण तिच्याकडे असलेल्या वेळेअभावी दुसऱ्यादिवशी आयत्यावेळेस काय बनवायचं हा प्रश्न तिला पडून चालणार नसतो.\nमनात सतत टेन्शन आणि कसलेतरी विचार असतात….कधी घरात नवऱ्यासोबत खटके तर कधी ऑफिसमध्ये बॉसचे टोमणे…पण तरीही ह्या सगळ्यांना सामोरे जाऊन तिचं आयुष्य ती सुंदर बनवते. सोमवार ते शुक्रवार भलेही तिला सर्वांच्या आवडी निवडी जपत्या नाही आल्या तरी वीकेंडला ती नक्कीच काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करते. सणावाराला पुरणपोळीचा बेत जरी तिच्याच्याने नाही शक्य झाला तरी आपली संस्कृती जोपासायची ती पुरेपूर प्रयत्न करते.\nथोडक्यात सांगायला गेलं तर नोकरी करणारी स्त्रीच्या खूप साऱ्या व्यथा असतील पण ती घरात पत्नी, आई, मुलगी आणि सून निभावून ऑफिसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर चा रोल चोखपणे पार पाडते आणि नोकरी करून घरची जबाबदारी घेऊन सोबतच दोन्हीकडचे टेन्शन स्वतःच्या मनातच कॅरी करून ती आपलं आयुष्य सुंदर बनवते.\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nती आणि मेनोपॉज (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)\nगरीबा घरची लेक…जेव्हा श्रीमंता घरची सून होते….\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/02/20/pm-kisan-yojana-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-gr-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2022-09-25T21:09:52Z", "digest": "sha1:LNIEGFY7CAL5ZUFXX4IUK365G3HFU7ZT", "length": 9360, "nlines": 108, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "PM Kisan Yojana नवीन GR आला पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू | या शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये | pm kisan yojana gr Maharashtra - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nPM Kisan Yojana नवीन GR आला पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू | या शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये | pm kisan yojana gr Maharashtra\nPM Kisan Yojana नवीन GR आला पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू | या शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये | pm kisan yojana gr Maharashtra\nकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राज्यात राबविण्याबाबत. pm kisan yojana GR\npm kisan yojana registration: शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना सुरू केली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यास [pm kisan yojana Maharashtra 2022] च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. योजने अंमलबजावणी करीता संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून [pm kisan samman nidhi yojana registration]\nPM Kisan पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nPM Kisan पूर्ण गावाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\n[pm kisan yojana list 2022] आणण्याची जबाबदारी ही राज्य राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची आहे. सदरील राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव (ग्रामविकास) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याची ब��ब शासनाच्या विचाराधीन होती. pm kisan yojana list Maharashtra\nGR शासन निर्णय PDF: लिंक येथे क्लिक करा\n[pm kisan yojana ekyc] केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कालबध्द आढावा घेणे, योजनेशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून आणणे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्यातील समन्वयाची भूमिका बजावणी करणे, यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती गठीत करण्यात आली असून समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव (ग्रामविकास) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे. राज्यस्तरीय प्रकल्प आढावा\nप्रधान मंत्री योजनेंतर्गत घरकूल लाभार्थी यादी\nकर्जमाफी योजना 50,000 अनुदान बँक खात्यात जमा पहा याद्या ...\nपरभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम र ...\nभु नकाशा महाराष्ट्र : जमिनीचा नकाशा पहा ऑनलाईन | land records | mahabhunakasha mahabhumi.gov.in\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nमोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंद ...\nLGBT: एका Transmanची गोष्ट; मी आधी बुरखा घालायचो आता लुं ...\nLive Updates : केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतल ...\nउन्हाळ्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले; तर उन्हाळी सोयाबीन च ...\n ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या – ...\nबियाण्यांच्या खासगी कंपन्यांकडून मुख्यमंत्री, कृषीमंत्र् ...\nअपने खेतोंसे बिछडने की सजा – Agrowon ...\n7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशख ...\nशेतकरी म्हणतात, पुन्हा धान पीक नको रे बाबा\nMaharashtra Farmers Strike : शेतकऱ्यांची आता आरपारची लढा ...\nविश्लेषण : साखरेचा हंगाम इथेनॉलमुळे गोड \nया गावाच्या नशिबी मरणयातना; आधी पुलाअभावी शेतकऱ्याचा मृत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/nari-pune-recruitment-2021/", "date_download": "2022-09-25T21:48:30Z", "digest": "sha1:75Q7I52TJEXDHPWF4DVU5M7YB7VX7A4X", "length": 4877, "nlines": 89, "source_domain": "missionmpsc.com", "title": "NARI राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे १२वी पास उमेदवारांसा��ी नोकरीची संधी | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nNARI राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे येथे १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी\nराष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ०६ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२१ आहे.\nएकूण जागा : ०६\nपदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डमधून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा इंटरमेडिएट ०२) ०२ वर्षे अनुभव\nवयोमर्यादा : २६ एप्रिल २०२१ रोजी २८ वर्षापर्यंत.\nपरीक्षा फी : परीक्षा फी नाही\nवेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)\nजाहिरात (Notification)पाहण्यासाठी : येथे क्लिक करा\nऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/19/ayurvedic-21/", "date_download": "2022-09-25T21:38:22Z", "digest": "sha1:GDBFZ5QKA25O7IKZ4C43PT4KOUOF5HEZ", "length": 14532, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "अंग खाजवणे, फंगल इन्फेक्शन फक्त पाच मिनिटात बंद : घरगुती रामबाण उपाय ! - Marathi 45 News", "raw_content": "\nअंग खाजवणे, फंगल इन्फेक्शन फक्त पाच मिनिटात बंद : घरगुती रामबाण उपाय \nअंग खाजवणे, फंगल इन्फेक्शन फक्त पाच मिनिटात बंद : घरगुती रामबाण उपाय \nमित्रांनो उन्हाळा असो किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये त्वचेचे अनेक आजार होताना दिसतात. धावपळीच्या वेळापत्रकात आरोग्याच्या स्वच्छतेची काळजी घेतली नाही. त्यामुळे अनेक आजार झपाट्याने वाढताना दिसतात, त्यापैकीच एक म्हणजे म्हणजे फंगल इन्फेक्शन. उन्हाळ्यात घामाने किंवा पावसाळ्यात सतत अंग प��वसाच्या पाण्याने भिजल्याने अनेकांना फंगल इन्फेक्शन होते. हा आजार संसर्गजन्य आहे. पावसातून कामावर जाताना भिजलेले पाय, ओले कपडे, भिजलेले केस लवकर सुकत नाही, यामुळे फंगल इन्फेक्श जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो अशावेळी महागडे औषधं घेऊन देखील साधे आजार लवकरात लवकर बरे होत नाही, त्यावेळी घरगुती उपायच या आजारावर गुणकारी ठरतात आणि त्यामुळे हे आजार लवकर बरे करतात. मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत.\nमित्रांनो हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्याला खाज सुटणे किंवा फंगल इन्फेक्शन यांसारख्या त्वचेच्या संबंधित सर्व अडचणी दूर होतील. चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे आणि कोणकोणत्या वस्तू या उपाय करणे यासाठी आपल्याला लागणार आहे.\nमित्रांनो बऱ्याच लोकांना अंगावर इन्फेक्शन मुळे खाज, अंगावर येणारी खाज, झोपताना काखेत पाठीत जांघेत इत्यादी ठिकाणी शरीरावर खाज येते याच्यासाठी विविध प्रकारचे भरपूर महागडे उपचार उपलब्ध आहेत. पण आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत यासाठी आपल्याला पाच गोष्टी लागणार आहेत.\nअनिंमित्रणी या उपायसाठी आपल्याला चार ते पाच सदाफुलीची फुले लागतील. फुले कोणत्याही रंगाची चालतील त्यानंतर तुळशीची पाच पाने, निर्गुंडीची पाने. निर्गुंडी चे पण चार-पाच प्रकार आहेत त्यापैकी आपल्याला कोणतेही उपलब्ध होईल ती पाने घ्या निर्गुंडीची पाने मिळाली नाही तर निर्गुंडीच्या पानांची पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात आपल्याला मिळून जाते.\nतसेच आपल्याला कोरफडचा गर किंवा पाच थेंब रस लागणार आहे कोरपट उपलब्ध झाली नाही तर कोरफड जेल बाजारात मिळते ते आणा आणि त्याचे पाच थेंब घ्या. तसेच कडुनिंबाची पाच पाणी लागतील आणि मित्रांनो सदाफुलीची फुले आणि कोरफड रस पाच थेंब. मित्रांनो तुळस, कडूलिंब, निर्गुंडी या सर्वांची पाच पान लागणार आहेत. ज्या गोष्टी आपल्याला घराच्या आसपास उपलब्ध नसतील तर त्या तुम्हाला बाजारात आयुर्वेदिक दुकानात सहजपणे मिळून जातील. वरील सर्व घटक खलबत्त्यात एकत्र घेऊन कुटून घ्या. व्यवस्थित बारीक कुटून याचा लेप करून घ्या.\nमित्रांनो हा लेप तुम्ही ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झाली आहे त्या ठिकाणी बोटाने किंवा कापसाच्या बोळ्याने लावा. हा उपाय तुम्ही सलग तीन दिवस करा मित्रांनो याबरोबरच आंघोळीच्या गरम पाण्यात निर्गुडीची दहा बारा पाहणे आणि चमचाभर तुरटी टाकून या पाण्याने अंघोळ करा. या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुमची फंगल इन्फेक्शन निघून जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो वरील सर्व घटक आपल्याला मिळतीलच असे नाही यासाठी आपण दुसरा एक उपाय पाहूया. मित्रांनो यासाठी आपल्याला कापूर लागणार आहे यासाठी कापराची एक वडी घ्या त्यामध्ये एक चमचा धना पावडर घ्या तुळशीची चार पाने घ्या आणि कोरफड जेल चे चार थेंब घ्या.\nआणि त्यानंतर मित्रांनो हे चार घटक एकत्र करून खलबत्यामधे कुटून घ्या आणि ज्या ठिकाणी इन्फेक्शन झाला आहे तिथे लावा हा उपाय तुम्ही रात्री झोपताना करावा रात्रभर हा लेप तसाच राहू द्या सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यात निर्गुंडी ची पाने आणि तुरटी घालून अंघोळ करा आणि मित्रांनो वरील पैकी कोणताही एक उपाय तुम्ही करा. या उपायांनी तुमच्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी असलेले इन्फेक्शन निघून जाईल तसेच शरीरावर येणारी खाज ही बंद होईल. हा उपाय सलग तीन दिवस करा याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.\nमित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/90s-memories/", "date_download": "2022-09-25T21:21:10Z", "digest": "sha1:XIWTIPTUND4X7URF4EEW66VUUNND4RP2", "length": 22631, "nlines": 246, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "९० च्या दशकातील गंमती जमती....90's Memories - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\n९० च्या दशकातील गंमती जमती….90’s Memories\nByसारिका सोनवणे Apr 1, 2021\nसाधारण आज ३०-४० तले पोरं म्हणजे ९० च्या दशकातले पोरं. त्यावेळचा काळ आणि आजचा काळ आणि आजची मुलं ह्यात फार अंतर आहे. आपल्याकडे आपल्या मुलांना सांगण्यासाठी भरपूर गंमती जमती आहेत. त्यातीलच काही गंमती जमती खाली नमूद करायचा प्रयत्न आम्ही केला आहे.\n१) त्या वेळी डीश टीव्ही किंवा सेटटॉप बॉक्स नसायचा. साधा टीव्ही ज्यावर फक्त दूरदर्शन यायचं. तुम्हाला बाकी चॅनेल्स बघायचे असल्यास लोकल व्हेंडर कडून केबल घ्यावी लागत. त्यातही सांगा कि कुणाचे पप्पा फक्त उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीमध्येच केबल घ्यायचे. सुट्टी संपल्यावर आपण आपल्या बाबांना खूप कळवळीची विनंती करायचो कि आम्ही अभ्यास करू पण तुम्ही केबल नक��� काढू तरी बाबा काही ऐकत नसायचे आणि केबलची वायर गुंडाळून ठेवून द्यायचे. त्यातही माझ्यासारखे करामती पोरं पप्पा कंपनीमध्ये कामाला गेले कि गुंडाळलेली वायर पुन्हा टीव्हीला जोडायचो.\n२) टीव्ही वरुनच लक्षात आलं कि कधी कधी नेटवर्क नसायचं तर टीव्ही वर चित्र दिसणं थांबायचं. आज मुलं फार स्मार्ट आहेत बरं का. टीव्ही बंद पडला कि आज आपण नेटवर्क नाहीये म्हणून सांगतो पण त्यावेळी छे आपल्याला कुठे एवढं कळायचं हो. टीव्ही वर चित्र यायचं बंद झालं कि आपण म्हणायचो “मुंग्या आल्या” . त्यावेळी टीव्ही वर मुंग्या यायच्या आणि आजकाल टीव्ही ला नेटवर्क नसतं किंवा लूज कॅनेक्शन चा प्रॉब्लेम असतो.\n३) आजकाल खेळांचे प्रकार बघायला मिळतात. Indoor Game आणि Outdoor Games. पण त्यावेळी आपण ४-५ पोरं जमलो कि पहिले एकमेकांना विचारायचो कि आत खेळायचं की बाहेर आणि सगळ्यांच्या संमतीने मग बाहेर मैदानी खेळ आणि घरात भातुकलीचे खेळ खेळायचो.\n४) खेळावर आलोच आहोत तर मैदानी खेळामध्ये किती प्रकारचे खेळ आपण खेळायचो…. जसे कि विटी दांडू , पकडा पकडी , लिंगोरचा , जोडीसाखळी, धप्पा, लोखंडसाखळी आणि बरेच काही. मुलींमध्ये तर टिपरी लंगडी हा खेळ खूप कॉमन होता. कुणी जरी नसलं खेळायला तर मग लंगडी शिवाय ऑप्शन नसायचा. मग ५ व्या टप्प्यापर्यंत टिपरी जाण्यासाठी पोरी दूर दूर पर्यंत चांगली टिपरी शोधायला जात. त्यातही मोठी टिपरी, छोटी टिपरी किंवा टिपरीचा आकार ह्या वरून अंदाज लागायचा कि कोणती टिपरी शेवटच्या टप्प्यापर्यंत सहज जाईन.\n५) पेप्सीकोला आठवतो का २५ पैशापासून चालू होणारा पेप्सीकोला २ रुपयांपर्यंत मिळायचा. मग त्यातही रंगबेरंगी प्रकार आणि पैशांनुसार वेगवेगळे आकार. बाबा उन्हाळा सुरु झाला कि फ्रिज मध्ये आणून ठेवायचे. मग कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचा पेप्सीकोला खायचा हे ठरलेलं असायचं. काय मज्जा यायची चोखायला\n६) उन्हाळी सुट्टयांमध्ये दिवसभर बाहेरच हुंदडायचो पण त्या वेळी कसलं सन टँनिंग आणि कसली धूळमाती. भर दिवसा सूर्य डोक्यावर असला तरी बाहेर मैदानी खेळ खेळायचो आणि टॅन होयची फिकीर नसायची.\n७) त्यावेळी ए .सी . हा प्रकार फक्त श्रीमंतांकडे पाहायला मिळायचा. आपल्याकडे फक्त पंख असायचा. त्यातही भर दिवसा उन्हाळ्यात लाईट गेली कि एखाद्या खिडकीचा पडदा उडालेला दिसला की त्या उडणाऱ्या पडद्याच्या खाली झोपायचं आणि मस्त गरम हवेचा आन���द घ्यायचा.\n८) आजकाल रेड़ीमेड कोल्ड्रिंक्स मिळतात पण त्याकाळी स्वतःच्या हाताने बनवलेल्या रसनाची चव काही वेगळीच लागायची.\n९) आजकाल मोठमोठ्या कॅडबरी सर्रास मिळतात पण त्यावेळी ५० पैशाचं ते लाल रंगांच्या कागदात गुंडाळलेलं पार्लेचं चॉकोलेट जरी मिळालं तरी काय आनंद होयचा आणि आनंद अजून द्विगुणित होयचा, हातगाडीवरची ती १ रुपयांची मलाई कुल्फी किंवा ते रंगेबिरंगी केसर, पिस्ताचं आईस्क्रिम खाऊन.\n१०) बर्गर, पिझ्झा तर माहीतच नव्हता. आईकडे खूपच हट्ट केल्यावर ती हातगाडीवरची १ प्लेट पाणीपुरी किंवा रगडापॅटिस मिळायचा. पण त्यातही फार समाधान मिळायचं.\n११) आईने उन्हाळी काम करायला घेतलं कि चाळीतल्या ४ बायकांना मदतीला बोलावून घायची आणि त्यात आपली चिमुरड्यांची लुडबुड. मदतीपेक्षा तांदळाचे पापड असतील तर पापड बनवण्यापेक्षा पापडाचे उंडेच फस्त करायचो. आणि कुर्डयांचा तो चीक कसा विसरणार. आईने केलेल्या त्या गोड चिकाची चव अजूनसुद्धा जिभेवर रेंगाळते.\n१२) आताच्या मुलांना सगळ्या गोष्टी किती पटकन आणि सहज मिळतात ना. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांकडे सिझन नुसार कपड्यांचे कलेक्शन असतात. पण त्यावेळी वर्षातून फक्त दोनदा कपडे मिळायचे. एकदा दिवाळीत आणि दुसरे वाढदिवसाच्या दिवशी आणि तेव्हा त्यात जो आनंद मिळायचा तो आता कपाटभरुन आणि सहज मिळालेल्या कपड्यांमध्ये नाही मिळत.\n१३) आता स्मार्टफोन आले आणि घरोघरी होमथेटर आले पण लोकांकडे आवडीचे गाणे ऐकायला टाईम नाही. तेव्हा रेडिओ असायचे आणि रेडिओ मिर्चीवरची ती गाणी आणि पुढच्या गाण्याचा सस्पेन्स….वाह्ह काही वेगळीच मज्जा असायची. आई कामं करता करता रेडिओ आपला लावायची आणि गाणी गुणगुणत तिची आपली कामं चालायची. सोबत आपलं आवडीचं एखादं गाणं लागलं तर कामच झालं मग आपणही सुरु व्हायचो आणि आईपण मग आपल्याला साथ म्हणून गाणी गुणगुणायची.\nअशा बऱ्याच आठवणी आहेत आणि सगळ्या आठवणी सांगायच्या झाल्या तर २-३ लेखही पुरणार नाही. त्या मुले ह्या लेखात एवढंच. जर तुमच्याही ह्या व्यतिरिक्त काही आठवणी असतील तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आ��ड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/20/740-million-units-of-electricity-generation-in-koya/", "date_download": "2022-09-25T19:44:26Z", "digest": "sha1:FT35C5HNYQUAEW4Q6KXR4345FXH63IZT", "length": 8773, "nlines": 154, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "कोयनेत ७४० दशलक्ष युनिट वीज निर्मिती - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र कोयनेत ७४० दशलक्ष युनिट वीज निर्मिती\nकोयनेत ७४० दशलक्ष युनिट वीज निर्मिती\nसातारा : या वर्षीच्या एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात जून महिन्यातील अपुर्‍या पावसामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून जलविद्युत निर्मितीला मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर अपेक्षित वीज निर्मिती सुरू आहे. मध्यंतरीची तूट भरून काढत कोयनेच्या चार प्रकल्पातून आजपर्यंत 740 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 24.750 दशलक्ष युनिट जादा वीज निर्मिती झाली आहे. यावर्षी जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाळी हंगामात कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षारंभाला अपेक्षित पाऊस नसल्याने सिंचनापेक्षाही वीज निर्मितीबाबत सार्वत्रिक चिं���ा वाटत होती. जुलै ऑगस्ट व सध्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस व सिंचन व वीज निर्मितीसाठी मुबलक पाणीसाठा झाल्यानंतर चिंता मिटली आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षात आज पर्यंत चार वीज निर्मिती प्रकल्पातून 740.369 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे.\nपूर्वीचा लेखपुरुषोत्तम करंडकाबाबत कठोर निर्णय घ्यावा लागला\nपुढील लेखआत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांची नीलम गोर्‍हे यांच्याकडून विचारपूस\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nराजाराम साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र\nशिवसेनाचा दसरा मेळावा शिवाजीपार्क वरच\nदसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला शिवाजी पार्क मिळणार नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Limbu_RecordProduce.html", "date_download": "2022-09-25T21:03:46Z", "digest": "sha1:DCMU4KSEQSPL2V3W4LCINNEOYFVKMN4N", "length": 11456, "nlines": 54, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी - क्लासवन निवृत्ती अगोदर फळशेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक !", "raw_content": "\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळशेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व ���ावही अधिक \nश्री. प्रकाश यशवंतराव भोसले\nक्लासवन निवृत्ती अगोदर फळशेतीचे नियोजन करून चिकू, आंबा, पेरू, लिंबाचे विक्रमी दर्जेदार उत्पादन व भावही अधिक \nश्री. प्रकाश यशवंतराव भोसले, (गृह खात्यातील राजपत्रीत वर्ग - १ पदावरून सेवानिवृत्ती)\nमु. पो. शेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर.\nमी शासनाच्या सेवेमध्ये असताना डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने गावी चिकू, केशर आंबा, पेरू, लिंबू चा बागाची लागवड ५ - ६ वर्षापुर्वी (जून २००५) केलेली आहे. सुट्टीच्या दिवशी शेतीवर जाऊन डॉ. बावसकर सरांच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञानाचा वापर मजुरांमार्फत करत असे. यामध्ये शेतीकडे नोकरी करत लक्ष देत असल्याने तंत्रज्ञानाचा पुरेपुर अवलंब करणे अवघड जात असे. तरीही त्यापासून आम्हास या तंत्रज्ञानाचा जेव्हा - जेव्हा वापर केला. तेव्हा त्याचे अतिशय सकारात्मक रिझल्ट अनुभवायला मिळाले.\n५ - ६ वर्षानंतर आपण सेवा निवृत्त होणार आहे, असे माहीत असल्याने तोपर्यंत कमी वेळ लक्ष देऊनही या फळबागा बहार धरण्याइतपत डॉ. बावसकर तंत्रज्ञान व सल्ल्याप्रमाणे वाढवून घेतल्या. गेल्यावर्षी मी निवृत्त झाल्यानंतर पुर्णवेळ देऊ लागलो.\nजून २००५ मध्ये अडीच एकरमध्ये ३३' x ३३' वर लावलेल्या कालीपत्ती चिकूची १२५ झाडे आता १० - १२ फुट उंचीची व चारी बाजूस फांद्या ८ ते १० फूट लांबीच्या असा घेर तयार झाला आहे. या चिकूला फुलकळी लागतेवेळी सप्तामृत औषधांची पहिली फवारणी केली, तर फुलगळ झाली नाही. पाने काहीशी निस्तेज होती ती टवटवीत होऊन पानांना काळोखी आली. झाडे सशक्त वाटू लागली. पुढे फळे सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर सप्तामृताची दुसरी फवारणी केली, तर फळांचे पोषण अतिशय समाधानकारक झाले आहे. २० मार्च २०११ ला पहिला तोडा केला, तर १२५ झाडांपासून २४ क्रेट माल निघाला. त्यातील २२ क्रट फळे एकदम मोठ्या आकाराची होती. एका किलोत ८ ते १० च फळे बसत. २ क्रेट माल मध्यम प्रतिचा होता. फवारण्यांमुळे पानाला, फळांना आकर्षक चकाकी आहे. या फळांची विक्री गुलटेकडी, पुणे मार्केटला केली असता, तेथे १८ ते २० रू. किलो भाव मिळाला.\nदुसरा तोडा ६ एप्रिलला करणार आहे. झाडाच्या सर्व फांद्या फळांनी लगडलेल्या आहेत. फुले लागतच आहेत. झाडावर फळे मोजता न येण्याएवढी आहेत. याला सप्तामृताच्या २ फवारण्या, शेणखत प्रत्येक झाडास ५ किलो एवढाच वापर केला आहे. जमीन भारी काळी असून पाणी ठिबकने देतो. या चिकूत सोयाबीन, हरभरा अशी आंतरपिकेही घेतो. हरभरा २ - ३ दिवसांपुर्वीच काढला.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मोहोरगळ नाही केशरची फळे मोठी व अधिक\nकेशर आंब्याची ५० झाडे चिकूबरोबरचीच १८' x १८' वर लावलेली आहेत. त्याची गेल्यावर्षी वागणी ५०० फळे मिळाली. चालूवर्षी भरपूर फळे लागलेली आहेत. याला मोहोर लागल्यापासून कैरी धरेपर्यंत डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या नियमित फवारण्या घेतल्याने मोहोर गळ झाली नाही. फलधारणा चांगल्याप्रकारे होऊन कैऱ्यांचे पोषण झाले. सध्या कैऱ्या २५० ते ३०० ग्रॅम वजनाच्या आहेत. हा आंबा मे च्या तिसऱ्या - चौथ्या आठवड्यात काढणीस येईल. झाडांवर १०० ते १२५ फळे असून झाडे १५ फूट उंचीची घेरदार आहेत.\nलखनौ ४९ (पेरू) १ किलोत ३ ते ४\nलखनौ ४९ पेरूची ५० झाडे २०' x २० ' वर तांबट पोयटायुक्त जमिनीत जून २००६ मध्ये लावलेली आहेत. यावेळी सप्तामृताच्या फवारणीनंतर खूप फुले आली आहेत. एका किलोत ३ ते ४ च फळे बसतात. याचा पुणे मार्केटला असा अनुभव आला की, गाळ्यावर गिऱ्हाईक १० शेतकऱ्यांच्या मालामध्ये आपल्या मालास प्रथम क्रमांकाची पसंती देत होते. त्यामुळे बाजारभावही वाढून मिळत होता.\nलिंबास स्थानिक मार्केटमध्ये भाव ४० ते ५० रू. किलो\nसाईसरबती कागदी लिंबाचे (जुलै २००५ मधील) उत्पादन चालू आहे. चालू बहाराचा गेल्या महिन्यात १५० किलो माल तीन तोड्याचा मिळाला आहे. त्याची स्थानिक विक्री करतो. एका किलोत १४ - १५ फळे बसतात. एवढे मोठे फळ आहे. ४० ते ४५ रू. किलो भाव मिळतो. याला सप्तामृताच्या २ फवारण्या वरीलप्रमाणे केल्या आहेत.\n२ वर्षाची बाग उंची ५' - ६ लोक म्हणतात, बाग ३\nनवीन लागवड साईसरबतीचे जून २००९ मधील आहे. २०' x २०' वर २०० झाडे आहेत. त्यांना जर्मिनेटरचे ड्रेंचिंग आणि सप्तामृताच्या वेळच्यावेळी फवारण्या करत असल्याने झाडे ५ - ६ फुट उंचीची झाली आहेत. पाहणारे म्हणतात, \"ही बाग ३ ते ४ वर्षाची असावी.\" झाडे सशक्त, फुटवे भरपूर, पाने हिरवीगार, चमकदार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/tag/sandeep-deshpande/", "date_download": "2022-09-25T21:23:02Z", "digest": "sha1:L7GKUCUNRCCOGRKLWT7QFYTAFCRWW56P", "length": 3642, "nlines": 65, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Sandeep Deshpande Archives - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nदसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मनसे नेता संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.\nएक्स्प्रेस मराठी | मुंबई : हिंदुत्वाचं ज्वलंत भाषण करण्याची क्षमता ना शिवसेना…\nअहमदनगर ब्रेकींग: दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/kavita-sureshchandra-verma-passed-away-26427/", "date_download": "2022-09-25T19:55:02Z", "digest": "sha1:ZKENH42V5HRUCJFAMEFXVZNLYBNSHHBK", "length": 4286, "nlines": 97, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "कविता सुरेशचंद्र वर्मा यांचे निधन | Jalgaon Live News", "raw_content": "\nकविता सुरेशचंद्र वर्मा यांचे निधन\n बोदवड येथील रहिवासी कविता सुरेशचंद्र वर्मा (वय ५३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.\nत्यांच्या पश्चात पती, एक मुलगा असा परिवार आहे. त्या खान्देश प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेशचंद्र वर्मा यांच्या पत्नी व प्रकाशचंद्र वर्मा यांच्या सून हाेत्या.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nin जळगाव जिल्हा, बोदवड\nपत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.\nनापिकी व कर्जबाजारीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nचाळीसगाव भारतीय जनता पक्षाच्या वतीने नवाब मलीक यांच्या पुतळ्याची होळी\nप्रगतशील शेतकरी नथ्थू ओंकार शिंदे यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/sps-college-of-pharmacy-sindhudurg-bharti/", "date_download": "2022-09-25T20:36:23Z", "digest": "sha1:PI3F2PYDMZWISHFZVJNZ33PLNO647HGY", "length": 19270, "nlines": 269, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "SPS College of Pharmacy Sindhudurg Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nHomeCollege & University Jobsश्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ डिप्लोमा इन फार्मसी सिंधुदुर्ग भरती २०२२.\nश्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ डिप्लोमा इन फार्मसी सिंधुदुर्ग भरती २०२२.\nश्री पुष्पसेन ​​सावंत कॉलेज ऑफ डिप्लोमा इन फार्मसी सिंधुदुर्ग भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: प्राचार्य, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथालय परिचर, लिपिक, लेखापाल, शिपाई.\n⇒ रिक्त पदे: 22 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन (ईमेल).\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 07 जानेवारी 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: [email protected]\n⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.\n⇒ मुलाखतीची तारीख: 11 जानेवारी 2022.\n⇒ मुलाखतीची पत्ता: एसपीएस कॉलेज ऑफ फार्मसी, वाडीहुमरमळा, जयवंतनगर (डिगस रोड), मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (६६), जयवंतनगर, ता.कुडाळ, जि.- सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nअपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेज नांदेड भरती २०२२.\nस्वतंत्र सेनानी कै. श्रीपाल आलासे कुरुंदवाड अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लि भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्या��ीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2536", "date_download": "2022-09-25T21:04:45Z", "digest": "sha1:QZ3ZWA64YEKYKCG2OENNDMWRCKZVU3T7", "length": 11130, "nlines": 234, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "शहादा आगार या मध्ये कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nशहादा आगार या मध्ये कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न\nशहादा आगार या मध्ये कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न\nदिवानी न्यायाधीश श्री .ऐ आर . कोल्हापूरे यांची उपस्थिती\nशहादा: देशाचे अमृतमहोत्सव pan india legal awareness and outreach programme दि. 02 ऑक्टोंबर ते 14 नोव्हेंबर पर्यंत तालुका विधी सेवा प्राधिकरण शहादा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17-10-2021 रोजी राज्य परिवहन महामंडळ शहादा आगार* मध्ये असंघटित कामगारांचे सामाजिक सुरक्षा कायद्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अे.आर कल्हापुरे दिवाणी न्‍यायाधिश कनिष्‍ठ स्‍तर शहादा ॲड श्री.बी.पी शिंदे, ॲड.पूजा भावसार ,श्री संदीप पाटील, स्थानक प्रमुख एस.डी कुलकर्णी साहेब,aws एस.एम शेख, अार.जे.मिर्झा, श्री विलास पाटील, शरीफ पिंजारी ,श्री नितीन कोळी श्री विजय धनगर, सौ जोशी मॅडम श्री सतीश चव्हाण ,श्री योगेश धनगर या सवाॅचा समावेश घेऊन कायदेविषयी मागॅदशॅन शिबिर संपन्न करण्यात आले\nPrevious: ‘कोविड 19’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना अर्थ सहाय्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत\nNext: धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षीक निवणुकीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल\nराजेश्‍वर कांबळे यांना मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nराजेश्‍वर कांबळे यांना मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nबी.एस. एस. महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उत्साहात उद्घाटन\nबी.एस. एस. महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उत्साहात उद्घाटन\nमा. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप\nमा. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप\nराजेश्‍वर कांबळे यांना मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nराजेश्‍वर कांबळे यांना मराठवाडास्तरीय ‘शोधवार्ता’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर\nबी.एस. एस. महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उत्साहात उद्घाटन\nबी.एस. एस. महाविद्यालयात सामाजिकशास्त्र मंडळाचे उत्साहात उद्घाटन\nमा. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप\nमा. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप\nप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची अर्धापूर तालुका कार्यकारिणी जाहीर\nप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची अर्धापूर तालुका कार्यकारिणी जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/04/blog-post_755.html", "date_download": "2022-09-25T20:46:52Z", "digest": "sha1:XCZJLQ6FSBJ62FAU4Y3LF7XAYAXUJKY6", "length": 18257, "nlines": 157, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "...नाहीतर अनेक राज्य कोसळतील, सेनेनं करून दिली मोदींना राजकीय 'गुरू'ची आठवण - TV9 Plus News", "raw_content": "\nHome मुंबई ...नाहीतर अनेक राज्य कोसळतील, सेनेनं करून दिली मोदींना राजकीय 'गुरू'ची आठवण\n...नाहीतर अनेक राज्य कोसळतील, सेनेनं करून दिली मोदींना राजकीय 'गुरू'ची आठवण\nमुंबई, 28 एप्रिल : कोरोना व्हायरसशी मुकाबला करत असता राज्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राला पत्र लिहून मदतीची मागणी केली आहे. शिवसेनेनं मुखपत्र असलेल्या सामनातून शरद पवारांच्या मागणीचा दाखला देत राजकीय गुरूची आठवण करून दिली. तसंच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.\n'कणा मोडू नका' या शिर्षकाखाली आजच्या 'सामना'तून पुन्हा एकदा मोदी सरकारला राज्याच्या अर्थव्यस्थेवरून सेनेनं खडेबोल सुनावले आहे. 'प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे. महाराष्ट्रासारखे राज्य तर देशाचा आर्थिक कणाच आहे. हा कणा मोडू न��ा, पवारांनी तेच सांगितले आहे' अशी आठवण सेनेनं मोदी यांना करून दिली आहे.\nकाय लिहिलंय आजच्या अग्रलेखात\n'लोकच कोरोनाशी लढत आहेत, पण सरकार कोठे आहे सरकारने काय केले पाहिजे सरकारने काय केले पाहिजे यावरही आता मंथन होणे गरजेचे आहे. यापुढे राज्यांना स्वावलंबी राहणे कठीण आहे आणि त्यांना केंद्राच्या मेहेरबानीवरच अवलंबून राहावे लागेल, अशी भीती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासारखे संपन्न राज्य केंद्राच्या तिजोरीत मोठी रक्कम भरत असते. मुंबईतून साधारण सव्वा दोन लाख कोटींचा महसूल केंद्राला मिळत असतो, पण लॉक डाऊनमुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसून महसुलात 1 लाख 40 हजार कोटींची तूट येईल आणि त्यामुळे राज्याचा डोलारा चालविणे कठीण होईल, असे पवार यांना वाटते. पवार यांनी पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या स्थितीबाबत स्पष्ट कल्पना दिली आहे. केंद्राने महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी पवार यांची मागणी आहे व सद्यस्थितीत ती योग्यच आहे. पवारांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे.'\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐव��ी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.vanitasamaj.in/2018/08/", "date_download": "2022-09-25T20:15:34Z", "digest": "sha1:EVBU37JOUO5YIWAG5RKB5EIODVY4COZN", "length": 2770, "nlines": 43, "source_domain": "www.vanitasamaj.in", "title": "ऑगस्ट 2018 - वनिता समाज", "raw_content": "\nवधू वर सूचक मंडळ\nपाक क्रिया स्पर्धा – राजधानी परिपूर्ण मेजवानी\nPosted in मागील कार्यक्रम\nजागर मंगळागौरीचा २१ ऑगस्ट २०१८\nPosted in मागील कार्यक्रम\nघरकुल – एक संकल्पना २१ जुलै २०१८\nPosted in मागील कार्यक्रम\nवनिता समाज श्रावण विशेषांक\nतू अचला, तू स्वबला\nहरवलेले पत्र 23 एप्रिल 2021\nफेसबुक वर आमचे अनुसरण करा\nनवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली.त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही संस्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे.आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे […]\nअलीकडे अपलोड केलेले फोटो\nपत्ता: वनिता समाज, 13, लोधी इन्स्टिट्यूशन एरिया,\nलोधी रोड, नवी दिल्ली -110003\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/cardiograph-corporation-bharti/", "date_download": "2022-09-25T20:28:00Z", "digest": "sha1:SPQCFO4AAYKYQOH6X7OHAXWW6PDDQCJ5", "length": 18085, "nlines": 272, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Cardiograph Corporation Bharti 2020 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 24, 2022 ] राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२. Government Jobs\n[ September 24, 2022 ] नगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 24, 2022 ] इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “अपरेंटिस” पदाच्या एकूण 1535 जागांसाठी भरती २०२२. Government Jobs\nHomePrivate Jobsकार्डिओग्राफ कॉर्पोरेशन भरती २०२०.\nकार्डिओग्राफ कॉर्पोरेशन भरती २०२०.\nकार्डिओग्राफ कॉर्पोरेशन भरती २०२०.\n⇒ पदाचे नाव: क्यूसी केमिस्ट, प्रोडक्शन केमिस्ट, अकाउंटंट.\n⇒ नोकरी ठिकाण: सतारा.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\nगोदावरी व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर ली कंपनी कळमनुरी भरती २०२० (अंतिम तिथि: 15 मे 2020)\nविठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, सोलापूर भरती सूचना २०२० (अंतिम तिथि: 15 मे 2020)\nमालेगाव सहकारी साखर कारखाना पुणे भरती २०२० (शेवटची तारीख: 15 मे 2020)\nवसंतदादा पाटील स्कूल सांगली भरती २०२० (शेवटची तारीख – १५ मे २०२०)\nमल्टी मीडिया फीचर्स प्रा. लि भरती २०२०.\nमसिना हॉस्पिटल मुंबई भरती २०२०.\nजिओ डिजिटल लाइफ, मुंबई भरती २०२०.\nकोहिनूर हॉस्पिटल मुंबई भरती २०२०.\nजसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मुंबई भरती २०२०\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nगोदावरी व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर ली कंपनी कळमनुरी भरती २०२०.\nकॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अकोला भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये नवीन 540 जागांसाठी “हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची भरती २०२२.\nराष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२.\nसीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती २०२२.\nनगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nराष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२. September 24, 2022\nनगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२. September 24, 2022\nइंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये “अपरेंटिस” पदाच्या एकूण 1535 जागांसाठी भरती २०२२. September 24, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी व ग्रुप डी ची परीक्षा रद्द | Public Health Department Group C and Group D examinations Cancelled\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप सी व ग्रुप डी ची परीक्षा रद्द | Public Health Department Group C and Group D examinations Cancelled\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती ��ाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये नवीन 540 जागांसाठी “हेड कॉन्स्टेबल आणि सहाय्यक उपनिरीक्षक” पदांची भरती २०२२.\nराष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी नागपूर भरती २०२२.\nसीमेन भविष्य निर्वाह निधी संस्था मुंबई भरती २०२२.\nनगर पंचायत मारेगाव मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांचा भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/08/swamisamarth-881/", "date_download": "2022-09-25T19:59:01Z", "digest": "sha1:5OUPYTCDMU3NHCAUR6LVX3L5DU5B3JUN", "length": 15164, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "10 सप्टेंबर शनिवार 'या' दिवशी बुध करणार वक्री 'या' सहा राशींना लागणार लॉटरी : कसलीही इच्छा लगेच पूर्ण होणार! - Marathi 45 News", "raw_content": "\n10 सप्टेंबर शनिवार ‘या’ दिवशी बुध करणार वक्री ‘या’ सहा राशींना लागणार लॉटरी : कसलीही इच्छा लगेच पूर्ण होणार\n10 सप्टेंबर शनिवार ‘या’ दिवशी बुध करणार वक्री ‘या’ सहा राशींना लागणार लॉटरी : कसलीही इच्छा लगेच पूर्ण होणार\nमित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाचे स्थान खूप खास असल्याचे सांगितले जाते. बुध ग्रहामध्ये वक्री अवस्थेतही अतिशय प्रभावी फळ देण्याची क्षमता आहे. वक्री अवस्थेतही वाणी, स्वभाव आणि व्यवसायाच सुवर्णसंधी प्राप्त होती. बुध ग्रह वक्री अवस्थेत काही राशींना शुभ फळ देणार आहे. मित्रांनो बुध ग्रह कन्या राशीत 10 सप्टेंबर, शनिवार सकाळी वक्री होईल आणि बुध ग्रहाची ही स्थिती 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो मिथुन आणि कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव आहे आणि मित्रांनो कन्या राशीतील बुध उच्च फळ देतो आणि अशा स्थितीत कन्या राशीत बुधाचे वक्री होणे शुभ असेल, चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशींना शुभ फळं मिळतील.\nमिथुन – या राशीच्या लोकांसाठी चौथ्या स्थानात बुध वक्री होईल. या काळात नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील. वडिलोपार्जित मालमत्तेत नफा मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कायदेशीर अडचणी दूर होतील.व्यवसायातून आपल्याला ���नेक आर्थिक लाभ प्राप्त होतील. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपला मान सन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ दिसून येईल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.\nकन्या – या राशीत बुध ग्रह वक्री होईल. त्यामुळे या राशीवर त्याचा जास्तीत जास्त प्रभाव राहील. तुमच्या स्वभावात आणि संवादात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. व्यवसायाशी संबंधित लोकांकडून नफा मिळण्याचे चांगले संकेत आहेत. येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर क्षण घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या शुभ घटना घडून येणार आहेत आणि व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे.\nवृश्चिक – तुमच्या राशीतील अकराव्या स्थानात बुधाचे भ्रमण होईल. या कारणास्तव, तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळविण्याची संधी आहे. तणावातून मुक्ती मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. पगारदारांना नोकरीत पदोन्नती व प्रतिष्ठा मिळेल.राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. नोकरीत आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. घर परिवारात सुखाचे वातावरण राहील.नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न यशस्वी ठरतील. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडथळे, अडचणी दूर होणार आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील.\nधनु – तुमच्या राशीच्या दहाव्या घरात बुध वक्री होणार आहे. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे तुमचे अनेक लोकांशी चांगले व्यावसायिक संबंध असतील. ज्याचा लाभ तुम्हाला दीर्घकाळ मिळेल. पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. घर परिवारात चालू असणारा कलह आता दूर होणार असून आनंदात वाढ होणार आहे आणि या काळात आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका ऊर्जेचे अनुभूती आपल्याला दि��ून येईल.\nमकर – मकर राशीच्या लोकांचे भाग्य वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळेल. प्रत्येक निर्णय तुमच्या बाजूने येण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन तुमचे मन खूप आनंदित होईल.या काळात अधिकारीवर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/index.php/6-november", "date_download": "2022-09-25T21:20:49Z", "digest": "sha1:O37NOWXUFMJHMZDR6DLIDIBO6MJOCNLB", "length": 6282, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "६ नोव्हेंबर - दिनविशेष", "raw_content": "\n६ नोव्हेंबर - दिनविशेष\n२०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसऱ्यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.\n२००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n१९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.\n१९९६: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.\n१९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.\n१९६८: यारी यांग - याहूचे संस्थापक\n१९२६: झिग झॅगलर - अमेरिकन लेखक (निधन: २८ नोव्हेंबर २०१२)\n१९१५: दिनकर द. पाटील - चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (निधन: २१ मार्च २००५)\n१९०१: श्री. के. क्षीरसागर - जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत (निधन: २९ एप्रिल १९८०)\n१८९०: बळवंत गणेश खापर्डे - कविभूषण\n२०१३: तरला दलाल - (जन्म: ३ जुन १९३६)\n२०१०: सिद्धार्थ शंकर रे - पश्चिम बंगालचे ६वे मुख्यमंत्री (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)\n२००२: वसंत कृष्ण वैद्य - स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे\n१९९८: अनंतराव कुलकर्णी - कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)\n१९९२: जयराम शिलेदार - गंधर्व भूषण (जन्म: ६ डिसेंबर १९१६)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्��� एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%AB/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T19:53:21Z", "digest": "sha1:TTXQ32HOJNTWK4DDS5F35HFEK3DWYP4O", "length": 2259, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - फ | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"फ\" अक्षरापासून सुरू झालेले ४७२ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/the-mumbai-pattern-to-prevent-covid-19-will-now-be-implemented-in-delhi/21875/", "date_download": "2022-09-25T21:50:41Z", "digest": "sha1:Y3RZZRVDFQ7J72XBELACZ2WYY7TUMBVD", "length": 11749, "nlines": 114, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "The Mumbai Pattern To Prevent Covid 19 Will Now Be Implemented In Delhi", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome समाजकारण कोविडला रोखणारा ‘मुंबई पॅटर्न’ आता दिल्लीतही राबवणार\nकोविडला रोखणारा ‘मुंबई पॅटर्न’ आता दिल्लीतही राबवणार\nमुंबई महापालिकेच्या 'वॉर्ड वॉर रुम' द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली.\nमुंबईतील लोकसंख्येच्या घनतेसह इतर अनेक आव्हाने असतानाही मुंबई महापालिकेने केलेल्या कार्याची सकारात्मक दखल राज्य, देश व जागतिक ‌पातळीवर वेळोवेळी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने दिल्ली राज्य सरकारच्या प्र���िनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला. दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल आणि डॉ. धर्मेन्द्र कुमार यांचा समावेश असणाऱ्या चमूने आपल्या अभ्यास दौ-यादरम्यान महापालिकेने केलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीची माहिती घेतली.\nआयुक्तांच्या मार्गदर्शनात अभ्यास दौरा\nमुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. तर अतिरिक्त महापालिका आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान संगणकीय सादरीकरण व सविस्तर चर्चा करुन दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींना बृहन्मुंबई महापालिकेने राबवलेल्या सर्वस्तरीय कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली.\n(हेही वाचाः मुंबई पाण्याखाली तरी महापौर, आयुक्त म्हणतात ‘ऑल इज वेल’\nया दौऱ्यामध्ये या अंतर्गत प्रामुख्याने वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर यशस्वीपणे राबवलेले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जंबो रुग्णालयांची माहिती घेतली. प्रत्यक्ष माहिती घेण्याच्या दृष्टीने या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड रुग्णालयाला आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन, तिथे करण्यात येत असलेल्या सुव्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.\nलवकरच दिल्लीत राबवणार मॉडेल\nया अभ्यास दौऱ्याच्या अंती अतिरिक्त महापालिका आयुक्त काकाणी व मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय चमूशी संवाद साधताना दिल्ली राज्य सरकारच्या चमूने आवर्जून नमूद केले की, मुंबई महापालिकेने केलेले कार्य अनुकरणीय असून दिल्लीत देखील लवकरच ‘मुंबई मॉडेल’ राबवण्यात येणार आहे.\nमहापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सर्व खाटा आणि इतर खाटांपैकी ८० टक्के खाटांचे वितरण मुंबई महापालिकेच्या ‘वॉर्ड वॉर रुम’ द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी प्रशंसा केली. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांनी देखील या व्यवस्थेत सकारात्मक व सक्रीय योगदान दिल्याचे पाहून आपण भारावून गेलो, असल्याची भावनाही या चमूने अभ्यास दौऱ्यादरम्यान व्यक्त केल्���ा.\nपूर्वीचा लेखमुंबई पाण्याखाली तरी महापौर, आयुक्त म्हणतात ‘ऑल इज वेल’\nपुढील लेखवाघाशी दुश्मनी नव्हतीच नेत्यांची आज्ञा असेल, तर दोस्ती करू नेत्यांची आज्ञा असेल, तर दोस्ती करू\nCalling App साठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार\n12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य सरकारची थेट नोकरीची हमी, टाटा सामाजिक संस्थेसोबत करार\nमहिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई, आता करता येणार नाही ‘हे’ काम\nअभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला कोणता राऊंड सुरु होणार\nरुपी बँकेला दिलासा, परवाना रद्द करण्याला स्थगिती\nशनिवारपासून अहमदनगर- न्यू आष्टी डेमू सेवेची सुरुवात होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nCalling App साठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार\nमुख्यमंत्री आणि अमित शहांमध्ये रात्री उशिरा खलबतं, कोणत्या विषयांवर झाली चर्चा\n12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना राज्य सरकारची थेट नोकरीची हमी, टाटा सामाजिक संस्थेसोबत...\nशाळेच्या नावाने मुलांना का येतोय पॅनिक अटॅक\nमहिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई, आता करता येणार नाही ‘हे’ काम\nमुख्यमंत्री आणि अमित शहांमध्ये रात्री उशिरा खलबतं, कोणत्या विषयांवर झाली चर्चा\nशाळेच्या नावाने मुलांना का येतोय पॅनिक अटॅक\nमहिंद्रा फायनान्सवर आरबीआयची मोठी कारवाई, आता करता येणार नाही ‘हे’ काम\nघरी बसून ‘अशी’ करा विदेशात गुंतवणूक\nशनिवारपासून अहमदनगर- न्यू आष्टी डेमू सेवेची सुरुवात होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/459808", "date_download": "2022-09-25T20:53:40Z", "digest": "sha1:ACWETZYFHCA4ONKWDYBZZ52HC2RRB4YI", "length": 2937, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू (संपादन)\n२१:१२, २१ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: da:Kategori:Død i 363\n२०:३१, १९ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n२१:१२, २१ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: da:Kategori:Død i 363)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/columns/mahatma-gandhi-s-contribution-in-the-field-of-sanitation-zws-70-3065147/?ref=Must_Read", "date_download": "2022-09-25T21:18:22Z", "digest": "sha1:U65YVOHHVEOJBMFKV7UB4N5NKQWVXIUR", "length": 36427, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mahatma gandhi s contribution in the field of sanitation zws 70 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nचतु:सूत्र (गांधीवाद) : आपल्या मनाच्या सफाईचे काय\nआजच्या आधुनिक कचरा व्यवस्थापनातील ‘रिडय़ूस, रीयूज, रिसायकल’ हे सूत्र हे गांधींच्या विचाराशी सुसंगतच आहे.\nWritten by तारक काटे\nविश्वगुरू होण्याच्या वल्गना केल्या, तरीही जगात आपली प्रतिमा ‘अस्वच्छ लोक’ अशीच आहे. ती बदलण्यासाठी गांधीजी आग्रही होते. पण ‘आम्ही अस्वच्छता पसरवत राहू, सफाई मात्र विशिष्ट वर्गाने करावी’ ही वृत्ती अद्यापही बदललेली नाही.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nगांधीजी वैयक्तिक तसेच सार्वजनिक सफाईच्या संदर्भात सदैव सजग होते. दक्षिण आफ्रिकेतील आपले कार्य पूर्ण करून ते १९१५ साली कायमचे भारतात परतले. त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या काळची देशातील राजकीय-सामाजिक परिस्थिती समजून घेण्यासाठी भारतभर दौरा केला. त्यात त्यांना ब्रिटिश शासनाच्या दमनकारी वृत्तीचे, जमीनदार करीत असलेल्या वेठबिगार शेतकरी व शेतमजुरांच्या शोषणाचे, शेतकऱ्यांच्या दैन्याचे आणि देशातील एकूणच आत्यंतिक गरिबीचे दर्शन झाले. या दौऱ्यातच देशातील खेडी व शहरांत सार्वजनिक ठिकाणी आढळणारा गलिच्छपणा आणि त्यामुळे उद्भवणारी रोगराईदेखील त्यांच्या निदर्शनास आली.\nगांधीजी सफाईबाबत अतिशय संवेदनशील होते. १९१७ साली अ‍ॅनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांसाठी तात्पुरती शौचालये उभारण्यात आली होती. या शौचालयांच्या परिसरातील अस्वच्छता पाहून गांधीजी अस्वस्थ झाले आणि त्यांनी कामकाजात सहभागी होण्याऐवजी सफाईचे काम हाती घेतले. पुढे स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या १० रचनात्मक कार्यक्रमांत सफाईचा प्रामुख्याने अंतर्भाव केला.\nभारतीयांत आणि विशेषत: उच्चवर्गात सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत विलक्षण उदासीनता आणि सफाईचे काम करणाऱ्यांविषयी (‘भंगी’ या जातिवाचक शब्दाचा वापर करण्यावर आता बंदी आहे) तुच्छता आढळत असे. ‘आपल्या देशात वैयक्तिक जीवनात अतिरेकी शुचिता तर सार्वजनिक जीवनात मात्र घाणीची सफाई करण्याऐवजी तिरस्कारच, असा जनसामान्यांचा स्थायिभाव राहिला आहे; विशेषत: त्या काळी सोवळेओवळे पाळणाऱ्या उच्चवर्णीयांमध्ये हे जास्त तीव्रतेने दिसून येत होते. त्यामुळे आत्यंतिक स्तरावर शुचिता पाळण्याच्या आणि किमान पातळीवर आवश्यक असलेली सार्वजनिक स्वच्छताही न राखण्याच्या लोकांच्या वागणुकीमुळे प्लेग, कॉलरा, देवी यांसारख्या अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांना बळी पडणारा जर्जर समाज डोळय़ासमोर दिसत असतानाही त्याचे खापर मात्र अस्पृश्य जातींवर फोडले जात होते,’ अशा शब्दांत अरुण ठाकूर व महम्मद खडस यांनी ‘नरक सफाईची गोष्ट’ या पुस्तकात तत्कालीन परिस्थितीचे वर्णन केले आहे. या पार्श्वभूमीवर गांधीजींचे सफाईच्या क्षेत्रातील कार्य उठून दिसते. आपल्या अनुयायांमार्फत लोकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्याचे काम त्या काळात तरी देशात सर्वप्रथम त्यांनीच हाती घेतलेले दिसते.\nगांधीजींचे सफाई क्षेत्रातील योगदान मुख्यत: तीन प्रकारचे राहिले आहे. सफाईचे काम लादले गेलेल्या जातीतील व्यक्तींच्या समस्या सोडविणे, त्यांना या जोखडातून मुक्त करणे या विषयांकडे त्यांनी जातिभेद निर्मूलनाच्या दृष्टीने पाहिले व त्याप्रमाणे १९२० पासून आपल्या कामाचे स्वरूप ठरविले. आश्रमात मैला सफाईला महत्त्व देण्यात आले. हे काम केवळ एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित राहू नये म्हणून सगळय़ा आश्रमवासीयांनीच ते आळीपाळीने करावे यावर त्यांनी भर दिला. उच्च���र्णीयांच्या मनातील या कामाविषयीची घृणा नष्ट व्हावी आणि या कामामागील श्रमप्रतिष्ठेची जाणीव व्हावी, म्हणून आश्रमात नव्याने वास्तव्याला आलेल्या व्यक्तीला दिले जाणारे पहिले काम म्हणजे शौचालयाची सफाई, हेच असे. सफाई कामगार हा प्राथमिक आरोग्य विषयातील तज्ज्ञ समजला जावा व त्या संदर्भात त्याचे योग्य प्रशिक्षण व्हावे असे गांधीजींचे मत होते. त्या जातीतील लोकांविषयीची त्यांची तळमळ इतकी तीव्र होती की आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात जिथे जिथे ते जात तिथे त्यांचे वास्तव्य बहुधा याच जातीच्या वस्तीत असे. गांधीजींच्या प्रेरणेने देशात या जातीतील व्यक्तींना या जोखडातून मुक्त करण्याची चळवळच उभी राहिली आणि पुढे डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम आणि प्रत्यक्ष मैला हटविण्याचे काम कायद्याने का होईना बंद झाले.\nगांधीजींचे दुसरे योगदान आहे ते त्यांची सफाईमागील वैज्ञानिक दृष्टी. मानवी विष्ठेसह सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून उत्तम प्रकारचे खत निर्माण करता आले पाहिजे व त्याचा शेतजमिनीत वापर करून जमिनीची सुपीकता आणि पिकांचे उत्पादन वाढले पाहिजे यावर त्यांचा भर होता. एक प्रकारे आरोग्य आणि पुनरुपयोग असा समन्वय साधायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे शौचालयाची रचना या विचाराशी सुसंगत असावी, अशी त्यांची इच्छा होती.\nतिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैली जास्त सुखसोयी मिळविण्यासाठी माणूस जेवढय़ा गरजा वाढवतो तेवढे जास्त टाकाऊ पदार्थ तयार होतात आणि अस्वच्छतेची समस्या अधिकाधिक गंभीर होत जाते. म्हणून आपल्या गरजाच आटोक्यात ठेवणे हा त्यावरचा उपाय. निसर्ग-सुसंगत जीवनशैलीवर त्यांचा भर होता. वस्तूंच्या वापराबद्दल ते काटेकोर असत. पेन्सिली पूर्ण झिजेपर्यंत वापरत. आजच्या आधुनिक कचरा व्यवस्थापनातील ‘रिडय़ूस, रीयूज, रिसायकल’ हे सूत्र हे गांधींच्या विचाराशी सुसंगतच आहे.\nगांधीजींच्या प्रेरणेने सफाई या प्रश्नाचा साकल्याने विचार करून प्रत्यक्ष संशोधन आणि कृतीतून हे काम पुढे नेणारे अनेक बुद्धिमान व ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले. महाराष्ट्रातील यापैकी काही महत्त्वाची नावे म्हणजे अप्पासाहेब पटवर्धन, बी. एच. मेहता, मोरेश्वर ऊर्फ भाऊ नावरेकर, कृष्णदास शहा. वैज्ञानिक -वैचारिक बैठक असलेल्या अप्पासाहेब पटवर्धन आणि भाऊ नावरेकर यांनी स��ाईसंबंधी प्रबोधन, प्रशिक्षण आणि प्रसार या सोबतच ग्रामीण भागाशी सुसंगत अशा शौचालयांच्या प्रारूपांवर संशोधन करून अनुक्रमे ‘गोपुरी शौचालय’ नावाने आता प्रचलित असलेल्या दोन खड्डय़ांच्या चराच्या शौचालयाची आणि ‘नायगाव खतघर’ शौचालयाची निर्मिती केली. याशिवाय भाऊंनी दैनंदिन सफाईत उपयोगी पडतील अशी साधने तयार केली. त्यांनी नाशिक येथील ‘सफाई विद्यालया’त तीन वर्षे अध्यापन करून या क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांची नाशिक येथील ‘निर्मल ग्राम निर्माण केंद्र’ ही संस्था गेली चार दशके सफाईच्या क्षेत्रात मूलभूत कार्य करत आहे.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात गांधी स्मारक निधीमार्फत हे काम गावोगावी सुरू राहिले. सरकारी पातळीवर ८०च्या दशकापर्यंत सफाईला प्राधान्य नव्हते. १९८०-१९९० या आंतरराष्ट्रीय ‘पेयजल व स्वच्छता दशकात’ भारतदेखील सहभागी झाल्यानंतर या कामाला गती आली. केंद्रात या नावाचे मंत्रालय स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावर योजना आखण्यात येऊन अंमलबजावणी सुरू झाली आणि २०१४ मध्ये स्वच्छ भारत मिशन सुरू होऊन या कार्यक्रमाला विशेष गती प्राप्त झाली. या सर्व सरकारी योजनांमध्ये शौचालयांचे बांधकाम हा प्रमुख कार्यक्रम होता. २ ऑक्टोबर २०१९ ला म्हणजे गांधीजींच्या १५० व्या जन्मदिनी भारत हागणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले. आता नव्या कार्यक्रमामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिला जात आहे.\nदेशात सफाईविषयी सर्वत्र सकारात्मक भाव जागा झाल्याचे दिसते. शासन, नोकरशाही, सर्वसामान्य समाज, कॉर्पोरेट क्षेत्र हेही या कामात गुंतलेले दिसतात. परंतु दर्जा आणि सातत्य याबाबत शंका आहेत. लक्ष्यपूर्तीच्या मागे लागताना लोकशिक्षणाचा मुद्दा दुर्लक्षिला जाणे आणि कार्यक्रम राबविताना लोकांना विश्वासात न घेणे हे दोष आहेतच. सर्व शौचालये तांत्रिकदृष्टय़ा निर्दोष आहेतच असे नाही, तसेच पाण्याच्या अभावामुळे त्यांचा नीट वापर होत नाही. १९९३ पासून जुन्या पद्धतीच्या शौचालयांवर बंदी असली तरी राजस्थान, उत्तर प्रदेश राज्यांच्या काही भागांत ही व्यवस्था अजूनही प्रचलित आहे. रेल्वे किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सफाई कामगारांना ताजा मैला साफ करावा लागतो. त्यासाठी सुरक्षा व सफाई साधने सफाई कामगारांना पुरविली जाणे बंधनकारक आ���े. मात्र हे काम कंत्राटदारांद्वारे केले जाते आणि ते या अटींची क्वचितच पूर्तता करतात.\nअजूनही गटारे साफ करणाऱ्या कामगारांची स्थिती बिकट आहे. ज्या परिस्थितीत ते काम करतात ती जिवावर बेतणारी आहे. गेल्या पाच वर्षांत गटार सफाईचे काम करताना ३२१ कामगारांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेच्या मागील अधिवेशनात सांगण्यात आले. या गटार सफाईसाठी कितीतरी आधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या विकसित देशात चांगला उपयोग केल्या जातो. परंतु मानवी श्रमातून अशा प्रकारचे धोकादायक काम करवून घेणे हे अत्यंत बेपर्वाईचे आहे याची आपल्याकडील यंत्रणेला जराही खंत नाही.\nगेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सफाईविषयक दृष्टिकोनात काहीसा सकारात्मक बदल झाला असला तरी भारतीयांच्या मूळ स्वभावातील काही दोष अजून कायमच आहेत. अजूनही आपल्याला कुठेही थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी मूत्रविसर्जन करणे, कुठेही कचरा टाकणे याबद्दल काहीच विषाद वाटत नाही. आजही ‘आम्ही अस्वच्छता पसरवत राहू, सफाई मात्र विशिष्ट वर्गाने करावी’ ही वर्गवारी समाजमानसातून गेली नाही. त्यामुळे आपण विश्वगुरू होण्याच्या कितीही वल्गना केल्यात तरी जगात आपली प्रतिमा ‘घाणेरडे लोक’ अशीच आहे. एकेकाळी अस्वच्छतेच्या संदर्भात आपल्यासारखेच असलेले चीन वा दक्षिण कोरिया आपल्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून आपल्यात योग्य बदल घडून येणे किती आवश्यक आहे याची जाणीव होते.\nलेखक जैवशास्त्रज्ञ असून शाश्वत विकास व शाश्वत शेती या विषयांचे अभ्यासक आहेत.\n(या लेखासाठी सफाई विषयातील तज्ज्ञ श्रीकांत नावरेकर यांनी महत्त्वाची माहिती पुरविली.)\nमराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nअन्वयार्थ : विज्ञानाला नव्हे, भावनांना धक्का..\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nअन्वयार्थ : राजकारण कोते, पण विद्यार्थी ‘नीट’\nलोकमानस : अनुत्तरित प्रश्न बरेच आहेत..\nसाम्ययोग : ‘घामाच्या फुलां’चे फलित\nचेतासंस्थेची शल्यकथा : शस्त्रक्रिया न करण्यातलेही धोके\nलालकिल्ला : ‘भारत जोडो’चा फायदा भाजपला होईल\nलोकमानस : आधुनिक स्त्रियांनी ही सक्ती नाकारावी..\nसमोरच्या बाकावरून : क��ँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nचाँदनी चौकातून : आकडा ३०३..\nव्यक्तिवेध : सतीश आळेकर\nअन्यथा : ‘हे’ही हवं अन् ‘ते’ही हवं\nराजस्थानात काँग्रेस सरकार संकटात; पायलट यांना विरोध : गेहलोत समर्थक आमदारांचा राजीनाम्याचा इशारा\nलहरी हवामानाचा फळांना फटका; द्राक्षांचे आगमन दोन महिन्यांनी लांबणीवर\nधारावी प्रकल्पाची निविदा यंदा १२ हजार कोटींवर; भारतीय कंपनीचा सहभाग बंधनकारक\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nपायलटांच्या विमान उड्डाणाला गेहलोतांकडून रेड सिग्नल; राजस्थानात राजकारण तापले\nजाहल्या काही चुका.. : शुभ दिन आयो आज मंगल करो", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/mahant-adinath-shastri-maharaj/", "date_download": "2022-09-25T20:57:33Z", "digest": "sha1:A77NXT3V5NL4WB4LUBMP2BKSOL6S2VWN", "length": 7436, "nlines": 95, "source_domain": "metronews.co.in", "title": "प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज -", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nप्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज\nप्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल .\nअहमदनगर ( प्रतिनिधी ) : प्रभू श्रीराम हे आदर्श राजा,पुत्र,बंधू,मातृ,पितृ भक्त होते.राजा दशरथ यांचा शब्द पाळण्यासाठी श्रीरामांनी राज्यत्याग करून १४ वर्ष वनवास भोगला. दृष्ट प्रवुत्तीचा नाश करण्यासाठी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाला नमविले. प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज ,अश्या थोर आदर्शवादी प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल होईल.असे प्रतिपादन तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी केले.\nमढी येथील कानिफनाथ देवस्थान येथे निधी संकलन अभियानाचा प्रारंभ तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचे पूजन करून करण्यात आला.याप्रसंगी ह.भ.प.शिंदे महाराज,पाथर्डी तालुका संघचालक अरविंद पारगावकर,मढी देवस्थान विश्वस्त भाऊसाहेब मारकड, माजी विश्वस्त हरिश्चंद्र मरकड,बाळासाहेब मरकड,सीईओ श्री पवार,दत्ता दारकुंडे,घनश्याम शिंदे,आदी उपस्थित होते.\nआखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त Metronews live वर.\nताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा Metronews live या आमच्या YouTube चॅनलला.\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.metronews.co.in\nज्ञानसंपदा शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण संपन्न .\nकल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन\nभारतीय लष्कराचे विमान कोसळले , सी डी एस बिपीन रावत जखमी .\nशिक्षक परिषदेच्या वतीने कोरोना काळात सेवा देणार्‍या डॉक्टरांचा सन्मान\nआमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या जुना टिळक रोड ते नविन टिळक रोड…\nमाझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2539", "date_download": "2022-09-25T21:53:28Z", "digest": "sha1:WVR3KW4ZKOMWO2OAET4MYYGTMPUEPVDN", "length": 12180, "nlines": 222, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षीक निवणुकीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nधुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षीक निवणुकीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल\nधुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षीक निवणुकीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल\nधुळे धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक १७ जागांच्या निवडणुकींतर्गत आतापर्यंत तीस इच्छुक उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले. त्यात सोमवारी (ता.१८) ४७ अर्ज दाखल झाले होते धुळे जिल्ह्यातून ३२, तर नंदुरबार जिल्ह्यातून १८ अर्ज दाखल झाले. यातही चौदा उमेदवारांनी २५ अर्ज दाखल केले आहेत. या प्रक्रियेत आजी-माजी आमदार, संचालकांचाही समावेश आहे. ���ी निवडणूक सर्वपक्षीय पॅनलद्वारे बिनविरोध करण्याचे नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत माघारीवेळी चित्र स्पष्ट होऊएकूण अर्जांची स्थिती सुरवातीचे तीन अर्ज वगळता सोमवारी निर्धारित वेळेत आजी- माजी आमदार, संचालकांसह एकूण ४७ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध राजकीय पक्ष, सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींमधून काहींनी दोन, तीन, तर काहींनी चार अर्ज दाखल केले. त्यानुसार आतापर्यंत तीस उमेदवारांनी ५० अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा बँकेच्या येथील मुख्य कार्यालयातील निवडणूक कक्षात सोमवारी प्रामुख्याने धुळे जिल्ह्य बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, सुरेश रामराव पाटील, श्‍यामकांत सनेर, अनिकेत पाटील, प्रभाकर चव्हाण, हर्षवर्धन दहिते, डॉ. दरबारसिंग गिरासे, डॉ. एस. टी. पाटील, भगवान पाटील, तर नंदुरबार जिल्ह्यातून आमदार शिरीष नाईक, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, दीपक पाटील, आमशा पाडवी, भरत माळी यांच्यासह अन्य इच्छुकांनी अर्ज दाखल केले. ही निवडणूक बिनविरोध होण्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी समर्थकांसह पात्र लोकप्रतिनिधींना अर्ज दाखल करण्याची सूचना दिली आहे.\nPrevious: शहादा आगार या मध्ये कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर संपन्न\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने व��ज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/author/admin/page/528/", "date_download": "2022-09-25T19:57:03Z", "digest": "sha1:E277ZK3LS6RKFLV6GVLR4PCHIWGT4OT3", "length": 7360, "nlines": 141, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "admin - amchi mati amchi mansa - Page 528 of 533", "raw_content": "\nशेतीत मजूर ही सर्वात मोठी समस्या ठरत असून या समस्येवर मात ..\ncoronavirus – शेती, शेतकरी आणि कोरोना…असे बदललेय ग्रामीण जीवन – Sakal\nबोलून बातमी शोधालॉकडाऊनमुळे आज शेतात मजूर कामाला येत नाही. ..\nआढावा: कोरोनाचा कहर कृषी क्षेत्रावर : आर्थिक संकटापासून वाचवण्यासाठी उपाययोजनांची गरज, खरिपासाठी तज्ञांनी स… – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफतकोरोनाबाबत ..\nप्रवीण तरडे- MPSC केलेला तरुण मरतोय, शेतकरी मरतोय; मग जगतंय कोण राजकारणी\nफोटो स्रोत, PRAVIN TARADE/FACEBOOK\"स्वप्नील आत आपल्यात नाहीये याला जबाबदार ..\n#Election बंगालच्या मालदा जिल्ह्यात आंबा आणि लीची फळांचं उत्पादन, शेतकरी,व्यापाऱ्यांच्या काय समस्या\nपश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात आंबा आणि लिची फळाचं मोठं ..\nनिष्कर्ष…आधुनिक शेतीपेक्षा पारंपरीक शेती परवडणारी – Sakal\nबोलून बातमी शोधाप्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत \"परड्राॕप ..\nअसा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या – Sakal\nबोलून बातमी शोधानागपूर : शेतकरी (Farmers news) मोठ्या कष्टाने पीक घेतात. ..\nशेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, त्याला वापरण्यायोग्य ..\nभारताच्या कृषी क्षेत्राने गेल्या काही वर्षात झपाट्याने ..\nमहागाई व बेरोजगारीला घेऊन काँग्रेसचे आंदोलन – Lokmat लोकमत\nहिंदी | Englishसोमवार २१ फेब्रुवारी २०२२FOLLOW US : शहरंमनोरंजनव्हिडीओसखीआणखी ..\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nपीएमकिसान योजनेचे कामकाज सुरू करा – Sakal ...\nवन व गायरान जमिनी प्रश्नी राज्यव्यापी लढा उभारणार, आमदार ...\nMaharashtra Breaking News : मराठवाड्यातील पाणी टंचाईवरून ...\nनाशिक जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा – Lokmat ...\nएकनाथ संभाजी शिंदे… माणसं जिंकणारा, माणसं जपणारा म ...\n…म्हणून केंद्र सरकारने केली कृषी कायदे रद्दची घोषण ...\nशेतकऱ्यांची कंपनी ‘कष्टकरी’ त्यांची दमदार कामगिरी – ...\nसरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी हतबल – तरुण भारत ̵ ...\n'शेतकरी प्रथम प्रकल्पा'तून पाचशे महिला आर्थिक ...\nLIVE सत्तासंघर्ष: बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या मंत्र्यांना ...\nसोयरे सहचर : ‘जटायू’चे भाऊबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/seepz-mumbai-recruitment-2022-for-various-posts-apply-online-2/", "date_download": "2022-09-25T19:54:26Z", "digest": "sha1:WRVUZ4NW3V3VSN67JO7DE3MUJ43YPFMY", "length": 4754, "nlines": 132, "source_domain": "careernama.com", "title": "SEEPZ Mumbai Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\nनिवृत्त अधिकाऱ्यांना सुवर्णसंधी ; SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र पुणे मध्ये भरती\nनिवृत्त अधिकाऱ्यांना सुवर्णसंधी ; SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र पुणे मध्ये भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र पुणे मध्ये विकास आयुक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://seepz.gov.in/\nएकूण जागा – आवश्यकतेनुसार\nपदाचे नाव – सह विकास आयुक्त.\nशैक्षणिक पात्रता – कृपया मूळ जाहिरात पहावी\nवयाची अट – 56 वर्षापर्यंत\nअर्ज शुल्क – नाही\nनोकरीचे ठिकाण – पुणे\nहे पण वाचा -\nनिवृत्त अधिकाऱ्यांना सुवर्णसंधी ; SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र…\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (SEZ), कक्ष क्रमांक 477-B, वाणिज्य विभाग, उद्योग भवन, नवी दिल्ली 110107\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh/the-complicated-elections-shinde-group-mns-congress-nationalist-elections-ysh-95-3069926/?ref=Must_Read", "date_download": "2022-09-25T20:40:53Z", "digest": "sha1:B2FTD5D4XE3EAGSLB4NTE6RUEN6F3YSV", "length": 31599, "nlines": 247, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The complicated elections Shinde group MNS Congress Nationalist elections ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा का���्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nशिंदे गट आणि मनसेला स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे, शिवसेनेला स्थान जपायचे आहे, तर काँग्रेसला राष्ट्रवादीचे स्थान डळमळीत करायचे आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nशिंदे गट आणि मनसेला स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे, शिवसेनेला स्थान जपायचे आहे, तर काँग्रेसला राष्ट्रवादीचे स्थान डळमळीत करायचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर अनेक गणिते अवलंबून आहेत.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nएकनाथ शिंदे यांनी राजकीय सत्तेची उलथापालथ केल्यानंतर दंगल किंवा हिंसाचार होणार का, अशी शंका अनेकांना होती. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात अशा घटना घडल्या होत्या. मात्र उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना आदेश दिले- दंगल करायची नाही आणि त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तेव्हा हिंसाचार झाला नाही, याचा अर्थ यापुढेही होणार नाही, निवडणुकीच्या काळातही होणार नाही, असा निष्कर्ष काढणे घाई ठरेल. त्यांचे कारण, सर्व राजकीय पक्षांच्या, राजकीय अस्तित्वाच्या लढाईला आता सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत नुसते स्वत:ला वाचवणे एवढाच प्रश्न नाही. प्रत्येक राजकीय पक्षाचे उद्दिष्ट वेगळे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेना आदित्य ठाकरे यांच्याकडेच द्यायची आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांनी कधी उल्लेख केला नसला, तरीही त्यांच्या मनातदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांना भाजपचा छुपा पाठिंबा आहे. त्यांच्या सध्याच्या भूमिकेत जोवर बदल होत नाही, तोवर त्यांना ईडीपासून अभय राहील. त्यासाठी त्यांना उद्धव ���ाकरे यांच्या शिवसेनेच्या मागे हात धुऊन लागावे लागले. ही भूमिका राज ठाकरे यांच्यासाठी सोयीची आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे जनतेतील भावनिक उमाळा जपू शकले नाहीत आणि त्यांनी समझोत्याचे राजकारण केले तर ही परिस्थिती राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या पथ्यावरच पडणार आहे.\nएकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधींच्या पलीकडे जाऊन सामान्य शिवसैनिकांशी संपर्क साधला, तर त्यांची ताकद बळावेल. त्यांनी शिवसेनेचे आमदार आणि खासदार आपल्याबरोबर असल्याचे सिद्ध केले आहेच; आता त्यांना शिवसेनेचा मतदारही आपल्याबरोबर असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.\nभाजप, संघाने हिंदूत्वाच्या नावाखाली अब्राह्मणी मतदार जोडला आहे. त्यांना तो टिकवून त्याचे नेतृत्व पुन्हा नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे द्यायचे आहे. याचा अर्थ येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने कसलेल्या राजकीय मल्लांचा सामना रंगलेला दिसण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेची मजबुरी जगजाहीर आहे. उद्धव ठाकरे यांना कितीही वाटले की, आपण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले पाहिजे, तरी सद्यस्थितीत ते शक्य नाही. शिवसैनिक शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करतील, मात्र ते शिवसेनेची ज्यांच्याशी युती आहे, अशा पक्षांना मतदान करण्याची शक्यता धूसर आहे. अशा वेळी शिवसेनेचा मतदार मनसे, एकनाथ शिंदे गट किंवा भाजपला मत देईल. शिवसैनिक आधीच राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. अशा स्थितीत आपली मते भाजपला जाणे शिवसेनेला परवडण्यासारखे नाही. शिवसैनिक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे वळला, तर शिवसेनेला प्रतिस्पर्धी निर्माण होईल. थोडक्यात काँग्रेसने जे रिपब्लिकन पक्षाचे केले, तेच आज भाजप शिवसेनेबाबतीत करू पाहत आहे.\nउद्धव ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उभा करायचा नसेल, तर त्यांना राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून चालणार नाही. अशा स्थितीत पक्ष टिकवायचा की प्रतिस्पर्धी उभा करायचा हा उद्धव ठाकरे यांच्यापुढचा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते काय भूमिका घेतात यावर त्यांचे अस्तित्व अवलंबून असेल.\nराष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेस पक्षावरच टिकून आहे. राज्यसभेच्या आणि त्यानंतर विधान पर��षदेच्या निवडणुकी वेळी महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद स्वत:च्याच पक्षाकडे असतानाही मोदी- शहा यांनी त्यांना हरवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे की, त्यांनी पक्षाच्या सर्वच समित्या आणि पदाधिकारी बरखास्त केले आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांना भीती आहे की राष्ट्रवादीमध्येही कोणीतरी ‘एकनाथ शिंदे’ असू शकतील. त्यामुळे सर्व समित्या बरखास्त करण्याची सुरक्षित खेळी खेळली जात आहे. काही मुद्दय़ांवर आपण शिवसेनेशी सहमत नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने सुरू केला आहे. उदाहरणार्थ- औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करताना आमची सहमती नव्हती, असे स्पष्टीकरण देणे. शिवसेनेशी आघाडी करू असे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीरपणे म्हणत असला, तरी शिवसेना युती करण्याच्या स्थितीत आहे का, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवसेनेने युती केली की त्यांचा रिपब्लिकन पक्ष होईल आणि उद्धव ठाकरे ती वेळ येऊ देणार नाहीत. साहजिकच राष्ट्रवादीकडे काँग्रेसशिवाय पर्याय राहत नाही. काँग्रेस पक्ष सध्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यात गुंतला आहे. मुस्लीम मतदार आजही त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसचे नुकसान राष्ट्रवादीबरोबर गेल्यामुळे होत आहे, असे सांगायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे नेते मात्र राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या विरोधात असल्याचे दिसते आणि त्यांची बाजू योग्यच आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी केली नाही आणि त्यांची राष्ट्रवादीतून निवडून येण्याची क्षमताही क्षीण झाली, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे मोठय़ा संख्येने काँग्रेसकडे आणि काही प्रमाणात भाजपकडे वळण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास काँग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकते. राष्ट्रवादीशी आघाडी नको, असे म्हणणारा काँग्रेसचा वर्ग वाढत आहे. निवडणूक येईपर्यंत हा गट असाच वाढत राहिला, तर काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतो. प्रश्न हा आहे की दोन्ही पक्षांतील ‘श्रीमंत मराठा’ ही युती तुटू देतील का स्वतंत्र लढल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढेल की राष्ट्रवादीची यावर चर्चा होणे साहजिकच आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा श्रीमंत मराठय़ांचा पक्ष अशीच आहे. उर्मट, दादागिरी करणारे, ह��केखोर नेते या पक्षात आहेत, अशी जनमानसातील भावना आहे. ओबीसींमधील जो धर्मवादी नाही तो भाजप आणि शिवसेना सोडून इतरांबरोबर जात असे. या वर्गाला राष्ट्रवादीची सध्याची ही प्रतिमा खटकते आणि त्यांना ते आपले विरोधक समजतात. आरक्षणाच्या मुद्दय़ावर श्रीमंत मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये पूर्वी जे मतभेद होते, ते आता अधिकच वाढले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने निवडणूक स्वतंत्रपणे लढवली तर किती प्रमाणात श्रीमंत मराठा राष्ट्रवादीबरोबर राहील हा कळीचा प्रश्न आहे. काँग्रेसशी युती असल्यामुळे राष्ट्रवादीला मुस्लीम मते मिळत आहेत. उद्या काँग्रेसने युती तोडली, तर राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना जिंकणे अशक्य होईल. हे ओळखून ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यता बळावतील. राष्ट्रवादीचे अनेक नेते आजही काँग्रेसशी संपर्क राखून आहेत. ईडीच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागतील. पहायचे एवढेच आहे की, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला समजावू शकतात का स्वतंत्र लढल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढेल की राष्ट्रवादीची यावर चर्चा होणे साहजिकच आहे. राष्ट्रवादीची प्रतिमा श्रीमंत मराठय़ांचा पक्ष अशीच आहे. उर्मट, दादागिरी करणारे, हेकेखोर नेते या पक्षात आहेत, अशी जनमानसातील भावना आहे. ओबीसींमधील जो धर्मवादी नाही तो भाजप आणि शिवसेना सोडून इतरांबरोबर जात असे. या वर्गाला राष्ट्रवादीची सध्याची ही प्रतिमा खटकते आणि त्यांना ते आपले विरोधक समजतात. आरक्षणाच्या मुद्दय़ावर श्रीमंत मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये पूर्वी जे मतभेद होते, ते आता अधिकच वाढले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसने निवडणूक स्वतंत्रपणे लढवली तर किती प्रमाणात श्रीमंत मराठा राष्ट्रवादीबरोबर राहील हा कळीचा प्रश्न आहे. काँग्रेसशी युती असल्यामुळे राष्ट्रवादीला मुस्लीम मते मिळत आहेत. उद्या काँग्रेसने युती तोडली, तर राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना जिंकणे अशक्य होईल. हे ओळखून ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या शक्यता बळावतील. राष्ट्रवादीचे अनेक नेते आजही काँग्रेसशी संपर्क राखून आहेत. ईडीच्या कारवाईमुळे राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागतील. पहायचे एवढेच आहे की, मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे नेते काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला समजावू शकतात का स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा आग्रह धरू शकतात का स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा आग्रह धरू शकतात का परिस्थिती दोलायमान आहे. याचे कारण, एकनाथ शिंदे व राज ठाकरे यांना स्वत:चे स्थान निर्माण करायचे आहे. शिवसेनेला आपले स्थान जपायचे आहे आणि काँग्रेसला राष्ट्रवादीचे स्थान डळमळीत करायचे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्यांचे स्थान डळमळीत होईल किंवा ज्यांना स्वत:चे स्थान जपता वा निर्माण करता येणार नाही, त्यांची पुढील राजकीय कारकीर्द धोक्यात येण्याची भीती आहे.\nमराठीतील सर्व विशेष ( Vishesh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘एमटीएनएल’ पुन्हा बळकट होईल, पण..\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nगोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादन वाढीची अपेक्षा\nमका उत्पादनातील ‘अग्रण धुळगाव’ पॅटर्न\nचावडी : दादांचा दौरा.. अळणी वरणासारखा\nचावडी : शिरसाठ शांत शांत\nसर्वकार्येषु सर्वदा : कर्णबधिर मुलांच्या पंखांना बळ\nसर्वकार्येषु सर्वदा : आशादायी भूतदया\nसर्वकार्येषु सर्वदा : कर्करुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर\nलम्पी त्वचा रोग.. : बळिराजावर नवे संकट – प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक\nसर्वकार्येषु सर्वदा : कचरावेचक ते ज्ञानवेचक \nगोडय़ा पाण्यातील मत्स्योत्पादन वाढीची अपेक्षा\nमका उत्पादनातील ‘अग्रण धुळगाव’ पॅटर्न\nचावडी : दादांचा दौरा.. अळणी वरणासारखा\nचावडी : शिरसाठ शांत शांत\nसर्वकार्येषु सर्वदा : कर्णबधिर मुलांच्या पंखांना बळ\nसर्वकार्येषु सर्वदा : आशादायी भूतदया", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/04/14/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-09-25T20:52:39Z", "digest": "sha1:MR2SRSVK57LRRJ7QZDFRETO5T7BSCS3R", "length": 7042, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पहाटेच्या अंधारात दिसलेल्या लाईटच्या रांगेचे रहस्य उलगडले - Majha Paper", "raw_content": "\nपहाटेच्या अंधारात दिसलेल्या लाईटच्या रांगेचे रहस्य उलगडले\nआंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / इंटरनेट, उपग्रह, एलोन मस्क, ऑस्टेलिया, स्टार लिंक / April 14, 2021 April 14, 2021\nऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भा��ात गेल्या गुरुवारी पहाटे पाच ते साडेपाच च्या दरम्यान नागरिकांना एकामागून एक मंद गतीने जात असलेल्या लाईट्सची प्रचंड मोठी रांग दिसल्याने काही काळ एकच घबराट माजली होती. सुरवातीला ही विमाने असावीत अशी नागरिकांची कल्पना झाली होती पण हे दिवे इतक्या संथ गतीने जात होते की विमानांची शक्यता नाकारली गेली. एकामागून एक जाणाऱ्या या दिव्यांचा कोणताही आवाज येत नव्हता आणि ते सरळ पृथ्वीच्या कक्षेतून येत असल्याचे दिसत होते.\nया रहस्याबाबतचा खुलासा त्वरित करण्यात आला. हे लाईट म्हणजे एलोन मस्क यांच्या महत्वाकांक्षी ‘स्टार लिंक’ प्रोजेक्टचा हिस्सा असलेले उपग्रह होते असे स्पष्ट करण्यात आले. एलोन मस्क यांनी जगभरात अंतराळातून हायस्पीड इंटरनेट देण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून त्यात अंतराळात स्थापित केलेल्या शेकडो उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात, अगदी दुर्गम ठिकाणी सुद्धा हायस्पीड नेट उपलब्ध होणार आहे. यासाठी दोन हजाराहून अधिक उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केले जाणार असून त्यातील पहिले साठ उपग्रह सोडले गेले आहेत. आकाशात दिसलेली लाईटची माळ म्हणजे हे उपग्रह होते असे समजते.\nया नव्या उपक्रमामुळे पृथ्वीवर इंटरनेट साठी टॉवर उभारावे लागणार नाहीत. ग्राहकाला फक्त एक सॅटेलाईट डिश घराच्या छतावर लावावी लागेल. त्यातून अंतराळातील उपग्रहांच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेट त्यांना मिळणार आहे. हे सर्व उपग्रह पृथ्वीभोवती फिरणार असल्याने जगाच्या पाठीवर कुठेही इंटरनेट उपलब्ध होणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/04/blog-post_355.html", "date_download": "2022-09-25T20:55:38Z", "digest": "sha1:CVIA6NQCRXGWHA7E5KFDCHV4HIPQJOWI", "length": 17936, "nlines": 157, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मुंबईत 'आयसोलेश��� सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी... - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबईत 'आयसोलेशन सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी...\nमुंबईत 'आयसोलेशन सेंटर'साठी या संस्थेने आधी दिला होकार आता ऐनवेळी...\nमुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर 'कोरोना‌ कोविड 19' प्रतिबंधासाठी सर्वस्तरीय कार्यवाही अविरतपणे सुरू आहे. या कार्यवाहीमध्ये सहभागी होण्याची इच्छा काही संस्थांनी दाखवली होती. आता मात्र ऐनवेळी नकार दिल्याचं समोर आलं आहे.\n'कोरोना‌ कोविड 19' प्रतिबंधासाठी सर्वस्तरीय कार्यवाहीत 'मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड' (वन् रुपी क्लिनिक) या संस्थेने स्वत:हून इच्छा दर्शवली होती. त्यानुसार या संस्थेच्या डॉक्टरांना महापालिकेच्या अखत्यारीतील काही विलगीकरण केंद्रांवर (आयसोलेशन सेंटर) कार्यरत असलेल्या महापालिकेच्या डॉक्टरांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी या कामास आता स्पष्ठ नकार दिल्यानंतर त्यांना 'क्वारंटाईन सेंटर' मध्ये कार्यरत महापालिकेच्या डॉक्टरांसोबत काम करता येऊ शकेल, असे सूचविण्यात आले. मात्र, मॅजिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडने याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही.\nत्यानंतर सदर संस्थेद्वारे महापालिकेच्या 'फिव्हर क्लीनिक'मध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली होती. तथापि, महापालिकेच्या 'फिव्हर क्लिनिक'चे काम हे प्रामुख्याने तंत्रज्ञांद्वारे केले जाते. तसेच त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे. महापालिकेची सध्याची गरज डॉक्टरांची आहे, हे लक्षात घेऊनच त्यांच्या डॉक्टरांना प्रथम 'विलगीकरण केंद्रात' व त्यानंतर 'क्वारंटाईन सेंटर' येथे कार्यरत असणाऱ्या महापालिकेच्या डॉक्टरांना मदत करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या दोन्ही बाबींना त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nयाच अनुषंगाने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शु्क्रवारी संपन्न झालेल्या बैठकीला त्यांना अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले होते. मात्र या बैठकीला सदर संस्थेद्वारे कोणीही प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याची माहिती मिळाली आहे.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या ��ंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/01/12/28669/retail-inflation-rise-sharply-to-5-59-percent-in-december/", "date_download": "2022-09-25T20:00:17Z", "digest": "sha1:LUPGLXBO7UPQJNF7XMYCVQBJUCS3X454", "length": 14268, "nlines": 187, "source_domain": "krushirang.com", "title": "आम आदमीला पुन्हा झटका..! महागाई वाढ रोखणे होतेय अशक्य.. पहा, किती वाढलाय महागाईचा दर - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nआम आदमीला पुन्हा झटका.. महागाई वाढ रोखणे होतेय अशक्य.. पहा, किती वाढलाय महागाईचा दर\nआम आदमीला पुन्हा झटका.. महागाई वाढ रोखणे होतेय अशक्य.. पहा, किती वाढलाय महागाईचा दर\nअर्थ आणि व्यवसायताज्या बातम्यामहाराष्ट्र\nमुंबई : वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यांना सध्याच्या काळात कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता दिसत नाही. कारण, नव्या वर्षात अनेक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. आणखीही दरवाढ होण्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. अशा परिस्थितीत आणखी एक काळजीत टाकणारी बातमी मिळाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, किरकोळ महागाईचा दर 5.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ महागाईचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसत आहे. खाद्य पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे किरकोळ महागाई नोव्हेंबरमधील 4.91 टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये 5.59 टक्क्यांवर पोहोचली आहे.\nग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य महागाई 4.05 टक्‍क्‍यांवर पोहोचली आहे. जी आधीच्या महिन्यात 1.87 टक्‍क्‍यांवर होती.\nआरबीआयकडून मुख्यत्वे द्वि-मासिक चलनविषयक आढाव्यात किरकोळ चलनवाढीचा डेटा लक्षात घेतला जातो. प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे उर्वरित आर्थिक वर्षात महागाईचा वाढत राहील, असा बँकेचा अंदाज आहे. बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वाधिक पातळीवर असेल. त्यानंतर यामध्ये कपात होण्यास सुरुवात होईल.\nदुसरीकडे, औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) मध्ये वाढ झाली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 1.6 टक्क्यांनी घसरले. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्राचे उत्पादन गेल्या वर्षातील नोव्हेंबरमध्ये 0.9 टक्क्यांनी वाढले आहे.\nनोव्हेंबर 2021 मध्ये खाण उत्पादनात 5 टक्के वाढ झाली आहे आणि वीज निर्मितीमध्ये 2.1 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये, IIP 1.6 टक्क्यांनी घसरला होता. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान IIP 17.4 टक्क्यांनी वाढला. मागील वर्षात याच कालावधीत 15.3 टक्क्यांनी घसरला होता. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मार्च 2020 पासून देशाच्या औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी, लॉकडाऊननंतर जेव्हा आकडेवारी जाहीर झाली, तेव्हा त्यात 18.7 टक्क्यांची घट झाली. एप्रिल 2020 मध्ये, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक घडामोडी पूर्णपणे बंद पडल्यामुळे 57.3 टक्के घट झाली होती.\n घरखर्चाचे बजेट होणार आणखी हलके; राज्यांना मिळालेय महत्वाचे आदेश\nभारीच.. चीनच्या दडपशाहीला जबरदस्त उत्तर.. तैवानने ‘त्या’ देशासाठी केलाय एक अब्ज डॉलरचा प्लान\nसहा वर्षानंतर आयपीएल मध्ये दिसणार ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ वेगवान गोलंदाज\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर��णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/sports/2022/01/21/30127/indias-this-veteran-player-infected-with-corona-a-call-made-on-social-media/", "date_download": "2022-09-25T21:49:51Z", "digest": "sha1:QQJXGQEJBMTXLV4KAXDISSA2OIO6I2EM", "length": 12321, "nlines": 185, "source_domain": "krushirang.com", "title": "भारताच्या 'या' दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण.., सोशल मीडियावर केला हे अहवान..", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nभारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण.., सोशल मीडियावर केला हे अहवान..\nभारताच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला कोरोनाची लागण.., सोशल मीडियावर केला हे अहवान..\nमुंबई – भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला (Harbhajan Singh) कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. भज्जीने त्याच्या ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे की, त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यासोबतच त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करून घेण्यास सांगितले आहे. त्याच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असून तो सध्या क्वारंटाईनमध्ये आहे.\nभज्जीने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि भविष्यात पंजाबची सेवा करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.\nहरभजनने लिहिले की, “मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वत:ला घरी क्वारंटाइन केले आहे आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांना मी लवकरात लवकर चाचणी करून घेण्याची विनंती करतो. सुरक्षित रहा आणि काळजी घ्या”.\nहरभजनने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली होती. हरभजनने 23 वर्षात भारतासाठी 711 विकेट घेतल्या आहेत. निवृत्तीची घोषणा करताना हरभजनने ट्विटरवर लिहिले होते की सर्व चांगल्या गोष्टींचा अंत होतो आणि आज मी या खेळाला अलविदा करतो. या खेळाने मला आयुष्यात सर्व काही दिले आहे. हा 23 वर्षांचा प्रवास सुंदर आणि संस्मरणीय बनवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो. हरभजन दोन विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. हरभजन 2007 मध्ये T20 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होता.\nकसोटीत 400 हून अधिक विकेट घेणारा हरभजन सिंग हा भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या आधी अनिल कुंबळेने हा पराक्रम केला आहे. भज्जीने 103 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 417 विकेट घेतल्या आहे. तर 236 वनडेत 269 विकेट घेतल्या आहे. तर 28 टी-20 सामन्यांमध्ये भज्जीने 25 विकेट घेतल्या आहे. आयपीएलमध्ये हरभजनने 163 सामन्यात 150 विकेट घेतल्या आहे.\nबाब्बो.. 1 हजार जीबी पेक्षा जास्त डेटा आणि फ्री कॉल; ‘हे’ आहेत ‘जिओ’ चे वर्षभर चालणारे प्लान; चेक करा, डिटेल..\nपेट्रोलचे भाव वाढले पण, बिघडलं कुठं.. ; पहा, देशात किती विकल्या गेल्यात स्कूटर; जाणून घ्या, डिटेल..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/topics/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/page/4/", "date_download": "2022-09-25T20:15:29Z", "digest": "sha1:BO2GISYOJD45SAN55MFX2DH6AS53VVYR", "length": 5539, "nlines": 39, "source_domain": "marathit.in", "title": "आरोग्य टिप्स - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nकान स्वच्छ करण्याची पध्दत काय\nआपण आपला कान वेळोवेळी स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे असते. कारण असे केले नाही तर कान दुखणे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा बहिरापणासारख्या समस्या उद्भवू […]\nतर अ‍ॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास येईल आटोक्यात\nनवरात्रीचे उपवास पूर्ण झाल्याने आपल्या आहारात अचानक विविध पदार्थांचा समावेश झाला आहे. अशात काही वेळा आपल्या पोटाची घडी विस्कटण्याची शक्यता असते. दरम्यान बऱ्याच लोकांमध्ये अ‍ॅसिडिटी, […]\nलसूण खाण्याचे असेही फायदे…\nआपल्या आहारातील अविभाज्य घटक असण��ऱ्या लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. तसेच त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. आज आपण लसूण खाण्याचे काही विशेष फायदे पाहणार […]\n ‘या’ 4 पद्धतीने जखमेची काळजी घ्या\nडायबिटीज असणाऱ्या व्यक्तींना जखम बरी होण्यासाठी बरीच काळजी घ्यावी लागते. यात जर उशीर झाला तर काही वेळा अवयव कापण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. परंतु, योग्य […]\n‘हे’ आहेत उपवासाचे फायदे\nगेल्या काही दिवसांपासून नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. या उपवासांचा कालावधी सर्वात मोठा असतो. अशात हे उपवास आरोग्यासाठी कसे फायदेशीर असतात ते पाहूयात… डिटॉक्स करण्यात मदत […]\nदातदुखी आणि कानदुखीवर ‘ओवा’ ठरतो गुणकारी\nनिसर्गामध्ये अनेक गुणकारी पदार्थांचा वापर मसाला बनविण्यासाठी केला जातो. तसेच यामधील काही पदार्थांचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. ‘ओवा’ हा देखील औषध म्हणून वापरला […]\n‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी नारळपाणी प्या\nशरीरात पाण्याची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी नारळपाणी चांगला पर्याय आहे. तसेच नारळ पाणीमुळे शरीरास आवश्यक पोषक घटके मिळतात. नारळ पाणी पिण्याचे काही फायदे पाण्याचे कमतरता दूर […]\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/17/fda-cancels-johnson-johnson-baby-powder-licence/", "date_download": "2022-09-25T21:40:48Z", "digest": "sha1:ZWORCJZ3WRSFJ6ZP5IAQGOB45FT6PJRJ", "length": 8066, "nlines": 155, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द - Kesari", "raw_content": "\nघर महाराष्ट्र जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द\nजॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द\nमुंबई : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा परवाना रद्द केला आहे. लहान मुलांची उत्पादने करणारी ही कंपनी असून मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचे एफडीएने सांगितले.\nकंपनीची पावडर ही बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले. प्रयोगशाळेत पावडरची तपासणी केली तर तिचा ’पीएच’ मूल्य अधिक असून ती मुलांच्या त्वचेसाठी घातक असल्याचे म्हटले आहे. कोलकाता येथील केंंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार कंपनीचा परवाना रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथील पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात ही पावडर बालकांच्या त्वचेसाठी हानीकारक असल्याचे स्पष्ट झाले होते.\nपूर्वीचा लेखलडाख पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी\nपुढील लेखहैदराबाद मुक्‍ती संग्रामात योगदान नाही\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nराजाराम साखर कारखान्याचे १३४६ सभासद अपात्र\nशिवसेनाचा दसरा मेळावा शिवाजीपार्क वरच\nदसरा मेळाव्यासाठी कोणत्याही गटाला शिवाजी पार्क मिळणार नाही\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://chaprak.com/author/ghanshyam/", "date_download": "2022-09-25T21:47:40Z", "digest": "sha1:HNVMQGAEW6UO5XBOX45YCBDY3BUYGB7I", "length": 23956, "nlines": 113, "source_domain": "chaprak.com", "title": "चपराक, Author at साहित्य चपराक", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'. व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५० Email -\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले असणे साहजिक आहे. प्रत्येक भारतीय आपण भारतीय म्हणून मनात भारतीय स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीकारक,राष्ट्रपुरूषांबददलची कृतज्ञता व्यक्त करत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी सरकार,विविध सामाजिक संघटना,संस्था विविध कार्यक्रम करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. प्रत्येक जन अत्यंत उत्सवाने सहभाग देत आहे. काही लोक देशभक्तीचा विचार मनात कायम ठेऊन असतात. आपला व्यवसाय जोपासत असतानाही राष्ट्रभक्तीशी तडजोड करत नाही. काही लोक नेहमीच आपले वेगळेपण कायम ठेवत असतात. त्यांच्या पाऊलवाटा नेहमीच वेगळ्या दिशेने चालत असतात. त्याकरीता त्यांची धडपड…\nFeaturedअमृतमहोत्सव, घनश्याम पाटील, चपराक2 Comments\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज माणसामध्ये मी देव पाहिला वर्षानुवर्षे वारीची परंपरा जपणारे, कधीही न चुकता वारी करणारे, कोरोनाच्या आधी पहिल्यांदाच वारीचे अमृत चाखलेले आणि दुसऱ्या वर्षी परत जायची ओढ लागलेले वारकरी शिवाय वारकऱ्यांना सेवा , सुविधा पुरवणारे असे सगळेच गेली दोन वर्षे पुन्हा वारी सुरू होण्याची वाट बघत होते. अवघ्या दोन वर्षांच्या लढाईनंतर वारीच्या मार्गाचे श्वास मोकळे झाले. वैद्य , वैद्यकीय कर्मचारी, पोलीस , पत्रकार, सुरक्षा कर्मचारी , अत्यावश्यक सेवा पुरवणारे, स्वतः पुढाकार घेऊन किंवा अन्न, साधन, सामग्री…\nFeaturedआषाढी एकादशी, पांडुरंग, वारी, विठ्ठलLeave a comment\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना पावती कशाला फाडली’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…\nUncategorizedshyam bhurke, अशोक सराफ, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, क्रांतीसिंह नाना पाटील, जगदीश खेबुडकर, द. मा. मिरासदार, बाबा कदम, रणजित देसाई, वर्षा उसगावकर, शांता शेळके, सूर्यकांतLeave a comment\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\nसहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्‍यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ.…\nFeaturedप्रेरणादायी, हरीश बैजलLeave a comment\nकॅमेर्‍याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव\nजर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…\nFeaturedछावा, ताराराणी, दिग्दर्शक, राहुल जनार्दन जाधवLeave a comment\n कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय\nयंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही दोन-तीन दिवसात मिटेल असे वाटत होते, मात्र गेल्या संपात तोंडी आश्वासनं सोडली तर आपल्या हाती ठोस असं काहीच…\nकुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच त्याचं समर्थन नाही होऊ शकत त्याचं समर्थन नाही होऊ शकत मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच…\nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही विचारधारा आदर्शवत माणून वाटचाल केली नाही. आपल्या सोयीनुसार यातील बहुतेकांनी सातत्यानं पक्षांतर केलं. ते वेगवेगळ्या पक्षात गेले, स्थिरावले, आपल्या भूमिका आणि विचार बदलले. येनकेनप्रकारेण सत्तेत कसं राहता येईल याचं कसब त्यांना अवगत आहे. काँग्रेस पक्षाचा विचार करता आमच्या विलासराव देशमुखांचं घराणं, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदमांचं घराणं काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं दिसतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. पद्मसिंह पाटील आदींच्या वारसांनी पक्ष बदलून आपलं बस्तान बसवलं.…\nव्हायरलघनश्याम पाटील, राजकीय लेख4 Comments\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://chaprak.com/category/dakhalpatra/page/3/", "date_download": "2022-09-25T20:31:41Z", "digest": "sha1:4MFKTUHQF63CJEE7UM2V2AUEXBLEMCLA", "length": 18866, "nlines": 114, "source_domain": "chaprak.com", "title": "दखलपात्र Archives - Page 3 of 9 - साहित्य चपराक", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफा���लेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nअनंत काणेकरांचा ‘दोन मेणबत्त्या’ नावाचा लघुनिबंध आम्हाला शाळेत असताना अभ्यासक्रमात होता. या लघुनिबंधातील पुढील वाक्य आयुष्यभर लक्षात राहिलं, ‘दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास स्वतःसाठी जगलास तर मेलास’\nFeatured, दखलपात्र, व्हायरलChaprak, jayant kulkarni, जयंत कुलकर्णी, देणाऱ्याने देत जावे6 Comments\nअजातशत्रू व्यक्तिमत्त्व – प्रणव मुखर्जी\nस्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमधील दिग्गज नेत्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र पहिल्यांदाच हा मान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केन्द्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या रूपानं पश्चिम बंगाल या राज्याला मिळाला. त्यांनी २५ जुलै २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १४ जुलै २०१७ पर्यंत पाच वर्षे देशाचं हे सर्वोच्च असलेलं पद भूषविलं\nखरं तर हीच वेळ\nकाळ मोठा कठीण आलेला आहे. सत्वपरीक्षा घेणारा आहे. स्वयंशिस्त लावून घेण्याचा आणि कायमच असं राहण्याचा. खरं तर हीच छान संधी आहे कुटुंबाबरोबर राहण्याची, मी आहे तुमच्यासोबत घाबरू नका हे सांगण्याची. त्यासाठी आपण स्वत: सामाजिक शिस्तीचे पालन करायला हवं. काहीतरी वाचून वा पाहून घाबरून न जाता परिस्थितीला तोंड द्यायला शिकायला हवे. केवळ आलेले मेसेजेस फोरवर्ड करून हे भागणार नाही. मी माझ्या कुटुंबाचा हे महत्त्वाचे.\nसच्चाई आणि अच्छाई जपणारे मित्र\nपुढती पुढती पुढती… सदैव होईजे प्रगती ही गोष्ट आहे ऑक्टोबर 2016 ची. ‘चपराक’ दिवाळी अंकाचं काम संपवून पुढच्या साहित्य महोत्सवाच्या तयारीत व्यग्र होतो. ‘चपराक’चं कार्यालय तेव्हा शुक्रवार पेठेतील छत्रपती शाहू चौकात होतं. महोत्सवात ज्यांची पुस्तकं प्रकाशित करणार असं जाहीर केलं होतं त्या लेखकांची तिथं दिवसरात्र गजबज असायची. आमच्या कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची इतकी ये-जा असते की जणू हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख साहित्यिक, सांस्कृतिक केंद्रच असावं. एक पुस्तक छपाईला द्यायचं म्हणून त्यावर शेवटची नजर टाकत होतो आणि फोन वाजला.\nप्रवीण विठ्ठल तरडे हे एक चित्रपट निर्माते आणि अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील गणपतीची सजावट करताना विद्येची देवता असलेल्या गणनायकाला वंदन म्हणून पुस्तकांची आरास करायचे ठरवले. तशी आरास केली आणि ती करताना इतर पुस्तकांबरोबर गणपतीच्या खाली भारतीय संविधानाची प्रत ठेवली. समाजमाध्यमावर त्यांनी या देखाव्याचा फाटो टाकताच अनेकांकडून त्यांना कडवा विरोध सुरू झाला. ते पाहता त्यांनी त्यांची पोस्ट काढून टाकली आणि जाहीर माफी मागितली. विशेषतः ही माफी मागताना ‘आरपीआय, भीम आर्मी, पँथर अशा काही संस्था-संघटनांची नावे घेत त्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर आपण ती सुधारली आणि दुखावल्या गेलेल्या दलित बांधवांची…\nआज गणेश चतुर्थी. ह्या दिवशी आपण घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन करतो. त्याच्यापुढे छान आरास करतो. आपल्यातील कलागुणांना वाव देतो परंतु ह्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना ह्या विषाणूमुळे जगभर अगदी हाहा:कार माजवला आहे. लॉकडाऊनमुळे सगळे जग कसे ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात तर ह्या विषाणूने कहरच केला आहे. गेले पाच-सहा महिने झाले सगळे व्यवहार बंद होते. सगळ्यांच्या अंगात आणि मनात नकारात्मकता भरली आहे. ह्या सगळ्या नकारात्मकतेत गणपती बाप्पाच्या आगमनाने मनाला आता कुठे थोडीशी उभारी आली आहे. सगळ्यांचा उत्साह वाढला आहे. त्यात सगळीकडे छान पाऊसही झाला आहे. सगळी धरणे ओसंडून वाहिली आहेत. अर्थात काही…\nबेरोजगारी कमी होण्यासाठी शेतीक्षेत्र खुले करा\nदेशात व राज्यात कोरोना महामारीमुळे मोठे संकट आले आहे. एकूणच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. प्रत्येकाचे आर्थिक गणित बिघडले आहे. सरकार म्हणून जे काही उपाय योजना करायला पाहिजे त्या सुरु आहेत. काही बाबीकडे आपल्याला लक्ष देणे गरजेचे वाटते.\nनिवडणुकीचे दिवस होते. एक उमेदवार पंधरा वीस पाठीराख्यांचं मोहोळ घेऊन वॉर्डात प्रचाराला आले. अत्यंत नम्रपणे कमरेत (त्यांच्याच) वाकून प्रत्येकाला बत्तीशी दाखवत नमस्कार करीत होते. तरुणांना मिठी मारत होते. मलाच मत द्या म्हणून लाचार आवाहनही करीत होते. माझ्या ते चांगल्या परिचयाचे होते. मी स्वागताला तयार होतो. शेजारच्या लहान मुलाला कडेवर घेऊन आपुलकी दाखवत होते पण अचानक मला न भेटताच तो लवाजमा पुढे निघून ग���ला.\nश्री घनश्याम पाटील या तरुण, तडफदार संपादकाच्या लेखणीतून उतरलेल्या निवडक अग्रलेखांचा संग्रह ‘दखलपात्र’ वाचण्यात आला. मुखपृष्ठ ते मलपृष्ठ हा सारा प्रवास खरोखरच वाचनीय नि दखलनीय असाच आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहूनच वाचक या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. त्याचबरोबर प्रथमदर्शनी असाही प्रश्न पडतो की, संपादक म्हणजे लेखनीस सर्वस्व मानणारा प्राणी असे असताना मुखपृष्ठावर लेखनीला जोडून तलवार का बरे असावी मात्र पुस्तकाचे अंतरंग उलगडत असताना या प्रश्नाचे उत्तर आपोआप सापडते.\nआई – एक महान दैवत\nद. गो. शिर्के गुरूजींनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या वाचकप्रिय पुस्तकातील हे एक प्रकरण. मातृभक्तीचा यथोचित गौरव करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. हे पुस्तक घरपोहच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/laxmi-agro-jalgaon-recruitment/", "date_download": "2022-09-25T21:44:08Z", "digest": "sha1:5MYINSIZXTXGL6BNIL2XKTAIVXZWHQ74", "length": 14492, "nlines": 224, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Laxmi Agro Jalgaon Recruitment 2018 Apply Online", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nलक्ष्मी एग्रो केमिकल्स ने लक्समी एग्रो जलगांव भर्ती २०१८ को लागू करने के लिए नौकरी विज्ञापन प्रकाशित किया यह नया विज्ञापन फैक्टरी प्रबंधक – बिक्री अधिकारी और अधिक की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन फैक्टरी प्रबंधक – बिक्री अधिकारी और अधिक की रिक्तियों के बारे में है अभ्यर्थियों को आवेदन करने से पहले आधिकारिक अधिसूचना सावधानीपूर्वक पढ़ने की सलाह दी जाती है\nलक्ष्मी एग्रो केमिकल्स जलगांव भरती २०१९\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T20:56:15Z", "digest": "sha1:EUKIF2O27A4PXWDY62WXFGXR6OSOHER4", "length": 16069, "nlines": 271, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अकोले तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अकोले तालुका विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nअकोले तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान\nअकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.\n३ अकोले तालुक्यातील गावे\n४ हे सुद्धा पहा\nरतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड ( पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.\nअकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.\nप्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.\nरंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे.\n४) बलठ��� धरण :\nअकोले तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील बलठण धरण हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणुन नव्याने ओळखले जाणारे प्रेक्षणीय स्थळ आहे . बलठण व पुरुषवाडी यां गावांच्या स्थिरावरील कुरकुंडी नदी आता बलठण धरण नावाने ओळखली जाते , माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कारकीर्दित बांधण्यात आलेले हे बलठण धरण असुन येथील देखावा पाहण्यासाठी पावसाळ्यात गिर्यारोहकांची भ्रमंती बघायला मिळते.\n\"अहमदनगर जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावरील अकोले तालुक्याविषयीची संक्षिप्त माहिती\" (इंग्लिश भाषेत). CS1 maint: unrecognized language (link)\nइगतपुरी तालुका सिन्नर तालुका\nशहापूर तालुका संगमनेर तालुका\nमुरबाड तालुका जुन्नर तालुका\n\"अकोले तालुक्याचा नकाशा\". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nराघोजी भांगरे · नामदेव जाधव\nहरिश्चंद्रगड · रतनगड · कुंजरगड · कलाडगड · मदनगड · अलंग · कुलंग · पट्टागड · कोथळ्याचा भैरवगड\nअमृतेश्वर मंदिर, रतनवाडी · जगदंबामाता मंदिर, टाहाकरी · हरिश्चंद्रेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड\nअभिनव शिक्षण संस्था, अकोले · अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी\nभंडारदरा धरण · निळवंडे धरण · आढळा प्रकल्प · पिंपळगाव खांड धरण\nराजूर · कोतुळ · विठे · नवलेवाडी · धुमाळवाडी · कळस खु · सुगाव · कळस बु · पिपंळगाव खांड · लहित खुर्द · लिंगदेव · बहिरवाडी · शेंडी · वाघापुर · पानसरवाडी · ढगेवाडी · धामणगाव · आंबड · इंदोरी · रुंभोडी · समशेरपुर · देवठाण · केळी · पिंपळगाव निपाणी · वीरगाव · हिवरगाव · डोंगरगाव · गणोरे · रतनवाडी · भंडारदरा ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ र���जी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/740/", "date_download": "2022-09-25T19:54:40Z", "digest": "sha1:B2T6PSZN44HKWDGIMCB32YFUITTE5OTD", "length": 12948, "nlines": 86, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांची बदली रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी - Public", "raw_content": "\nनंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांची बदली रद्द करा: बिरसा फायटर्सची मागणी\nनंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे झालेली बदली तात्काळ रद्द करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार के.सी.पाडवी व अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.\nयाबाबत बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष मनोज पावरा,महासचिव राजेंद्र पाडवी,उपाध्यक्ष राजेश धुर्वे,महानिरीक्षक केशव पवार,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी,राज्य प्रवक्ता रोहित पावरा,धुळे युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पावरा, नंदुरबार जिल्हाध्यक्ष साहेबराव कोकणी ,ठाणे जिल्हाध्यक्ष सतिश जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा,अक्कलकुवा तालुका अध्यक्ष प्रा.संपत वसावे,शहादा तालुका अध्यक्ष संतोष वळवी,नवापूर तालुका अध्यक्ष राकेश वळवी,बागलाण तालुका अध्यक्ष आकाश पवार,मालेगाव तालुका अध्यक्ष शरद जाधव , नाशिक जिल्हाध्यक्ष दिपक सोनवणे,पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी, व अनेक बिरसा फायटर्स पदाधिकारी यांनी प्रशासनाला निवेदन पाठवले आहे.\nनिवेदनात म्हटले आहे की, अपर मुख्य सचिव (सेवा) सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई-400032 यांचा दि.9 जुलै रोजी बदली आदेशान्वये डाॅ. राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे बदली करण्यात आली आहे. हे ऐकून नंदुरबार वासीय तसेच अनेक आदिवासी बांधवांची नाराजी निर्माण झाली आहे. कारण नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा अनेक वर्षापासून अजूनही दुर्लक्षित असून विकासापासून वंचित आहे.ब-याच वर्षांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहूल जिल्ह्यात डाॅ.राजेंद्र भारूड सारखे आदिवासी समाजाचे जिल्हाधिकारी जे आदिवासींच्या समस्या जाण असणारे जिल्हाधिकारी लाभले. डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार हे आदिवासी समाजाचे असल्यामुळे आदिवासींच्या समस्या ब-यापैकी माहिती आहेत आणि त्यादृष्टीने त्यांचे नंदुरबार जिल्ह्यात चांगले काम सुरू होते.\nकोरोना काळात जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारूड यांनी उत्तम रित्या काम केलेले आहे. “नंदुरबार बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा” अशा बातम्या देशभर प्रसारित झाल्या आहेत. संपूर्ण देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांच्या ऑक्सीजन प्लांट व कोरोना नियंत्रण आणण्याच्या कामाचे कौतुक केले गेले . सुपरस्टार फिल्म अभिनेता अजय देवगण , अमिर खान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे,महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव सिताराम कुंटे , हिंदी न्यूज,मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक केले आहे. . सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर मा.उच्च न्यायालयाने सुद्धा कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद प्रशासकीय कामगिरी बजावणा-या जिल्हाधिकारीची नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्याच्या विकासकामांसाठी अत्यंत गरज आहे.\nनंदुरबार सारख्या एका आदिवासी जिल्ह्यात जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी ऑक्सीजन प्लांट तयार करून संपूर्ण देशसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नंदुरबार जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. ही नंदुरबार साठी व आदिवासींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नंदुरबार वासीय व आदिवासी जनतेच्या हिताचा व भावनांचा विचार करून कर्तव्य दक्ष, आदिवासी समाजाच्या समस्यांची जाण असणा-या,नंदुरबार जिल्ह्याचे नावलौकिक करून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात भर पाडणा-या डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण पुणे येथे ��ालेली बदली त्वरित रद्द करावी व डाॅ.राजेंद्र भारूड यांना जिल्हाधिकारी नंदुरबार याच पदावर ठेवून सेवेची संधी द्यावी. अशी मागणी बिरसा फायटर्सतर्फे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सह अनेक पदाधिकारी यांनी केली आहे.\nपक्षविरोधी कारवाया करणार्‍या तिघांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी : डॉ.अभिजीत मोरे\nरयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल सोनार तर महिला आघाडीवर प्रियंका सोनार\nरयत शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल सोनार तर महिला आघाडीवर प्रियंका सोनार\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/05/Aurangabad-corona-patient-update-report.html", "date_download": "2022-09-25T20:07:00Z", "digest": "sha1:Q6EA3QHAOXSQGTOYU6QABJA42N27JVIA", "length": 6426, "nlines": 55, "source_domain": "www.loksawal.com", "title": "आज 16 नए कोरोना मरीज मिले; औरंगाबाद जिल्हा मे अब तक 1301 कोरोना पॉजिटिव्ह मरीज - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › Maharashtra › आज 16 नए कोरोना मरीज मिले; औरंगाबाद जिल्हा मे अब तक 1301 कोरोना पॉजिटिव्ह मरीज\nआज 16 नए कोरोना मरीज मिले; औरंगाबाद जिल्हा मे अब तक 1301 कोरोना पॉजिटिव्ह मरीज\nऔरंगाबाद : जिल्हा मे कोरोना मरीजों का आकडा बढता जा रहा है. औरंगाबाद मे जब १००० तक कोरोना मरीजों कि संख्या पहोचंने पर काफी चर्चा हुई. लेकीन अब हाल यह है कि २५ मई तक यह कोरोना संक्रमीत मरीजों का आकडा १३०१ हो गया आज १६ नए कोरोना मरीजों कि संख्या मे इजाफा हुआ है. यह कोरोना संक्रमीत मरीजों कि संख्या शुरु से लेकर अब तक कि है. २४ मई २०२० तक औरंगाबाद जिल्हा मे ६१९ लोग कोरोना मुक्त हो गए और ६१६ मरीज अ‍ॅक्टीव थे. अब इन अ‍ॅक्टीव मरीजों कि संख्या मे आज के मरीज मिला दिए जाए तो यह आकडा ६३२ हो गया है.\nचलिए जानते है आज कौनसे इलाके मे नए कोरोना मरीज पॉजिटिव्ह मिले है.\nस���भाषचंद्र बोस नगर, एन ११, हडको (४), भवानी नगर (२), रोशन गेट (१), हुसेन कॉलनी (१), बायजीपुरा (१), इटखेडा, पैठण रोड (१), अल्तमश कॉलनी (१), जवाहर नगर, गारखेडा परिसर (१), शाह बाजार (१), मयूर नगर, एन-६, सिडको (१), राम नगर, एन २ (१), गजानन मंदिर परिसर (१) जिसमे १० महिला और ६ पुरूष शामील है\n0 Response to \"आज 16 नए कोरोना मरीज मिले; औरंगाबाद जिल्हा मे अब तक 1301 कोरोना पॉजिटिव्ह मरीज\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/microsoft-recruitment-2022-for-b-com-m-com-bba-mba/", "date_download": "2022-09-25T19:56:03Z", "digest": "sha1:5UBPNA76XNAL3FORQHDGITE4GEJG26FV", "length": 4963, "nlines": 124, "source_domain": "careernama.com", "title": "Microsoft Recruitment 2022 : मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीची संधी!! B.com, M.Com, BBA, MBA धारक करू शकतात अर्ज Careernama", "raw_content": "\nMicrosoft Recruitment 2022 : मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीची संधी\nMicrosoft Recruitment 2022 : मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरीची संधी\n मायक्रोसॉफ्ट त्यांच्या बंगलोर येथील कार्यालयासाठी (Microsoft Recruitment 2022) अनुभवी लोकांच्या शोधात आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्टमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्हसाठी हि भरती होणार आहे. B.Com, M.Com, BBA, MBA पदवीधारक उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.\nअर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन\nशैक्षणिक पात्रता – बॅचलर पदवी किंवा एमबीए प्राधान्य; किंवा समतुल्य पदवीधारक पात्र\nआवश्यक अनुभव – उमेदवाराकडे ग्राहकांना 8-10 वर्षे विक्री किंवा सेवा सल्ला देण्याचा अनुभव असावा. (Microsoft Recruitment 2022)\nतसेच कोणत्याही एका उद्योगाचे ठोस ज्ञान आवश्यक आहे (उदा. सरकार, शिक्षण, आरोग्यसेवा, वित्तीय सेवा, किरकोळ, उत्पादन, ऑटोमोटिव्ह, टेल्को, मीडिया, तेल/गॅस/ऊर्जा इ.).\nअर्ज करण्यासाठी, येथे CLICK करा\nनोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/ankush-choudharys-social-media-post-viral/", "date_download": "2022-09-25T20:14:01Z", "digest": "sha1:BFUQSXJ2UNVEU43LFELC55KVUEZ4X7Y2", "length": 7569, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "'तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी'; अभिनेता अंकुश चौधरीच्या पोस्टची सोशल मीडियावर होतेय चर्चा | Hello Bollywood", "raw_content": "\n‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी’; अभिनेता अंकुश चौधरीच्या पोस्टची सोशल मीडियावर होतेय चर्चा\nin फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी\n सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी देखील गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे लोकांनी कडक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. याकरिता अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या अनोख्या अंदाजात आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे. अंकुश चौधरीने केलेली हि पोस्ट अतिशय चर्चेत आहे. नुसती चर्चेत नव्हे तर प्रचंड वेगाने वायरल देखील होतेय.\nअभिनेता अंकुश चौधरी याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी..मी जबाबदार’ असे लिहिलेले आहे. अंकुशच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहे. या पोस्टवर अभिनेता स्वप्नील जोशीने देखील भन्नाट कमेंट केली आहे. त्याने म्हटले की दिग्या बोलला… म्हणजे बोलला.. तसेच चाहते देखील दुनियादारीचा डायलॉग्सवर यमक जुळवत कोरोनाचा मेसेज बनवताना दिसत आहेत. म्हणजेच काय तर अंकुशच्या हा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांसह त्याच्या सहकलाकार मित्रांना देखील चांगलाच भावलेला आहे.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nअभिनेता अंकुश चौधरी शेवटचा ‘धुराळा’ या मराठी चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ हे कलाकार होते. त्यानंतर तो ‘लकडाऊन’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती आहे. अंकुशच्या या आवाहनाला सोशल मीडियावर तरी भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र हा प्रतिसाद तेवढ्यापुरता मर्यादेत न राहता मूळ स्वरूपात देखील लोकांनी सत्यात अंगिकारायला हवा म्हणजे झालं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83717.html", "date_download": "2022-09-25T21:26:28Z", "digest": "sha1:RWTMXGF46F3DI4O6PAKFTIJEMVBQO6RI", "length": 18611, "nlines": 220, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > पतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्या�� मुसलमान महिलेला वाटत नाही – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा\nपतीने ३ विवाह करावेत, असे कुठल्याच मुसलमान महिलेला वाटत नाही – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा\nआसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा\nगौहत्ती (आसाम) – देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्‍याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही. देश स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी करत असतांना मुसलमान महिलांना सन्मानाचे आयुष्य देण्यासाठी समान नागरी कायदा लागू करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुसलमान महिलांच्या आयुष्यात चांगले पालट होतील, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केलेे. ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने समान नागरी कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. त्यावर मुख्यमंत्री सरमा बोलत होते.\nसर्व राज्यांत समान नागरी कायदा व्हावा – उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य\nउत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य\nउत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, तेथे आणि जेथे भाजपाची सत्ता नाही त्या राज्यांमध्येही समान नागरी कायदा लागू व्हावा.\n‘एक देश-एक कानून’ की पैरवी: उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य बोले- यूपी में समान नागरिक संहिता लागू करने पर विचारhttps://t.co/EAmdqDSPWZ\nसर्वांनी समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली पाहिजे आणि या मागणीचे स्वागत केले पाहिजे; मात्र अनेक ठिकाणी मतांच्या राजकारणासाठी लांगूलचालन करण्यात येत आहे.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआग���ा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/04/badam-mawa-malai-kulfi-badam-kulfi-mawa-kulfi-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:16:52Z", "digest": "sha1:JPPGZLOHY77BKTZN3NEEH5ZWA5CTXKG7", "length": 6797, "nlines": 72, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Badam Mawa Malai Kulfi Badam Kulfi Mawa Kulfi Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nपरफेक्ट रिच बादाम मावा मलाई कुल्फी कुल्फी\nआता उन्हाळा चालू झाला आहे. मुलांच्या शाळेला सुट्टी सुद्धा लागणार आहे. मग रोज दुपारी मुलांना काही तरी मस्त गारेगार पाहिजे. तर यंग आपण नेहमी आइसक्रीम बनवतो, सरबत बनवतो. आजा आपण मस्त पैकी आइसक्रीम पार्लरसारखी बदाम मावा कुल्फी बनवू या मग बच्चे सुद्धा खुश व आपण सुद्धा खुश.\nबदाम मावा कुल्फी बनव्याला अगदी सोपी आहे. चवीला सुद्धा मस्त लागते. बदाम मावा कुल्फी ही अगदी रिच आहे कारण की कुल्फी बनवताना फूल क्रीम दूध, मावा, मिल्क पावडर, बदाम, जायफळ व वेलची पावडर वापरली आहे,\nदूध आटवण्यासाठी वेळ: 15 मिनिट\nबनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट\nफ्रीजमद्धे सेट करण्यासाठी वेळ: 5 तास\n½ लीटर फूल क्रीम दूध\n100 ग्राम ख���ा (मावा)\n15 बदाम (तुकडे करून)\n2 टे स्पून मिल्क पावडर\n¼ टी स्पून जायफळ पूड\n1 टी स्पून वेलची पावडर\nप्रथम दूध उकळून घ्या मग त्यामध्ये साखर घालून 10 मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. दूध आटवून निम्मे झाले पाहिजे. मग थंड करायला बाजूला ठेवा.\nमावा हातानी कुस्करून घ्या. वेलची पावडर व जायफळ पावडर करून घ्या. बदाम मिक्सरमध्ये थोडे ग्राइंड करून घ्या.\nमिक्सरच्या भांड्यात मावा व थोडेसे दूध ब्लेंड करून घ्या. मग त्यामध्ये बाकीचे राहिलेले दूध, मिल्क पावडर, क्रीम, वेलची पावडर, जायफळ पावडर व बदाम घालून थोडेसे ब्लेंड करून घ्या.\nजर आपल्याकडे कुल्फी मोल्ड असतील तर त्यामध्ये मिश्रण घालून फ्रीजरमध्ये 5-6 तास सेट करायला ठेवा. कुल्फी मोल्ड नसतील तर ट्रे मध्ये मिश्रण घालून झाकण ठेवून 5-6 तास सेट करायला ठेवा.\nबदाम मावा कुल्फी सेट झाल्यावर सर्व्ह करा व सर्व्ह करताना वरतून बदाम घालून सजवून सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/04/chaitra-gauri-2022-puja-date-muhurat-and-puja-vidhi-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:50:51Z", "digest": "sha1:S3DPQAQGBYTPKLCKRNPR2NWVZYPNVO7Q", "length": 10623, "nlines": 73, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Chaitra Gauri 2022 Puja Date, Muhurat And Puja Vidhi In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचैत्र गौरी 2022 पूजा तारीख, मुहूर्त वेळ व पूजाविधी\nहिंदू धर्ममध्ये गौरी पूजेचे खूप महत्व आहे. गौरी पूजेमध्ये महिला माता पार्वतीची पूजा अर्चा करतात. हा सण महाराष्ट्र मध्ये साजरा करतात. ह्या दिवशी माता पार्वतीला आव्हान केले जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीया ह्या दिवशी चैत्र गौर बसवली जाते. आपल्या देवघरात किंवा स्वच्छ पवित्र ठिकाणी चैत्र गौर बसवली जाते. ह्या वर्षी चैत्र महिन्यात 4 एप्रिल 2022 सोमवार ह्या दिवशी गौरी तृतीया आहे. ह्या दिवशी गौरीची स्थापना करतात. माता पार्वती व शंकर भगवान ह्यांची कृपा मिळण्यासाठी हे व्रत करतात.\nचैत्र महिन्यात झाडांची पाने गळून पडतात व नवीन पानाचा बहर येतो. त्यालाच चैत्र पालवी असे म्हणतात. त्याचा आनंद काही निराळाच असतो. चैत्र महिन्यात लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपात चैत्र गौर घरोघरी आगमन होते. आपल्या पूजा घरातील अन्नपूर्ण माताला आसनावर बसवून तिची पूजा केली जाते. तिला नेवेद्य दाखवून जवळच्या सुवासीनिना हळदी कुमकुमसाठी निमंत्रण दिले जाते.\nचैत्र गौर ही कर्नाटक व राजस्थान ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी करतात.\nगौर��� पूजा तारीख व वेळ:\nगौरी पूजा सोमवार 4 एप्रिल 2022 ह्या दिवशी आहे.\nतृतीया तिथी 3 एप्रिल 2022 12:40 सुरू होणार असून\nतृतीया तिथी 4 एप्रिल 2022 13:55 पर्यन्त आहे.\nशिव-गौरी पूजन शुभ मुहूर्त :\nअमृत काल मुहूर्त : सकाळी 09:18 ते 11:02 पर्यंत\nअभिजीत मुहूर्त : सकाळी 11:36 ते दुपारी 12:26 पर्यंत\nविजय मुहूर्त : दुपारी 02:06 ते 02:56 पर्यंत\nगोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:03 ते 6.27 पर्यंत\nसांयकाळ मुहूर्त: संध्याकाळी 06.16 ते 07.25 पर्यंत\nनिशित मुहूर्त: रात्री 11.38 ते 12.24 पर्यंत\nचैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना कशी करावी सोपी पद्धत:\nचैत्र महिन्यात शिवपत्नी पार्वती माता गौरी रूपात पूजन केले जाते.\nशिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी घराच्या अंगणात चैत्रांगण काढावे. गौरी महिनाभर माहेरी येते म्हणून या दरम्यान दररोज अंगणात चैत्रांगण काढलं जातं.\nमाता अन्नपूर्णा म्हणजेच पार्वती माता होय. तिच्या स्वागता साठी आपल्या घरासमोर अंगण झाडून सारवून त्यावर वैशिष्ट पूर्ण रांगोळी काढली जाते. त्यालाच चैत्रागण असे म्हणतात.\nचैत्रागण म्हणजे 51 प्रकारची शुभ चिन्ह असतात. जर आपल्याला ती काढणे शक्य नसेल तर बाजारात त्याचा साचा मिळतो त्याचा वापर करावा. त्यामध्ये आपल्या हिंदू संस्कृतिचे प्रतीक असते. अश्या प्रकारची रांगोळी काढली की अप्रतिम दिसते.\nदेवघरात अन्नपूर्ण मातेला स्वच्छ करून पाळण्यात बसवतात महिनाभर म्हणजेच वैशाख शुल्क तृतीया म्हणजेच अक्षयतृतीया पर्यन्त तिची पूजा अर्चा करतात. चित्र गौरची स्थापना केल्यावर तिच्या समोर शोभिवंत आरस करतात.\nचैत्र महिन्यात देवीची स्थापना केल्यावर महिना भरात कोणत्या सुद्धा एका दिवशी सवाष्ण ला जेवायला बोलवावे. डाळकैरी व पन्हे द्यावे. तसेच ह्या महिन्यात जमेल तेव्हा एक दिवस आपल्या नातेवाईक किंवा सखी किंवा आजू बाजूला राहणाऱ्या महिलाना हळदी-कुंकू साठी बोलवावे. त्याना हळद-कुंकू लावून त्यांची भिजवलेल्या हरबरे व फळ ह्यांनी ओटी भरावी व त्याना प्रसाद म्हणून कैरीचे पन्हे, कैरी घालून वाटलेली हरभराडाळ द्यावी. व त्याना चांगले सुगंधी फूल द्यावे.\nहे व्रत केल्याने आपल्याला सर्व कष्टा पासून मुक्ती मिळते व जीवनात सफलता मिळते. हे व्रत पूर्ण केल्यावर त्याचे उद्यापन करावे. त्याच्या मुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/12/roads-rain-potholes-and-traffic-jams/", "date_download": "2022-09-25T20:02:23Z", "digest": "sha1:IHNMEZRGPJP36H43BSJOD5H7B2M4WTC5", "length": 31151, "nlines": 171, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "रस्ते,पाऊस,खड्डे आणि वाहतूक कोंडी! - Kesari", "raw_content": "\nघर केसरी रस्ते,पाऊस,खड्डे आणि वाहतूक कोंडी\nरस्ते,पाऊस,खड्डे आणि वाहतूक कोंडी\nस्मार्ट सिटी होताना : सुरेश कोडीतकर\nपुणे शहराची स्मार्ट सिटी होण्याची शक्यता आपण तपासत आहोत. अनेक विषयांचे आपण क्रमशः विश्लेषण करणार आहोत. तथापि उपरोक्त विषय तातडीने घेण्याचे कारण म्हणजे आपल्या स्मार्ट सिटी होण्याच्या दाव्याची पावसाने उडवलेली खिल्ली. नेमिची येतो पावसाळा हे आपण जाणतो. त्यासाठी छत्री, रेनकोट याची व्यवस्था करतो; पण पुण्यात या तजवीजचा फार उपयोग होत नाही. स्मार्ट सिटी होऊ पाहणारे पुणे, वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेत शून्य आहे, हे आपण जाणतो; पण पावसाळ्यात फक्त व्यवस्थाच उघड्या पडतात, असे नव्हे तर शासन आणि प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल होते. पावसाळ्यात जनतेच्या हालाला पारावार राहत नाही. कारण पावसाने रस्त्यांवर नदी होऊन वाहणारे पावसाचे पाणी, रस्त्यांची झालेली चाळण, जागोजागी होणारी वाहतूक कोंडी, मुंगीच्या गतीने सरकणारी गर्दी, यामुळे वाया जाणारे लाखो मनुष्यतास, होणारे भीषण प्रदूषण, वाहन चालवणार्‍या लोकांना होणारे पाठीचे, मणक्याचे आजार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाहनाच्या कोंडीत वाया जाणारे अमूल्य इंधन आणि परकीय चलन. स्मार्ट सिटीत कामावर जाताना किंवा घरी परतताना जर खूप वेळ रस्त्यांवर अडकून पावसात भिजत थांबावे लागत असेल, तर मग, जनता प्रशासनाला मनातल्या मनात दुवा देत असेल काय\nना रस्ते ना गटार\nपाऊस हा पुणे शहर स्मार्ट सिटी करण्याची स्वप्ने या बाता आणि वल्गना आहेत हे दाखवून देत आहे. महापालिका हद्दीतील नागरी विकासाची कामे पाहायला स्वतंत्र तांत्रिक विभाग असतात. ते म्हणजे पाणी पुरवठा, मलःनिस्सारण, भवन निर्माण, गलिच्छ वस्ती निर्मूलन, आणि पथ. महापालिका हद्दीत चांगले रस्ते असावेत, त्यांची वेळेवर डागडुजी व्हावी, पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशा गटारांची व्यवस्था असावी ही अपेक्षा रास्त म्हणायला हवी; पण ही अपेक्षा पूर्ण होत नाही. रस्त्यांची अवस्था सुधारत नाही. पुण्यात काही वर्षांपूर्वी चांगल्या अवस्थेत असलेले डांबरी रस्ते उखडून एक ते दीड फूट जाड���चे काँक्रिटचे रस्ते केले गेले; पण ना पावसाच्या पाण्याचा निचरा झाला ना वाहतूक जलद गतीने मार्गस्थ होऊ शकली. पुणे शहर लोकसंख्या आणि वाहन संख्येत निरंतर वाढ नोंदवत असताना शहराच्या जीवन वाहिन्या असलेल्या व्यवस्था कुचकामी असतील, तर मग स्मार्ट सिटी घडवण्याच्या स्वप्नांपासून आपण लांब राहिलेले बरे. परिवहन सेवा आणि रस्त्यांची दुर्दशा यामुळे शहरात वाहनांची अफाट संख्या वाढून पर्यावरण आणि प्रवास सुगमता नष्ट झाली आहे. हे ज्ञात असूनही त्यावर तोडगा काढला जात नाही. या निर्ढावलेपणातून पुणे स्मार्ट सिटी कसे होणार साडेतीन दशकापासून फक्त चर्चेतच असलेला रिंगरोड मूर्त रूप घेत नाही, हा विलंब सिटी स्मार्टचे दिवास्वप्न पाहणार्‍यांना खिजवत आहे.\nरस्ते मग ते खेड्यातील मुरूम आणि मातीचा भराव अंथरून पाणी फवारून केलेले असो वा डांबरी सडक असो. प्रमुख जिल्हा मार्ग असो वा राज्य मार्ग असो. राष्ट्रीय महामार्ग असो वा शहरातील रस्ते. माणसांचा वेगवान प्रवास आणि माल वाहतूक यासाठी रस्त्यांचे मोल मोठे आहे. अनेक प्रगत राष्ट्रांनी त्यांच्या विकासाचे श्रेय रस्त्यांच्या लांबलचक जाळ्यांना दिले आहे. महानगरीचे मुंबईचे कौतुक याचसाठी होते की तिथे लोकल रेल्वेचे कर्जत, कसारा आणि वसई, विरार, नालासोपारा आणि अगदी पनवेलपर्यंत व्यापक असे लोहमार्ग आहेत. शिवाय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिकांची स्वतंत्र परिवहन सेवा दिमतीला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी दळणवळणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय उड्डाणपूल, बायपास, समतल विलगक, यामुळे प्रवासी आणि माल वाहतूक सोपी झाली आहे. मुंबई आणि परिसरात टॅक्सी, रिक्षा सेवा आधीपासून आहेत. मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेने सुरु व्हायची आहे. या सर्वांमुळे वाहतुकीचा वेग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगराचा विचार करता केवळ निराशा हाती येते. स्मार्ट सिटीत आपण सुलभ, वेगवान, पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्था उभी करण्याला प्राधान्य देत आहोत. मग पुण्यात पावसाने केलेली दुरवस्था पाहून अशी व्यवस्था उभारणे शक्य आहे, की नाही याचे उत्तर शोधायचे आहे.\nअपुरे रस्ते आणि वाहनकोंडी\nस्मार्ट सिटीत फक्त उत्तमोत्तम इमारती उभारणे अपेक्षित नव्हे. पुण्यात राहण्यासाठी सुसज्ज आणि साधारण अशा श्रेणीतील अनेक चांगल्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. शासकीय किंवा खासगी कार्यालयात काम करण्यासाठीसुद्धा पुण्यात नव्या आणि जुन्या चांगल्या इमारती आहेत. मनोरंजनासाठी अनेक चांगली सिनेमागृह आणि नाट्यगृह आहेत; पण शहरात वाहतुकीला आणि पर्यटन स्थळांवर जायला चांगले आणि कोंडीमुक्त रस्ते आहेत कुठे लोकांकडे दुचाकी आणि चार चाकी वाहने आहेत. पण जर रस्त्यांवर वाहन चालवायला जागाच नसेल तर लोकांकडे दुचाकी आणि चार चाकी वाहने आहेत. पण जर रस्त्यांवर वाहन चालवायला जागाच नसेल तर वाहने लावायला जागाच शिल्लक नसेल तर वाहने लावायला जागाच शिल्लक नसेल तर पावसाळ्यात या समस्येत अधिक भर पडते. स्मार्ट सिटीत अशी गैरसोय अपेक्षित आहे काय पावसाळ्यात या समस्येत अधिक भर पडते. स्मार्ट सिटीत अशी गैरसोय अपेक्षित आहे काय वाहन जाग्यावर थांबून आहे. सर्वत्र धूर भरून राहिला आहे. लोक सार्वजनिक बसमध्ये, स्वतःच्या वाहनात, दुचाकीवर बसून कोंडी फुटण्याची आणि रस्ते मोकळे होण्याची वाट पाहून कंटाळले आहेत. स्मार्ट सिटीत लोकांचा मनःस्ताप अपेक्षित आहे काय वाहन जाग्यावर थांबून आहे. सर्वत्र धूर भरून राहिला आहे. लोक सार्वजनिक बसमध्ये, स्वतःच्या वाहनात, दुचाकीवर बसून कोंडी फुटण्याची आणि रस्ते मोकळे होण्याची वाट पाहून कंटाळले आहेत. स्मार्ट सिटीत लोकांचा मनःस्ताप अपेक्षित आहे काय आता तर शहरातच नव्हे, तर पुण्याच्या दशदिशांना ग्रामीण भागातही वाहतूक कोंडीचा सर्वांना सामना करावा लागत आहे. मग तो चांदणी चौक असो खडकवासला चौपाटी आणि सिंहगड.\nसार्वजनिक दळणवळणाच्या सोयींच्या मर्यादा आणि आक्रसलेले रस्ते, संकोचलेले पदपथ यांना जर मोकळा श्वास घेता आला, तर स्मार्ट सिटी आकार घेऊ शकेल. दुर्दैवाने शासन आणि प्रशासन हे काम अनेक वर्षे करू शकलेले नाहीत. रस्त्यांचे क्षेत्रफळ वाढवणे, पर्यायी उन्नत मार्ग, भुयारी मार्ग तयार करणे, जड वाहतूक बाह्य वळण मार्गाने वळवणे हे सर्व जर केले, तर स्मार्ट सिटीत अपेक्षित असे वेगवान दळणवळण शक्य होऊ शकेल. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो सेवा अजून चालू व्हायची आहे. स्मार्ट सिटीत अनेक मेट्रो मार्ग अत्यंत तीव्रतेने अपेक्षित आहेत. पुण्यात वाहतूक व्यवस्था आणि रस्ते हा गंभीर प्रश्न आहे. त्याचे उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे उन्नत मार्ग अर्थात मेट्रोकडून पुणेकरांना भरगच्च अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. जर गावठाणातून दूरवरच्या ग्रामीण भागात अथवा तालुक्यातून शहरात यायला, पुण्याच्या चहूकडून माहिती तंत्रज्ञान उपनगरात पोहचायला जर मेट्रोची सोय झाली, तर अनेक दुचाकी, चारचाकी रस्त्यावर येणार नाहीत. बसची संख्याही कमी होईल. स्मार्ट सिटी म्हणजे गर्दीमुक्त रस्ते, वेळ आणि इंधनाची बचत हे अपेक्षित आहे. हे शक्य होईल का\nआपण पुणे शहराभोवती द्रुतगती मार्ग, रिंग रोड याचे कागदावर नियोजन करण्यात मग्न आहोत. मेट्रोचे जाळे साकार व्हायला अजून अवकाश आहे. पुणे-नाशिक लोहमार्गाचे भूसंपादन करण्यात येत आहे. अजून प्रत्यक्ष काम सुरु होऊन रेल्वे धावायला किमान दोन वर्षे लागतील. पुणे लोणावळा लोकल मार्गाची स्वतंत्र मार्गिका नुसतीच चर्चेत आहे. ना दोन्ही महापालिका, ना जिल्हा परिषद, ना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यात पुढाकार वा रस घेत आहेत. रस्त्यांना क्षेत्रफळ वाढीसाठी पुरेसा वाव नसणे, उपलब्ध रस्त्यांच्या कार्यान्वयनाचे आणि वाहतुकीचे नियोजन नापास होणे आणि भरीस भर म्हणून रस्त्यांची, कसेबसे टिकून असलेल्या पदपथांची दुरवस्था असणे आणि आपण स्वप्न पाहतोय पुणे महानगर स्मार्ट होण्याचे. पावसाने आपल्या रस्त्यांची कल्हई आणि पॉलिश उडवून कामाचे पितळ उघडे पाडले आहे. स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न दूर लोटले आहे. लोक आपला वेळ, आरोग्य गमावून आणि आपली हाडे झिजवून, पाठीचा मणका दुखवून प्रवास करतात. मनः शांती गमावतात. कुटुंबाला द्यायचा वेळ ते वाहतूक कोंडीत वाया घालवतात. हे आजच्या पुण्याच्या जन आरोग्याचे कटू वास्तव आहे.\nवाहतूक कोंडीचा सगळ्यात मोठा तोटा हा आहे की आपण वेळ, स्वास्थ्य, विश्रांती वगैरे गमावतोच; पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे अमुल्य लाखो लिटर इंधन वाया जाते. या इंधनासाठी आपण लाखो डॉलर परकीय चलन खर्च करत आहोत. वाहतूक कोंडी वाहने जाग्यावर थांबवून, वेग मंदावून इंधन वाया घालवते. अनावश्यकपणे इंधन, डॉलर, आरोग्य खर्ची घालून प्रदूषण वाढवणे हे आपल्याला स्मार्ट सिटीच्या वाटेवर कसे घेऊन जाणार\nपुणे शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात महानगर म्हणून होत असलेला विस्तार हा सुधारणांसाठी कालावधी द्यायला असमर्थ ठरत आहे. ज्या सुधारणा प्रत्यक्षात येत आहेत, त्यांची उपयोगिता कमी ठरणार आहे. याचे कारण म्हणजे सुधारणा योग्यवेळी न होता विलंबाने होत असल्याने त्याची अत्यावश्यकता कमी होणे आणि भूमितीय पद्धतीने लोकसंख्या वाढल्याने अचूक लोकसंख्येचे मापन चुकणे. या सर्वांच्या परिणामी स्मार्ट शहर होणे हे दूरचे स्वप्न ठरत आहे. शासन आणि प्रशासनाला भविष्याचे आकलन, नियोजन नसणे आणि जनतेकडे दूरदृष्टीचा विचार आणि रेटा नसणे, हे शहरे स्मार्ट न होण्याचे यापुढे प्रमुख कारण ठरणार आहे. आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अपुरा ठरत आहे. सुट्टीच्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडीचा लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याहून सातारा दिशेने जायला आणि यायलासुध्दा वाहतूक कोंडी पिच्छा सोडत नाही. अशी परिस्थिती सर्व दिशांना आहे. पाऊस हा कोंडी आणि समस्या, मनःस्ताप यात भर घालतो.\nआज पुणे शहर अथवा विस्तारित पुणे स्मार्ट होण्याचा पुकारा आपण करतो; पण जमिनीवरील वास्तव काही वेगळेच आहे. पुणे महापालिकेने शहर सुधारणा करताना ज्या चुका केल्या अथवा वेळ निघून गेल्यावर जी कामे केली नेमके त्यातून धडा घेत पिंपरी चिंचवड महापालिकेने कामे केली. तसेच वेळ निघून जाऊ न देण्याची यथोचित काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्या स्मार्ट सिटी होण्याला स्त्रोतांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. तसे पुणे शहराचे नाही. आता एकत्रित पुणे हे महानगर म्हणून विचार करताना त्याचा स्मार्ट होण्याचा एकात्मिक विचार करावा लागणार आहे. ते करत असताना निसर्ग चक्रातील एक प्रमुख ऋतू असलेला पावसाळा विसरून कसे चालेल त्याचा विचार आमच्या पुढारी आणि नियोजनकर्त्यांनी ना रस्ते बांधताना केला ना त्यांना पावसाळी गटारे बांधायचे जमले त्याचा विचार आमच्या पुढारी आणि नियोजनकर्त्यांनी ना रस्ते बांधताना केला ना त्यांना पावसाळी गटारे बांधायचे जमले आज नियोजनाची दुर्दशा झाली आहे. आज सिटी स्मार्ट करायच्या अनेक कल्पना आहेत; पण त्या जमिनीवर रुपांतरीत करायला अनुकूल परिस्थिती नाही. कारण स्मार्ट व्हायच्याऐवजी पुणे शहर फुगले आणि सुजले आहे. जमिनीवरील व्यवस्था कुजल्या, सडल्या आहेत. त्या बळकट करण्या आणि सुधारणा करण्यापलिकडे गेल्या आहेत. वास्तव कटू आहे. स्मार्ट पुण्याचा समग्र विचार करताना वास्तव टाळून चालणार नाही, हे पाऊस प्रकर्षाने दाखवून देत आहे.\nपुणे शहराचा वैभवशाली गणेशोत्सव दिमाखात साजरा झाला. गेले दोन वर्षे तो जोशात साजरा करता आला नव्हता; पण यंदा मात्र उत्साह ओसंडून वाहत होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहर, रस्ते, खड्डे, प्रचंड वाहने आणि अवाढव्य गर्दी, पार्किंगची समस्या आणि हे सर्व नियंत्रणाबाहेर जाण्याची बाब चर्चेत आली आहे. लोकांना आता या समस्यांवर उपाय हवा आहे; पण शहर स्मार्ट होताना लोकांनीही सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे. शहर, पाऊस, रस्ते, वाहने आणि त्यांचे कठीण आवागमन यावर ठाम उपाययोजना राबविणे आता अनिवार्य झाले आहे. समस्येने जटील आणि आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. पुणेकरांनी आणि प्रशासनाने वेळीच जागे झालेले बरे\nपुढील लेखहे चित्र बदलावे (अग्रलेख)\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nप्रत्येक गोष्ट सुंदरच असते, हा दृष्टिकोन महत्त्वाचा\nअध्यक्षपदासाठी राहुल गांधीनाच पसंती\nलोकसंख्या नियंत्रणापेक्षा विकासनीती गरजेची\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-Santra_Problems_Solutions.html", "date_download": "2022-09-25T20:43:41Z", "digest": "sha1:GSWFORMFFHG3BZ32HAZUTCIMLZJ55DCJ", "length": 21451, "nlines": 56, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी - लिंबूवर्गीय फळबागांतील त्रुटी, समस्या व उपाय", "raw_content": "\nलिंबूवर्गीय फळबागांतील त्रुटी, समस्या व उपाय\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nलिंबूवर्गीय फळबागांतील त्रुटी, समस्या व उपाय\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nभारता देश हा उष्ण कटीबंधामध्ये येत असल्यामुळे येथील जवळजवळ ७५% राज्यांमध्ये वर्षातील ९ महिने कायम ३० ते ३६ -४२ ते ४६ डी. से. तापमान असते. त्यामुळे भारतीय माणसांमध्ये घाम येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते व कामाचा थकवा येतो. ही ऊर्जा परत मिळविण्यासाठी नुसती कर्बोदके, प्रथिने व फॅटची गरज पुरेशी नसून त्याचबरोबर व्हिटॅमीन - सी ची भारतीय माणसास नितांत गरज आहे.\nभारतामध्ये लिंबूवर्गीय फळांचे क्षेत्र ७८९.१० हजार हेक्टर असून त्यापैकी लिंबाखालील २८६.३० हजार हेक्टर मोसंबीखालील २८८ हजार हेक्टर व संत्राखालील २१४.८० हाजार हेक्टर इतकी आहे. देशातील लिंबूवर्गीय पिकाच्या लागवडीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर (१६१.३ हजार हे.) असून उत्पादनाच्या बाबतीत आंध्रप्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तर कर्नाटक राज्यात लागवड सर्वात कमी (११.७ हजार हे.) असून उत्पादकतेमध्ये मात्र प्रथम क्रमांक (२१.४ टन/हे.) लागतो.\nलिंबू हे साधारण हलक्या जमिनीपासून भारी जमिनीत येते, मात्र संत्री हे मध्यम, भारी जमिनीत मुक्त चुन्याचे (CaCo३)चे प्रमाण ३ ते ५% असेल तर संत्र्याचे उत्पादन चांगले येते. मोसंबीला देखील लिंबाप्रमाणे मध्यम काळी जमीन चांगली ठरते. ३० वर्षापुर्वी आजारी लोकांनीच फक्त मोसंबी खावी अशी प्रथा होती. पण आता उत्पन्नाचे स्रोत वाढल्याने सामान्य माणूसदेखील मोसंबी हे आपल्या फल आहारात समाविष्ट करू लागला आहे.\nलिंबामधील समस्या व उपाय\nलिंबामध्ये सिट्रस कँकर फार मोठ्या प्रमाणात येतो. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र बाधीत आहे. डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या संशोधन केंद्रावर केलेल्या संशोधनातून व प्रयोगातून कँकरमुक्त 'मल्हार' नावाची जात आम्ही विकसित केलेली आहे आणि या जातीवर एका फर्ग्युसन विद्यालयातील मुलीने डॉ. बावसकर सरांच्या मार्गदर्शनाखाली जीवनसत्व 'क' चे मल्हार लिंबातील प्रमाण या बिषयावर प्रबंध लिहून एम. एस्सी.बायोकेमिस्ट्री या (जीवरसायन शास्त्र) पुणे युनिव्हर्सिटीची पदवी मिळविली आहे.\nदुसरी महत्त्वाची विकृती म्हणजे सुक्ष्म मुलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे पानांवर स्पॉट येणे. हस्तबहार निट येत नाही. ही समस्या देशभर जाणवते, कारण जेव्हा हस्तबहार घेतला जातो तेव्ह��� सप्टेंबर - ऑक्टोबर महिना असतो. या काळात हस्त नक्षत्राचा पाऊस हा प्रचंड कोसळतो. त्यामुळे लागणारे फुल हे गळून जाते. म्हणून हस्त नक्षत्राच्या बहाराची समस्या कायम जाणवते. यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हमखास उपाय शोधला आहे. तो असा की टेक्नॉंलॉजीचा वापर करून हस्त नक्षत्राच्या अगोदर पाणी सोडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बहार फोडून फुलगळ न होता फुलाचा देठ पक्व होऊन गुंडी धरते. त्यामुळे फळधारणा अधिक होते. (संदर्भ - श्री. बाळकृष्ण निवृत्ती कदम, मु. पो. बेलवंडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर मोबा. ९०९६९०८१९० यांची मुलाखत पहावी.)\nलिंबामधील पुढील संशोधनाची दिशा\nजिल्हावार जमिनीच्या प्रकारानुसार व हवामानानुसार आणि देशातील सर्व राज्यांच्या गरजा लक्षात घेऊन उत्कृष्ट वाण निर्माण करून त्याची रोपवाटिका जिल्हावार निर्माण करणे व लिंबू लागवडीचा प्रसार करणे हे फार गरजेचे आहे. कारण २ तृतीयांश (६६.६६%) आरोग्य हे नुसत्या लिंबाने सुधारते.\nमोसंबीवरील समस्या व त्यावरील उपाय\nलिंबाप्रमाणे मोसंबी हे एक फाटक प्रकारचे लिंबूवर्गीय फळझाड आहे. याची पाने गर्द हिरवी, जाड आणि अंडाकृती, मध्ये फुगीर व टोकाला निमुळती, अधिक हरीतद्रव्ययुक्त असून पानांवर मेनचट थर (क्रिटीकल लेअर) असतो. त्यामुळे हे फळझाड कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे. म्हणून देशातील अनेक भागांमध्ये या फळझाडाची लागवड बघायला मिळते. तरीपण ती मर्यादीतच स्वरूपात आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद, अहमनगर, पुणे, जालना, अंबड, बदनापूर या भागात मोसंबीची लागवड मोठ्याप्रमाणात आहे. घरटी एक एकरापासून ५ ते १० एकरवर मोसंबीची लागवड आहे. परंतु गेल्या २ वर्षाच्या भिषण दुष्काळी परिस्थितीने व राजकिय शक्ती कोरडी पडल्याने धरणे कोरडी राहिली. त्यामुळे या भागातील ७०% बागा मानवनिर्मित दुष्काळाने जळून खाक झाल्या. त्यामुळे या भागातील उत्पन्नाचे स्रोत हरवून येथील माणूस हवालदिल झाला. यापरिस्थितीला 'कोल्हापूर पद्धतीचे बंधारे' बांधून अथवा खानापूरकरांचा 'शिरपूर पॅटर्न' राबवून हे उजाड झालेले क्षेत्र परत मोसंबीच्या लागवडीमुळे हरीत पट्ट्यांमध्ये बहरू लागेल. येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, फक्त शेततळे किंवा मोठ्या धरणांचा अट्टाहस न धरता देशाची संपत्ती अबाधीत राहील असे पाहणे गरजेचे आहे.\nमोसंबी पिकातील महत्त्वाचे रोग म्हण��े 'डिंक्या' रोग होय, म्हणजे येथे जुन्या बागांच्या जाड खोडाच्यामध्ये भेगा पडून डिंकासारखा चिकट पांढरट, पिवळसर, तपकिरी द्रव पदार्थ बाहेर येतो व झाड वरून सुकत येवून कालांतराने झपाट्याने सुकते. यावर अनेक शास्त्रज्ञांच्या मते कॉपर आणि लोह या घटकांमुळे हे घडते. यावर साऱ्या देशभर संशोधन चालू आहे. यावर योग्य संशोधन होऊन उत्कृष्ट शिफारस आपणांस मिळेल ही आशा आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मोसंबीचे दर्जेदार उत्पादन आणून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला आहे. ज्या - ज्या बागायतदारांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले त्यांच्या बागा ह्या नुसत्या जगवल्या नाही तर त्यापासून ते दर्जेदार व विक्रमी उत्पादन घेत आहेत. त्यांना इतरांपेक्षा अधिक भाव मिळत आहे. त्यांच्या मुलाखती आम्ही वेळोवेळी कृषी विज्ञानमधून प्रसिद्ध करीत आहोतच. मिसंबीमधील फळमाशी ही महाराष्ट्रातील अनेक भागात जटील समस्या आहे. साऱ्या देशभर आणि जगभर सेंद्रिय शेतीची लाट असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रोटेक्टंट, स्प्लेंडर आणि हार्मोनी याचा विविध बुरशीजन्य रोग व किडींवर हमखास उपाय होतो, असे अनेक शेतकऱ्यांनी कळविले आहे. तेव्हा मोसंबी पिकावर याचे अधिक प्रयोग होणे आवश्यक आहे. तेव्हा या विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या तंत्रज्ञांशी संपर्क साधून उपाय योजना करावी. म्हणजे शंकांचे योग्य प्रकारे वेळेवर हमखास निरसन करण्यात येईल.\nसंत्री हे पीक त्यातील रोग व किडीच्या समस्या\nसंत्रा हे पीक विदर्भाचे नाक असून नागपूर संत्रा हा विदर्भाचा 'कल्पवृक्ष' आहे. परंतु राजकीय इच्छाशक्ती कमी पडत असल्यामुळे विदर्भातील ७७ हजार हेक्टर इतके क्षेत्र असून त्यामध्ये नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ व अकोला येथील अनुक्रमे क्षेत्र २७,०३१ हेक्टर, ३८,१४६ हेक्टर, ४,९३६ हेक्टर, ५,०१५ हेक्टर,१,०६४ हेक्टर इतके आहे. येथे जमिनीच्या समस्या आहेत. पाण्याच्या (अतिवृष्टी व अनावृष्टी) समस्या आहेत. तर दुय्यम आणि सुक्ष्म मुलद्रव्यांच्या समस्यादेखील विदर्भात प्रचंड आहेत. विशेषकरून मृगबहार व आंबेबहार यातील गुंडीगळ व अनियमितता या समस्या प्रामुख्याने भेडसावतात. यावरील कोळशी रोग व संत्र्यावरील विकृती ही समस्या संत्री पिकावर फार मोठी समस्या आहे. डायबॅकमुळे शेंडा वरून सुकून कालांतराने ���ाड जळून जाणे ही समस्या अधिक जाणवते, संत्र्यावरील कोळशी रोग हा विदर्भातील संत्र्यावरील 'कॅन्सर' म्हटले तर वावगे ठरणार नाही. या विविध रोगावर व विकृतीवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनीधी मोठ्या प्रमाणावर प्रयोग करीत आहेत आणि त्यामध्ये चांगल्याप्रकारे निरीक्षणे टिपून होकारार्थी, आशादायक निष्कर्ष येत्या दोन वर्षात चांगल्याप्रकारे हाती येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे मल्हार लिंबाची टिकावू क्षमता निर्माण केली त्याचप्रमाणे संत्र्याच्या टिकावूपणाच्या समस्येवर आम्ही मात केली तर हा फार मोठा ब्रेक - थ्रू मिळणार आहे. या समस्यांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू हा एक उपाय ठरू शकेल हा आशावाद आहे. शेतकरी बांधवांनी, तंत्रज्ञानी, शास्त्रज्ञांनी, विकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विविध प्रयोग करून त्यांचे अनुभव सखोल अभ्यासासाठी आमच्याकडे पाठवावेत.\nसदर पुस्तकामध्ये या अनेक गोष्टींचा उहापोह करून शेतकऱ्यांना विविध पिकावर मार्गदर्शन करून त्यांनी दर्जेदार उत्पादन मिळवून जागतिक निर्यात मार्केट काबीज करावेच, परंतु याही पेक्षा प्रक्रिया उद्योगाने आणि फळांच्या टिकाऊ व उपयुक्त घटकांपासून १ रू. चे १०० रू. मध्ये मुल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या मुलांनी स्वत:ची इंडस्ट्रिज उभारावी अशा प्रकारचे आवाहन आम्ही एका कार्यक्रमामध्ये मंत्री महोदयांना केले होते. म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा जो मंत्री झाला त्याचे जीवन सार्थकी लागेल, असा आशावाद आम्ही एका भाषणात व्यक्त केला होता. शेतकऱ्यांच्या मुलांनी फक्त शास्त्रज्ञ म्हणून नोकरी न करता अभ्यास करून स्वत:च्या ज्ञानाच्या बळावर इच्छाशक्तीने मात करून स्वत:चे ग्रंथालय थाटून जिद्दीने उभे राहून स्वत:चा प्रक्रिया व औषधी उद्योग उभारावा. म्हणजे लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन व कारखानदारी ही समृद्धीची पहाट अलिबाबाच्या गुहेसारखी न भासता तशी साक्षात अनुभवता येईलच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vanitasamaj.in/photo-album/?ab=72157701643406335", "date_download": "2022-09-25T20:38:16Z", "digest": "sha1:YYT34E5UWNLGPZIDRL7XSYB66FPPG72S", "length": 2099, "nlines": 36, "source_domain": "www.vanitasamaj.in", "title": "फोटो अल्बम - वनिता समाज", "raw_content": "\nवधू वर सूचक मंडळ\nनवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली.त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही सं���्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे.आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे […]\nअलीकडे अपलोड केलेले फोटो\nपत्ता: वनिता समाज, 13, लोधी इन्स्टिट्यूशन एरिया,\nलोधी रोड, नवी दिल्ली -110003\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2021/10/blog-post_43.html", "date_download": "2022-09-25T20:47:55Z", "digest": "sha1:VGVKQ727DCE5YWURZ5SUF76KTJ3A7CCG", "length": 16365, "nlines": 158, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "अल्पवयीन तरुणीवर बलात्कार. - TV9 Plus News", "raw_content": "\nHome भंडारा अल्पवयीन तरुणीवर बलात्कार.\nदिघोरी मोठी येथील घटना.\n+आरोपी विरुद्ध ॲट्रॉसिटी व पोक्सो चा गुन्हा दाखल.\nतालुक्यातील दिघोरी /मोठी येथील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून सतत बलात्कार केल्याची घटना घडली. सदर घटना तारीख 8 ऑक्टोंबर 2021 ला घडली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन दिघोरी पोलिसात आरोपी नरेश बाबुराव नंदनवार वय 39 राहणार दिघोरी याच्याविरुद्ध अट्रोसिटी ,पोक्सो, व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दिघोरी/ मोठी पोलिस करीत आहेत.\nदिघोरी/ मोठी येथील नरेश बाबुराव नंदनवार वय 39 याने एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आणाभाका टाकत लग्नाचे आमिष दिले.व मागील दोन वर्षा पासून शारीरिक शोषण केले.यातुन पिडीताला गर्भधारना झाल्याने तर सदर पिडीतीने आरोपीला लग्न करण्यास विनवणी केली असता नरेश नंदनवार यांनी नकार दिला.ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याणी मुलीकडुन सदर प्रकरणाची चौकशी केली असता संबंधीत प्रकार समोर आल्यामुळे कुटुंबीयांसोबत पीडित तरुणीने दिघोरी/ मोठी पोलिसात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. यावरून आरोपी नरेश बाबुराव नंदनवार याच्याविरुद्ध कलम 376 ,पोक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू करीत आहेत.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/23/crop-damage-compensation-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2022-09-25T21:49:12Z", "digest": "sha1:XRLFQQRTIUBPH3VVRHHXKGWMCVV5MOSI", "length": 4699, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना सरसकट मदत द्या - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nCrop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना सरसकट मदत द्या – Agrowon\nCrop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना सरसकट मदत द्या – Agrowon\nCrop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना सरसकट मदत द्या Agrowon\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nमहात्मा फुले यांनी शेतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी ' ...\nSuccess Story : नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी उभारली 'ट ...\nमंदिर असो वा मशिद भोंगे उतरवलेच पाहिजेत; राकेश टिकैत यां ...\nजिल्ह्यात बीज प्रक्रिया अभियान सुरू – Sakal ...\nFarming Business : लाल भेंडीची शेती शेतकऱ्यांसाठी ठरतेय ...\nAjit Pawar : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही ...\nGadchiroli Flood : गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा पुराचा ...\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्री जेवायला दिल्लीत जात ...\nतांदळातील तेजी-मंदीची चावी भारताच्या हातात – Agrow ...\n राज्य शासनाचे नवे धोरण ...\nNagpur News | रेल्वेनेच रोखले घोडाझरीचे पाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/damage-to-agriculture-due-to-heavy-rains-young-farmer-commits-suicide-in-beed-mhss-615731.html", "date_download": "2022-09-25T20:09:57Z", "digest": "sha1:3H2YKYLM67NIGSEFH62S2YHA7CHVHWVU", "length": 11842, "nlines": 160, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिकांसह जमीनच गेली वाहून, बीडमध्ये तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nपिकांसह जमीनच गेली वाहून, बीडमध्ये तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास\nपिकांसह जमीनच गेली वाहून, बीडमध्ये तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास\nआधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून कुटुंब चालवायचं कसं या आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले.\nआधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून कुटुंब चालवायचं कसं या आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले.\nबीड, 09 ऑक्टोबर : मराठवाड्यात अतिवृष्टी (marathwada rain) झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. 1 महिना उलटूनही अद्याप मदत मिळाली नाही म्हणून शेतकरी आता टोकाचं पाऊल उचलत आहे. बीड (beed) तालुक्यातील नाथापूरजवळ असलेल्या शहाजानपूरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांसह माती देखील वाहून गेली न भरून येणारे नुकसान झाले आता कर्ज फेडायचे कोठून या आर्थिक विवनचनेतून तरुण शेतकऱ्याने शेतातच गळफास (farmer commits suicide) घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक बाबासाहेब मते ( वय 40 ) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहाजानपूर इथं राहणाऱ्या अशोक बाबासाहेब मते या तरुण शेतकऱ्याने रात्रीच्या सुमारास शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. क्रुझवरील पार्टीत NCP नेत्याच्या मुलाचा जवळचा माणूस होता पण..., फडणवीसांचा दावा अशोकने साडे सहा वाजेच्या सुमारास घरी जेवण केले आणि तो थेट शेतात गेला. यावर्षी मुसळधार पावसामुळे शेतातलं उभं पिक पाण्याखाली गेलं. उत्पन्नाचे साधन नाही. आधीच शेतीसाठी कर्ज घेतलेले, घरातला कर्ता मोठा असल्याने कर्ज फेडायचे कुठून कुटुंब चालवायचं कसं या आर्थिक विवंचनेतून अशोक मतेने हे टोकाचे पाऊल उचलले. रात्री तो उशीरापर्यंत घरी आला नाही. सकाळी शोधाशोध केली असता अशोकचा मृतदेह झाडाला लटकताना दिसून आला या आत्महत्येच्या घटनेने पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे. सातवीच्या विद्यार्थीनीवर शाळेतच बलात्कार; गट शिक्षणाधिकाऱ्याच्या चालकाचे कृत्य सरकारने तातडीची मदत करून शेतकऱ्याचे जीवन वाचावी अशी मागणी सामाजिक संघटना करत आहेत. अगोदरच लॉकडाऊनमध्ये आणि कोरोनाच्या संकटात अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा एकदा अतिवृ���्टीने फोडणी घाला आहे. यातच आर्थिक विवंचनेतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्यामुळे सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे.\n'वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर', आदित्य ठाकरेंचा आरोप, फडणवीसांचं चॅलेंज\nVIDEO : अमरावतीत मोठा राडा, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला\nमित्रासोबत दुचाकीवर गेला आणि..., बुलढाण्यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला\nLIVE Updates : गोंदिया : शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह क्रीडा शिक्षकांचं निलंबन\n'संजय शिरसाट गुवाहाटीचे, तर बच्चू कडू...', पालकमंत्र्यांची घोषणा होताच राष्ट्रवादीचा निशाणा\n'2014 लाच उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं, पण...', एकनाथ शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट\nमुंबईत घरं कोसळली, मोठी दुर्घटना, घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO\nपीएफआयच्या त्या आंदोलकांच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांची मोठी कारवाई\nनाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे\nमहाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा 'सर्जाराजा'चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO\n'एक घाव, दोन तुकडे केले असते, पण...', शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2022-09-25T20:26:20Z", "digest": "sha1:FAORVGTUKPEZUJ5QX4VE5IJ2NS2M6255", "length": 6564, "nlines": 80, "source_domain": "metronews.co.in", "title": "जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी महापालिकेत दोन व्हीलचेअर उपलब्ध. - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nजागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी महापालिकेत दोन व्हीलचेअर उपलब्ध.\nअहमदनगर महानगरपालिकेत येणाऱ्या दिव्यांगांसाठी महापालिकेत दोन व्हीलचेअर उपलब्ध करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने मनपा आयुक्तांना करण्यात आली होती या मागणीची दखल घेत जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महान��रपालिकेच्या वतीने दिव्यांगांना व्हीलचेअर ऊपलब्ध करुन अर्पण सोहळा अहमदनगर महानगरपालिका मध्ये करण्यात आले यावेळी अतिरिक्त उपायुक्त प्रदीप पठारे यांच्या हस्ते व्हीलचेअरचे पूजन करण्यात आले यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड. लक्ष्मण पोकळे समवेत शहराध्यक्ष विजय हजारे, पोपट शेळके, उपशहर प्रमुख संदेश रपारीया, हमीद शेख, किशोर सूर्यवंशी, राजेंद्र पोकळे, अरविंद नरसाळे आदीसह दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अँड लक्ष्मण पोकळे म्हणाले की महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या दिव्यांगांना कोणत्याही कामासाठी अधिकार्‍यांकडे गाणे येण्यासाठी अडचण निर्माण येतअसल्याने अपंग बांधवांना वेळ लागत होता आता पालिकेमध्ये व्हीलचेअर उपलब्ध असल्याने अपंगांना अडचण येणार नाही व आयुक्त,उपायुक्त यांनी अपंगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.\nअहमदनगर महानगरपालिकेतील नोंदणीकृत ठेकेदारांचे काम बंद आंदोलन.\nनगरचे झाले महाबळेश्वर ; तापमान 16 अंशावर\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T21:39:59Z", "digest": "sha1:HPKL3NAVBQZMAJDFYTCIWFCE4GMGJJSG", "length": 11448, "nlines": 83, "source_domain": "metronews.co.in", "title": "सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्‍या पुढार्‍यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने इच वन, टीच ���िच्चू कावा मोहीम जारी - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nसरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्‍या पुढार्‍यांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने इच वन, टीच डिच्चू कावा मोहीम जारी\nचांगले काम करणार्‍या व्यक्तींची समाज दखल घेत असून, चांगल्या व्यक्तींनी राजकारणात यावे व नागरिकांनी देखील अशा उमेदवारांना निवडून द्यावे. तर सरकारी तिजोरीवर डल्ला मारणार्‍या पुढार्‍यांना लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेपासून लांब ठेवण्यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र अवलंब करण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आले आहे. तर या मोहिमेच्या जनजागृतीसाठी पीपल्स हेल्पलाईनने शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने इच वन, टीच डिच्चू कावा मोहीम जारी करण्यात आली आहे.\nसाडेतीनशे वर्षे होऊनही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर जनतेमध्ये टिकून असून, तो वाढत आहे. याचा अर्थ काम करणार्‍यांना लोक उचलून धरतात. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी लख्ख आहे. मतदारांना पैसे दिल्याशिवाय ते मतं देत नाही आणि निवडून देत नाही, ही सर्व अफवा आहे. लोकशाहीमध्ये चांगल्या लोकांना लोक मत देत नाहीत, निवडून देत नाही असा कांगावा लोकशाहीला घातक आहे. चांगल्या माणसाला राजकारणात वाव नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले आई-वडील, नातेवाईक, शेजारीपाजारी यांना जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र शिकवण्याचा आग्रह संघटनेने धरला आहे.\nमतसत्ताक कावेबाजी प्रत्येक मतदारांमध्ये निर्माण करण्यासाठी इच वन, टीच डिच्चू कावा या मोहिमेला महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात धनदांडग्यांनी मतदारांविरुद्ध कावेबाजी केली आणि त्यांच्या खिशात हजार पाचशे रुपये टाकून त्याला मिंधे केले. पुढील पाच वर्षे कोणतेही कामे न करता मतदारांना दारात देखील उभे केले नाही. त्यामुळे झोपडपट्टाया, बेकरी, व गुन्हेगारी वाढली. परंतु स्वातंत्र्याची फळे सामान्य जनतेला मिळाली नाहीत. याचा दोष लोकशाहीमधील आदर्शाचा अभाव आणि जनता जागृक नसल्यामुळे झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श राज्य निर्माण केले. त्यांचा आदर्श समोर ठे���न मागच्या दाराने सत्ता मिळवणारे भ्रष्टाचारी, जातीमंडूक आणि धर्मवेड्यांना कायमचे दूर करण्यासाठी डिच्चू कावा शिवाय पर्याय नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\n18 वर्षाच्या मुलाला मतदानाचा तर 21 वर्षाच्या युवकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त होत असून, लहान विद्यार्थ्यांमध्ये डिच्चू कावाप्रती जागृती करण्यासाठी संघटनेच्या मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन देशाशी गद्दारी करणार्‍या समाजकंटकांना यापुढे लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजिबात निवडून देता कामा नये. यासाठी जय शिवाजी, जय डिच्चू कावा तंत्र अवलंबून काम करणार्‍या उमेदवाराला आवर्जून निवडून द्यावे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात क्रांती घडवून इंग्रजांची सत्ता भारतीयांनी काढून घेतली. त्याच प्रकारे डिच्चू काव्याने भ्रष्ट पुढार्‍यांना सत्तेतून पाय उतार करण्यासाठी चळवळ चालवली जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेसाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, पै. नाना डोंगरे, विजय भालसिंग, वीरबहादूर प्रजापती, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.\nदारू पिऊन झालेल्या भांडणात खून करणाऱ्या आरोपी संगमनेर पोलिसांकडून जेरबंद\nनिमगाव वाघाची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nनगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/ajit-pavar-korona-meeting-in-vidhanbhavan/", "date_download": "2022-09-25T21:38:11Z", "digest": "sha1:2CYCHCBBRXDM5P5JABFBUCTXOQY3A377", "length": 10606, "nlines": 87, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा\nब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व इतर आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रशासकीय पातळीवरून नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.\n‘कोविड-19 व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार चेतन तुपे, आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस.चोक्कलिंगम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीएचे) आयुक्त सुहास दिवसे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. डी.बी. कदम आदी वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक यंत्रणेने नियोजन करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी, गरजू रुग्णाला आरोग्यसुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, अनावश्यक गर्दी टाळण्यासोबतच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्वतयारीचाही श्री पवार यांनी आढावा घेतला.\nडॉ.सुभाष साळुंके म्हणाले, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील काही दिवस अत्यंत दक्षता घ्यावी लागणार आहे.\nजिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी रुग्णालय व्यवस्थापन, रुग्णांचे बील व्यवस्थापन, कोविडनंतरचे समुपदेशन, आठवडानिहाय नमुना तपासणी प्रयोगशाळा तपशील याबाबत माहिती देत पॉझीटिव्हीटी दर व मृत्यूदर कमी होत असल्याचे सांगतानाच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगितले.\nपुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमणार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते\nओबीसी ,व्हीजे, एनटी ,यांच्या वतीने नगरमध्ये जिल्हामेळावा संपन्न\nकरुणा मुंडेनी शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची केली घोषणा .\nदेवस्थानांची ५१३ एकर जमीन लाटली – नवाब मलिक\nभारतीय लष्कराचे विमान कोसळले , सी डी एस बिपीन रावत जखमी .\nमाझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/womens-safety-during-festivals-celebration-take-measures-for-women-safety-mla-mahesh-landge-instructed-police-department-officials-305386/", "date_download": "2022-09-25T19:42:35Z", "digest": "sha1:5JJYJRDKF3YMUZB6PQO6C2VH26AHKXYH", "length": 15873, "nlines": 192, "source_domain": "mpcnews.in", "title": "Women's safety : सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा - महेश लांडगे - MPCNEWS", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर 26, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nWomen’s safety : सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा – महेश लांडगे\nएमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिक, महिलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाने कडक पाऊले उचलावित.(Women’s safety) सण- उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी पोलिसांकडे केली आहे.\nयाबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे 27 लाख इतकी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाला शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कायम सतर्क रहावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत कोविड महामारीमुळे सार्वजनिक सण-उत्सव साजरे झाले नाही. मात्र, यंदा सर्व सण-उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे उत्सव होणार आहेत. परिणामी, प्रमुख बाजारपेठा, वर्दळीचे चौक, सार्वजनिक कार्यक्रमांची ठिकाणांवर महिलांसह अबालवृद्धांची मोठी गर्दी असते. त्यादृष्टीने सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची आश्यकता आहे.\nPimpri News : ‘दुर्गा देवी मंडळांना’ परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजनेस मंजुरी द्या – संतोष सौंदणकर\nसध्यस्थितीला गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोनसाखळी चोरी, छेडछाडीचे प्रकारही वाढले आहेत.(Women’s safety) त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून नवरात्रोत्सवासह सण- उत्सावाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी महिला पोलीस, अधिकारी यांची गस्त वाढवणे अपेक्षीत आहे. मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चुकीच्या कृत्यांवर ‘वॉच’ठेवला पाहिजे. त्यासाठी नियंत्रण कक्षाचीही स्थापना करण्याची आवश्यकता आहे, असेही आमदार लांडगे म्हटले आहे.\nपोलीस अधिकारी- लोकप्रतिनिधी बैठक घ्या…\nनवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा उत्सव असल्याने महिलांची संख्या अधिक असते. देवीच्या आरतीनंतर खेळला जाणारा ‘गरबा’ तरुण-तरुणींमध्ये लोकप्रिय आहे. पोलिस यंत्रणेकडून वेळेची बंधने शिथिल झाल्यास रात्री उशिरापर्यंत गरबा रंगतो. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक, विशेष पथकांची नेमणूक करण्याबाबत कार्यवाही करावी.(Women’s safety) त्यासाठी प्रशासकीय पातळीवर लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात यावी. त्यामध्ये उत्सव काळातील कायदा- सुव्यवस्था तसेच महिला सुरक्षेबाबत कार्यवाहीचे धोरण ठरवणे अपेक्षीत आहे, असेही आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.\nउत्सवाला गालबोट लागू नये : आमदार लांडगे\nउत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी महिलांना छेडछाड, लुटमार, गरोदर मातेला सुविधा, अचानक होणारे शॉर्ट सर्किट सारख्या गोष्टी थांबवण्यासाठी व नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत म्हणून दक्षता समितीची स्थापना करावी.(Women’s safety) त्याद्वारे उत्सवाला गालबोट लागणार नाही, अशी भूमिका पोलीस प्रशासनाने ठेवावी, अशी आमची आग्रही मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nPimpri Corona Update: पिंपरीत 84 नवीन रुग्णांची नोंद; 65 जणांना डिस्चार्ज\nAbhang Project : आनंदी ग्राहक अन वचनांची पूर्��ता करणाऱ्या आर.के.लुंकड यांचा अभंग प्रकल्प आता चोविसावाडीला\nMaharashtra News : मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत\nTalegaon-Dabhade : एनएमआयईटी मध्ये कॅड सॉफ्टवेअर स्किल स्पर्धा उत्साहात\nTB Free India Mission : क्षयरोग नष्ट करण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – डॉ.लक्ष्मण गोफणे\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/news/mobile-phones/samsung-galaxy-s7-could-be-launch-in-february-22714.html", "date_download": "2022-09-25T22:00:14Z", "digest": "sha1:CWWZS7JUYMLQIRJNNQ5DWIUJEP2IDS7V", "length": 10572, "nlines": 174, "source_domain": "www.digit.in", "title": "फेब्रुवारीमध्ये होणार सॅमसंग गॅलेक्सी S7 लाँच | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nफेब्रुवारीमध्ये होणार सॅमसंग गॅलेक्सी S7 लाँच\nसॅमसंगची योजना जानेवारी २०१६ मध्ये गॅलेक्सी S7 लाँच करण्याची होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन जानेवारीएेवजी फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाईल.\nफेब्रुवारीमध्ये होणार सॅमसंग गॅलेक्सी S7 लाँच\nमोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करेल. खरे पाहता, सॅमसंग गॅलेक्सी S7 पुढील वर्षी फेब्रुवारीत लाँच केला जाईल.\nमिळालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन LTE कॅट १२ व्हर्जन सह लाँच होईल. ह्याआधी मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंगची योजना जानेवारी 2016 मध्ये गॅलेक्सी S7 लाँच करण्याची आहे. मात्र आता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हा फोन जानेवारीएेवजी फेब्रुवारीमध्ये लाँच केला जाईल. मात्र कंपनीद्वारा ह्या फोनसंबधी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.\nकंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनला (गॅलेक्सी S7) दोन व्हर्जनमध्ये लाँच करेल, ज्यात एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 चिपसेटवर आधारित आहे. ज्यात दुसरा व्हर्जन सॅमसंगच्या एक्सनोस 8890(M1) प्रोसेसरसह उपलब्ध होईल.\nत्याचबरोबर नवीन रिपोर्टनुसार, गॅलेक्सी S7 च्या दोन्ही व्हर्जनमध्��े LTE कॅट. १२ स्पीडचा उपयोग होईल, जो इंटरनेटचा उत्कृष्ट स्पीड देण्यास सक्षम आहे. LTE कॅट. 12 स्पीडच्या माध्यमातून 600BPS च्या गतीने डाऊनलोड आणि 100MBPS च्या गतीने अपलोड करु शकतो.\n Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स...\nGoogle Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लाँचपूर्वी लीक, जाणून घ्या अपेक्षित किमंत\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी\n Tata Play 59 रुपयांमध्ये ऑफर करतोय 17 OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 'हे' स्मार्टफोन्स सर्वात स्वस्त, बघा यादी\nGoogle Pixel 7 आणि Pixel 7 Pro ची किंमत लाँचपूर्वी लीक, जाणून घ्या अपेक्षित किमंत\n Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Redmi फोनवरील सर्वोत्तम डील्स...\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये Saundbars वर भारी सूट, बघा यादी\n Tata Play 59 रुपयांमध्ये ऑफर करतोय 17 OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन\nAmazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 'हे' स्मार्टफोन्स सर्वात स्वस्त, बघा यादी\n५००० च्या किंमतीत येणारे टॉप १० स्मार्टफोन्स\n३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स\nभारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/683", "date_download": "2022-09-25T21:47:17Z", "digest": "sha1:BQRQYG6YYBLH542HOMDQ5W7RKOJVF7TZ", "length": 12855, "nlines": 239, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "बुमराहहून घातक गोलंदाजाला वर्ल्डकप संघामध्ये स्थान नाही ; म्हणून त्यांनी…. – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nबुमराहहून घातक गोलंदाजाला वर्ल्डकप संघामध्ये स्थान नाही ; म्हणून त्यांनी….\nबुमराहहून घातक गोलंदाजाला वर्ल्डकप संघामध्ये स्थान नाही ; म्हणून त्यांनी….\nदै चालु वार्ता वृत्तसेवा\nमुंबई : बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करत असून प्रत्येक देशाने आपला संघही जाहीर केला आहे.या स्पर्धेत हिंदुस्थानचा संघ फेव्हरेट असून जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर सर्वांची नजर आहे. आयसीसीच्या आगामी टी-२० विश्वचषकाची सुरुवात १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये होत आहे.\nबुमराह जगातील सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक आहे, मात्र बुहराहहून घातक असलेल्या एका गोलंदाजाला वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळाल्���ाने त्याने क्रिकेटलाच रामराम केला.\nटी-२० वर्ल्डकपसाठी काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली. या संघात यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगा याची निवड झाली नाही. यानंतर मलिंगा याने तात्काळ क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. मलिंगा टी-२० फॉर्मेटमधील खरतनाक गोलंदाज मानला जातो. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये मलिंगाने १०७ बळी घेतले आहेत. आयपीएलमध्ये मलिंगाच्याच नावावर सर्वाधिक १७० बळींची नोंद आहे. वर्ल्डकपच्या संघात मलिंगाची निवड न झाल्याने क्रीडाप्रेमी हैरान झाले होते. मलिंगानेही तात्काळ निवृत्ती घेतल्याने श्रीलंकेच्या संघाला या सर्वोत्तम गोलंदाजाची कमी नक्कीच जाणवेल.\nPrevious: स्मृती मानधनाने फटकावलं पहिलं कसोटी शतक\nNext: आमच्याकडे निर्लज्ज येत नाहीत,निर्लज्जांना शक्यतो आम्ही शिवसेनेत घेत नाही ; खासदार संजय राऊत\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nस्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर….\nस्कॉटलंडविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी अफगानच्या कर्णधाराला अश्रू अनावर….\nगायक मिका सिंगने संताप व्यक्त केला ; म्हणाले\nगायक मिका सिंगने संताप व्यक्त केला ; म्हणाले\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना व निलेश प्रकाश निकम यांच्या माध्यमातून युनिव्हर्सल पास चे वाटप\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nशेतकऱ्यांची लूट थांबवा …बटनाच्या खेळावर ठरतोय सोयबिनचा भाव,व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थाबवावी कृषी अधिकारी यांना निवेदन.\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इलेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nवैध मापनशास्त्र (पॅकेज्ड कमोडिटी) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 202 नोटीस बजावण्यात आल्या, सर्वाधिक नोटीस इ���ेक्ट्रॉनिक उपकरणांशी संबंधित\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\nयुवा स्वाभिमान पार्टी चे कोरपना पंचायत समिती चे सर्कल अध्यक्ष निखिल पिदुरकर यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय बघता चंद्रपूर आगारला दिली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2021/10/blog-post_4.html", "date_download": "2022-09-25T21:05:15Z", "digest": "sha1:GCD2QULF4LEL7QJB37RVPR5KP6N5MWCN", "length": 16336, "nlines": 156, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मअंनिसच्या वतीने मानसिक आरोग्य दिवस साजरा - TV9 Plus News", "raw_content": "\nHome भंडारा मअंनिसच्या वतीने मानसिक आरोग्य दिवस साजरा\nमअंनिसच्या वतीने मानसिक आरोग्य दिवस साजरा\nभंडारा : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nया कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार धर्मेंद्र बोरकर यांनी केले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक शिवा गायधने यांच्या हस्ते 'मानसिक आरोग्याविषयी जनजागृती काळाची गरज' या मअंनिसचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी लिहिलेल्या लेखांच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. 'मानसिक आरोग्याची काळजी' या विषयावर प्रा. नरेश आंबिलकर, प्रा. युवराज खोब्रागडे, चंद्रशेखर भिवगडे विष्णुदास लोणारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nमहाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये विवेकाची वाढ व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे याबद्दलचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत पाठवण्यात आले.या कार्यक्रमाला डमदेव कहालकर, डॉ. प्रवीण थुलकर, पुरुषोत्तम कांबळे, नितेश बोरकर, चंद्रशेखर बनकर,संदीप मारबते, विलास केजरकर,अरुण भेदे, सुरज परदेशी यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली होती.\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञाप��� के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/29/horoscope-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-09-25T21:22:41Z", "digest": "sha1:DUOTFKD6XSLEOUX2QWXPJVUO3AH6JVGQ", "length": 8137, "nlines": 89, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Horoscope : या चार राशींना आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, यश मिळेल मात्र थोडं जपून चाला - Marathi Hindustan Times - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nHoroscope : या चार राशींना आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, यश मिळेल मात्र थोडं जपून चाला – Marathi Hindustan Times\nHoroscope : या चार राशींना आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, यश मिळेल मात्र थोडं जपून चाला – Marathi Hindustan Times\nFour Rashi Horoscope 29 August 2022 : आज सोमवारचा दिवस आहे. आज या चार राशींच्या व्यक्तींसाठी लाभाचा दिवस आहे मात्र थोडीशी काळजीही घेण्याचा आजचा दिवस असेल.\nमेष – मन अस्वस्थ राहू शकते. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामासाठी इतरत्र जावे लागू शकते. मित्रांची मदत होईल. शैक्षणिक कार्यासाठी परदेशात जाऊ शकता. धार्मिक कार्यात व्यस्तता वाढेल. खर्च जास्त होईल. कामाचा ताण वाढेल. जुन्या मित्रांची मदत मिळेल. विनाकारण अडचणीत येऊ नका.\nवृषभ – मन चांगले राहील.आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरीत बदलाची योजना करू शकता. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. खर्च वाढू शकतो. आत्मविश्वासाचा अभाव. कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखू शकता. बंधू-भगिनींचे सहकार्य मिळेल. आईकडून पैसे मिळतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते.\nमिथुन – आत्मविश्वासाने परिपूर्ण राहा. कामात मान-सन्मान वाढेल. उत्पन्न वाढेल. कोणत्याही परिस्थितीत यश मिळेल. आणखी काम होईल. मनःशांती लाभेल. आई-वडील यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. शैक्षणिक कार्यात धनप्राप्ती होईल.\nकर्क – आत्मसंयम राखावा. संभाषणात समतोल राखला पाहिजे. धर्माबद्दल आदर वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक परिस्थिती आनंददायी राहील. मित्रांच्या मदतीने नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. मुलाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीत बदलाची योजना करू शकता. उत्पन्न वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. शैक्षणिक कार्यात सुधारणा होईल.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nशेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी व्यवसाय परवाने – Agrow ...\nबारदान्यासाठी शिवसेनेची आर्णीत आक्रोश रॅली; चना खरेदी मं ...\nहवामान बदलाचा शेती, उद्योगावर होतोय परिणाम – Agrow ...\nShahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती ...\nबदलाच्या शोधातली ग्रामीण स्त्री – Loksatta ...\nRakesh Tikait : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास स ...\nशेतकरी आंदोलन मागे – द वायर मराठी – TheWire. ...\nIndapur : महिला शेतकऱ्यास मदतीचा हात, आपत्ती व्यवस्थापना ...\nDevendra Fadnavis | एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्या ...\nदेशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे मोठं योगदान – M ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/neet-2022-registration-form-announced-apply-from-here/", "date_download": "2022-09-25T20:08:55Z", "digest": "sha1:XFO3QO3VLUBBO36R2WSTVVQZILR5O3OB", "length": 4331, "nlines": 128, "source_domain": "careernama.com", "title": "NEET 2022 Registration Form announced eligible candidate apply from here", "raw_content": "\nराष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2022 ; 12वी science पास विद्यार्थी करू शकतात अर्ज \nराष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2022 ; 12वी science पास विद्यार्थी करू शकतात अर्ज \nकरिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा-2022 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://neet.nta.nic.in/\nशैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, & बायोटेक्नोलॉजी)\nवयाची अट – जन्म 31 डिसेंबर 2005 च्या आधी.\nपरीक्षा – 17 जुलै 2022\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nऑनलाईन अर्ज करा – click here\nनोकरी अपडेट्स थ��ट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/category/apmc-update/", "date_download": "2022-09-25T20:01:56Z", "digest": "sha1:7O6S4INSDJ6TU7PE4UYSWWWWLBBB45YQ", "length": 14282, "nlines": 203, "source_domain": "krushirang.com", "title": "बाजारभाव (मार्केट) Archives - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nMaharashtra Agriculture News: तशा पद्धतीने खानापूरच्या पंडित थोरातांनी घेतले भोपळ्याचे भरघोस उत्पादन\nOnion Price: ‘तिथे’ कांद्याला मिळालाय Rs. 2200/Q भाव; पहा राज्यातील सगळीकडची सरासरी\nOnion Price Issue: म्हणून कांद्याने आणलेय डोळ्यात…\nअ 1 न्यूज अर्थ आणि व्यवसाय अहमदनगर आंतरराष्ट्रीय आरोग्य व फिटनेस आरोग्य सल्ला उद्योग गाथा\nAgriculture News: मोदी सरकारविरोधात शेतकरी आक्रमक; पहा कशासाठी उतरले रस्त्यावर\nइंदोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गहू निर्यात बंदीला (ban on wheat export - In a statement) देशभरातील शेतकरी संघटनांचा (Farmers' organizations strongly opposed) कडाडून विरोध आहे. किसान…\nAgriculture News: बाब्बो.. म्हणून गव्हाच्या भूस्स्यालाही दणक्यात भाव.. पहा कशामुळे वाढलेत याचे भाव\nगाझियाबाद : गहू (wheat farming) या पिकाची लागवड आणि याची मागणी जगभरात असते. अशावेळी आपण गहू सोंगणी झाल्यावर भुस्सा (wheat bhussa / gahu pendha) हा घटक तसा दुर्लक्षित करतो. काहीजण याचे…\n पहा कशा पद्धतीने शेतकरी ठरवू शकणार शेतमालाचा बाजारभाव\nपुणे / मुंबई : आता शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या / संस्था (FPOs) यांना एग्री-डेरिडेटिल्स आणि संबंधित बाजार पायाभूत सेवांबद्दल माहिती सहजपणे मिळू शकणार आहे. अॅग्री-कमोडिटी सराफा अर्थात…\nOnion Update: युद्धभीतीच्या चक्रव्यूह कांदा उत्पादक.. पहा कशी आहे ही फक्त अंधश्रद्धा..\nपुणे : कांद्याचे भाव (Onion rate in Maharashtra) वाढले की ते कमी करण्यासाठी काहीतरी कुभांड रचण्यात भारतीय व्यापारी आणि सरकारी यंत्रणा मागे नाहीत. त्याचा फटका वेळोवेळी कांदा उत्पादकांना बसला…\nज्वारी मार्केट : मालदांडी खातेय Rs. 4700/Q चा भाव; पहा राज्यभरात कुठे किती आहे मार्केट रेट\nसोलापूर : सध्या ज्वारीचा काढणीचा हंगाम सुरू आहेत. ���्यामुळे बाजारात नवी ज्वारी येण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी पुणे शहरात चांगल्या मालदांडी ज्वारीला तब्बल 4700 रुपये क्विंटल असा भाव मिळत…\nGrapes Market : द्राक्षाचे भाव आहेत स्थिर; पहा नाशिक, सोलापूरसह कुठे आहे जास्त भाव\nनाशिक : सध्या उन्हाचा कडाका वाढत असतानाच उन्हाळी फळांची मागणी वाढली आहे. मात्र, यंदा मागणीच्या तुलनेत मार्केटमध्ये द्राक्ष (Maharashtra Grapes Market rate) फळाचा पुरवठा चांगला असल्याने भाव…\nOnion Market : घसरला की कांदा; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळालाय सर्वाधिक 2800 रुपयांचा भाव\nपुणे : कांद्याची (Onion) भाववाढ झाली की त्याला वेसन घालण्यासाठी सरकार आणि व्यापारी सरसावलेले असतात. आताही कांदा जोमात असताना मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी…\nम्हणून शेंगदाणा आणि इतरही तेलाचे भाव स्थिर; पहा काय चालू आहे जागतिक बाजारात\nमुंबई : अमेरिकेतील शिकागोच्या बाजारपेठेत वाढ झाली असली तरी देशांतर्गत बाजारातील कमकुवत मागणीमुळे बुधवारी दिल्ली येथील तेलबिया बाजारात भुईमूग, मोहरी तेलाचे भाव पूर्वीच्या पातळीवरच राहिले.…\nकांदा बाजार : मार्केट जोरात; पहा कुठे मिळतोय रु. 3770/Q चा भाव\nपुणे : सध्या लाल आणि काहीअंशी जुन्या उन्हाळ कांद्याच्या (Onion) काढणी आणि विक्रीने वेग घेतला आहे. काही ठिकाणी नुकताच लागवड केलेला कांदा जोमदार यावा यासाठी शेतकरी (Farmer) महावितरण…\nम्हणून कापूस खातोय भाव; पहा कुठे मिळालाय रु. 10,560/ क्विंटलचा भाव\nनागपूर : सध्या कपाशीच्या मार्केटमध्ये (Cotton Market) तेजी आहे. याचा मोठा फायदा उत्पादक शेतकरी (Producer Farmers) आणि व्यापाऱ्यांना (Trader) होत आहे. भारत (India) आणि अमेरिका (USA) या मोठ्या…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/06/16/46090/if-you-always-want-to-get-a-ration-do-an-instant-this-update-in-the-card-learn-the-simple-process/", "date_download": "2022-09-25T21:16:09Z", "digest": "sha1:3GKU7H4LNG2IAVEEUWD5AGAFEGDP7PQA", "length": 11828, "nlines": 195, "source_domain": "krushirang.com", "title": "नेहमीच रेशन मिळवायचा असेल तर कार्डमध्ये ���्वरित करा 'हे' अपडेट; जाणून घ्या सोपी प्रक्रिया", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nनेहमीच रेशन मिळवायचा असेल तर कार्डमध्ये त्वरित करा ‘हे’ अपडेट; जाणून घ्या सोपी प्रक्रिया\nनेहमीच रेशन मिळवायचा असेल तर कार्डमध्ये त्वरित करा ‘हे’ अपडेट; जाणून घ्या सोपी प्रक्रिया\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nनवी दिल्ली – शिधापत्रिकाधारकांच्या (Ration card) कामाची बातमी आहे. जर तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर तो लगेच रेशन कार्डमध्ये अपडेट करा. चला जाणून घेऊया तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रेशन कार्डमध्ये सहज कसा अपडेट करू शकता.\nरेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे खूप सोपे आहे. हे तुम्ही अगदी सहज घरी बसून करू शकता.\nरेशन कार्डमधील मोबाईल नंबर अपडेट करा (रेशन कार्डमधील मोबाईल नंबर कसा बदलावा)\n2. आता येथे एक पेज उघडेल, जिथे तुम्हाला Update Your Registered Mobile Number लिहिलेले दिसेल.\n3. आता यामध्ये तुमची माहिती भरा.\n5. येथे पहिल्या रकान्यात, कुटुंबप्रमुख/NFS आयडीचा आधार क्रमांक लिहा.\n6. दुसऱ्या रकान्यात शिधापत्रिका क्रमांक लिहा.\n7. तिसर्‍या स्तंभात घरप्रमुखाचे नाव लिहा.\n8. शेवटच्या रकान्यात तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका आणि सेव्ह करा.\n10. आता तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला जाईल.\nआपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना.. मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा\n‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजना\nआम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने 1 जून 2020 पासून देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ सुरू केली आहे. म्हणजेच अॅप रेशन कार्डने तुम्ही देशातील कोणत्याही राज्यात रेशन खरेदी करू शकता. ही योजना आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमण-दीवमध्ये आधीच लागू आहे.\nहार्दिक पांड्या कर्णधार होताच संघात आला ‘हा’ खतरनाक फलंदाज, आयर्लंडच्या गोलंदाजांना दहशत\nविधानपरिषदसाठी महाविकास आघाडी तयार करणार मास्टर प्लॅन; मुख्यमंत्री घेणार मोठा निर्णय\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : श���तकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/27/swamismarth/", "date_download": "2022-09-25T20:07:57Z", "digest": "sha1:6QUA5J3LJDFSG34SULTIXK75ZN5WEGAG", "length": 14307, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी, फक्त ३ वेळा बोला 'हा' मंत्र : माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहील! - Marathi 45 News", "raw_content": "\nसायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी, फक्त ३ वेळा बोला ‘हा’ मंत्र : माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहील\nसायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी, फक्त ३ वेळा बोला ‘हा’ मंत्र : माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहील\nमित्रांनो आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करावी आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्या घरावर आणि आपल्यावर कायम राहावी यासाठी आपल्यातील बरेच जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची विशेष पूजा व्रत सेवा ही करत असतात आणि त्याद्वारे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेत असतात कारण मित्रांनो जर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहिला आणि ती जर आपल्यावर प्रसन्न झाली तर तिच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख-समृद्धीनंतर आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पैशासंबंधीत सर्व अडचणी दूर होतात तर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत जे जर आपण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर लगेचच प्रसन्न होते.\nमित्रांनो संध्याकाळची वेळ म्हणजेच तिन्ही सांजेची वेळ खूपच महत्वाची असते कारण ह्या वेळी माता लक्ष्मीचे आगमन होत असते. म्हणूनच आपण सर्व संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावतो , घरात असणाऱ्या देवांची पूजा करतो. आणि मित्रांनो खूप महत्वाची मानली जाते हि वेळ, खूप असे नियम सुद्धा आहेत जे आपल्याला पाळावे लागतात. हे सर्व नीट व्यवस्थित केले तर मातालक्ष्मी नक्की प्रसन्न होऊन घराकडे आकर्षित होऊन सदैव घरामध्ये सुख व समृद्धी राहील. संध्याकाळच्या वेळी तुम्ही देवाजवळ दिवा लावता, धूप अगरबत्ती लावता सोबत आरती सुद्धा होते.\nआणि मित्रांनो हे सर्व करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे जेणेकरून मतलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होऊन तसेच माता लक्ष्मीचा स्थिर आणि स्थायी प्रवास घरामध्ये व्हावा यासाठी नियमित पाने दिवा लावताना हा मंत्र म्हणायचा आहे. आणि मित्रांनो तिन्ही सांजेच्या वेळी घरामध्ये अंधार नसावा. ह्या वेळी खाऊ नये कि पियू पण नये.ह्या वेळी घरामध्ये झोपायचे सुद्धा नाही, भांडणे वाद विवाद टाळावे. घरामध्ये स्वच्छता ठेवून प्रसन्न वातावरण केले तरच मातालक्ष्मी प्रसन्न होऊन घरामध्ये येईल.\nआणि मित्रांनो ह्या काही गोष्टींची विशेष काळजी नाही घेतली तर घरामध्ये आजारपण येते, सतत पैसा खर्च होऊ लागतो, आर्थिक समस्या निर्माण होतात. मित्रांनो जेव्हा संध्याकाळी दिवा , धूप लावल्यानंतर ह्या मंत्राचा ३ वेळा पाठ करायचा आहे. मंत्र नीट आणि व्यवस्थित जाणून घ्या\nॐ चन्दनस्य महत्पुण्यं, पवित्रं पापनाशनम्\nआपदां हरते नित्यम्, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥\nमित्रांनो या मंत्राचा ३ वेळा उच्चारण करायचे आहे. ह्या मंत्रामुळे तुम्ही माता लक्ष्मी ला घरामध्ये स्थायी होण्याची प्रार्थना करत आहात. हा मंत्र अगदी मनोभावे, कोणताही स्वार्थ न ठेवता , कोणताही नकारात्मक विचार न करता ३ वेळा बोलायचा आहे. संध्याकाळी दिवा , धूप लावून झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. तसेच जर तुमच्यावर कर्ज असेल तर अशावेळी फक्त तेलाचा किंवा तुपाचा दिवा न लावता त्या दिव्यामध्ये एखादी काळीमिरी किंवा एखादी लवंग अवश्य टाका.\nमित्रांनो अशा पद्धतीने दररोज संध्याकाळच्या वेळी घरामध्ये दिवा लावत असताना तुम्ही हा एक छोटासा उपाय केला त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि तिच्या आगमनाने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मकता येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या पैशांसंबंधी आणि त्याचबरोबर इतर काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर होतील आणि त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यावर जे कर्ज आहे ते लवकर निघून जाईल. कितीही मोठे कर्ज असेल ते जाऊन अनेक मार्गानी घरामध्ये पैसा येऊ लागेल. अशाच आर्थिक समस्या असतील , पैसा राहत नसेल तर हा उपाय नक्की करा अगदी मनोभावे करा, माता लक्ष्मी नक्की येईल घरात आणि आपली कृपा सदैव तुमच्या सोबत असेल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/author/admin/page/4/", "date_download": "2022-09-25T21:56:16Z", "digest": "sha1:VYP75B76U6M3PJMICGTJ3FBFNQSMMFBF", "length": 7282, "nlines": 141, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "admin - amchi mati amchi mansa - Page 4 of 534", "raw_content": "\nविश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपये जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी\nLoksatta मानवी अत्याचारांच्या बरोबरीने देशात प्राण्यांचादेखील ..\nVegetable : मिरची, वांगी उत्पादनातून मिळाला उन्नतीचा मार्ग – Agrowon\nVegetable : मिरची, वांगी उत्पादनातून मिळाला उन्नतीचा मार्ग Agrowonsource\nPomegranate : सोलापुरातील डाळिंब संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांची नाराजी – Agrowon\nPomegranate : सोलापुरातील डाळिंब संशोधन केंद्रावर शेतकऱ्यांची नाराजी Agrowonsource\nशेतकऱ्यांचे प्रश्न कृषिमंत्र्यासमोर मांडणार – Sakal\nबोलून बातमी शोधानिमगाव केतकी, ता. २४ : ‘‘या भागातील शेतकरी ..\n'टीसीपी' दुरुस्ती कायद्यामुळे असंतोष – Tarun Bharat – तरुण भारत\nशेतकऱयांसह आरजीपीची टीसीपी मुख्यालयावर धडक कायदा मागे न घेतल्यास ..\nबोलून बातमी शोधाएखादा नट प्रतिभाशाली आहे, असे आपण म्हणतो ..\nMaharashtra News Live Updates : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुण्यातील वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा; वाचा प्रत – ABP Majha\nMaharashtra News Live Updates : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुण्यातील वडगावमध्ये ..\n‘रक्ताने माखलेले हात, धारधार शस्त्र… ‘ स्त्री वेषातील ‘या’ अभिनेत्याला ओळखलंत का\nLoksatta बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या उत्तम अभिनयासाठी ..\nदखल : गाळप हंगामाचा तिढा – Dainik Prabhat\nदेशात आणि राज्यात 60 ते 80 लाख मेट्रिक टन साखर सध्या शिल्लक आहे. ..\nमनपाचा इशारा: जनावरांना मोकाट साेडू नका; मनपाचा इशारा – दिव्य मराठी\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफतलम्पी ..\nचिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा, हुतात्म्यांना शासकीय मानवंदना – Lokmat\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nSadabhau Khot : 'जागर शेतकऱ्यांचा आकोश महाराष्ट्राच ...\nकेळीच्या पानावर गुणकारी पंगत – Sakal ...\nराष्ट्रपती राजवटीसाठी आता सदाभाऊंची संघटना मैदानात : कें ...\nदिल्ली सीमेवरील आंदोलक शेतकरी माघारी – Loksatta ...\nNashik News : किसान रेल्वे चार महिन्यापासू बंद, खासदार ग ...\nउद्यमशीलता अंगीकारून युवकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव ...\nNavneet Rana : नवनीत राणा यांना कस्टडीत हीन वागणूक, वॉशर ...\nKharif Season : भौगोलिक मानांकन ज्वारीला, शेतकऱ्यांचा भर ...\nLakhimpur Kheri Protest : उत्तर प्रदेशमधील शेतकरी आक्रमक ...\nसेक्शुॲलिटी कोच म्हणजे काय ते नेमकं काय काम करतात ते नेमकं काय काम करतात\nलेख – …तर 'महिला दिन' सार्थक होईल\nमराठवाड्यात 6 महिन्यांत 466 शेतकरी आत्महत्या: जूनमध्ये 1 ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/kubota-mu-5502-4wd-and-vst-shakti-mt-270-viraat-4w/mr", "date_download": "2022-09-25T20:01:18Z", "digest": "sha1:HNDY3UEV5RZJ6NOPRGUDMGILHYKKWJBW", "length": 7977, "nlines": 241, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Compare Tractor in India: Comparison VST Shakti MT 270 VIRAAT 4W vs Kubota MU 5502 4WD", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nविस्तृत ट्रॅक्टरची तुलना करा\nट्रैक्टर संबंधी जानकारी के लिए फॉर्म भरे\nपुढे जाऊन आपण खेतीगाडीला स्पष्टपणे सहमती देता नियम आणि अटी आणि गोपनीयता धोरण\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/81634.html", "date_download": "2022-09-25T21:20:11Z", "digest": "sha1:65ZKP4PYLXWH2RMJ6Q5JBOWPIHWMASEN", "length": 20220, "nlines": 218, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार ! – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार – डॉ. अशोक उईके, आमदार, भाजप\nमहाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील धर्मांधांच्या अतिक्रमणाचे प्रकरण\nआमदार डॉ. अशोक उईके (उजवीकडे) यांना निवेदन देतांना डॉ. (सौ.) भारती हेडाऊ आणि श्री. प्रशांत सोळंके\nयवतमाळ – गड-दुर्गांवर होणार्‍या अतिक्रमणाविषयी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय उपस्थित करू, असे आश्वासन भाजपचे आमदार डॉ. अशोक उईके यांनी दिले. याविषयी ‘स्वतः राज्यपालांनाही पत्र पाठवू’, असेही त्यांनी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गड-दुर्गांवरील अतिक्रमणांच्या संदर्भात त्यांना डॉ. (सौ.) भारती हेडाऊ आणि श्री. प्रशांत सोळंके यांनी त्यांना निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याचे कौतुकही त्यांनी या वेळी केले.\nमहाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी गडांवर झालेली अतिक्रमणे तत्काळ हटवण्यासंदर्भात येथील राळेगाव विधानसभ��� मतदारसंघाचे आमदार डॉ. अशोक उईके यांना वरील निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील गडांवरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे धार्मिक तेढ निर्माण करणारी ठरत आहेत. ज्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे घडले त्यांच्यावर आणि ज्या धर्मांधांनी ही अतिक्रमणे केली, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.\nया संदर्भात अनेक दुर्गप्रेमी, तसेच शिवप्रेमी संघटनांनी आवाज उठवला आहे. याची गंभीर नोंद घेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने चौकशी आरंभ करावी, अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे नोंद करावेत, तसेच सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडून दुर्गांचे संवर्धन करण्यात यावे, अशी भावना दुर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.\nयेत्या अधिवेशनात ‘औचित्त्याचे सूत्र’ म्हणून सूत्र उपस्थित करणार – संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार, भाजप\nचर्चा करतांना डावीकडून लोभेश्वर टोंगे, मध्यभागी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार आणि लहू खामणकर\nवणी (यवतमाळ) – येथील आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची हिंदु जनजागृती समितीकडून भेट घेण्यात आली. भेटीत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमणाविषयीचे सूत्र सांगितले. संपूर्ण विषय समजून घेतला. याविषयी ‘येत्या अधिवेशनात ‘औचित्याचे सूत्र’ म्हणून सूत्र उपस्थित करू’, असे आश्वासन त्यांनी सांगितले.\nविशाळगडावरील अतिक्रमण न हटवल्यास मनसे पद्धतीने काढून टाकू – युवराज काटकर, मनसे जिल्हाउपाध्यक्ष\nमहाराष्ट्रातील गडदुर्गांचे संवर्धन करण्याचे, तसेच त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश \nविशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू – एस्.पी. सिंग बघेल, केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री\nविशाळगडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने त्वरित न काढल्यास सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन\nधर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू – मुख्यमंत्री\nयावल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला राजे निंबाळकर गड (भुईकोट गड)\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय ��क्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/sick-leave-application-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:38:16Z", "digest": "sha1:Z4TI6UAAL7JGCZDMJY5NTYSCMSBPRW6J", "length": 3853, "nlines": 59, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "Leave Application for School / College In Marathi | Sick Leave Application In Marathi | सुट्टी / रजा मिळणेबाबत विनंतीपत्र / अर्ज [ Full PDF Download ] - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nसुट्टी / रजा मिळणेबाबत मुख्याध्यापक यांना विनंतीपत्र / अर्ज लिहा\nहे पण वाचा :\nसुट्टी / रजा मिळणेबाबत मुख्याध्यापक यांना विनंतीपत्र / अर्ज लिहा\n[ शाळा / महाविद्यालयाचे नाव ]\n[ शाळा / महाविद्यालयीन पत्ता ]\nविषय : सुट्टी / रजा मिळणेबाबत अर्ज / विनंतीपत्र\nसर, मी या शाळेत/कॉलेजमध्ये शिकत आहे. मी गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहे. मला सर्दी – खोकला आहे. थोडा तापही आहे. डॉक्टरांनी मला आठवडाभर विश्रांती घेण्याची सूचना केली आहे.\nतथापि, मी तुम्हाला विनंती करतो की माझी रजा मंजूर करा. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.\nहे पण वाचा :\nदूरध्वनी सेवेची तक्रार करण्यासाठी तक्रारपत्र\nमाझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध | Diwali Essay In Marathi\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/maharashtra-metro-rail-mega-bharti/", "date_download": "2022-09-25T19:58:30Z", "digest": "sha1:77T4KZ5CB4GUNZWM3LDQW5JDFKLT4QLK", "length": 18846, "nlines": 228, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nHomeMarathi General Newsमहाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया\nMarch 25, 2020 Shanku Marathi General News Comments Off on महाराष्ट्र मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया\n‘या’ 2 राज्यांमध्ये मेट्रो रेल्वेमध्ये भरती, 2.8 लाखापर्यंत पगार, जाणून घ्या प्रक्रिया- Maha Metro Mega Bharti\nगुजरात आणि महाराष्ट्र रेल्वे करीता जागा निघाल्या आहेत. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन निगम लिमिटेडमध्ये (Mumbai Metro Recruitment 2020) वेगवेगळ्या पदांसाठी 215 जागा भरायच्या आहेत. तर गुजरात मेट्रो रेल्वेने देखील वेगवेगळ्या पदांसाठी 135 जागांकरिता अर्जाची मागणी केली आहे.\nमहा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मुंबई मेट्रोसाठी स्टेशन मॅनेजर, मुख्य वाहतूक नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता आणि पर्यवेक्षक अशी एकूण 215 पदे भरती करण्यात येणार आहेत.\nमुंबई मेट्रो भरती 2020 साठी पात्र उमेदवार रिक्त पदांसाठी 17 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरतीनुसार महिलांसाठी राखीव पदे रिक्त राहिल्यास पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. म्हणजेच, ज�� महिलांच्या जागा रिक्त असतील तर त्यांच्याजागी पुरुष भरती केले जातील.\nया भरती अंतर्गत खालील पदांची भरती करण्यात येणार आहे…\n– स्टेशन मास्टर- 06 पदे\n– चीफ ट्रॅफिक कंट्रोलर- 04 पदे\n– सीनियर सेक्शन इंजीनियर- 25 पदे\n– सेक्शन इंजीनियर- 113 पदे\n– सीनियर सेक्शन इंजीनियर (सिविल)- 04 पदे\n– सेक्शन इंजीनियर- 08 पदे\n– सीनियर सेक्शन इंजीनियर (ईएण्डएम)- 02 पदे\n– सेक्शन इंजीनियर (ईएण्डएम)- 05 पदे\n– सीनियर सेक्शन इंजीनियर (एसएण्डटी)- 18 पदे\n– सेक्शन इंजीनियर (एसएण्डटी)- 29 पदे\n– सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन)- 01 पदे\nमुंबई मेट्रोव्यतिरिक्त गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (GMRC) देखील 135 पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या रिक्त पदासाठी थेट भरती केली जाईल. परंतु जीएमआरसीने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये ही भरती कराराच्या आधारे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nबीई किंवा बीटेक पदवी असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. या भरतीसाठी उमेदवार 3 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.\nभरतीसाठी वयोमर्यादा 28 ते 55 वर्षे आहे. निवडलेल्या उमेदवारांचे पगार दरमहा 33,000 ते 2,80,000 पर्यंत असतील. सर्व वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पगाराची रक्कम निश्चित केली गेली आहे.\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पीएमपीची मोफत बससेवा\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभिय��न धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/mumbai-to-witness-this-17-days-high-tide-during-monsoon-this-year/67570/", "date_download": "2022-09-25T21:31:36Z", "digest": "sha1:MGAKHAYRMNR6NN52VASWCFPKMCVAMUDP", "length": 7006, "nlines": 108, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Mumbai To Witness This 17 Days High Tide During Monsoon This Year", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome लाइफ स्टाइल यंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे\nयंदाच्या पावसाळ्यात १७ दिवस भरतीचे\nसमुद्राला उधान भरती आली आणि त्याचवेळी जर कमी वेळात जास्त पाऊस पडला तर मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याची दाट शक्यता असते. यावर्षीच्या पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंच भरतीचे १७ दिवस, वेळा आणि भरतीची उंची खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. दिलेली उंची ही समुद्रातील लाटांची उंची नसून ती भरतीच्या पाण्याची उंची आहे हे दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे.\n( हेही वाचा : गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल )\nउधान भरतीचे १७ दिवस\nपूर्वीचा लेखरशियाने दिला ‘या’ देशाला पाण्यात बुडविण्याचा इशारा\nपुढील लेखबाकीचे पक्ष राज ठाकरेंचा गेम करत आहेत, शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचे मत\nसमृद्धी महामार्गावरून मुंबई-नागपूर प्रवासासाठी भरावा लागणार १२०० रुपये टोल\nखासगी संस्थांकडून सरकारी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी\nतब्बल ३६ तासांनी मुंबई-गोवा महामार्ग सुरू; अपघातग्रस्त टॅंकरमधील गॅस काढण्यात यश\nमध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना होणार निवड, ‘या’ ठिकाणी द्या थेट मुलाखत\nआता ट्रेन सुटण्याआधी तिकीट रद्द केले तरीही मिळेल Refund, IRCTC ने सांगितला ‘हा’ मार्ग\nकिनारपट्टीवरील खडकाळ भागांत जैवविविधतेचे नंदनवन, तज्ज्ञांच्या अभ्यासातील निष्कर्ष\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nसमृद्धी महामार्गावरून मुंबई-नागपूर प्रवासासाठी भरावा लागणार १२०० रुपये टोल\nदेशविरोधी कट रचल्याचा आरोप;औरंगाबादमधून पीएफआय संस्थेच्या पदाधिका-यांना अटक\nसंभाजीनगरचा तीढा सुटला, दसऱ्याच्या मुहुर्तावर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या\nपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचा – राज ठाकरे यांचे आवाहन\nरोहित शर्माने केला षटकारांचा विश्वविक्रम\nपाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचा – राज ठाकरे यांचे आवाहन\nउत्तराखंडमध्ये लिपुलेख राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन, ४० प्रवासी अडकल्याची शक्यता\nखड्डयांवरील खर्चात भ्रष्टाचार; माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली चौकशीची...\nदापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परबांनीच बांधले – किरीट सोमय्या\n पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल ‘या’ दिवशी पाडण्यात येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2022-09-25T21:17:51Z", "digest": "sha1:PRHOQQ7YXOHTCNMWPC6W3J3O7L5YTP2X", "length": 4979, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nभाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह\nमाजी मंत्री आणि भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या काही दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी कोरोना तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nनुकत्याच 28 डिसेंबर रोजी समाप्त झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले.\nमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोना\nनगर पुणे रस्ता आणि केडगाव बायपास वर ट्राफिक जाम\nनगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य…\nअण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित\nभिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन प्रश्‍नी गृहमंत्रींना…\nभारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/eknath-shinde-devendra-fadnavis-cabinet-expansion-sanjay-rathod-oath-ceremony-pmw-88-3063511/lite/?utm_source=ls&utm_medium=article3&utm_campaign=relatedstories", "date_download": "2022-09-25T19:57:10Z", "digest": "sha1:25OHJ2E47IB2UPM6ORTHH5QCXZL4QKV6", "length": 23588, "nlines": 273, "source_domain": "www.loksatta.com", "title": "eknath shinde devendra fadnavis cabinet expansion sanjay rathod oath ceremony | Loksatta", "raw_content": "\n“दोन नावं बघून खूप वाईट वाटलं”, मंत्रीमंडळ विस्तारावर अंजली दमानियांची टीका\n“अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात मंत्र���पद द्यायची इतकी घाई का मंत्रीपद द्यायची इतकी घाई का घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू”\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nगेल्या महिन्याभरापासून फक्त दोनच मंत्री अर्थात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारचा गाडा हाकला जात होता. त्यानंतर अखेर सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला असून आज झालेल्या विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यासंदर्भात आता राजकीय आणि सामाजित वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकराच्या मंत्रीमंडळ विस्तारावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.\nदोन मंत्र्यांच्या शपथविधीवर आक्षेप\nअंजली दमानिया यांनी राज्य मंत्रिमंडळात शपथ घेतेलेल्या दोन मंत्र्यांवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये त्यांनी संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झालेले आणि त्यामुळेच ठाकरे सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांचा नव्या सरकारमध्ये समावेश झाल्यामुळे त्यावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या मुलींची प्रमाणपत्र टीईटी घोटाळा प्रकरणात रद्द झाल्यामुळे त्यांच्याही नावावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\n“दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंनी आधीच दिला होता सल्ला पण…”, मनसे नेत्याचा मोठा खुलासा\n“दोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात अशा माणसाला मंत्रीपद कसं देऊ शकतात अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद द्यायची इतकी घाई का घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती. परत ये रे माझ्या मागल्या सुरू. ए���ा माळेचे मणी”, असं दमानिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nदोन नावं बघून खूप वाईट वाटलं. संजय राठोड अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात अशा माणसाला मंत्रिपद कसं देऊ शकतात अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद द्यायची इतकी घाई का घोटाळ्याची चौकशी तर होऊ द्यायची होती.\nपरत ये रे माझ्या मागल्या सुरू.\n“एकही स्त्री मंत्रीपदासाठी योग्य नाही\nदरम्यान, अंजली दमानिया यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये राज्य मंत्रीमंडळामध्ये एकाही महिलेला मंत्रीपद मिळालेलं नसल्याचा आक्षेप घेतला आहे. “एकही स्त्री मंत्रीपदासाठी योग्य नाही” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.\nएकाही स्त्री मंत्रिपदासाठी योग्य नाही\nदरम्यान, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यावरून टीका करताना लढा सुरूच ठेवणार असल्याचं ट्वीट केलं आहे.\nपुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे\nसंजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे\nमाझा न्याय देवतेवर विश्वास\nहे ट्वीट देखील अंजली दमानिया यांनी रीट्वीट केलं आहे.\nदरम्यान, यासोबतच अंजली दमानिया यांनी आनंद दिघे यांच्या चित्रपटातील दृश्यांचा संदर्भ देत त्यावरून देखील राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.\nमुख्यमंत्री शिंदे, आनंद दिघे यांचे शिष्य न तुम्ही त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलत ते फक्त पिक्चर पूर्त होतं का\n“मुख्यमंत्री शिंदे, आनंद दिघे यांचे शिष्य ना तुम्ही त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलंत ते फक्त चित्रपटापुरतं होतं का त्यांचा हयातीत, तुम्ही अशा एका माणसाचे काय केले हे दाखवलंत ते फक्त चित्रपटापुरतं होतं का” असा सवाल अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या\nअजिंक्य रहाणेच्या संघाने रचला इतिहास, १९व्यांदा कोरले दुलीप करंडकावर नाव\nआमिरच्या ‘गजनी’मुळे हॉलिवूडचा ‘हा’ दिग्द��्शक चांगलाच अस्वस्थ झाला होता; अनिल कपूरने सांगितला किस्सा\nदहीहंडीनंतर आता नवरात्र; लालबाग परळमध्ये भाजपाकडून मराठी दांडियाचे आयोजन\nVIRAL VIDEO : चालत्या मेट्रोमध्ये तरुणीचा गजब डान्स तुफान व्हायरल\nOptical Illusion: या चित्रात कोणता प्राणी लपलेला आहे फक्त १% लोकांनीच दिले अचूक उत्तर\nसचिन पायलट होणार नवे मुख्यमंत्री, राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक\n“मी निवडणूक लढवण्याबद्दलची घोषणा मोदीजी करणार होते पण हेमा मालिनींनी…”, राखी सावंतची खोचक प्रतिक्रिया\nतुमच्या आदेशानुसार अन्न शिजवेल ‘हे’ यंत्र; बेक, ग्रिल, रोस्टचाही पर्याय, जाणून घ्या किंमत\nअपहरण केलेल्या मुलीला परत सोडायला आला अन्…\nउरणच्या ग्रामीण भागालाही कंटेनर वाहनांचा विळखा\nनवी मुंबई : सत्तेसाठी झालेली चूक आम्ही दुरुस्त केली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nदिप्ती शर्माच्या ‘मंकडिंग’मुळे नवा वाद, पण चर्चेत आला आर अश्विन; नेमकं कारण काय\n‘पोन्नियन सेल्वन’शी ऐश्वर्याच्या लेकीचं खास कनेक्शन, मणिरत्नम यांनी आराध्यावर सोपवली होती ‘ही’ जबाबदारी\nचंकी पांडेच्या प्री-बर्थ डे पार्टीला बॉलिवूडमधील ‘या’ सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी, पाहा फोटो –\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्त���; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान\nफडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…\nफडणवीसांसोबत रात्री-अपरात्री बैठका, चर्चा..कसं ठरलं सगळं शिंदे म्हणतात, “आमचे फोन टॅप..”\nVideo : “माझ्यामुळे त्यांनाही पुण्य मिळालं, मी अजित पवारांना म्हटलं अर्ध पुण्य…”, एकनाथ शिंदेंची मिश्किल टिप्पणी\n“शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा झालीच पाहिजे, पण…” शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांचं विधान चर्चेत\nVideo : अजित पवारांप्रमाणेच हेही बंड फसेल असं वाटलं होतं का एकनाथ शिंदे म्हणतात, “यावेळी मी… एकनाथ शिंदे म्हणतात, “यावेळी मी…\n“PFI चा देशविरोधी कट उघड; इतिहासातील खानांची सदैव ‘उचकी’ लागणारे, उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत\nआणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तारांचा मोठा दावा\n“२०१९मध्ये काहींनी संपर्क केला होता, पण म्हटलं उद्धव ठाकरेंची हौस फिटू दे”, एकनाथ शिंदेंनी सांगितली २०१९ची आठवण\nVideo : “तेव्हाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण मला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/06/14/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T19:50:41Z", "digest": "sha1:BCJPTVMKCBPX7I7KMGKGQR3YJQM4SLTZ", "length": 14406, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शिक्षणाची चुकलेली दिेशा - Majha Paper", "raw_content": "\nदहावीचा निकाल लागला आणि उत्तीर्ण झालेल्या मुला मुलींच्या सोबतच पालकांनीही उच्च शिक्षणाची तसेच उच्च दर्जाच्या भवितव्याची स्वप्ने पहायला सुरूवात केली. अशा वातावरणात उत्साह असतो पण त्यात उत्साहाबरोबरच संभ्रमही तसाच दिसत असतो कारण शिक्षणाची दिशा चुकलेली आहे. आधी तर आपण मुलांना मिळालेल्या गुणांमुळे चक्रावून जात असतो. ज्या लोकांनी जुन्या काळात दहावीची परीक्षा दिली असेल त्यांना हा निकाल पाहून एका बाजूने आनंदही होतो आणि आश्‍चर्यही वाटते. कारण त्यांच्या काळात असे निकाल लागत नव्हते. फार हुशार मुले प्रथम श्रेणीत यायची. आता प्रथम श्रेणी हे नवल राहिलेले नाही. ९० टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्��ांची संख्या ४८ हजार एवढी आहे. १०० टक्के गुण मिळवणारांची संख्याही वाढत चालली आहे. मुलांचे वाढत चाललेले हे गुण त्यांच्या वाढत चाललेल्या हुशारीचे गमक मानायचे का की परीक्षा पद्धतीत होत असलेल्या बदलामुळे हे गुण वाढले आहेत की परीक्षा पद्धतीत होत असलेल्या बदलामुळे हे गुण वाढले आहेत चर्चा तर सुरू आहेे पण या प्रश्‍नांची उत्तरे साधी आणि सरळ नाहीत.\n१०० टक्के गुण मिळवणे हे शाळेतूनच मिळणार्‍या गुणांमुळे शक्य झाले आहे हे नाकारता येत नाही. पण सामान्यत: मुले आज हुशार झाली आहेत आणि त्यामुळेही ती अधिक गुण मिळवायला लागली आहेत हेही नाकारता येत नाही. नवी पिढी फार हुशार आहे याचा तर आपल्याला पदोपदी अनुभव येत असतो. आजकालची लहान मुले आजोबांना आलेली कसलीही संगणकीय अडचण क्षणात सोडवतात हे तर आपण पहातच असतो. या पिढीची वाढलेली गुणवत्ता हे तर जादा गुणांचे कारण आहेच पण त्यांंना शिकवणीच्या रूपाने जादा अभ्यास करण्याचीही संधी मिळत आहे. नाही म्हटले तरी समाजात शैक्षणिक वातावरण चांगले तयार होत आहे. परीक्षा कशी असते आणि तिच्यात जादा गुण कसे मिळवावेत याच्या तंत्राचेही शिक्षण आजच्या मुलांना मिळायला लागले आहे. या सगळ्या बदलांचा संकलित परिणाम म्हणून असे निकाल लागत आहेत. खरे तर शिक्षण म्हणजे ज्ञानप्राप्ती. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा यासाठी शिक्षण असतेे. त्याने माणसाच्या आयुष्यातही परिवर्तन होते आणि समाजातही मोठा बदल घडतो. आपल्या समाजात आपण आज जो बदल अनुभवत आहोत तो शिक्षणानेच झालेला आहे. तेव्हा शिक्षण हे समाजाच्या आणि व्यक्तीच्या परिवर्तनासाठी असते असे आपण म्हटले तर वावगे ठरणार नाही मात्र आताच काय पण पूर्वीही कोणा पालकांना आपल्या मुला मुलींना शाळेत घालताना त्याच्यात आणि समाजात परिवर्तन घडावे म्हणून घातलेले नसते.\nमुलगा किंवा मुलगी शिकून शहाणी व्हावी यापेक्षा शिकून चांगली कमावती व्हावी याच हेतूने त्यांना शाळेत घातलेले असते. म्हणूनच शिक्षण कशासाठी या प्रश्‍नाचे उत्तर, शिक्षण चांगल्या नोकरीसाठी असे आल्यास नवल वाटायला नको. पालकांचा हा दृष्टीकोन असला तरीही शिक्षणाने मुलांच्या विचारात बदल होतात हे काही नाकारता येत नाही. तसा तो होत असला तरीही तो पालकांचा हेतू नाही आणि असे पालक आपल्या मुलांत काय बदल झालाय हे कधी तपासून पहात नाहीत. आपल्या मुलाच्या शिक्षणाची वाटचाल चांगल्या पगाराच्या नोकरीच्या दिशेनेच होत आहे की नाही याबाबत मात्र ते कमालीचे दक्ष असतात. चांगली नोकरी ही चांगल्या डिग्रीला आणि चांगल्या मार्कांवरूनच मिळत असल्याने नकळतपणे पालकही आपल्या पाल्याला चांगली नोकरी मिळेल असे शिक्षण देण्याबाबत आग्रही असतात आणि त्याला चांगले गुण मिळावेत याबाबतही सावध असतात. त्यासाठी काहीही करायला तयार असतात. अशा या पदवीच्या आणि गुणांच्या स्पर्धेतूनच शिक्षणाची दिशा ठरायला लागली आहे.\nआपल्या देशातले शेतकरी ज्या पिकाला चांगला भाव मिळतो तेच पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर तेच पीक घेतले की माल जास्त पिकतो आणि त्याचे भाव पडतात. दोन वर्षांपूर्वी तुरीला चांगला भाव मिळाला म्हणून यंदा सर्वांनी चढाओढीने तुरीचेच पीक घेतले. त्यावर यंदा तुरीची काय अवस्था झाली याचा अनुभव आपण घेतच आहोत. नेमकी अशीच स्थिती आपल्या शिक्षणाची झाली आहे. बी. एड. झालेल्या काही लोकांना मागणी आली आणि त्यांना चांगल्या नोकर्‍या लागून छान पगार मिळायला लागला की सर्वच लोक बी. एड.च्या मागे धावायला लागले. तुरीचे पीक अमाप येतात व्यापार्‍यांनी शेतकर्‍याची लूट केली तसेच शिक्षण क्षेत्रातल्या व्यापार्‍यांनी या बी. एड.च्या मागे लागलेल्या विद्यार्थ्यांची लूट केली. आता ते सारे विद्यार्थी पस्तावत आहेत. समाजात कधी अशीच स्थिती शिक्षणाचीही झाली आहे. ज्या शिक्षणाने चांगल्या वेतनाची नोकरी मिळते त्या शिक्षणाकडे सगळेच लोंढे पळायला लागतात. कालांतराने तिकडे गर्दी होऊन त्या शिक्षणाचे महत्त्व कमी झाले की मुले तिकडे जात नाहीत. सध्या तांत्रिक शिक्षणाचे असेच झाले आहे आणि तंत्रनिकेतनातल्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांच्या शोधात फिरावे लागत आहे. दहावीचे निकाल लागले की अशा लोंढयांचे दर्शन घडते. त्यातून आधी अपेक्षा आणि नंतर अपेक्षाभंगातून येणारी निराशा यापेक्षा काही निर्माण होत नाही. हे टाळण्यासाठी मुला मुलींना दहावीच्या शिक्षणानंतर उच्च शिक्षणाची दिशा ठरवताना त्यांच्या आवडीला प्राधान्य दिले पाहिजे तरच हे लोेंढे कमी होतील.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्�� माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82/", "date_download": "2022-09-25T21:17:01Z", "digest": "sha1:JIYLAGWBOA6TKCQU7YZK2NQS6YFZPDUG", "length": 33378, "nlines": 233, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome व्यक्ती आदरांजली श्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक\nश्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक\nमराठी वाचकांच्या मनावर 1940 ते 1980 अशी चार दशके अधिराज्य गाजवले ते श्री. ना. पेंडसे या कोकणातील लेखकाने त्यांनी कोकणच्या तांबड्या मातीतील सर्वसामान्य माणसाच्या चिवट लढाया वैश्विक केल्या. कोकणातील निसर्ग, तेथील सर्वसामान्य माणसे, संस्कृती त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होते. त्यांच्या ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’, ‘गारंबीचा बापू’ अशा एकापेक्षा एक कादंबऱ्या सरस ठरल्या. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नि मनाचा शोध त्यांच्या कादंबऱ्यांमधून घेतला...\nश्री. ना. पेंडसे यांचे श्रीपाद नारायण पेंडसे हे पूर्ण नाव. त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1913 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्डी येथे झाला. त्यांचे वडील दापोलीला नोकरीला होते. पेंडसे यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत पूर्ण केल्यानंतर, तेथे व काही काळ ठाण्यात शिक्षकाची नोकरी केली. ते ‘बेस्ट’मध्ये नोकरी 1942 ते 1967 या काळात करत होते. त्यांच्या घरात लेखनाची किंवा साहित्याची परंपरा नव्हती. पण त्यांच्या स्वत:च्या मनात लेखनाची ऊर्मी बालपणापासून होती.\nपेंडसे यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीला कथालेखनापासून प्रारंभ झाला. त्यांची ‘जीवनकला’ ही कथा ‘सह्याद्री’ मासिकात 1938 मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी काही व्यक्तिचित्रे लिहिली. त्यांचा ‘खडकावरील हिरवळ’ हा व्यक्तिचित्रांचा संग्रह 1941 मध्ये प्रसिद्ध झाला. पेंडसे यांची ‘एल्गार’ ही प्रकाशित झालेली पहिली काद��बरी. त्यांनी ती मुंबईत 1946 साली हिंदू-मुस्लिम दंगे झाले, ते सूत्र धरून लिहिली आहे. त्या कादंबरीत कोकणात राहणाऱ्या रघू आणि कादर या दोन हिंदू-मुस्लिम मित्रांची कथा रेखाटलेली आहे. त्यांनी ती कथा जेथे घडते ते गाव, त्यातील घरे, माणसे, रस्ते, गल्ल्या, निसर्ग, झाडे हे सारे जिवंतपणे रंगवलेले आहे. ‘एल्गार’ ही ‘प्रादेशिक कादंबरी’ म्हणून नावाजली गेली.\n‘हद्दपार’ या कादंबरीने त्यांचा आत्मविश्वास वाढवला. श्री.नां.च्या आईचे एक चुलते मुंबईला प्रख्यात शिक्षक होते. ते दामले मास्तर म्हणून ओळखले जात. श्री.नां.ना त्यांच्याविषयी कृतज्ञतेने बोलणारी अनेक माणसे भेटली. दामले मास्तरांचे गोड बोलणे, त्यांचा मुलांना कधीही न रागावण्याचा स्वभाव ही वैशिष्ट्ये श्री.नां.च्या मनात कायमची कोरली गेली. ‘हद्दपार’मध्ये आलेले राजेमास्तरांबाबतचे अनेक प्रसंग व घटना या दामले मास्तर आजोबांच्या जीवनात घडलेल्या होत्या. पेंडसे यांच्या यशाचा आलेख त्यानंतरच्या काळात, ‘गारंबीचा बापू’, ‘हत्या’, ‘यशोदा’, ‘कलंदर’ या कादंबऱ्यांनी चढता ठेवला. ‘गारंबीचा बापू’ ही हर्णे बंदराच्या परिसरात घडलेली कादंबरी. श्री.ना. यांनी हर्णे, मुरूड, आंजर्ले, मुर्डी ही बंदरपट्ट्याची गावे आणि दापोली या प्रदेशावर हाडामांसाच्या माणसांसारखेच प्रेम केले. त्यांचे मुर्डी या जन्मगावी, मुरूडला आजोळी आणि दापोलीला सुरुवातीची काही वर्षे वास्तव्य होते. कोकणच्या मातीने त्यांच्यावर आयुष्याच्या पहिल्या अकराव्या वर्षांपर्यंत संस्कार केले. ते एवढे जबरदस्त होते, की त्यातून ती कादंबरी मराठी साहित्याला नवे वळण देणारी ठरली. तिने पेंडसे यांची अस्सल कादंबरीकार म्हणून ओळख निर्माण केली. त्यांनी ‘हत्या’ कादंबरीमध्ये एका कोवळ्या मुलाच्या भावविश्वाची झालेली हत्या रेखाटली आहे. कादंबरीचा नायक पंधरा वर्षांचा मुलगा आहे.\n‘ऑक्टोपस’, ‘रथचक्र’, ‘तुंबाडचे खोत’ या त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. श्री.नां.नी ‘ऑक्टोपस’मध्ये कामवासनांच्या विळख्यात अडकलेल्या माणसांची कथा सांगताना तंत्रविषयक अभिनव प्रयोग केला. ती कादंबरी पात्रांच्या संवादांतून आकार घेते. ‘लव्हाळी’ आणि ‘ऑक्टोपस’ या मुंबईच्या पार्श्वभूमीवर आकारास आलेल्या कादंबऱ्या. ‘रथचक्र’ या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस��कार 1964 मध्ये लाभला. त्यामुळे ती महाराष्ट्राबाहेर पोचली. पन्नासच्या दशकातील कोकणामधील कोणा एका ‘ती’ची ही कथा कोकणच्याच पार्श्वभूमीवर आकाराला येते. ‘ती’ची आर्थिकदृष्ट्या हलाखीची स्थिती, परावलंबित्व देणारे जगणे, त्रासदायक भोगणे हे वाचकांच्या परिचयाचे होते, पण ‘ती’ची त्यातून बाहेर पडण्यासाठी मनस्वी धडपड, मधूनच जाणवणारी जळफळणारी मानसिकता हे ‘ती’च्या व्यक्तिरेखेला उंची मिळवून देते. ‘रथचक्र’ ही दूरदर्शनवर मालिकेच्या स्वरूपात ऐंशीच्या दशकात झळकली.\n‘तुंबाडचे खोत’ ही चार पिढ्यांची कहाणी रंगवणारी बृहद्कादंबरी आहे. ती चौदाशे पृष्ठांची द्विखंडात्मक कादंबरी एका घराण्याचा इतिहास रंगवते. तो प्रवास 1848 ते 1948 असा सुमारे एक शतकाचा आहे. पेंडसे यांनी तो विलक्षण ताकदीने, बारकाव्यांनिशी मांडला आहे. श्री.ना. पेंडसे यांनी नमूद करून ठेवले आहे, की ‘तुंबाडचे खोत’ आणि ‘लव्हाळी’ या कादंबऱ्या लिहिण्यासाठी मी माझ्या सर्व क्षमता वापरल्या. त्यामुळे त्या कधीही वाचल्या तरी अमुक ठिकाणी असे लिहिण्यास हवे होते अशी पश्चातबुद्धी होत नाही.\nपेंडसे यांच्या सर्व कादंबऱ्यांमध्ये धडपडणारी माणसे केंद्रस्थानी असतात. त्यांचा विश्वास माणसाच्या पराक्रमावर आहे. त्यांनी तशा माणसांच्या कथा रंगवताना त्यांचा शेवट सुखात्म केला किंवा येणाऱ्या लढ्यांशी तो जोडला. त्यांनी दु:खातून मानवी जीवनाला पूर्णविराम देण्याऐवजी त्याच्या लढायांचे मार्ग मोकळे करून दिले. त्यांनी त्यांच्या लेखनातील पात्रांनाही पुरेपूर स्वातंत्र्य दिले. त्यांना समजून घेण्यासाठी चिंतन केले, असे त्यांच्या कादंबऱ्या वाचताना जाणवते. त्यांची बापू, राधा, खोत अशी पात्रे अमर झाली, ती त्यामुळेच. ती कोकणच्या निसर्गाचाच एक भाग वाटावा इतकी त्या मातीशी एकरूप झालेली आहेत. श्री.नां.ची पात्रे कट्टर इहवादी आहेत. ती सुखाच्या शोधात असतात, मग ते सुख कोठल्याही माध्यमातून प्राप्त होवो. ‘गारंबीचा बापू’ त्याची महत्त्वाकांक्षा कशी पुरी करतो हे महत्त्वाचे नाही. त्याला तशी जिद्द, महत्त्वाकांक्षा असते तेच पुरेसे आहे. म्हणूनच कादंबरीत बापूला यश कसे मिळते याचे फारसे वर्णन नाही. तसेच, ‘रथचक्र’मधील सेक्सला नैतिकतेची नसती बंधने नाहीत. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मेलोड्रामा नाही आणि विषण्णताही नाही.\nत्यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे ते स्वत:च. त्यामुळे त्यांचे वाद-संवाद-विसंवाद हे सारे त्यांच्याच मनाचे खेळ. त्या खेळातूनच त्यांची ती सारी पात्रे, कथा जन्माला आल्या. त्यातून उलगडत जाणारे मानवी वृत्ती-प्रवृत्तींचे गूढ, अतर्क्य खेळ रंगवताना पेंडसे नीतिकल्पनांच्या सोप्या समीकरणांच्या पलीकडे जातात. ते पाप-पुण्य, श्रद्धा, तर्क, वासना यांचे चित्रण करत मानवी जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात.\nश्री.ना. हे फ्योदोर दोस्तोव्हस्कीचे भक्त होते. त्यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी ‘राधा’चे आव्हान स्वीकारले आणि वेदनेचे झाड बनलेल्या ‘राधे’च्या दु:खाला वाचा फोडणारी ‘गारंबीची राधा’ अवतरली. ते म्हणत, “कादंबरी म्हणजे जिवंत झाड. झाडाने कोठे वाढायचे हे जसे माणसाने ठरवायचे नसते; तसेच, कादंबरीचेही आहे.” त्यांचे ‘श्री.ना. पेंडसे – माणूस आणि लेखक’ हे आत्मकथन 1974 आणि 2005 अशा दोन टप्प्यांमध्ये प्रकाशित झाले. ते निवेदनशैलीच्या दृष्टीने लक्षणीय ठरले. श्री.ना. पेंडसे यांनी मित्राच्या भूमिकेत शिरून आपलेपणाने आणि तितक्याच तटस्थपणे आत्मचरित्र लिहिले. एक श्रेष्ठ साहित्यिक देहाभोवतीची अहंमची नि अस्मितेची टरफले अलगदपणे बाजूला सारून त्याचे शब्दचित्र कसे रेखाटू शकतो याचा तो आगळावेगळा प्रयोग आहे. लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील ‘आभाळाची हाक’ ही कादंबरी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी पूर्ण करणे हा लेखक म्हणून श्री.नां.नी केलेला पराक्रमच म्हणावयास हवा टिळक यांनी मूलगामी स्वरूपाचे संशोधन आणि राजकारण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी केल्या आणि दोन्ही क्षेत्रांत कळस गाठला हेच त्यांच्याविषयी वाटणाऱ्या जबरदस्त आकर्षणाचे मुख्य कारण आहे असे श्री.ना. पेंडसे यांनी म्हटले आहे.\nश्री.नां.नी कादंबऱ्यांची नाट्यरूपांतरेही केली. त्यांची ‘संभूसांच्या चाळीत’, ‘रथचक्र’, ‘चक्रव्यूह’ अशी अनेक नाटके रंगभूमीवर आली आणि गाजलीही. चौदा कादंबऱ्या नि इतरही विपुल लेखन करणारे श्री.ना. पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी कादंबरीकारांचे आघाडीचे प्रतिनिधी होत. साहित्यातून विश्वबंधुत्वाची पताका मिरवणारा कोकणचा कलंदर असा तो मनस्वी, श्रेष्ठ साहित्यिक 23 मार्च 2007 रोजी काळाच्या पडद्याआड गेला \nश्री.ना. पेंडसे यांनी ‘खडकावरील हिरवळ’ (1941) हे व्यक्तिचित्रण, तर ‘एल्गार’ (1949), ‘हद्दपार’ (1950), ‘गारं���ीचा बापू’ (1952), ‘हत्या’ (1954), ‘यशोदा’ (1957), ‘कलंदर’ (1959), ‘रथचक्र’ (1962), ‘लव्हाळी’ (1966), ‘ऑक्टोपस’ (1973), ‘आकांत’ (1981), ‘तुंबाडचे खोत’ (1987), ‘गारंबीची राधा’ (1993), ‘कामेरू’ (1998), ‘आभाळाची हाक’ (2007) या कादंबऱ्या लिहिल्या. श्री.नां.च्या ‘जुम्मन’ (1966) या कथासंग्रहातील कथांत समाजातील वास्तवाचे प्रतिबिंब उमटते. पेंडसे यांनी काही नाटके लिहिली. त्यात ‘महापूर’ (1961), ‘राजेमास्तर’ (1964), ‘यशोदा’ (1965), ‘गारंबीचा बापू’ (1965), ‘संभूसांच्या चाळीत’ (1967), ‘असं झालं आणि उजाडलं’ (1969), ‘चक्रव्यूह’ (1970), ‘पंडित; आतातरी शहाणे व्हा ’ (1978), ‘रथचक्र’ (1980) ही नाटके प्रकाशित झाली, तर ‘शोनार बांगला’ व ‘हुद्दार’ ही त्यांची अप्रकाशित नाटके आहेत. त्यांचे ‘श्री.ना. पेंडसे – माणूस आणि लेखक’ (1974 व 2005) हे आत्मचरित्र. तसेच, त्यांचे ‘बेस्ट उपक्रमाची कथा (1972), ‘प्रायश्चित्त’ (नॅथॅनिअल हॅथॉर्नच्या ‘स्कार्लेट लेटर’चा अनुवाद 1969) हे इतर साहित्यदेखील प्रकाशित आहे.\nस्वाती महाळंक या लेखिका, पत्रकार, निवेदक, अनुवादक, वक्त्या, व्याख्यात्या व मुलाखतकार म्हणून विविध कामे करतात. त्या पुणे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यरत आहेत. त्यांची ‘कहाणी बचतगटांची’, ‘निस्वार्थी जननेता’, ‘आम जनता आप नेता’, ‘रेडिओ जॉकी व्हायचंय’, ‘ध्येयासक्त’ अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरांच्या विविध माध्यमांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्या ‘रायबागन’ या कथेचा कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.\nअसं झालं आणि उजाडलं\nPrevious articleकोळबांद्र्याच्या डिगेश्वराचा आनंदोत्सव \nNext articleआख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा\nस्वाती महाळंक या लेखिका, पत्रकार, निवेदक, अनुवादक, वक्त्या, व्याख्यात्या व मुलाखतकार म्हणून विविध कामे करतात. त्या पुणे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यरत आहेत. त्यांची ‘कहाणी बचतगटांची’, ‘निस्वार्थी जननेता’, ‘आम जनता आप नेता’, ‘रेडिओ जॉकी व्हायचंय’, ‘ध्येयासक्त’ अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरांच्या विविध माध्यमांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्या ‘रायबागन’ या कथेचा कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.\nकृषिसंशोधक शेळीतज्ज��ञ बनबिहारी निंबकर\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा\nस्वाती महाळंक या लेखिका, पत्रकार, निवेदक, अनुवादक, वक्त्या, व्याख्यात्या व मुलाखतकार म्हणून विविध कामे करतात. त्या पुणे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर कार्यरत आहेत. त्यांची ‘कहाणी बचतगटांची’, ‘निस्वार्थी जननेता’, ‘आम जनता आप नेता’, ‘रेडिओ जॉकी व्हायचंय’, ‘ध्येयासक्त’ अशी आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल, विविध केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवरांच्या विविध माध्यमांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. त्यांच्या ‘रायबागन’ या कथेचा कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला आहे.\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/category/marathi-grammar", "date_download": "2022-09-25T20:27:39Z", "digest": "sha1:EMQNQKOXZVEE3UHB3AW4GMZV3W3NPMTQ", "length": 7536, "nlines": 62, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "मराठी व्याकरण / Marathi Grammar - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nMarathi Grammar या विभागात मराठी व्याकरण सविस्तरपणे पाहणार आहोत.\nनमस्कार मित्रांनो, विशेषण ��राठी व्याकरणातील महत्वाचा विषय आहे. आजच्या या लेखात आपण विशेषण म्हणजे काय (What is Visheshan in marathi) तसेच विशेषणाचे प्रकार किती व कोणते (Types of Visheshan in marathi), साधीत विशेषणे म्हणजे काय\nनमस्कार मित्रांनो, आज आपण केवल प्रयोगी अव्यय (keval prayogi avyay in marathi) हा मराठी व्याकरणातील ( Marathi Grammar) महत्वाचा विषय पाहणार आहोत. keval prayogi avyay defination केवल प्रयोगी अव्यय व्याख्या आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी शब्द किंवा वाक्य वापरली जातात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजेच आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी केवल प्रयोगी … Read more\nविरामचिन्हे व त्याचे प्रकार \nनमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण ( Marathi Grammar ) मधील अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत. मित्रांनो , आज आपण विरामचिन्हे व त्याचे प्रकार( Viram chinh in marathi) कोणते ते सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख अत्यंत महत्वाचा आहे. कारण अनेक यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये … Read more\n त्याचे प्रकार किती व कोणते तसेच वचन म्हणजे काय तसेच वचन म्हणजे काय त्याचे प्रकार किती व कोणते\nनाम व नामाचे प्रकार\nनमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे शब्दाच्या जाती (Types of Shabda In Marathi). शब्दाच्या जाती किती व कोणत्या शब्दाच्या जाती ह्या प्रामुख्याने २ प्रकारच्या असतात .१) विकारी शब्द२) अविकारी शब्द १) विकारी शब्द – कुठल्याही शब्दाच्या मूळ रूपात लिंग ,वचन व विभक्ती यापैकी कोणताही बदल घडून येतो … Read more\nवर्ण आणि वर्णाचे प्रकार | Varn & Types of Varn\nनमस्कार मित्रांनो , आज आपण मराठी व्याकरणातील ( Marathi Grammar ) महत्वाचा विषय पाहणार आहोत. वर्ण आणि त्याचे प्रकार कोणते (Varn & Types of Varn) ते आपण अभ्यासणार आहोत. वर्ण म्हणजे काय | वर्णाची व्याख्या | What is Varn | वर्णाची व्याख्या | What is Varn जो मूलध्वनी तोंडावाटे निघतो त्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात . आपल्या मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत .या वर्णाच्या … Read more\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/11/blog-post.html", "date_download": "2022-09-25T21:31:55Z", "digest": "sha1:4DMOGUU43B3ZVVG6Z76CRG3YXXMIVE7G", "length": 11587, "nlines": 61, "source_domain": "www.loksawal.com", "title": "विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nविद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nBy The Loksawal News शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१ Comment\nऔरंगाबाद: विद्यार्थ्यांच्या विकासाला केंद्रबिंदू ठेऊन त्यांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. कमवा आणि शिका, स्पर्धा परीक्षा केंद्रे, प्रत्येक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महात्मा फुले सभागृहात व्यवस्थापन, अधिसभा, विद्या परिषद सदस्य आणि विद्यार्थ्यांशी श्री. सामंत यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. सर्वश्री आमदार विक्रम काळे, अंबादास दानवे, रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, संचालक डॉ.धनराज माने, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. ज्योती सूर्यवंशी आदी उपस्थित होते.\nमंत्री सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. दर्जेदार शिक्षणाला त्यात प्राधान्य आहे. कोविड परिस्थ‍िताचा आढावा घेऊन राज्यातील वस्तीगृहे सुरू करण्यात येतील. यंदा देशाला 86 सनदी अधिकारी राज्याने दिले. यात अधिक वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गरीब विद्यार्थ्यांच्या कल्याणाची कमवा व शिका योजना ताकदीने राबविण्यात येईल. या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. सामंत यांनी सर्व विद्यापीठांना केले.\nपरीक्षा ऑफलाइन, महाविद्यालयात एनसीसी केंद्र\nविद्यार्थ्यांच्या परीक्षा कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑनलाइन घेण्यात आल्या. मात्र, सध्या परिस्थिती निवळत असल्याने ऑफलाइन स्वरूपात घेण्यात येतील. अपवादात्मक परिस्थ‍िती असल्यास, आवश्यकता व गरज ओळखूनच अशा ठिकाणी ऑनलाइन परीक्षेचा विचार करण्यात येईल. राष्ट्रीय सेवा योजना प्रत्येक महाविद्यालयात आहे, त्याचप्रमाणे आता एनसीसी केंद्रही असतील, असेही श्री. सामंत म्हणाले.\nकोविड परिस्थिती निय��त्रणात आणण्यासाठी कोविड लसीकरण हितावह आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लशीचे दोन्ही डोस घ्यावे. तसेच प्रत्येक प्राध्यापकांनीही लशींचे डोस पूर्ण करावेत. ज्या प्राध्यापकांनी लस घेतली नाही, त्यांनीही लस घ्यावी. जे घेणार नाहीत, त्यांवर विद्यापीठाने कारवाई करावी, अशा सूचनाही श्री. सामंत यांनी कुलगुरूंना दिल्या.\nशिक्षक-शिक्षकेत्तर पदभरती, कंत्राटी कामगारांचे किमान वेतन, प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण व संशोधन संस्था, शैक्षणिक शुल्क माफी, शिष्यवृत्ती, सार्वजनिक विद्यापीठ कायदा, विद्यापीठात शिवभोजन आदींसह विद्यापीठातील विविध प्रश्नांवर श्री. सामंत यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद सदस्यांशी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात चर्चा केली. यावेळी शासनाचे निर्णय, विविध उपाययोजना, कार्यवाही याबाबत अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद सदस्य, विद्यार्थी यांना सविस्तर माहिती देत आवश्यक त्याठिकाणी प्रशासनाला सूचनाही श्री. सामंत यांनी केल्या.\n0 Response to \"विद्यार्थ्यांच्या हितालाच शासनाचे प्राधान्य - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/07/zatpat-quick-different-style-without-khoya-barfi.html", "date_download": "2022-09-25T20:45:30Z", "digest": "sha1:A6R4VZD7S5WEJ364OZKNGOG5G2TWENT3", "length": 7166, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Zatpat Quick Different Style Without Khoya Barfi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nझटपट सोपी निराळी बर्फी बिना खवा मावा\nझटपट सोपी अगदी नवीन निराळी बर्फी बिना खवा किंवा मावा फक्त 3 साहीत्य वापरुन बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल\nआपण आज एक नवीन प्रकारची बर्फी बनवणार आहोत त्यासाठी आपण खवा किंवा मावा वापरणार नाही. फक्त आपल्या घरातील 3 साहीत्य वापरुन झटपट बर्फी बनवणार आहोत. आपण अश्या प्रकारची बर्फी जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो. किंवा सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा सर्व्ह करू शकतो.\nआपण आता पर्यन्त बर्‍याच वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फी कश्या बनवायच्या ते पाहिले आता हा बर्फीचा नवीन प्रकार आहे. अगदी कमी खर्चात घरातील साहित्य वापरुन अशी बर्फी बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1 कप साखर (त्या पेक्षा थोडी कमी घेतली तरी चालेल)\n1 टे स्पून तूप\n1/2 टी स्पून वेलची पावडर\nकृती: कढई गरम करून त्यामध्ये तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये काजू गुलाबी रंगावर परतून घेवून बाजूला थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर त्याची बारीक पावडर करून घ्या. एका स्टीलच्या प्लेटला किवा ट्रेला तूप लावून घ्या.\nत्याच कढईमध्ये राहिलेल्या तुपात मैदा गुलाबी रंगावर मंद विस्तवावर भाजून घ्या. मैदा भाजताना तो करपता कामा नये. मैदा भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या.\nकढईमद्धे साखर व अर्धा कप पाणी घालून मंद विस्तवावर एक तारी पाक बनवून घ्या. एक तारी पाक झाल्यावर त्यामध्ये भाजलेला मैदा व काजू पावडर घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई पर्यन्त मंद विस्तवावर ठेवा. मिश्रण घट्ट व्हायला लागलेकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.\nमिश्रण घट्ट व्हायला आलेकी लगेच तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये काढून घेवून एक सारखे करून घ्या. मिश्रण थोडे कोमट झालेकी त्याच्या वड्या कापून घ्या. वड्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://getlokalapp.com/share/posts/4610457?utm_source=article&utm_district_id=835", "date_download": "2022-09-25T21:15:54Z", "digest": "sha1:KBOWUOPSSKA63SV6FURIZYT5XBBJT4CD", "length": 4518, "nlines": 11, "source_domain": "getlokalapp.com", "title": "साहिर यांच्या रचनांची रसिकांना मेजवानी | Lokal App", "raw_content": "\nतुमच्‍या परिसराविषयी आणि स्‍थानिक जॉब अपडेट्सची माहिती मिळवण्‍यासाठी, लोकल अॅप आता डाउनलोड करा\nसाहिर यांच्या रचनांची रसिकांना मेजवानी\nयंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची थीम गीतकार साहीर लुधियानवी, सत्यजित रे आणि पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित असून विविध उपक्रमांचे या अंतर्गत आयोजन करण्यात आले आहे. अशाच साहिर लुधियानवी यांच्या गीतांवर आधारित ‘साहिर’ या कार्यक्रमाचा आस्वाद रसिकांनी घेतला. ओम भूतकर दिग्दर्शित या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांच्या रचना सादर केल्या. रविवारी राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. यावेळी पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल, पीफ आयोजन समितीचे सतीश आळेकर उपस्थित होते.\n‘जाने वो कैसे लोग थे जिनके’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. नचिकेत देवस्थळी यांनी हे गीत सादर केले. त्यानंतर मुक्ता जोशी यांनी ‘कभी खूद पे तो कभी हालात पे रोना आया’ हे गीत सादर केले. यानंतर नचिकेत देवस्थळी यांनी ‘जश्ने गालिब’ ही गजल सादर केली. यानंतर ओम भूतकर यांनी ‘ताजमहाल’ ही कविता सादर केली. ‘ये महलो ये तख्तो ये ताजो की दुनिया’ ही रचना जयदीप वैद्य यांनी गायली. ‘न तो कारवाँ की तलाश है’ ही कविता सादर करून कार्यक्रमाची सांगता झाली. सलग एक तासाच्या या कार्यक्रमात साहिर लुधियानवी यांची गीते, कविता आणि नज्म सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.\nअभिनेता ओम भूतकर, अभिनेता नचिकेत देवस्थळी यांच्यासह गायिका मुक्ता जोशी, गायक जयदीप वैद्य, गायक अभिजीत ढेरे यांनी यावेळी रचना सादर केल्या. तसेच देवेंद्र भोमे (संवादिनी), केतन पवार (तबला), मंदार बगाडे (ढोलकी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रम व्यवस्थापन कुशल खोत यांचे होते.\nतुमच्‍या परिसराविषयी आणि स्‍थानिक जॉब अपडेट्सची माहिती मिळवण्‍यासाठी, लोकल अॅप आता डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/a-funny-song-composed-by-ncp-watch-video/", "date_download": "2022-09-25T19:54:18Z", "digest": "sha1:W3ZJRVRLAOMZHQW3PWGTLBOVA7QQX5IA", "length": 8703, "nlines": 83, "source_domain": "hellobollywood.in", "title": "Video मागंच लागलीया ईडी! नेत्यांच्या नशिबी चौकशीचा फेरा; गंभीर वातावरणात कुल व्हा जरा | Hello Bollywood", "raw_content": "\nVideo मागंच लागलीया ईडी नेत्यांच्या नशिबी चौकशीचा फेरा; गंभीर वातावरणात कुल व्हा जरा\nin फोटो ��ॅलरी, बातम्या, व्हिडिओ\n सध्या संपूर्ण राज्याचं राजकारण असं काही ढवळून निघालंय कि बस्स काही बोलायची सोय नाही. कारण आजकाल कोणत्या ना कोणत्या नेत्याच्या मागे ईडीची (ED) चौकशी लागलेली दिसतेय. त्यामुळे ज्याच्या त्याच्या पोतडीत किती आणि काय दडलंय हे हळूहळू बाहेर येतंय. त्यात एकमेकांवर चिखलफेक आणि आरोप्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या जीवाला जरा काही दम नाही. दरम्यान विरोधी पक्षाचे नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असताना नेत्यांच्या विरोधात आरोपपत्र सादर करत आहेत. असं संपूर्ण राजकीय वातावरण गढूळ झालं असताना यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून गमतीशीर गाणं तयार करण्यात आलंय. “लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी.. असे या गाण्याचे बोल आहेत आणि सध्या याच गाण्याचा बोलबाला सुद्धा आहे.\nया गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. याचे कारण म्हणजे गाण्याचे भन्नाट बोल. कमाल शब्दांसह जबरदस्त म्युझिक असलेलं हे गाणं चांगलंच हिट होताना दिसतंय. “पडलाय दणका, मोडलाय मणका, पडलीय चांगलीच पळी… कशी ही यायची पडी… लय सुसाट, तुफान, ताणूताणू मागं लागलीय ईडी…” असे या गाण्याचे लक्षवेधी असे बोल आहेत. त्यामुळे विशेष करून आजचा तरुण वर्ग या गाण्याने चांगलाच ओढला आहे. या गाण्याची संकल्पना राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची आहे. तर प्रदिप कांबळे यांच्या कल्पनेतून या गाण्याची शाब्दिक रचना केली आहे. तसंच त्यांनीच या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे आणि गायलं सुद्धा आहे.\nराष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या गाण्याविषयी बोलताना माध्यमांना सांगितले कि, ‘सध्या केंद्र सरकार ज्या पद्धतीने CBI आणि EDचा गैरवापर करतेय. रोज कोणाच्या तरी घरी वा ऑफिसवर CBI आणि ED चे छापे केंद्र सरकार टाकत आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकारमधले मंत्री, नेते जरा काही बोलले की लगेच ED चे छापे पडतात. दररोज टीव्ही लावला आणि बातम्या पहायला सुरुवात केली की रोज कुठल्या तरी मंत्र्याच्या घरी नाहीतर त्याच्या नातेवाईकांच्या घरी CBIचे छापे वा ED छापे टाकले जातात. त्या अनुषंगाने खरंतर हे गमतीशीर गाणं राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने तयार करण्यात आलं आहे.’\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा ���बरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nसध्या राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक ED च्या कारवाईनंतर कोठडीत आहेत. याशिवाय संजय राऊत, भावना गवळी, प्रताप सरनाईक, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अजित पवार, प्राजक्त तनपुरे या नेत्यांचीही ईडीने चौकशी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-61-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2022-09-25T21:50:35Z", "digest": "sha1:QYAB5X4LN2DC6JR7GOI7B54LCZNRVAQ4", "length": 9862, "nlines": 83, "source_domain": "metronews.co.in", "title": "आष्टी ते नगर 61 किमी ट्रॅक वर पहिल्यांदाच धावली बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे... - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nआष्टी ते नगर 61 किमी ट्रॅक वर पहिल्यांदाच धावली बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे…\nबहुप्रतिक्षीत अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गावरील 67 कि.मी. पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर बुधवारी अहमदनगर ते आष्टीपर्यंत 61 किमी ट्रॅक वर हायस्पीड ट्रायल घेण्यात आली . पहिल्यांदाच बारा डब्यांची हाय स्पीड रेल्वे बीड जिल्हय़ात धावल्या मूळे जिल्हावासियांकडून आनंद व्यक्त होत आहे . या ट्रायलवेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते .\nबीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अहमदनगर – बीड – परळी मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते . या परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर कामाने वेग घेतला . यामुळे आष्टी पर्यंतचे रेल्वेचे कामे पूर्ण झाले आहे . एकूण 61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण झाला असून या मार्गावर सोलापूरवाडी हे स्टेशन तयार करण्यात आले आहे . येथून दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी मनोज अरोरा यांच्या हस्ते या स्टेशनवर पूजा करण्यात आली . त्यानंतर या संपूर्ण 61 किमी अंतराच्या तपासणीस सुरुवात झाली . यासाठीची मोठी रेल्वे या रुळावर धावली . अधिकारी संपूर्ण रुळाची , पुलांची आणि सर्वांची पाहणी केल्यानंतर आष्टी येथून या हायस्पीड ट्रायलला सुरुवात झाली .\nअहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता . रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या . शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या . सन 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती . मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले होते . दरम्यान , स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केली . याकामात राज्य सरकारचा तेवढाच वाटा आहे . नुकताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही राज्य सरकारकडून मोठा निधी या मार्गासाठी मंजूर केला .\nसद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली असताना मागील महिन्यात धावणारी रेल्वे तांत्रिक अडचणीमुळे धावली नव्हती . पण बुधवारी सकाळी अहमदनगरवरून आष्टीच्या दिशेने हि रेल्वे धावली . त्यामुळे बीड जिल्हावासियांना गेल्या अनेक वर्षापासूनचे रेल्वेचे स्वप्न होते ते अखेर पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहावयास मिळाले . सोलापूरवाडी , कडा , आष्टी या ठिकाणीहून रेल्वे धावल्यामुळे रेल्वे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती .\nअहमदनगर - बीड - परळी रेल्वे\nमहाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा संप तुर्तास स्थगित\nदरोडेखोरांचा धुमाकूळ – साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास\nनगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य…\nअण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित\nभिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन प्रश्‍नी गृहमंत्रींना…\nभारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T21:50:31Z", "digest": "sha1:XSUW7X5HQYNTC7KY22BUOLZAGXRUVVEC", "length": 7998, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वाशिम जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.\n(वाशीम जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)\nवाशीम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा जुलै १ १९९८ रोजी स्थापन झाला. जिल्ह्याची लोकसंख्या १०,२०,२१६ इतकी आहे. वाशीम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय वाशीम शहर आहे. ही वाकाटकांची राजधानी होती. वाशीम शहराचे प्राचीन नाव वत्सगुल्म आहे. जिल्ह्यातील मुख्य पिके- सोयाबीन, गहू, ज्वारी, बाजरी, तूर व कापूस,ऊस,हळद ही आहेत.\nविभागाचे नाव अमरावती विभाग\nतालुके कारंजा • मंगरुळपीर • मानोरा • मालेगाव • रिसोड • वाशीम तालुका\n- एकूण ५,१५० चौरस किमी (१,९९० चौ. मैल)\n-लिंग गुणोत्तर १.०७ ♂/♀\n-विधानसभा मतदारसंघ कारंजा • रिसोड • वाशीम\n-खासदार भावना पुंडलिकराव गवळी\n-वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर (३० इंच)\nहा लेख वाशीम जिल्ह्याविषयी आहे. वाशीम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nविदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान\nजिल्ह्यातील पर्यटनस्थळे- (नेतंसा येथील)राज्या रामचंद्र यांनी स्थापित केलेले काच नदीवरील प्रभु शंकराचे मंदिर अकदी निसर्गरम्य आहे. श्री संत अमरदास बाबा मंदिर ऋषीवट (रिसोड), श्री पिंगळाशी देवी (रिसोड),श्री सितला मंदिर (रिसोड),आप्पास्वामी मंदिर (रिसोड), बालाजी मंदिर (वाशीम), श्री रेणुकामाता देवाळा, श्री मध्यमेश्वर मंदिर, श्री क्षेत्र पोहरादेवी, पद्मतीर्थ शिवमंदिर, गणपती मंदिर हिवरा (नवसाचा गणपती) नृसिंह सरस्वती मंदिर (कारंजा), सखाराम महाराज मंदिर (लोणी), चामुंडा देवी वाशिम, गोंदेश्वर बालाजी मंदिर वाशिम,श्री जानगीर महाराज संस्थान शिरपूर जैन (मालेगाव), जैन मंदिर शिरपूर जैन (मालेगाव)\nकारंजा: गुरूमंदिर,जैन मंदिर,राम मंदिर रिसोड: श्री सितला मंदिर\nवाशीम जिल्हाच्या पूर्वेस यवतमाळ, उत्तरेस अकोला, ईशान्येस अमरावती, पश्चिमेस बुलढाणा आणि दक्षिणेस हिंगोली हे जिल्हे आहेत. पैनगंगा ही जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. कास ही तिची मुख्य उपनदी आहे. कास नदी पैनगंगेस मसला पेन या गावा जवळ मिळते. अडाण नदी वाशीम तालुक्यात उगम पावते आणि मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातून वाहते. वाशीम हे खांडवा-पूर्णा रेल्वेमार्गावरील एक स्थानक आहे.\nसाहित्य - संस्कृतीसंपादन करा\nवाशिम जिल्ह्यातील अनेक प्रतिभावंतानी विविध क्षेत्रात वाशीम जिल्ह्याचे नाव लौकिक केले असून साहित्य व संस्कृतीचा त्याला एक समृद्ध वारसा लाभला. साहित्य क्षेत्रात बाबाराव मुसळे , नारायण कुलकर्णी कवठेकर , नामदेव कांबळे , एकनाथ पवार , शेषराव धांडे, चाफेश्वर गांगवे अशा अनेक कवी, साहित्यिकांची नामावली आहे.\nशेवटचा बदल २७ एप्रिल २०२२ तारखेला १६:४५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०२२ रोजी १६:४५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/beauty-with-brain-part3/", "date_download": "2022-09-25T19:54:44Z", "digest": "sha1:WAJVWA2DOY3ZWFG5HO4XCIXUYQLSODXV", "length": 27287, "nlines": 271, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "ब्युटी विथ ब्रेन - भाग 3 - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nब्युटी विथ ब्रेन – भाग 3\nByसारिका सोनवणे Apr 15, 2021\nरेवतीने मागे वळून पाहिलं आणि तिला एका निळ्या शर्ट मध्ये देखणा मुलगा गुढघ्यावर बसलेला दिसला.\n“हाय रेवती, मी वरुण….मला माफ कर..मी तुला उगाचच त्रास दिला आणि त्यामुळे तुझी फार घालमेल झाली.”\nरेवतीला काय बोलायचं सुचतंच नव्हतं.. पण तिला वरुण मनोमन आवडला होता आणि खरं कि वरुणने जे सरप्राईझ दिलं होतं ते पाहून कुठलेही मुलगी मोहित झाली असती. रेवतीला सगळं कसं हवंहवंसं वाटत होतं.\nतेवढ्यात वरुणने रेवतीला फुलांचा गुच्छ ऑफर करत लग्नाची मागणी घातली.\nवरुण – “रेवती, मला तुझ्यासोबत माझं उर्वरित आयुष्य घालवायचं आहे. सांग ना तुला आयुष्यभर माझी बायको म्हणून मिरवायला आवडेन का\nरेवती अजूनच गोंधळात पडली होती. ती च.. च.. प… प ….करायला लागली होती.\nतेवढ्यात शालू दरवाज्यातूनच रेवतीला चिढवत म्हणाली….\n“अगं एवढा विचार नको करू…पटकन हो म्हण नाहीतर…. हा माझा शाळेतला क्रश आहे…तू त्याचं प्रपोजल नसशील स्वीकारत तर तसं सांग… मीच वरुणला होकार देईन…”\nरेवती – “अच्छा, तर हे सगळं तुझं कारस्थान आहे….”\n“आणि काय हो मिस्टर वरुण तुम्ही असे वाऱ्यासारखे आलात माझ्या आयुष्यात तुम्हाला असं का वाटतं कि मी तुम्हाला स्वीकारावं म्हणून….हि गुलाबाची फुलं, हा गुच्छ, हि सजवलेली रूम हे बघून मी काही प्रभावित होणार नाही….. तुम्ही असं काहीतरी करा कि माझा तुमच्यावर विश्वास बसेन..”\nतेवढ्यात रेवतीची मावशी आली….रेवती मावशीकडे राहत असल्याने ..मावशी तिची खास मैत्रीण होती..रेवतीच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ती आईला सांगण्याआधी मावशीला सांगायची.\nमावशी – “रेवती. ..तुझा वरुण वर विश्वास नाही पण तुझ्या मावशीवर तर आहे. हे बघ वरुण तुला भेटायच्या आधीच मला भेटून गेला होता आणि त्याने मला त्याच्याबद्दल सगळं सांगितलं आहे….आणि वरुण खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि हे बघ रेवती जेव्हा एखादा मुलगा डायरेक्ट लग्नाची मागणी घालतो ना तो खरंच त्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतो गं….आणि तू म्हणायचीस ना कि तुला तुझ्या काकांसारखाच मुलगा हवा आहे म्हणून…खरं सांगू तर वरुणमध्ये मला तुझा काकाच दिसतो….आणि हो तू ताई आणि जीजुंची काळजी नको करू..माझंत्यांच्याशीही बोलणं झालं आहे आणि त्यांनी संपूर्ण निर्णय माझ्यावरच सोपवला आहे.”\nमावशीचं बोलणं ऐकून रेवतीने लागलीच मावशीला घट्ट मीठी मारली आणि मुसूमुसू रडायला लागली.\nतेवढ्यात वरूण – “Excuse me…., इथे मी सुद्धा आहे आणि बराच वेळ झाला मी गुढघ्यावर बसलो आहे पण मला कुणी इंटरटाईनच करत नाहीये….\nरेवती वरुण जवळ जाऊन म्हणाली – “एस इ आकसप्त युअर प्रपोजल पण फक्त माझी एक अट आहे कि तुम्हाला तुमच्या आई बाबांशीही आपल्याबद्दल बोलावं लागेन.”\nवरुण – “अगं त्यात काय एवढं…..चल आताच जाऊ या आपण..”\nमावशी – “अरे थांबा रे आधी एकमेकांना थोडं जाणून घ्या आणि मग वरुणच्या आई बाबांना भेटा.”\nरेवती आणि वरुण दोघांनाही मावशीचं म्हणणं पटलं. त्यानंतर जवळपास २ महिने दोघेही एकमेकांना भेटत राहिले आणि त्यांना दोघांनाही असं जाणवलं कि त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे आणि आता लग्न करायला काही हरकत नाही.\nत्यानंतर दोघांनी एक दिवस ठरवला आणि वरुण रेवतीला घेऊन घरी गेला…तसं त्याने आई बाबांना आधीच कल्पना दिली होती.\nत्या दिवशी मावशीने रेवतीला छान तयार केलं होतं. मावशीच्या त्या गडद जांभळ्या रंगाच्या पैठणीत रेवती छान उठून दिसत होती. वरुण आलिशान गाडीमध्ये रेवतीला न्यायला आला होता. मावशीचा निरोप घेऊन दोघेही वरुणच्या घरी निघाले.\nवरुणची संपत्ती आणि ऐशोआराम पाहून रेवतीचे डोळे दिपून गेले होते. इतक्यात एक नोकर निरोप घेऊन आला कि, “यदुनाथसाहेब येतायेत.”\nवरुणचे बाबा खाली आले तशी रेवती जागेवरून उठली आणि तिने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. वरूणच्या बाबांचा रुबाबाच होता. त्यांनी रेवतीला आशीर्वाद दिला…. “औक्षवंत हो .” आणि त्यांनी रेवतीला बसायला सांगितलं. रेवती थोडी अवघडुनच बसली होती.\nयदुनाथरावांनी प्रश्न विचारला …. “जॉब कुठे करतेस\nयावर रेवतीने नम्रपणे उत्तर दिले …”मी हवाईसेविका म्हणून रुजू आहे.”\nयावर यदुनाथराव खोचुनच म्हणाले , “तुला जेवढा पगार असेल त्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या नोकरांना देतो आणि लग्नानंतर आम्हाला सुनेनं नोकरी केलेलं चालणार नाही…”\n“आणि हो आम्ही ऐकलं कि तू तुझ्या आईवडिलांची एकटीच आहेस…त्यांची उपजीविका व्हावी म्हणून तर तू वरुणशी लग्न करतेस ना….”\nयदुनाथराव बोलतच होते….वरुणने त्यांना गप्प करायचा प्रयत्न पण केला पण त्यांच्यापुढे चालतेय कुणाची.\nशेवटी न राहवून रेवतीनेही बोलायला सुरुवात केली.\n आम्ही गरीब आहोत पण स्वाभिमानी आहोत…. तुम्हाला जर वाटत असेल तर मी वरुणच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन.”\nरेवती वरुणला , “खूप चांगला अपमान केलात तुम्ही माझा…ह्यासाठी घेऊन आलात का तुम्ही मला इथे..”\nअसं बोलून रेवती तिथून निघून गेली …. त्यानंतर रेवतीने ना वरुणचा फोन कधी उचलला आणि ना कधी त्याला ती भेटली. तिने आपली फ्लाईट देखील चेंज करून घेतली आणि शालू , मावशी सगळ्यांना खडसावून सांगितलं कि तीची ड्युटी कुठल्या फ्लाईट मध्ये आहे हे वरुणला कळता कामा नये. मावशीनेही तिला थोडा टाईम दिला आणि ढवळाढवळ करायचं टाळलं होतं.\n५-६ महिने असेच गेले. एके दिवस अचानक हवाईसेविकेमध्ये जी सिनियर फ्लाइट अटेन्डन्ट असते तिला एक नोटीस आली कि ,” जहागीरदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज मधील काही प्रवास्यांची फर्स्ट क्लास मध्ये चांगली सोय करायची आहे.” आणि हि जबाबदारी मग रेवतीवरच पडली होती. रेवतीने समजून घेतलं कि हि कंपनी वरु��च्या बाबांची आहे. पण तिने झालं गेलं सगळं विसरुन सगळ्यांची छान सोय केली होती.\nफ्लाईट बोर्डिंग च्या वेळी वरुणच्या बाबानी रेवतीला पाहिलं पण दुर्लक्षच केलं. परंतु रेवतीने फ्लाईट मध्ये संपूर्णवेळ त्यांना आणि त्याच्या सहकार्यांना काही कमी पडू नाही दिलं. फ्लाईट डेस्टिनेशन ला पोहोचायला १ तास बाकी होता तोच पायलटची तब्येत बिघडली आणि तो बेशुद्ध पडला आणि योगायोगच म्हणा त्या दिवशी नेमकी सहकारी पायलट नव्हता. पायलटवर बेसिक प्रथमोचार करून पाहिला….तो शुद्धीवर तर आला पण विमान चालवायच्या अवस्थेत नव्हता. सगळं स्टाफ घाबरून गेला होता. रेवतीदेखील एका क्षणी गोंधळली पण दुसऱ्याच क्षणी ती जागेवर आली आणि ती पायलटच्या सीटवर बसली. हवाईसेविकांना देखील इमरजेंसी लँडिंगचं प्रशिक्षण दिल जातं. पायलट शुद्धीवरच होता. तो रेवतीला इन्स्ट्रक्शन्ज़ देत राहिला आणि रेवतीने सुखरूपपणे इमरजेंसी लँडिंग केली.\nविमानातल्या प्रवाशांना काही कळेनाच काय झालं ते ….तेवढ्यात सिनियर फ्लाइट अटेन्डन्ट ने घोषणा केली आणि घडलेली हकीकत कथन केली आणि शेवटी रेवतीचं नाव घेऊन तिचं कौतुक केलं. सगळ्यांनी रेवतीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला.\nवरुणच्या बाबांनाही त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी समोर येत फ्लाइट अटेन्डन्टला माईक देण्यास विनंती केली.\n“हि रेवती म्हणजे आमची होणारी सून बरं का आज पोरीने नाव काढलं..”\nरेवती ऐकून आश्चर्यचकीत झाली आणि तिला काय होतंय कळेनाच.\nवरुणचे बाबा रेवतीजवळ आले आणि त्यांनी सगळ्यांसमोर तिची माफी मागितली.\nरेवती – “अहो बाबा मला नका हो लाजवू सर्वांसमोर….तुम्ही जे केलं ते वरुण च्या चांगल्यासाठीच केलं असेल”\nअसं म्हणून तिने त्यांना नमस्कार केला आणि थोड्याच दिवसात रेवती आणि वरुणचं सर्वांच्या साक्षीने थाटामाटामध्ये लग्न झालं .\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nब्युटी विथ ब्रेन – भाग 2\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणका���ी पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/symbol/", "date_download": "2022-09-25T20:54:13Z", "digest": "sha1:OE3JGT3ZV2M2LLQFMVMPWGWO5EOKBSVD", "length": 4839, "nlines": 115, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "symbol Archives - Kesari", "raw_content": "\nलोकसभा-विधानसभा स्वतंत्र चिन्हावर, तर महापालिका कमळ चिन्हावर लढणार\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले पुणे : महापालिकांच्या निवडणुका रिपाइंचे उमेदवार भाजपच्या कमळ या चिन्हावर लढतील. मात्र लोकसभा आणि...\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/jnu", "date_download": "2022-09-25T21:45:58Z", "digest": "sha1:FH7VYAQ4VJ6CN27X2VXODCDIPN4IDJDU", "length": 8992, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "JNU Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nधार्मिक तेढ पसरवल्याप्रकरणी मधु किश्वर यांच्यावर गुन्हा\nनवी दिल्लीः २०१७मध्ये एका मुस्लिम व्यक्तीवर कावड यात्रेकरूंकडून गाडी घातल्या प्रकरणाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल कट्टर उजव्या विचारांच ...\nज्ञातिसंहाराला पाठिंबा, प्रवेशांमध्ये भ्रष्टाचार: जेएनयूच्या नवीन कुलगुरूंची ओळख\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 February 8, 2022 12:38 am\nनवी दिल्ली: सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र व जनप्रशासन विभागाच्या प्राध्यापक असलेल्या शांतीश्री धुलीपडी पंडित यांची, सोमवार, ७ फ ...\nजेएनयूच्या वादग्रस्त कुलगुरूंकडे यूजीसीचे संचालकपद\nनवी दिल्लीः जेएनयू विद्यापीठाचे वादग्रस्त कुलगुरू जगदेश कुमार हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन-यूजीसी) नवे संचालक म्हणून नियुक्त ...\n‘अत्याचार रोखण्यासाठी मुलींनीच खबरदारी घ्यावी’\nनवी दिल्लीः लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी मुलींनीच स्वतःच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली पाहिजे, त्यांनीच लैंगिक अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी स्त् ...\nमर्यांदासह ‘भुरा’ मराठीतील महत्वाचं आत्मकथन\nमाणूस आत्मकथन आयुष्याचा बराच भाग वगळून सांगत असतो. किंवा एक विशिष्ट प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यातील एक विशिष्ट भाग उचलून सांगत असतो. आत् ...\nभुरा: ज्ञानलालसेचं एक संपृक्त द्रावण\nलेखक शरद बाविस्कर म्हणजेच भुरा हा त्याच्या आईने लहानपणापासून सांगितलेलं श्रमाचे महत्त्व आणि आईच्या जगण्यातून निर्माण झालेलं तिचं स्वतःचं असं तत्त्वज्ञ ...\nदेवांगना कलिताचा जामीन फेटाळला\nनवी दिल्ली : एनआरसी व नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘पिंजरा तोड’ या चळवळीच्या माध्यमातून सरकारविरोधात निदर्शने करणार्या जेएनयूच्या विद्यार्थी देवां ...\nजेएनयू हिंसाचारः दिल्ली पोलिसांची स्वतःला क्लीनचीट\nनवी दिल्लीः गेल्या जानेवारी महिन्यात जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचारात दिल्ली पोलिसांनी स्वतःला क्लीनचीट दिली आहे. ५ जानेवारी रोजी जेएनयूच्या कॅम्पसमध्य ...\nजेएनयूतील विद्यार्थीनीला पुन्हा अटक\nनवी दिल्ली : जेएनयूत एमफील करणारी विद्यार्थीनी देवांगना कलिता यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. गेल्य��� १० दिवसातील देवांगना कलिता यांची दिल्ली पोलिसां ...\n‘पिंजरा तोड’च्या २ विद्यार्थीनींना जामीन\nनवी दिल्ली : एनआरसी व नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘पिंजरा तोड’ या चळवळीच्या माध्यमातून सरकारविरोधात निदर्शन करणार्या जेएनयूच्या दोन विद्यार्थीनी ...\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B8", "date_download": "2022-09-25T20:59:12Z", "digest": "sha1:524C3EGNKKYTP6NQQ7NZOJXXQMNLXVOJ", "length": 8519, "nlines": 111, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेलारूस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपूर्व यूरोपामधील एक भूपरिवेष्टित देश\nबेलारूसचे प्रजासत्ताक (बेलारूशियन: Рэспубліка Беларусь; रशियन: Республика Беларусь) हा पूर्व युरोपामधील एक भूपरिवेष्टित देश आहे. बेलारूसच्या पूर्वेला रशिया, दक्षिणेला युक्रेन, पश्चिमेला पोलंड, उत्तरेला लात्व्हिया तर वायव्येला लिथुएनिया हे देश आहेत. मिन्स्क ही बेलारूसची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\nबेलारूसचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) मिन्‍स्‍क\nअधिकृत भाषा बेलारूशियन, रशियन\n- राष्ट्रप्रमुख अलेक्झांडर लुकाशेन्को\n- स्वातंत्र्य दिवस (सोव्हिएत संघापासून)\nजुलै २७, १९९० (घोषित)\nऑगस्ट २५, १९९१ (स्थापना)\n- एकूण २,०७,५९५ किमी२ (८५वा क्रमांक)\n- पाणी (%) ०\n- २००९ ९६,४८,५३३[१] (८६वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १३०.७८० अब्ज[२] अमेरिकन डॉलर (६४वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १३,८६४ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲ ०.७३२[३] (उच्च) (६१ वा) (२०१०)\nराष्ट्रीय चलन बेलारूशियन रूबल\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (EET) (यूटीसी +२/+३)\nआंत��राष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३७५\nसोव्हिएत संघाच्या मूळ घटक गणराज्यांपैकी एक असलेल्या बेलारूसची १/३ लोकसंख्या व अर्धी आर्थिक व्यवस्था दुसऱ्या महायुद्धात नष्ट झाली होती. २५ ऑगस्ट १९९१ रोजी बेलारूसने स्वातंत्र्याची घोषणा केली. सध्या येथे अध्यक्षीय लोकशाही असून शेती व उत्पादन हे दोन प्रमुख उद्योग आहेत. बेलारूसचा मानवी विकास निर्देशांक स्वतंत्र राज्यांच्या राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे.\nबेलारूस हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nमुख्य लेख: बेलारूसचे राजकीय विभाग\n^ People: Belarus सीआयए—द वर्ल्ड फॅक्टबूक\n^ \"बेलारूस\". २०१०-१०-०६ रोजी पाहिले.\nविकिव्हॉयेज वरील बेलारूस पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nशेवटचा बदल २ एप्रिल २०२२ तारखेला २१:५० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०२२ रोजी २१:५० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/24413/", "date_download": "2022-09-25T20:35:50Z", "digest": "sha1:IAYSI4VBDCEXBXBZBXR42266A5A5RY24", "length": 18554, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "इंग्रज – रोहिला युद्ध – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ��े सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nइंग्रज – रोहिला युद्ध\nइंग्रज – रोहिला युद्ध\nइंग्रज-रोहिला युद्ध : (१७७२–१७७४). ब्रिटिशांनी उत्तर हिंदुस्थानात राज्यविस्ताराच्या हेतूने रोहिल्यांबरोबर केलेल्या युद्धाला भारतीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. अयोध्येच्या वायव्य दिशेला असलेला रोहिलखंड पूर्वीपासून सुपीक प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. तो प्रदेश अफगाण टोळ्यांनी (रोहिल्यांनी) १७४० च्या सुमारास जिंकला व तेथे आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली.\nपानिपतच्या तिसऱ्या युद्धातील (१७६१) पराभवानंतर मराठ्यांनी १७६९-७० पासून उत्तर हिंदुस्थानात परत स्वाऱ्या करण्यास सुरूवात केली. त्यामुळे १७७२ मध्ये रोहिल्यांनी अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला याच्याशी तह केला. या तहानुसार मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केल्यास नबाबाने रोहिल्यांना लष्करी मदत करावी व त्याबद्दल रोहिल्यांनी नबाबाला चाळीस लक्ष रूपये द्यावे, असे ठरले. १७७२ मध्ये मराठ्यांनी रोहिलखंडावर स्वारी केली तथापि माधवराव पेशव्याचा मृत्यू व नारायणराव पेशव्याचा खून ह्या पुण्यातील घटनांमुळे त्यांना त्वरीत दक्षिणेस परतावे लागले. या युद्धात लष्करी मदतीची गरज न पडताही नबाबाने रोहिल्यांकडून चाळीस लक्ष रूपयांची मागणी केली. ही मागणी रोहिल्यांनी नाकारताच नबाबाने इंग्रजांबरोबर रोहिलखंड जिंकण्या���ाठी तह केला.\nया तहानुसार इंग्रजांनी नबाबाला रोहिलखंड घेण्यासाठी लष्करी मदत करावी व त्याबद्दल त्याने इंग्रजांना युद्धाचा खर्च व चाळीस लक्ष रुपये द्यावे असे ठरले. या तहान्वये अयोध्या व रोहिलखंड येथील राज्यकारभारात हस्तक्षेप करण्यास वॉरन हेस्टिंग्जला संधी मिळाली. शुजाउद्दौलाने इंग्रजी सैन्याच्या मदतीने कत्रा व मीरानपूर येथे रोहिल्यांचा पराभव केला. रोहिल्यांचा प्रमुख हाफिज रहमत खान हा या युद्धात मारला गेला व वीस हजार रोहिल्यांना हद्दपार करण्यात आले. रोहिलखंडाचा प्रदेश अयोध्येला जोडून घेण्यात आला. पुढे १८५६ मध्ये अयोध्येच्या संस्थानाबरोबरच रोहिलखंडाचा प्रदेशही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात समाविष्ट करण्यात आला.\nमराठ्यांच्या उत्तरेकडील स्वाऱ्यापासून बंगाल प्रांताचे संरक्षण करण्यासाठी हेस्टिंग्जने रोहिलखंड अयोध्येला जोडून ते बलवान मध्यवर्ती राज्य बनविले. या युद्धामुळे बंगालमधील ब्रिटिशांची सत्ता दृढ झाली. तथापि इंग्लंडमध्ये परत गेल्यानंतर हेस्टिंग्जवर शुजाउद्दौल्याला इंग्रजी सैन्याची मदत देऊन रोहिल्यांशी युद्ध ओढवून घेतले व केवळ पैशाच्या अपेक्षेने इंग्रजी सैन्य भाड्याने दिले, असे आरोप करण्यात आले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postऑस्ट्रियन वारसा युद्ध\nNext Postआळतेकर (अळतेकर), पार्श्वनाथ यशवंत)\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाब�� भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T20:59:25Z", "digest": "sha1:RLRSFUO3XTHIZFIZR7BNBIXN6JC34C4R", "length": 1985, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "दिशा वकानी बिकिनी - DOMKAWLA", "raw_content": "\nतारक मेहता का उल्टा चष्माच्या दयाबेनचा बोल्ड अवतार पाहिला का VIDEO मध्ये साडी सोडून बिकिनी घालून डान्स केला\nby डोम कावळा 5 views\nप्रतिमा स्त्रोत: VIDEOGRAB दयाबेन उर्फ ​​दिशा वकानी ठळक मुद्दे दयाबेनचा असा अवतार पाहिला नसता व्हिडिओ…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/koffee-with-karan-samantha/", "date_download": "2022-09-25T20:37:04Z", "digest": "sha1:T5I3QQME34PRTDIPGOTSLNKMJQUSM52V", "length": 2528, "nlines": 60, "source_domain": "www.domkawla.com", "title": "koffee with karan samantha - DOMKAWLA", "raw_content": "\nकॉफी विथ करण 7: कियारा अडवाणीने ‘कॉफी विथ करण’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राला तिचा प्रियकर म्हणून स्वीकारले\nby डोम कावळा 9 views\nप्रतिम��� स्त्रोत: INSTAGRAM Koffee With Karan 7 ठळक मुद्दे कियारा आठव्या पर्वात तिचा ‘कबीर सिंग’…\nकॉफी विथ करण 7: ‘कॉफी विथ करण’ मध्ये ही एक लक्झरी उपलब्ध आहे, या आहेत महागड्या भेटवस्तू ज्यामध्ये आयफोनचा समावेश आहे.\nप्रतिमा स्त्रोत: HOTSTAR koffee With Karan 7 ठळक मुद्दे या सीझनमध्ये आमिर खान दिसणार आहे…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84512.html", "date_download": "2022-09-25T19:46:52Z", "digest": "sha1:ULLLCCA4QEO3UPH3D7WSBJSWMFYM6UZ7", "length": 17691, "nlines": 214, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी ! – भारत - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > काश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी \nकाश्मीरमध्ये नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसाठी पाकिस्तान दोषी \nन्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये जम्मू-काश्मीरचे सूत्र पुन्हा एकदा उपस्थित केले. भारताने त्यास सडेतोड प्रत्युत्तर देत म्हटले, ‘नरसंहार आणि धार्मिक हिंसा यांसारख्या गंभीर अपराधांसाठी उत्तरदायी असणारा देश सातत्याने स्वत:चा बचाव कसा करतो, याचे भारताचा शेजारी देश जिवंत उदाहरण आहे. भारत सीमेपलीकडून चालू असलेल्या आतंकवादाच्या विरोधात सातत्याने ठोस आणि निर्णायक कारवाई चालू ठेवील.’ संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे ‘स्थायी मिशन’च्या सभासद आणि कायदेशीर सल्लागार डॉ. काजल भट्ट यांनी भारताच्या वतीने वरील विधान केले.\nभट्ट पुढे म्हणाल्या की, पाकद्वारे पसरवण्यात येणारे असत्य आणि दुष्प्रचार यांना उत्तर देण्यासाठी आम्हाला बाध्य व्हावे लागले; कारण पाकला खोटे बोलण्याची सवय आहे. तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आजच्या बांगलादेशात) त्यांनी केलेला नरसंहार पाकचे प्रतिनिधी विसरले आहेत. ५० वर्षांपूर्वी पाकने केलेल्या नरसंहाराचे दायित्व त्याने आजपर्यंत स्वीकारले नाही आणि ना त्याविषयी क्षमा मागितली \nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठ��� सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84633.html", "date_download": "2022-09-25T20:52:09Z", "digest": "sha1:QK6XBAK4C5HCWRRVUG4WZXQATTUQZ4RM", "length": 16045, "nlines": 212, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड \nजळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड \nजळगाव – हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी ‘हिंदू महासभेसाठी अधिवक्त्यांचा एक गट निर्माण केला जाईल. संघटनात्मक राजकीय वाढीसंदर्भात येत्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कार्य केले जाईल’, असे आश्वासन त्यांनी दिले.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/arjun-play-goa-domestic-season-application-no-objection-certificate-mumbai-ysh-95-3068248/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest", "date_download": "2022-09-25T20:16:45Z", "digest": "sha1:CMLYI2CQE35E5EFKOFATOVYDLQM22ATA", "length": 18120, "nlines": 242, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arjun play Goa domestic season Application No Objection Certificate Mumbai ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nपुढील देशांतर्गत हंगामात अर्जुन गोव्याकडून खेळणार; मुंबईकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज\nमाजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे.\nWritten by लोकसत्ता टीम\nनवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुढील देशांतर्गत क्रिकेट हंगामात गोव्याकडून खेळण्याची दाट शक्यता आहे. २२ वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन २०२०-२१च्या क्रिकेट हंगामातील सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईकडून हरयाणा आणि पुडिचेरी संघांविरुद्धच्या दोन सामन्यांत खेळला होता. अर्जुनने मुंबई क्रिकेट संघटनेकडून ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मिळत आहे.\nअर्जुनच्या कारकीर्दीसाठी अधिकाधिक सामने मिळणे आवश्यक आहे, असे एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने म्हटले आहे. तीन हंगामांआधी अर्जुन श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळला होता. गेल्या हंगामात मात्र मुंबई संघातून त्याला वगळण्यात आले होते.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा ��डी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-��० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात\nविक्रमी वेळेसह किपचोगे बर्लिन मॅरेथॉनचा विजेता\nआमची कृती नियमाला धरूनच -हरमनप्रीत\nदुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाला जेतेपद; दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा; मुलानीचा प्रभावी मारा\nटीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात\nInd vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात\nविक्रमी वेळेसह किपचोगे बर्लिन मॅरेथॉनचा विजेता\nआमची कृती नियमाला धरूनच -हरमनप्रीत\nदुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाला जेतेपद; दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा; मुलानीचा प्रभावी मारा\nटीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/news/3070980/strong-security-for-independence-day-celebration-at-red-fort-spb-94/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-09-25T20:14:39Z", "digest": "sha1:7FSSTYMUZCLV3J776WW5U6TZJBJPYS2Q", "length": 12893, "nlines": 233, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Strong Security for Independence Day celebration at Red Fort Spb 94 | Loksatta", "raw_content": "\nPhoto : दिल्लीत स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात\nभारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे.\nभारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे. त्यानिमित्ताने सुरक्षा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.\nडिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने मायक्रो ड्रोन शोधण्यासाठी अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणालीही लाल किल्ला परिसरात लावण्यात आली आहे.\nDRDO ची ड्रोनविरोधी यंत्रणा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याजवळ तैनात करण्यात आली आहे.\nDRDO ने विकसित केलेली हार्ड-किल आणि सॉफ्ट-किल अशा दोन्ही क्षमता असलेली ही पहिली स्वदेशी नौदल अँटी ड्रोन प्रणाली (NADS) आहे.\nस्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेच्या पूर्वतयारीपूर्वी लाल किल्ल्याबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.\nस्वातंत्र्य दिनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी असणार आहे.\nफोटो सौजन्य – एएनआय वृत्तसंस्था आणि द इंडियन एक्सप्रेस\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/03/basbousa-revani-popular-middle-eastern-dessert-eggless-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:37:35Z", "digest": "sha1:VWQ5ZPCZE4RT3MK5TRJEH2MUPP6UA3EZ", "length": 7759, "nlines": 73, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Basbousa / Revani / Popular Middle Eastern Dessert Eggless Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nबसबोसा पॉप्युलर मिडलिस्ट (अरेबिक) डेझर्ट विदाउट एग रेसीपी\nबसबोसा ही एक डेझर्ट रेसीपी असून मिडलिस्टमध्ये लोकप्रिय आहे. बसबोसा ही डिश आपण जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो किंवा कोणी पाहुणे आलेतर स्वीट डिश म्हणूनच सर्व्ह करायला छान आहे.\nबसबोसा बनवण्यासाठी रवा, साखर, तेल व दूध वापरले आहे. आपल्याला मिश्रण बनवून बेक करून वरतून साखरेचा सीरप घालायचा आहे. थोडी वेगळी पद्धत आहे. मुलांना अश्या प्रकारची स्वीट डिश नक्की आवडेल. किंवा आपल्या घरी छोटी पार्टी असेलतरी सुद्धा बनवायला छान आहे.\nबनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट\nबेकिंग वेळ: 40-45 मिनिट\n1 कप रवा (बारीक)\n1 टी स्पून बेकिंग पाऊडर\n½ टी स्पून लिंबुरस\n4-5 थेंब केवडा एसेन्स\nकृती: एका बाउल मध्ये रवा, साखर, तेल, दूध, बेकिंग पावडर, मीठ घालून हळुवार पणे मिक्स करून घेऊन 20 मिनिट झाकून ठेवा. ज्या मायक्रोवेव्ह बाउलमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला बेक करायचे आहे त्याला तेल लाऊन बाजूला ठेवा. मायक्रोवेव्ह प्रीहीट करायचा पण लगेच करू नका कारणकी आपल्याला मिश्रण बनवून 20 मिनिट बाजूला ठेवायचे आहे.\nआता 20 मिनिट झाल्यावर प्लेट काढून मिश्रण हळुवार पणे एक सारखे करून मग तेल लावलेल्या बाउलमध्ये ओतून एक सारखे करून घ्या. त्यावर काजू बदाम ने सजावट करून घ्या. मग मायक्रोवेव्ह प्रीहीट झाला असेलतर त्यामध्ये बाउल किंवा प्ल���ट ठेवून 180 डिग्रीवर सेट करून 40-45 मिनिट बेक करा.\nबेक होईपर्यन्त आपण साखरेचा पाक करून घ्यायचा आहे. त्यासाठी विस्तवावर एक कढई किंवा भांडे ठेवून त्यामध्ये साखर व पाणी घालून एक उकळी येवू द्या. मग त्यामध्ये लिंबुरस व एसेन्स घालून मिक्स करून परत एक उकळी येवू द्या. साधारणपणे 2 मिनिट उकळी येवू द्या. आपल्याला पाक थोडा पातळच ठेवायचा आहे. पाक झाल्यावर विस्तव बंद करून भांडे बाजूला ठेवा.\nकेक बेक झाल्यावर मायक्रोवेव्ह मधून बाहेर काढून गरम असताना त्यावर साखरेचा पाक एक सारखा ओतून बाजूला थंड करायला ठेवा.\nमग डेझर्टच्या मस्त पैकी तुकडे कापून सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/04/21/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%AD/", "date_download": "2022-09-25T20:40:46Z", "digest": "sha1:TN62ZE5POBXIQLLXACM7LHQTWARVKWGC", "length": 5079, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "जलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा – महासंवाद - Darshan Police Time - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nजलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा – महासंवाद – Darshan Police Time\nजलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा – महासंवाद – Darshan Police Time\nजलसंपदा राजमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून कर्जमाफी योजनेचा आढावा – महासंवाद Darshan Police Time\nAgriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांव ...\nMarathi News Live Update : कोणाचा मेळावा मोठा होतो ते आत ...\nAbdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पं ...\nगोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत ...\nमूलभूत परिवर्तनाचा ‘सत्यशोधक’ – Maharashtra Times ...\nAgriculture News : अतिवृष्टीनंतर यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर वाणू अळीचा प्रादुर्भाव, सोयाबीनसह – ABP Majha\nMarathi News Live Update : कोणाचा मेळावा मोठा होतो ते आता पाहूनच घेऊ : संदिपन भुमरे – TV9 Marathi\nAbdul Sattar : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, हीच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांची इच्छा.. – Sarkarnama (सरकारनामा)\nBreaking News 24 September 2022 Latest Update: महाराष्ट्राचे पालकमंत्री जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरसह विदर्भातील सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद – Times Now Marathi\nगोगलगाय प्रादुर्भावाच्या नुकसान भरपाईसाठी रेणापूर कडकडीत बंद – Lokmat\nशेतकरी पुत्राचे हवामान 'ॲप' ठरणार बळीराजाला वर ...\nओबीसी आरक्षणावर राजू शेट्टी यांची प्रत���क्रिया: सरकारवर त ...\nCotton : कापसाची उत्पादकता वाढविण्यास हवे नवे तंत्रज्ञान ...\nडॉ. मधुमती शिंदे यांचा सत्कार – Sakal ...\nअतिक्रमण हटविण्यासाठी प्रहारचे उपोषण – Sakal ...\nबागायतदार वाघांना शासनाचे पिवळे कार्ड कधी मिळेल\n'अशा भांडखोर बायका आम्हाला सात जन्म तर काय, पण सात ...\n'शेतकरी वर्षभर आंदोलन करत होते, पंतप्रधान फक्त 15 म ...\nAgriculture Credit : शेतकरी उत्पादक कंपन्यांना ‘बँक ऑफ म ...\nअधिक उत्पन्न देणाऱ्या कलिंगड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; व ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/26/swamisamarth-829/", "date_download": "2022-09-25T21:43:05Z", "digest": "sha1:PJPAZDB2OC4YM3UOJJODNYD457V5R55E", "length": 12692, "nlines": 70, "source_domain": "online45times.com", "title": "ज्यांचे कधीच काही चांगले होत नाही, ज्यांना वाटते माझे नशीबच खराब आहे, त्यांनी दररोज 'हे' स्त्रोत एक वेळेस म्हणा! - Marathi 45 News", "raw_content": "\nज्यांचे कधीच काही चांगले होत नाही, ज्यांना वाटते माझे नशीबच खराब आहे, त्यांनी दररोज ‘हे’ स्त्रोत एक वेळेस म्हणा\nज्यांचे कधीच काही चांगले होत नाही, ज्यांना वाटते माझे नशीबच खराब आहे, त्यांनी दररोज ‘हे’ स्त्रोत एक वेळेस म्हणा\nमित्रांनो जर तुमचे कधीही काही चांगले होत नसेल, नशिबाची साथ तुम्हाला मिळत नसेल. सारखे अपयश येत असेल किंवा कोणत्यातरी कामांमध्ये तुम्ही मन लावून, जीव लावून प्रयत्न करत असाल पण ते कामात सुद्धा तुम्हाला अपयश येत असेल आणि मित्रांनो जर तुम्हाला अस वाटत असेल की माझे तर नशीबच खराब आहे. हे सगळे तुमच्या सोबत असेल तर तुम्ही रोज हे एक काम करा. हे काम केल्याने काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल चमत्कार होईल. कारण हे काम केल्याने तुम्हाला काही दिवसातच सगळ्या कामात नशिबाची साथ मिळू लागेल.\nअपयश येत होत ते तुम्हाला यश मिळू लागेल आणि सगळ्या कामांमध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तर तुम्हाला अस वाटत का की तुमचे कधीच काही चांगले होत नाही. समोरच्याला सगळ मिळत मला काहीच मिळत नाही किंवा तुम्हाला असे वाटत असेल की मला माझ्या नशिबाची साथ मिळत नाहीये. आणि मी मेहनत खूप करतोय कष्ट खूप करतोय. पण मला यश मिळत नाहीये तर तुम्ही रोज हे एक काम करा. तुम्हाला फक्त रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका स्तोत्राचे वाचन करायचे आहेत हे स्तोत्र तुम्ही देवघरा समोर बसून अगरबत्ती लावून त्याचे वाचन करावे.\nमहिला असतील पुरुष असतील शिकणारी मुल असतील कोणीही ज्यालाही अशा सम��्या आहेत त्यांनी या स्तोत्राचे वाचन करावे. जेव्हा ही आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड होते नशिबाची साथ मिळत नाही. काही चांगल होत नाही तेव्हा हा दोष आपल्या पत्रिकेत असतो. आणि त्याच बरोबर मित्रांनो पत्रिके मधील ग्रह हे चांगल्या स्थितीत नसतात. तुम्हाला माहीत असेल की आपल्या पत्रिकेत नऊ ग्रह असतात आणि ते नऊ ग्रह जर व्यवस्थित स्थितीमध्ये असतील तर आपल्या आयुष्यात सुद्धा एकदम सुरळीत व्यवस्थित चालू लागेल.\nतर त्या नऊ ग्रहांना चांगल्या स्थितीत आणण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी खास नवग्रह स्तोत्र आहे. ते तुम्हाला रोज एक वेळेस वाचायचे आहेत. नवग्रह स्तोत्र ची ऑनलाईन सुद्धा एक छोटीशी पोथी मिळते आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ही पोथी पुजा सामग्रीच्या दुकानात सुद्धा सहज उपलब्ध होऊन जाईल म्हणूनच तिथून जरी तुम्ही ही विकत घेतली तरीही चालेल. तुम्हाला जिथून शक्य होईल ऑनलाईन किंवा पूजेचे साहित्याचे दुकानातून तुम्ही इथून सुद्धा ही होती खरेदी करू शकता, तर नऊ ग्रह स्तोत्र तुम्हाला फक्त रोज एक वेळेस रोज वाचायचे आहेत. याने तुम्हाला नशिबाची साथ लाभेल.\nतर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही दररोज सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी नवग्रह स्तोत्र याचे फक्त एकदाच वाचन केले आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजा आजच्या आणि सेवा केली तर यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम झालेला दिसून येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला नशिबाचे साथ मिळू लागेल आणि त्याचबरोबर तुम्ही जे काही काम हातात मध्ये घेणार आहात ते सर्व कामे पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत राहील.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33685/", "date_download": "2022-09-25T21:22:57Z", "digest": "sha1:UFIVA6A25XSS3DYLTOHFBJAY5XBLYK4I", "length": 23459, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सनई – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ र��ल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसनई : तोंडाने फुंकून वाजविण्याचे भारतातील एक सुषिर वादय. वादयगटातील सनईला सुर्ना, नाई, शहनाई इ. अनेक पर्यायी नावे असून, सनईसदृश वादयेही भारतात अनेक ठिकाणी प्रचलित आहेत. उत्तर भारतात ‘ शहनाई ’ म्हणून हे वादय ओळखले जाते. दाक्षिणात्य संगीतातील ‘ नादस्वरम् ’ हे वादय सनईसारखेच असते. सनई भारतात मध्यपूर्वेतील मुस्लिम देशांतून विशेषत: इराणमधून आली, असे एक मत आहे. इराणी ‘ सुर्ना ’ हे वादय भारतात येऊन त्याचे रूपांतर सनईत झाले, असेही म्हणतात. कालांतराने शहनाई व सनई ही दोन्ही नावे महाराष्ट्रात प्रचलित झाली. पूर्वीच्या काळात ‘ सुरू-नाई ’ नावाचे सनईसदृश मंगोलियन वादय प्रचारात होते. संगीतसार गंथात ‘ सुनारी ’ नामक वादयाचे जे वर्णन आहे, ते सध्याच्या सुंदरी वादयाचे असावे. सुंदरी म्हणजे लहान सनई म्हणता येईल. ‘ नाई ’ हे तोंडात जिभली असलेले प्राचीन काळातील इराणी वादय होते. त्याला सहा रंधे असत. इराणचा शहा एका नाईवादकाच्या कौशल्याने संतुष्ट झाला,त्यावेळे पासून या वादयाला शहा-नाई > शहानाई > शहनाई > सनई असे नाव रूढ झाले तर काहींच्या मते सुनादीचे सुनाई > स���ाई, सनई असे नाव रूढ झाले. संगीत पारिजातक या गंथात यास सुनादी म्हटले आहे तथापि सनई या वादयाचे पूर्वरूप मध्ययुगीन भारतातील ‘ मधुकरी ’ या संस्कृत नावाच्या वादयात आढळन येते. ‘ महुरी ’ हा याचाच अपभंश असावा. महुरी हे लोकवादय शेतकरी, गवळी इ. लोकांमध्ये प्रचलित आहे.\nसनईचे जिभाळ, पावी, नळी आणि अन्नस असे चार मुख्य भाग आढळतात. सनई वादयाची नळी सु. ६० ते ९० सेंमी. लांबीची खैर, शिसवी वा चंदनाच्या लाकडाची गोलाकार व आतून पोकळ असते. हे वादयाचे प्रधान अंग असून, तिचा उपयोग नाद घुमविण्यासाठी होतो. ती सरळ लांबीची असून एका टोकाला बारीक व दुसऱ्या टोकाकडे जरा रूंदावत जाते. बारीक टोकाकडून ती फुंकरली जाते. नळीच्या रूंद टोकाला आवाज फेकण्यासाठी घंटाकार कर्णा असतो. त्याला पावी किंवा पाई म्हणतात. ती बहुधा धातूची बनविलेली असते. दुसऱ्या वाजविण्याच्या टोकाला, देवनळाच्या लाकडाच्या कांडीत घट्ट बसविलेली पण काढती- घालती अशी ताडाच्या पानांची द्विदल दोन थडथडण्याऱ्या पत्तींची जिव्हाळी ( जिभाळ ) असते. उत्तर भारतात ती देवनळ किंवा नरकट नावाच्या झाडाच्या नळ्यांपासून बनवितात. जिव्हाळी बसविण्यासाठी मुखरंधावर एक हस्तिदंती वा शिंपेची, भोकाची चकती बसविलेली असते. या टोपणवजा चकतीला शेंबी म्हणतात. त्याच्या खाली नळीवर आठ वादनरंधे व चार नियमनरंधे असतात. ह्याच्या वादनातील वैशिष्टय म्हणजे यावर बासरी वगैरे इतर वादयांप्रमाणे दोन्ही हातांच्या बोटांनी रंधांची उघडझाप करून जसे स्वर काढता येतात, तसेच एकाच रंधस्थानावर कमीजास्त फुंकीनेही भिन्न स्वर काढता येतात. सनईच्या नळीची वरची सात रंधे वाजविण्यासाठी वापरतात. बाकीची मोकळी ठेवतात वा मेणाने बंद करतात. सनईच्या शेवटच्या छिद्रापासून थोडया अंतरावर खोबणीत एक कर्णाच्या आकारासारखे धातूचे भांडे बसवितात, त्याला अन्नस म्हणतात. ओठ व जीभ यांच्या सुयोग्य वापराने, तसेच बोटांच्या कौशल्यपूर्ण उपयोगाने या वादयातून स्वरविलासाच्या अनेक नादमधुर छटा निर्माण करता येतात. त्यामुळे सनईवादन अत्यंत श्रवणीय होते. नळीतील हवेचा दाबही नियंत्रित करावयाचा असल्याने खूप परिश्रमांनी साध्य होणारी ही अवघड वादनकला आहे. शास्त्रीय गायकीमधील श्रूती, स्वर, मूर्च्छना यांसारखे सर्व प्रकार सनईमधून निघू शकतात. सनई ही श्रूती किंवा सूर या दुसऱ्या वादयाच्या जोडीने वाजविली जाते. श्रूतिवादयाला दोन वा तीन रंधे असतात. सनईवादन चालू असता, फुंक अखंड ठेवून त्याच्यातून आधारस्वर सतत गुंजत ठेवतात. सनईबरोबर तालासाठी दोन लहान नगारे, चौघडा वा खारदक हे वादय घेतात. ते दोन्ही हातांत घेतलेल्या छडयांनी वाजवितात.\nसार्वजनिक समारंभ, मिरवणुका, विवाहादी शुभप्रसंगी वाजविले जाणारे सनई हे मंगलवादय असून, त्याचे स्वतंत्र वादनही प्रभावी होते. पूर्वी महराष्ट्रात राजे-महाराजांचे प्रासाद व देवळांतून सनई-चौघडा वाजविण्याची प्रथा होती. त्याकरिता राजप्रासाद व मंदिरांसमोर नगारखाना ही वास्तू बांधलेली अनेक मोठया मंदिरांतून आढळते, तर उत्तर भारतात सनई हे दरबारी वादय होते. प्रभाती व सायंकाळी ते दरबारात वाजविले जाई. भारतरत्न उस्ताद ⇨ बिस्मिल्लखाँ हे भारतीय कीर्तीचे श्रेष्ठ सनईवादक होत. त्यांनी या जुन्या पारंपरिक लोकवादयाला अभिजात संगीतवादयाचा दर्जा व जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्याच घराण्यातील त्यांचे पिताजी खाँसाहेब पैगंबरबक्ष, मामा अलिबक्ष, बंधू शमसुद्दीनखाँ, चिरंजीव नझिमखाँ हेही उत्तम सनईवादक होते. अन्य सनईवादकांत बिलायेतू, गायकवाड, देवळणकर, जाधव, नंदलाल इत्यादींचा निर्देश करता येईल.\nसंदर्भ : १. खाडिलकर, वसंत माधव, श्री गंधर्व वेद : गायन-वादन-नर्तन, संगीत ज्ञानकोष, पुणे, १९८२.\n२. तारळेकर, ग. ह. भारतीय वादयांचा इतिहास, पुणे, १९७३.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\n��ुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/category/culture-of-india/", "date_download": "2022-09-25T21:52:13Z", "digest": "sha1:63DV5AHL745T4SWYQ4JFV6TK76D324UX", "length": 15446, "nlines": 240, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nभोंडला किंवा हादगा कसा साजरा करतात पौराणिक कथा आणि विधी\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesSep 14, 2022\nजुन्या काळी खऱ्या अर्थाने रांधा, वाढा नि उष्टी काढा इतपतच बाईचं आयुष्य मर्यादित होतं. लग्नही लवकर होत. अगदी वयाच्या चौदापंधराव्या वर्षीही लग्ने होत.\nऋषिपंचमी व्रत विधी आणि कथा\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesSep 13, 2022\nएकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली.\nपितृपक्षामध्ये हे उपाय करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्या\nइनफार्मेशनलसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची0LikesSep 11, 2022\nआई वडिलांचे ऋण आपण कशानेच फेडू शकत नाही. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, रक्ताचे पाणी करून दिवस रात्र एक करून वाढवलेले असते,\nव्रताच्या भोजनात कांदा,लसूण का वापरत नाहीत\nआरोग्यइनफार्मेशनलसंस्कृती भारताची0LikesSep 8, 2022\nयासंबंधी पौराणिक कथा आहे ती अशी की समुद्रमंथनातून अम्रुतकुंभ बाहेर आला तेंव्हा देव व दानव दोघांत अम्रुतकुंभावरनं वाद सुरू झाले. राक्षस तो उचलून घेऊन जाण्याच्या तयारीत होते इतक्यात भगवान विष्णुंनी…\nअशा पद्धतीने गणपतीला दुर्वा वाहिल्यास तुमची इच्चपूर्ती नक्कीच होईल\nआरोग्यइनफार्मेशनलसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची0LikesSep 8, 2022\nbenefits of durva grass: विष्णवादिसर्वदेवानां दूर्वे त्वं प्रीतिदा यदा क्षीरसागर संभूते वंशवृद्धिकारी भव क्षीरसागर संभूते वंशवृद्धिकारी भव याचा अर्थ असा की.. \"हे दुर्वा याचा अर्थ असा की.. \"हे दुर्वा तुझा जन्म क्षीरसागरातून झाला आहे. तू विष्णु आदि सर्व देवांना प्रिय आहेस.\" १.…\nकोकणातल्या बाप्पाची मूर्ती पहा का असते इतकी सुबक आणि आकर्षक\nइनफार्मेशनलसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची3LikesAug 29, 2022\nहल्ली इको फ्रेंडली गणपती व सजावटीसाठी जे आवाहन करावं लागतय ते पुर्वी करावं लागत नव्हतं. विशेषतः आमच्या कोकणातल्या माणसाची नाळ ही निसर्गाशी जोडली गेली आहे…\nपिठोरी अमावस्या पूजा विधी व कथा\nइनफार्मेशनलसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची2LikesAug 26, 2022\nभारतीयांची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. सणव्रतवैकल्यांना आपल्या संस्कृतीत मानाचे स्थान आहे. माणसाला जगण्याला जसा प्राणवायू आवश्यक असतो तसेच जगण्यात चैतन्य…\nपोळा सणाची माहिती व महत्त्व\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची2LikesAug 26, 2022\nपोळा हा सण भारतभर विविध नावांनी साजरा केला जातो. विदर्भात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दक्षिण महाराष्ट्रात हा सण बेंदूर या नावाने साजरा केला जातो.\nवैभवलक्ष्मी व्रताविषयी विषयी माहिती : लवकर फळ देणारे हे व्रत करून सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या….\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची1LikeAug 16, 2022\nआपल्या हिंदू धर्मात क्वचितच एखादा दिवस असेल ज्या दिवशी त्या घरातील स्त्रीचा उपवास, व्रत नसेल. आजही अनेक घरात स्त्रिया\nवर्षातुन एकदा येणारा, साडेतीन मुहूर्���ापैकी एक आणि उत्साहाच्या वातावरणाने भरलेल्या या सणाची माहिती घेऊया ……\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची1LikeAug 16, 2022\nआपल्या भारतीय संस्कृतीला सण आणि उत्सवांचा वारसा लाभला आहे. सगळे सण खूप प्राचीन काळापासून आजपर्यंत चालत आलेले आहेत. दिवसेंदिवस या सणांचा उत्साह आणि उत्सुकता वाढतेच आहे. यातील काही सणांना अतिशय…\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/aai-kuty-ky-karte-latest-episode-and-new-twist-special-person-will-enter-in-arundhatis-life-sp-620755.html", "date_download": "2022-09-25T20:30:34Z", "digest": "sha1:PWYJDJ6VNYB7TKUZSQX35ACEXMBSAOGO", "length": 10142, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aai Kuthe Kay Karte New Twist : अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण; होणार ‘या’ खास व्यक्तीची एंट्री – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nAai Kuthe Kay Karte New Twist : अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण; होणार ‘या’ खास व्यक्तीची एंट्री\nAai Kuthe Kay Karte New Twist : अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण; होणार ‘या’ खास व्यक्तीची एंट्री\nआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे.\nआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे.\nमराठमोळे दिग्दर्शक रवी जाधवने केलं हिंदी वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात\nअमेय वाघ आणि सुमीतमध्ये वादाची ठिणगी, काय आहे नेमकं प्रकरण\n'ती माझ्या आयुष्यात आलीये आणि ...'; संतोष जुवेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात\nतुम्ही कधी बर्फाची पोळी खाल्लीये का; याविषयी विशाखा सुभेदार काय म्हणाली पाहा\nमुंबई, 20 ऑक्टोबर: आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte New Twist) ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सतत (Aai Kuthe Kay Karte Latest Episode) नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. आता मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एंट्री होणार आहे. संजनाने अनिरुध्दशी लग्नही केलं आणि देशमुखांच्या घरात सून म्हण���न दाखल झाली आहे. यानंतर आप्पांनी अरुंधतीला लेक मानून घराचा अर्धा हिस्सा तिच्या नावावर केला आहे. अरुंधती आता स्वावलंबी बनली आहे व स्वत:च्या पायावर ती उभी आहे. आश्रमाच्या ऑफीसात नोकरी करणारी अरुंधती मुलं व आई-आप्पांवर लक्ष ठेवण्यासाठी समोरच गौरीकडे राहिला आली आहे. अविनाशची कर्जाची नड भागविण्यासाठी अरुंधतीने यशच्या मदतीने व आप्पांच्या कानावर घालून राहतं घरं गहाण ठेवलंय. समृद्दीमधील तिचा हिस्सा तारण ठेवत पैसा उभा केला आणि अविनाशला मरणयातना भोगण्यापासून वाचवलं आहे. वाचा : आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला सुरुवातीला याबाबत कुणालाच माहिती नव्हती. ते फक्त यश, आप्पा आणि अरुंधती यांनाच हे माहिती होते. यश जेव्हा गौरीला हे सांगत होता तेव्हा संजनाने हे ऐकले. त्यानंतर तिने याचा उपयोग करत देशमुखांच्या घरात यांचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता सर्वांच्या मनात अरुंधतीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या सर्वांच्या प्रश्नाला अरुंधती कशी सामोरी जाणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.\nमात्र आता अरुंधतीने घराचा काही हिस्सा गहाण ठेवल्याचे देशमुख कुटुंबाला समजते. तर दुसरीकडे अरुंधतीचा मुलगा यश हा कामानिमित्त 10 दिवस बाहेरगावी जाणार असल्याचे दाखवलं जात आहे. अविनाशला मदत करण्याच्या नादात अरुंधती अडचणीत सापडली आहे. त्यामुळेआई कुठे काय करते’ या मालिकेचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे. वाचा : '..तेव्हा 2च रुपयांचा पास माझ्या खिशाला परवडत होता';अमिताभ यांना आठवले ते दिवस आता मालिकेत अरुंधतीच्या एका मित्राची एंट्री होणार आहे. अरुंधतीच्या या मित्राची भूमिका कोण साकारणार आहे, याबाबत आता पर्यंत काही खुलासा झालेला नाही. परंतु ही भूमिका समीर धर्माधिकारी साकारत असल्याची चर्चा सुरु आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात येणारा हा नवीन मित्र वादळ घेऊन येतो की तिला आधार देतो हे मालिकेच्या आगामी भागांतून स्पष्ट होणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/pune-metro-rail-recruitment-2021-3/", "date_download": "2022-09-25T21:18:48Z", "digest": "sha1:QBVLWYY2FFSB5FWWLADWAGBI255HH7YZ", "length": 6557, "nlines": 93, "source_domain": "missionmpsc.com", "title": "महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.पुणे येथे विविध पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.पुणे येथे विविध पदांची भरती\nमहाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो), पुणे येथे “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक“ पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2021 आहे.\nएकूण जागा : ०३\nपदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :\n१) मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Chief Project Manager ०१\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) २१ वर्षे अनुभव.\n२) अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Additional Chief Project Manager ०१\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) १७ वर्षे अनुभव.\n३) उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/ Deputy Chief Project Manager ०१\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांकडून विद्युत अभियांत्रिकी मध्ये बी.ई. / बी.टेक पदवी. ०२) ०८ वर्षे अनुभव.\nवयोमर्यादा : ४८ ते ५५ वर्षे\nपरीक्षा शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]\nवेतनमान (Pay Scale) : ७०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पहिला मजला, ऑरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, समोर. सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे -411001\nअधिकृत संकेतस्थळ : www.mahametro.org\nजाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%AD", "date_download": "2022-09-25T19:53:51Z", "digest": "sha1:HQWYJLS5MQXTBID3PU2C4A4CTOP3LCL6", "length": 3614, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९७७ मधील खेळ‎ (६ प)\nइ.स. १९७७ मधील जन्म‎ (१ क, १२५ प)\nइ.स. १९७७ मधील चित्रपट‎ (३ क)\nइ.स. १९७७ मधील मृत्यू‎ (१ क, ३७ प)\n\"इ.स. १९७७\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ तारखेला १९:१५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:१५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/10/swamisamarth-888/", "date_download": "2022-09-25T21:29:05Z", "digest": "sha1:I2K5MAXDWMDQJP4FQRVGF5RM2XUNY2VQ", "length": 15129, "nlines": 76, "source_domain": "online45times.com", "title": "पितृपक्षात स्वामींची 'ही' सेवा करा, खूप लाभ मिळतील! - Marathi 45 News", "raw_content": "\nपितृपक्षात स्वामींची ‘ही’ सेवा करा, खूप लाभ मिळतील\nपितृपक्षात स्वामींची ‘ही’ सेवा करा, खूप लाभ मिळतील\nमित्रांनो हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने ��्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात पिंड दान आणि श्राद्ध हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात.\nहे केल्यानं पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात आणि पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि मित्रांनो पुढे तो 15 दिवस चालतो. तर मित्रांनो या काळामध्ये जर आपण देवी देवतांचे आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांची अगदी मनापासून पूजाच्या आणि सेवा केली तर यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतोच.\nआणि त्याचबरोबर आपले शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपायही जर आपण या काळामध्ये केले त्यामुळे आपल्याला असणारा पितृदोष आपण कमी करू शकतो आणि त्याचबरोबर देवी-देवतांचा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो.\nतर मित्रांनो आज आपण या पितृपक्षात म्हणजेच या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची आहे आणि त्याचबरोबर ही सेवा करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायचे आहेत की ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरावरही स्वामींची कृपादृष्टी राहील.\nतर मित्रांनो ही सेवा घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळी देवपूजा झाल्यानंतर ही सेवा आपण केली तरीही चालेल तर मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते.\nआणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहा सप्टेंबर शनिवार या दिवसापासून आपल्याला या सेवेला प्रारंभ करायचा आहे आणि मित्रांनो तिथून पुढे 25 सप्टेंबर रविवार या दिवसापर्यंत म्हणजेच घटस्थापनेच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे मित्रांनो तुम्ही 10 सप्टेंबर पासून दररोज सकाळच्या वेळी ही सेवा करायला सुरुवात करायची आहे ती 25 सप्टेंबर पर्यंत दररोज अगदी मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे.\nतर ही सेवा करत असताना सर्वात आधी या सेवेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही दररोज देवपूजा करता त्या पद्धतीने देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसूनच सर्वात आधी या सेवेमध्ये तुम्हाला कालभैरव अष्टक याचे वाचन एकदा करायचे आहे.\nमित्रांनो सर्वात आधी कालभैरव अष्टक याचे वाचन करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे. मित्रांनो या सेवेमध्ये फक्त तुम्हाला या तीनच गोष्टी अगदी मनापासून करायचे आहे.\nतर मित्रांनो सर्वात आधी कालभैरवाष्टक याचे एक वेळेस वाचन आणि त्यानंतर एक वेळेस तारक मंत्राचा जप आणि त्याचबरोबर एक माळ म्हणजेच 108 वेळा आपल्याला स्वामी समर्थांच्या नामाचा जप या सेवेमध्ये करायचा आहे आणि त्यानंतर देवघरांमध्ये बसूनच स्वामी समर्थांना आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे.\nआणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील किंवा जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर व्हाव्यात यासाठी स्वामींकडे प्रार्थना करायचे आहे आणि मित्रांनो पूजेसाठी बसताना आपल्याला आपल्या उजव्या बाजूला दोन अगरबत्ती लावायचे आहेत आणि त्याचबरोबर एका ग्लासमध्ये पाणी घेऊन आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे.\nतर मित्रांनो अशा पद्धतीने मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता आपल्याला ही सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर ही सेवा आपल्याला पूर्ण विश्वासाने मनाने आणि श्रद्धेने करायचे आहे मित्रांनो जर तुम्ही या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये ही एक स्वामींची चमत्कारिक सेवा केली तर यामुळे तुमच्यावर असणारे पितृदोष आणि त्याचबरोबर सर्व दोष आणि घरामध्ये असणाऱ्या पीडा दोष सर्वकाही दूर होतील आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचाही आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होईल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा ला��ावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2899/", "date_download": "2022-09-25T20:47:44Z", "digest": "sha1:II4ZH26ONSBHI7MXZWKDTX4SHHUKAALW", "length": 6696, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन - Public", "raw_content": "\nमा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन\nनंदुरबार येथील मा.उपनगराध्यक्ष स्व.राजेंद्रभाऊ माळी यांच्या स्मरणार्थ नंदुरबार नगरपालीकेमार्फत माळीवाड्यात नवीन प्रवेशद्वार बांधकामाचे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.\nयावेळी युवा नेते ऍड.राम रघुवंशी परवेज खान. दिपक दिघे. प्रमोद शेवाळे. कैलास पाटील.���र्जुन मराठे. फरीद मिस्त्री फारूक मेमन. आप्पा माळी .छोटालाल माळी, विजय माळी. निबा माळी. कृष्णा माळी. धर्मेद्र पाटील. सुकदेव माळी माणिक माळी.प्रकाश पाटील.भिमराव देवरे कैलास माळी राकेश खलाणे.काशिनाथ माळी. जहागीर मिस्त्री. संभाजी माळी श्रीमान टेलर.आदी उपस्थित होते. प्रवेशव्दार मंजुर केल्याबद्दल आ.चंद्रकांत रघुवंशी याचे आभार मानत स्वागत राजेंद्रभाऊ माळी परिवार व परिसरातर्फे जगन्नाथ माळी विजय बोडर, देवाजी माळी, कमलाकर माळी.अविनाश माळी, कुणाल माळी यानी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापु माळी यांनी केले. यावेळी परिसरातील जेष्ठ समाजबांधव व मित्रपरिवार उपस्थित होते.\nश्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव\nशेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी पीक कर्ज वाटप मेळावा : आ.डॉ. विजयकुमार गावित\nशेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मार्फत होणारा वित्तपुरवठा सुलभ पद्धतीने व्हावा यासाठी पीक कर्ज वाटप मेळावा : आ.डॉ. विजयकुमार गावित\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta/six-bankers-hindustan-zinc-sale-process-share-capital-ysh-95-3068230/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-25T20:11:33Z", "digest": "sha1:SJYLSKTNC4L5OOO4DDGQQP36EF3VWJJO", "length": 18824, "nlines": 243, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Six Bankers Hindustan Zinc sale process share capital ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nहिंदूस्थान झिंकच्या विक्री प्रक्रियेसाठी सहा ‘ मर्चंट बँकर’ उत्सुक\nहिंदूस्थान झिंकमधील केंद्र सरकारची उर्वरित भागभांडवली हिस्सेदारी विकण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने चालू वर्षांत मे महिन्यात शिक्कामोर्तब केले.\nपीटीआय, नवी दिल्ली : हिंदूस्थान झिंकमधील केंद्र सरकारची उर्वरित भागभांडवली हिस्सेदारी विकण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने चालू वर्षांत मे महिन्यात शिक्कामोर्तब केले. आता ही विक्री प्रक्रिया हाताळण्यासाठी व तिच्या व्यवस्थापनासाठी सहा मर्चंट बँकरनी उत्सुकता दर्शविली आहे.\nहिंदूस्थान झिंकची विक्री प्रक्रिया हाताळण्यासाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, एचडीएफसी बँक, आयआयएफएल सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस कॅपिटल आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स हे शुक्रवारी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण करतील. तसेच विक्री प्रक्रिया व्यवस्थापित करण्याच्या त्यांच्या योजनांवर प्रकाश टाकतील. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’ने हिंदूस्थान झिंकमधील केंद्र सरकारची उर्वरित २९.५४ टक्के हिश्शाची विक्री प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी जुलैच्या सुरुवातीस मर्चंट बँकरकडून निविदा मागवल्या होत्या.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nवर्ष १९६६ मध्ये स्थापन झालेली मेटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सध्याची हिंदूस्थान झिंक लिमिटेडमध्ये सध्या वेदान्त समूहाचा ६४.९२ टक्के हिस्सा असून, भारत सरकारकडे तिचे २९.५४ टक्के भाग भांडवल आहे. समभागाच्या सध्याच्या बाजारभावानुसार, सरकारला हा हिस्सा विकल्यानंतर सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२२ अखेर वेदान्त समूहावर ५३,५८३ कोटी रुपयांचे एकूण कर्ज असून हिंदूस्थान झिंकवर २,८४४ कोटींचे कर्जदायित्व आहे.\n‘मर्चंट बँकर’ करतात काय\nकेंद्र सरकारने निर्गुतवणूक प्रक्रिया पूर्ण खुल्या बाजारात विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे. या हिस्साविक्रीसाठी नियामकांकडून मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करण्यासह, बाजार स्थितीचा अभ्यास करून हिस्साविक्रीची योग्य वेळ, नेमक्या विक्री किमतीबा��त गुंतवणूकदारांचा अभिप्राय ‘मर्चंट बँकर’ मिळवतात. हिस्साविक्रीकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार-प्रसार मोहिमांचे आयोजन करतात.\nमराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘सेन्सेक्स’ची पाच शतकी उसळी; पुन्हा ५९ हजारांवर\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nGold-Silver Price on 25 September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये आजही अंशतः घट; जाणून घ्या नवे दर\nGold-Silver Price on 24 September 2022: सोने-चांदीच्या दरात पाहायला मिळतेय घसरण; आजचा भाव काय\nविक्रीच्या वादळाचा ‘सेन्सेक्स’ला १,००० अंशांचा फटका\nटाटा स्टीलमध्ये महाविलीनीकरण ; समूहातील सात धातू कंपन्यांचे एकत्रीकरण\n ; ऑगस्टमध्ये १२,६९३ कोटींची उच्चांकी भर\nनवीन दूरसंचार विधेयक सहा ते १० महिन्यांत – वैष्णव\nGold-Silver Price on 23 September 2022: सोन्याचं अर्धशतक; नवरात्री आधीच दरांमध्ये मोठी वाढ\nविश्लेषण : शेअर बाजाराप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसी धारकांना डीमॅट खाते अनिवार्य होणार\n‘फेड’च्या व्याज दरवाढीने ‘सेन्सेक्स’मध्ये तीन शतकी घसरण\nसोलापूरच्या लक्ष्मी सहकारी बँकेचा परवाना रद्दबातल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.vijaypadalkar.com/en.html", "date_download": "2022-09-25T20:15:22Z", "digest": "sha1:NOTBIAWNBFREDJ3HGHCT3RTNUPTITGIO", "length": 8170, "nlines": 140, "source_domain": "www.vijaypadalkar.com", "title": "English - Vijay Padalkar", "raw_content": "\nगंगा आये कहां से\nसिनेमाचे दिवस - पुन्हा\n‘देवदास' ते 'भुवन शोम’\nगर्द रानात भर दुपारी\nललित / आस्वादक समीक्षा >\nगोजी, मुग्धा आणि करोना\nभाषांतरे / इतर >\nएक स्वप्न पुन्हा पुन्हा\nसाहित्याचे मोल जाणणारे, साहित्यातील पात्रांना, प्रसंगांना आपल्या चित्रपटांमधून वेगळी मिती मिळवून देणारे प्रभावशाली चित्रपट-दिग्दर्शक. रवीन्द्रनाथ ठाकूर, मुन्शी प्रेमचंद, विभूतिभूषण बंदोपाध्याय, इब्सेन अशा नामांकित साहित्यिकांच्या साहित्याकृतींवर आधारित चित्रपट सत्यजित राय यांनी बनवले. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणे.\nअशा गाजलेल्या साहित्याकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा हा मार्मिक रसास्वाद....\nराजहंस द्वारा प्रकाशित... तुमच्या जवळच्या ��ुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध...\nमुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सिनिमा पर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत हैं\nकथाकार . कादंबरीकार . ललित लेखक . आस्वादक समीक्षक . अनुवादक . चित्रपट समीक्षक\nमहाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार\nकवडसे पकडणारा कलावंत (२००४-०५)\nगंगा आये कहां से (२००९)\nदेखिला अक्षरांचा मेळावा (१९८७)\nनरहर कुरुंदकर पुरस्कार, म.सा.प. औरंगाबाद\nबी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद\nकवडसे पकडणारा कलावंत (२००५)\nआपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी\nकवडसे पकडणारा कलावंत (२००५)\nकेशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबई\nकवडसे पकडणारा कलावंत (२००५)\nद. ता. भोसले वाचनालय पुरस्कार, पंढरपूर\n‘प्रसाद बन प्रतिष्ठान’, नांदेडचा ग्रंथ गौरव पुरस्कार\n‘देवदास' ते 'भुवन शोम’ (२०१६)\nनरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार, अंबाजोगाई - २००१\n१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.\nगंगा आये कहां से\nसिनेमाचे दिवस - पुन्हा\n‘देवदास' ते 'भुवन शोम’\nगर्द रानात भर दुपारी\nललित / आस्वादक समीक्षा >\nगोजी, मुग्धा आणि करोना\nभाषांतरे / इतर >\nएक स्वप्न पुन्हा पुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=76056", "date_download": "2022-09-25T21:01:36Z", "digest": "sha1:AQ5DV3MCAL5PEGPWH4ERAVS4V3YV43DB", "length": 11239, "nlines": 243, "source_domain": "mahasamvad.in", "title": "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना श्रद्धांजली", "raw_content": "\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना श्रद्धांजली\nमुंबई, दि. १७:- ‘आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकिक असलेले प्रगल्भ असे मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.\nमुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ‘ज्येष्ठ नेते गावित यांचा ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय राज्यमंत्री ही वाटचाल त्यांच्या नेतृत्वाविषयी खूप काही सांगून जाते. त्यांनी निवडणुकीतील मताधिक्याने आपल्या लोकप्रियतेची ओळख करून दिली. आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतो त्या आदिवासी, ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्यासाठीच्या विकास प्रकल्प, योजना यासाठी ते हिरीरीने प्रयत्नशील असत. त्��ांच्या सारखे मार्गदर्शक नेतृत्व गमावणे हे राजकीय क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांना भावपूर्ण श्रद्धांजली’\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nमराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार\nमराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84113.html", "date_download": "2022-09-25T19:52:54Z", "digest": "sha1:22ZRGSLJASQXIO4325N6ALZYQFJHEWLV", "length": 17942, "nlines": 216, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी ��ुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण\nमुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण\nहनुमानगड (राजस्थान) येथे मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेड काढल्याचा जाब विचारल्याचा परिणाम \nहनुमानगड (राजस्थान) – येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी सळीने मारहाण केल्याने सतवीर गंभीररित्या घायाळ झाले. त्यांना बिकानेर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना ११ मेच्या रात्री घडली. या घटनेनंतर येथे विहिंपकडून निदर्शने करण्यात आल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी संवेदनशील भागात ध्वजसंचलन केले.\nपोलीस अधीक्षक म्हणतात ही किरकोळ घटना \nविहिंपचे प्रांत संयोजक आशीष पारेख यांनी ‘आरोपींना तात्काळ अटक करा अन्यथा आम्ही पुढचे पाऊल उचलू’, अशी चेतावणी दिली आहे. दुसरीकडे पोलीस अधीक्षकांनी ‘ही घटना किरकोळ आहे’, असे म्हटले आहे. (एखाद्यावर प्राणघातक आक्रमण होणारी घटना किरकोळ आहे, असे म्हणणार्‍या पोलीस अधीक्षकांवर कारवाईच झाली पाहिजे; मात्र काँग्रेसच्या राज्यात असे घडणे अशक्यच आहे – संपादक दैनिक सनातन प्रभात) जिल्हाधिकार्‍यांनी ‘दोषींवर कठोर कारवाई करू’ असे आश्‍वासन दिले.\nपोलीसप्रशासनाचा भोंगळ कारभारमुसलमानराष्ट्रीयविश्व हिंदु परिषदहिंदूंवर आक्रमण\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्��ामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84960.html", "date_download": "2022-09-25T20:05:36Z", "digest": "sha1:PDVIMHI2V7H26XQPTQ7XWG74EHJ257GC", "length": 17369, "nlines": 215, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "कर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > कर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात \nकर्नाटकात जनता दलच्या आमदाराने महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात \nसामाजिक माध्यमांतून आमदाराला विरोध\nजनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार एम्. श्रीनिवास यांनी एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर उगारला हात\nमंड्या (कर्नाटक) – कर्नाटक येथील जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार एम्. श्रीनिवास यांनी येथील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर हात उगारल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यामुळे लोक श्रीनिवास यांचा निषेध करत आहेत. श्रीनिवास हे महाविद्यालयाच्या दौर्‍यावर आले होते. तेव्हा संगणक विभागात कार्यरत असलेल्या प्राचार्यांना विचारलेल्या प्रश्‍नाला ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने श्रीनिवास यांनी त्यांच्यावर हात उगारला.\nसदर व्हिडिओमध्ये श्रीनिवास यांनी प्राचार्यांवर २-३ वेळा हात उगारल्याचे दिसत आहे; परंतु प्राचार्यांना हात लागला की नाही, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. या वेळीही प्राचार्य शांतपणे उभे होते. या प्रकरणी प्राचार्यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे या व्हिडिओवरून आमदार श्रीनिवास यांच्या बाजूने कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापद��नाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F-did-y-b-chavhan-face-hamlets/?replytocom=7691", "date_download": "2022-09-25T19:42:00Z", "digest": "sha1:IFFXUDD2SXQDKR3KG3VU5GSIHBWCQVZD", "length": 47488, "nlines": 210, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "यशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet’s crisis in public life?) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nयशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चार वेळा झाले. ते मुरब्बी राजकारणी व दूरदृष्टीचे समाजकारणी होते. त्यांनी महाराष्ट्रातील ‘माळावरचा माणूस’ उभा केला, सहकाराचे अमृत सर्वसामान्यांपर्यंत पोचवले, शिक्षणाचा संदेश घरोघरी नेला – त्यांनी हवालदिल शेतकऱ्यांसाठी ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा राबवून त्याची मातीशी जोडलेली नाळ घट्ट केली. त्यांनी विविध कल्याणकारी योजना राबवून स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीची पायाभरणी केली. त्यांनी बेरजेचे राजकारण केले आणि महाराष्ट्रातील आम माणसाला परिवर्तनाच्या नव्या लाटेत सामील करून घेतले. महाराष्ट्र प्रगतिपथावर आहे त्याचे मोठे श्रेय यशवंतरावांच्या कार्यक्रमाधिष्ठित राजकारणाला व त्यांच्या ध्येयवादाला जाते. त्यांची प्रतिमा एक यशस्वी राजकीय नेता अशी तयार झाली आणि त्यांची वाटचाल राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने कळत नकळत सुरू होत गेली. ते जवाहरलाल नेहरू यांच्या हाकेला प्रतिसाद देत दिल्लीला गेले. मात्र तेथे त्यांच्या जमेच्या राजकीय बाजूच त्यांच्या अंतिम यशाच्या आड आल्या तो सल त्यांनीच त्यांच्या वेणुतार्इंना लिहिलेल्या एका पत्रातून व्यक्त केला आहे.\nटी.व्ही. कुन्हीकृष्णन यांच्या ‘चव्हाण ॲण्ड द ट्रबल्ड डिकेड’ या ग्रंथात त्यांच्याबद्दल एक वाक्य आढळते…‘There is in him a certain thin streak of the quality of Hamlet.’ त्याचा अर्थ हॅम्लेटच्या मानसिक संघर्षासारखा यशवंतरावांचाही मानसिक संघर्ष कधी तरी झाला असला पाहिजे किंवा अधून-मधून होत राहिला असला पाहिजे. मी यशवंतरावांवर वाचन-मनन दीर्घ काळापासून करत होतो, पण त्यांनी त्यांच्या मानसिक संघर्षाबद्दल लिहिल्याचे किंवा बोलल्याचे एखादे उदाहरण सापडत नव्हते. मात्र, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात (13 मार्च 2012 ते 12 मार्च 2013) त्यांच्यावर ‘साहित्यिक यशवंतराव’ हा ग्रंथ लिहिताना त्यांचे 4 मे 1975 रोजीचे माँटेगो बे (जमैका) येथून लिहिलेले पत्र आढळले आणि कुन्हीकृष्णन यांच्या विधानाची प्रचीती मलाही आली.\nयशवंतरावांना त्यांच्या भरगच्च राजकीय कारकिर्दीत फार कमी वेळा फुरसतीचे, विश्रांतीचे, विरंगुळ्याचे क्षण मिळत असत. त्यांना कराडच्या प्रीतिसंगमावर, दौऱ्यावेळी लोकांच्या सान्निध्यात आणि निसर्गात थोडा निवांतपणा मिळत असे. ते परदेश दौऱ्यावर असताना स्वदेशापासून खूप दूर असल्यामुळे स्वत:कडे व भारतीय राजकारणाकडे तटस्थपणे व वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहू शकत असत. ते त्या एकटेपणात सर्जनशील निर्मिती करत असत- मग ती वाचनाच्या माध्यमातून असेल किंवा लेखनाच्या.\nयशवंतरावांचे उल्लेख केलेले पत्र त्यांनी त्यांच्या सत्ताराजकारणाच्या जवळजवळ शेवटी लिहिले आहे. हॅम्लेटचे स्वगत हे त्याने स्वत:शी केलेले संभाषण आहे, तर यशवंतरावांचे हे पत्र (आणि इतरही) म्हणजे वेणुतार्इंशी त्यांनी केलेले संभाषणच आहे. त्या पत्राच्या शेवटी ते म्हणतात, ‘हे सर्व लिहीत असताना तू समोर बसली आहेस, असे मला एकसारखे वाटत होते.’ (विदेश दर्शन, पृष्ठ140). यशवंतरावांनी त्या पत्रातून केलेले आत्माविलोकन, आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मसमीक्षा व जीवनसमीक्षा हे त्यांच्या संवेदनशीलतेचे व सदसद्‌विवेक बुद्धीचे प्रतीक आहे.\nहॅम्लेटचा मानसिक संघर्ष काय होता त्याच्या जीवनात अशी एक वेळ येते, की हॅम्लेट डेन्मार्कमधील लोकांचे भ्रष्ट, दुटप्पी वर्तन पाहून संतापतो. त्याला अशा जगात कसे तरी जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटू लागते आणि त्याचे प्रसिद्ध असे ‘To be, or not to be’ that is the question’ हे स्वगत येते. त्या स्वगतात हॅम्लेटचा वैचारिक कल्लोळ व मानसिक संघर्ष व्यक्त झाला आहे. तेथे तो मानवी अस्तित्वासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करतो. कसेतरी रडत-कुढत जगण्यात काही उदात्तता आहे का त्याच्या जीवनात अशी एक वेळ येते, की हॅम्लेट डेन्मार्कमधील लोकांचे भ्रष्ट, दुटप्पी वर्तन पाहून संतापतो. त्याला अशा जगात कसे तरी जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटू लागते आणि त्याचे प्रसिद्ध असे ‘To be, or not to be’ that is the question’ हे स्वगत येते. त्या स्वगतात हॅम्लेटचा वैचारिक कल्लोळ व मानसिक संघर्ष व्यक्त झाला आहे. तेथे तो मानवी अस्तित्वासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करतो. कसेतरी रडत-कुढत जगण्यात काही उदात्तता आहे का काळाने केलेला तिरस्कार, त्याच्या चाबकाचे फटकारे, जुलमी माणसांचा अन्याय व अत्याचार, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचा उद्दामपणा, कायद्याचा विलंब इत्यादी गोष्टी सहन करत जगण्यात काही अर्थ आहे का काळाने केलेला तिरस्कार, त्याच्या चाबकाचे फटकारे, जुलमी माणसांचा अन्याय व अत्याचार, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांचा उद्दामपणा, कायद्याचा विलंब इत्यादी गोष्टी सहन करत जगण्यात काही अर्थ आहे का माणूस तशा जीवनातील दु:ख सहन करत असतो, कारण मृत्यूनंतर येणाऱ्या अज्ञात दु:खापेक्षा ते ज्ञात दु:ख केव्हाही बरेच म्हणायचे, अशी त्याची समजूत होते.\nहॅम्लेटला तो रंगभूमीवर एकटाच असताना त्याच्या अत्यंत खासगी भावना व्यक्त करण्यास ती वेळ योग्य वाटते, तर माँटेगो बे(जमैका)च्या निवांत वातावरणात सागराला साक्ष ठेवून यशवंतराव त्यांच्या मनाचे कप्पे उघडू-उलगडू लागतात. त्यांच्या जिव्हाळ्याच्या भावना, राजकारणात उपसलेले कष्ट, लोकांकडून आलेले भलेबुरे अनुभव, लोकांचे स्वार्थ, वरिष्ठांकडून झालेला अवमान-अपमान-अवहेलना व त्यातून आलेली अगतिकता इत्यादी गोष्टी व्यक्त करताना यशवंतराव अंतर्मुख होतात आणि ते स्वत:लाच हॅम्लेटप्रमाणे धारेवर धरतात. त्यांच्या त्या अंतर्मुखतेला प्रांजळपणाची झाक असल्यामुळे ती पराकोटीची उंची गाठते.\nहॅम्लेटची प्रश्नार्थी मनस्थिती त्याच्या स्वगतात सर्वत्र व्यक्त होते. यशवंतरावांच्या प्रश्नार्थी मनस्थितीचे दर्शन त्यांच्या पत्रातही घडते. त्या पत्राची सुरुवातच मुळी अशी आहे- “गेले दोन-तीन दिवस अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर मांडले आहे. त्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत, कोण जाणे; पण प्रश्न तरी नेमके काय असू शकतील हे एकदा कागदावर मांडून पाहवे, असे मनात आले आहे.” हॅम्लेट त्याच्या भोवतीची माणसे, त्यांचे राजकीय डावपेच, ढोंगी मित्र, आई-चुलता-प्रेयसी या सर्वांबद्दल साशंक, संशयी बनतो; तो वेळ आल्यावर त्यांच्याबद्दल कटू प्रतिक्रिया व्यक्त करतो. यशवंतरावांच्या दीर्घ काळच्या राजकारणात माणसांचे थवेच्या थवे त्यांच्या आजूबाजूला राहिले. ते त्यांच्या स्वत:च्या, त्यांतील काही लोकांच्या वर्तनाबद्दल तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतून संशय व्यक्त करत राजकीय कारकिर्दीच्या मुळालाच हात घालतात. “जे आपणासाठी कोणी केले नाही ते आपण इतरांसाठी करावे आणि सत्तेच्या केंद्रस्थानी असताना ते जर केले, तर अधिक फलदायी होते. म्हणून अधिक मित्रभावाने, हळुवारपणे पण विचारांच्या दिशा कायम ठेवून माणसे मी वागवली आणि वाढवलीही… हे सर्व ठीक आहे. पण आज मी जेव्हा राजकारणाचे चित्र पाहतो, तेव्हा माझे मन अस्वस्थ होते. आपण काही नव्या कामाचा पाया घातला होता का खरी, जिव्हाळ्याची माणसे अवतीभोवती होती का खरी, जिव्हाळ्याची माणसे अवतीभोवती होती का काही माणसांचे नमुने पाहिले म्हणजे आश्चर्यही वाटते- खरे म्हणजे दु:ख होते.” (विदेश दर्शन, पृष्ठ137)\nहॅम्लेटदेखील उद्वेगापोटी एके ठिकाणी म्हणतो- What a strange piece of work is a man हॅम्लेटच्या चुलत्याने त्याला डेन्मार्कच्या गादीपासून (त्या गादीचा तो खरा वारसदार असूनही) दूर ठेवले आहे. त्याचा चुलता इतरांच्या साह्याने हॅम्लेटविरूद्ध कटकारस्थाने करतो, त्याला ठार मारण्याची योजनाही आखतो. हॅम्लेटला तशा सत्तालोभाचा, सत्तास्पर्धेचा वीट येतो. तशी राजकीय परिस्थिती सर्वत्र सर्व काळी आढळते. यशवंतरावही तशाच प्रकारच्या राजकीय अनुभवातून काही अंशी गेले होते. यशवंतराव तो अनुभव आणि त्या नंतरची त्यांची भावना शब्दबद्ध करताना लिहितात, ‘आज अनेकांची धडपड सत्तास्थानावर राहण्याची चालू आहे. जे आहेत ते तेथेच कसे राहता येईल यासाठी साधनशुचितेचा कसलाही विचार न करता अगदी क्रूरपणे कारस्थाने करताहेत… तसल्या कारस्थानात अप्रत्यक्षपणे सामील न होता किंवा त्या कारस्थानाचे बळी होण्यापूर्वीच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन बाजूला झाले तर बरे नाही का- असा प्रश्न मनात घोळत आहे.’ (विदेश दर्शन, पृष्ठ 137)\nहॅम्लेटचा चुलता क्लॉडियस हा हॅम्लेटच्या वडिलांचा खून करून व हॅम्लेटचे राजेपद हिरावून घेऊन स्वत: डेन्मार्कचा राजा बनलेला असतो. त्याने हॅम्लेटला डेन्मार्कच्या मुख्य सत्ताकेंद्रापासून दूर ठेवलेले आहे. तो हॅम्लेटला विश्वासात घेत असल्याचे नाटक करतो, त्याला चुचकारतो, त्याच्याशी गोड-गोड बोलतो. त्याने हॅम्लेटच्या सर्व हालचालींवर पाळत ठेवलेली असते. यशवंतराव यांची ओळख जनाधार लाभलेले व पुरोगामी चेहरा असलेले नेते अशी देशाला होती. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या राजकारणात कित्येक मित्र होते तसे छुपे आणि उघड प्रतिस्पर्धीही होते. यशवंतरावांतील वक्ता आणि नेता जनमानसावर व वरिष्ठांवर मोठा प्रभाव टाकून गेला. लोकांतून उगवलेले-उभारलेले ते नेतृत्व नेहरू यांच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यांच्या विनंतीवरून यशवंतराव हिमालयाच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा सह्याद्रीबनून, छातीचा कोट करून गेले, पण दिल्लीत सारे काही आलबेल होते असे नाही. जेथे सत्ता आहे तेथे कमालीची स्पर्धा आली आणि स्पर्धेत ऊरस्फोडी व कुरघोडी आली. सुसंस्कृत मनाचे, घरंदाज स्वभावाचे यशवंतराव त्या स्पर्धेत पडण्यास मुळी तयारच व्हायचे नाहीत. सत्ता नेहमी त्यांच्याकडे चालत आली. ते कृतज्ञतेने मान्य करतात, की‘पुढल्या वर्षी तीस वर्षे होतील, जेव्हा मी पहिली निवडणूक जिंकून सरकारमध्ये आलो. अनेक अडचणी आल्या, परिश्रम करावे लागले. अनेकांचे आशीर्वाद मिळाले. नावलौकिक मिळाला. सत्तेची अनेक स्थाने पाहिली- राज्यात आणि केंद्रातही. सर्वसामान्य अर्थाने कोणालाही हेवा वाटावा अशी\nहॅम्लेट ज्या परिस��थितीतून जात आहे, त्याच परिस्थितीतून यशवंतरावही जात होते. दोघांचेही Political alienation प्रकर्षाने जाणवते. प्रवाहाला दिशा देण्याचे, प्रवाहावर मात करण्याचे- नव्हे, स्वत:च प्रवाह बनण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगात आहे; त्याला किनाऱ्यावर केवळ उभे केले तर तो अस्वस्थ होणार, धुमसणार, हे उघडच आहे. यशवंतरावांना त्या टप्प्यावर सत्तेचा मोह नाही, कारण त्यांनी ती त्यापूर्वी मनमुरादपणे व औदार्याने जनतेसाठी वापरली आहे. हॅम्लेट आणि यशवंतराव या दोघांनाही सत्तेपासून दूर ठेवल्याचे व मुद्दाम दुर्लक्षित केल्याचे दु:ख आहे. यशवंतराव लिहितात, ‘श्रीमतीजी (इंदिराजी) अजून महत्त्वाच्या कामात सल्ला-मसलत घेतात. पण सत्तेच्या केंद्रवर्तुळाच्या बाहेर ठेवण्याचा समजेल असा प्रयत्न करतात, असा अनुभव आहे. मग मन धुमसत राहते. असे अपमानित राहण्याने मी ज्यांचा प्रतिनिधी आहे असे मानतो, त्यांचाही अवमान तर नाही ना होत, अशी बोचणी असते.’\nहॅम्लेटचे मन दुभंगलेले आहे. तो व्यक्तिगत जीवनात निराश आहे, तर तो डेन्मार्कमधील राजकीय व सामाजिक परिस्थितीबद्दल नाराज आहे. या जगात डेन्मार्क आहे; पण डेन्मार्कमध्येच तो जग पाहू लागतो, एकूण जीवनाची समीक्षा करू लागतो. हॅम्लेटला डेन्मार्कच्या भ्रष्ट व बुरसटलेल्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात गुदमरल्यासारखे वाटते. म्हणून तो ‘डेन्मार्क इज अ प्रिझन’ असे म्हणतो. यशवंतरावांनाही बदललेल्या तत्कालीन भ्रष्ट भारतीय राजकारणात आणि ऐतिहासिक ध्येयधोरणापासून दूर जात असलेल्या काँग्रेस पक्षात घुसमटल्यासारखे वाटते. त्यांची द्विधा मनस्थिती आणि मानसिक संघर्ष तसाच व्यक्त झाला आहे- ‘आम्ही साऱ्यांनी वैयक्तिक विचार करूनच वागणे योग्य आहे का, असा संघर्ष मनात चालू आहे. निवडणुकीला उभे राहू नये आणि लोकांत काम करत राहवे- किंवा निवडणूक करून ती जिंकून सत्तेबाहेर राहवे असे दोन पर्याय आहेत. कोणता स्वीकारावा पण निवडणुका तरी होणार आहेत का पण निवडणुका तरी होणार आहेत का… सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर आजची शक्ती राहणार नाही. लोकांची दृष्टी बदलेल. ते दूर होतील. साधनांची कमतरता होईल आणि मग मनाने कष्टी होऊन एकाकी पडावे लागेल, हेही शक्य आहे. पण त्याची तयारी नको का करायला… सत्तेच्या बाहेर राहिल्यानंतर आजची शक्ती राहणार नाही. लोकांची दृष्टी बदलेल. ते दूर होतील. साधनांची कम���रता होईल आणि मग मनाने कष्टी होऊन एकाकी पडावे लागेल, हेही शक्य आहे. पण त्याची तयारी नको का करायला\nहॅम्लेट त्याच्या मृत्यूच्या काही क्षण अगोदर त्याच्या ‘To be, or not to be’ या भूमिकेवरून ‘Let it be’ या तडजोडीच्या भूमिकेवर येतो. तो डेन्मार्कच्या भवितव्याचा विचार करू लागतो. यशवंतरावही तशाच पद्धतीने व्यवहारवादी भूमिकेतून भारताच्या भवितव्याचा विचार करताना दिसतात. ते म्हणतात, ‘असा वैयक्तिक भावनांचा विचार करून निर्णय घ्यावयाचे नसतात. राष्ट्रीय कार्य करत असताना स्वत:ला विसरले पाहिजे- भविष्याकडे लक्ष ठेवले पाहिजे. रागाने मोडता येते, जोडता येत नाही. तडजोडीने वागले पाहिजे, असा विचार करून मग काम चालू राहते… पण खऱ्या अर्थाने काम चालू आहे का की, एका व्यक्तीचा अहंकार सुखावण्यासाठी हे सर्व चालू आहे की, एका व्यक्तीचा अहंकार सुखावण्यासाठी हे सर्व चालू आहे… मला हेही कबूल केले पाहिजे, की श्रीमतीजी (इंदिराजी) माझ्याशी कधी सूडाने वागल्या नाहीत. त्यांनी फेअर वागणे म्हणतात तसे गेली सहा वर्षे माझ्याशी व्यक्तिश: वर्तन केले. पण ते सगळे वैयक्तिकच ना… मला हेही कबूल केले पाहिजे, की श्रीमतीजी (इंदिराजी) माझ्याशी कधी सूडाने वागल्या नाहीत. त्यांनी फेअर वागणे म्हणतात तसे गेली सहा वर्षे माझ्याशी व्यक्तिश: वर्तन केले. पण ते सगळे वैयक्तिकच ना सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात जी तत्त्वे मानली, त्यांच्या भविष्याचे काय सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात जी तत्त्वे मानली, त्यांच्या भविष्याचे काय\nहॅम्लेट मरणासन्न अवस्थेतही डेन्मार्कच्या गादीचा व डेन्मार्कच्या कल्याणाचा विचार करतो आणि नॉर्वेचा तरुण फॉर्टिनब्रास हा डेन्मार्कच्या गादीचा वारस होण्यास योग्य आहे, असे तो त्याचा मित्र होरॅशियोला सांगतो. तो म्हणतो, ‘I do prophesy the election lights on Fortinbrass. He has my dying voice.’ यशवंतरावांनी ज्या काँग्रेसला त्यांचे सर्वस्व मानले व त्यांचे सर्वस्व वाहिले- ती काँग्रेस एकाधिकारशाहीच्या मार्गाने चालली होती, निवडणुका जिंकण्याचे यंत्र बनत चालली होती. यशवंतरावांचे मन तशा प्राण हरवलेल्या अखिल भारतीय काँग्रेसमध्ये रमत नव्हते. त्यांना ती काँग्रेस सुधारणेपलीकडे गेल्याचे वाटत होते. म्हणून त्यांच्या मनात निदान महाराष्ट्र काँग्रेस तरी त्या अधोगतीपासून वाचवावी असा विचार आला होता आणि तो त्यांनी सदरील पत्रात व्य���्त केला आहे. “आणि मला महाराष्ट्र काँग्रेस पक्षालाच मार्ग दाखवला पाहिजे. छुपे शत्रू आणि आज वरवर दिसणारे मित्रही लांब जातील, विरोध करतील- हे सर्व समजून-उमजून निर्णय घ्यावा लागेल.” यशवंतरावांची प्रेरणा महाराष्ट्रातील तेव्हाच्या पुलोद सरकारला होती हे काही अंशी तरी या अवतरणावरून सिद्ध होऊ शकेल.\nयशवंतरावांचे हे पत्र म्हणजे त्यांचे आत्मावलोकन आहे; तसेच, ते त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनाचे सिंहावलोकनही आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था माँटेगो बे येथील ‘हॅपी डेज’ या बंगल्यात केली होती. बंगल्यातून समोरचा शांत सागर त्यांच्या दृष्टीस पडत होता… पण मनात काही कढ येत होते, काही लाटा उसळत होत्या. ‘हॅपी डेज’ या बंगल्यातील वास्तव्यात मन प्रसन्न असताना त्यांना भूतकाळातील काही दु:खद व खेदमय क्षणांची आठवण यावी याला मानसशास्त्रीय स्पष्टीकरण आहे. तरीही आंग्ल कवी शेली यांच्या शब्दांत त्या मनस्थितीचे वर्णन समर्पकपणे करता येईल.\n(साधना, 27 मार्च 2021 वरून उद्धृत, संस्कारित)\nसहदेव आबासाहेब चौगुले-शिंदे हे प्राध्यापक-लेखक आहेत. ते कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे. ते राहतात कोल्हापूरला. त्यांनी बी ए, एम ए (इंग्रजी), एलएल बी, पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वकिलीची सनदही घेतली, पण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी इंग्रजी विषय बार्शी, वारणानगर, निपाणी येथील कॉलेजांत आणि नंतर निवृत्तीपर्यंत शहाजी लॉ कॉलेजात शिकवला. त्यांचे शब्दसावल्या (काव्यसंग्रह), प्रतिभेच्या पंखावर (सव्वीस इंग्रजी कवींचा मराठीतून परिचय), पाथेय भाग 1-3 (चरित्रसंग्रह- राष्ट्रीय, राज्यस्तरीय), छंद अक्षरांचा (ललित लेख), शब्द आणि संकल्पना (वैचारिक लेख), सोनेरी शब्दशिल्पे (दहा जागतिक लेखक), साहित्यिक यशवंतराव, चाहूल आणि काही इंग्रजी पुस्तकांचा मराठीतून अनुवाद असे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांचे स्फूट लेखन मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असते.\nसहदेव आबासाहेब चौगुले-शिंदे हे प्राध्यापक-लेखक आहेत. ते कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे. ते राहतात कोल्हापूरला. त्यांनी बी ए, एम ए (इंग्रजी), एलएल बी, पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वकिलीची सनदही घेतली, पण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी इंग्रजी विषय बार्शी, वारणानगर, निपाणी येथील कॉलेजांत ��णि नंतर निवृत्तीपर्यंत शहाजी लॉ कॉलेजात शिकवला. त्यांचे शब्दसावल्या (काव्यसंग्रह), प्रतिभेच्या पंखावर (सव्वीस इंग्रजी कवींचा मराठीतून परिचय), पाथेय भाग 1-3 (चरित्रसंग्रह- राष्ट्रीय, राज्यस्तरीय), छंद अक्षरांचा (ललित लेख), शब्द आणि संकल्पना (वैचारिक लेख), सोनेरी शब्दशिल्पे (दहा जागतिक लेखक), साहित्यिक यशवंतराव, चाहूल आणि काही इंग्रजी पुस्तकांचा मराठीतून अनुवाद असे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांचे स्फूट लेखन मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असते. 9823431282\nसहदेव आबासाहेब चौगुले-शिंदे हे प्राध्यापक-लेखक आहेत. ते कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे. ते राहतात कोल्हापूरला. त्यांनी बी ए, एम ए (इंग्रजी), एलएल बी, पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वकिलीची सनदही घेतली, पण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी इंग्रजी विषय बार्शी, वारणानगर, निपाणी येथील कॉलेजांत आणि नंतर निवृत्तीपर्यंत शहाजी लॉ कॉलेजात शिकवला. त्यांचे शब्दसावल्या (काव्यसंग्रह), प्रतिभेच्या पंखावर (सव्वीस इंग्रजी कवींचा मराठीतून परिचय), पाथेय भाग 1-3 (चरित्रसंग्रह- राष्ट्रीय, राज्यस्तरीय), छंद अक्षरांचा (ललित लेख), शब्द आणि संकल्पना (वैचारिक लेख), सोनेरी शब्दशिल्पे (दहा जागतिक लेखक), साहित्यिक यशवंतराव, चाहूल आणि काही इंग्रजी पुस्तकांचा मराठीतून अनुवाद असे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांचे स्फूट लेखन मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असते. 9823431282\nश्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक\nज्योतिष इतिहासकार शं.बा. दीक्षित\nसर, नमस्कार 🙏आपण सदर लेखात यशवंतरावांच्या राजकीय जीवनातील न उलगडलेले महत्वाचे पैलू स्पष्ट केले.लेख वाचनीय आहे.© प्रा.पुरुषोत्तम पटेल, म्हसावद\nसाहेब4 वेळा मुख्यमंत्री झाले होते हे अनाकलनीय आहे याचे काही संदर्भ नमुद करा\nसहदेव आबासाहेब चौगुले-शिंदे हे प्राध्यापक-लेखक आहेत. ते कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील भेडसगावचे. ते राहतात कोल्हापूरला. त्यांनी बी ए, एम ए (इंग्रजी), एलएल बी, पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वकिलीची सनदही घेतली, पण त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. त्यांनी इंग्रजी विषय बार्शी, वारणानगर, निपाणी येथील कॉलेजांत आणि नंतर निवृत्तीपर्यंत शहाजी लॉ कॉलेजात शिकवला. त्यांचे शब्दसावल्या (काव्यसंग्रह), प्रतिभेच्या पंखावर (सव्वीस इं��्रजी कवींचा मराठीतून परिचय), पाथेय भाग 1-3 (चरित्रसंग्रह- राष्ट्रीय, राज्यस्तरीय), छंद अक्षरांचा (ललित लेख), शब्द आणि संकल्पना (वैचारिक लेख), सोनेरी शब्दशिल्पे (दहा जागतिक लेखक), साहित्यिक यशवंतराव, चाहूल आणि काही इंग्रजी पुस्तकांचा मराठीतून अनुवाद असे विपुल लेखन प्रकाशित झाले आहे. त्यांचे स्फूट लेखन मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असते. 9823431282\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/28/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2022-09-25T21:55:51Z", "digest": "sha1:N2H2VRZOT55SISLYJ3SK6CKQJOZUIIMA", "length": 9080, "nlines": 91, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "शेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nशेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात – Lokmat\nशेतात लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करा; संतप्त शेतकरी घुसला ३३ केव्ही विद्युत केंद्रात – Lokmat\nरविवार २८ ऑगस्ट २०२२\nपाथरी (परभणी) : कृषी जोडणी दिल��ल्या रोहित्रचे ७० हजार रुपये बिल भरणा भरूनही शेतात लोंबकळत असलेल्या तारा दुरुस्ती करून दिल्या जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. वारंवार संपर्क करूनही मागणी पूर्ण होत नाही, तसेच सहायक अभियंता भेट नसल्याने एका संतप्त शेतकऱ्याने थेट ३३ केव्ही विद्युत केंद्रात प्रवेश केला. प्रसंगावधान राखून इतर शेतकऱ्यांनी त्याला बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना ७ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असल्याची माहिती असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.\nपाथरी तालुक्यातील वाघाळा येथील एका शेतकऱ्याच्या शेतातून ११ केव्ही उच्चदाबाच्या वाहिन्या गेल्या आहेत. शेतात काही ठिकाणी डोक्याला लागतील अशा अवस्थेत या तारा खाली लोंबकळत आहेत. यामुळे त्याभागातील शेत कसता येत नाही. महावितरणचे सहायक अभियंता एस. आर. शेम्बळे यांच्याकडे शेतकऱ्यांने अनेक वेळा तारा दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, दुरुस्ती झाली.\nदरम्यान, ७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सदर शेतकरी आणि ग्रामस्थांनी दुरुस्तीची मागणी करण्यासाठी महावितरणचे कार्यालय गाठले. त्यावेळी सहायक अभियंता यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते कार्यालयात उपलब्ध नव्हते. त्यांना संपर्क केला असताही ते कार्यालात आले नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्याने अंगावरील कपडे काढून कार्यालया शेजारील ३३ केव्ही केंद्रात प्रवेश करत पोलवर चढण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत ग्रामस्थांनी शेतकऱ्याला रोखल्याने पुढील अनर्थ टळला.\nमी कार्यालयात नसताना काही शेतकरी आले होते. त्यांनी गोंधळ घातला अशी माहिती आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील.\nएस आर शेंबाळे, सहायक अभियंता विज वितरण पाथरी\nचिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साह ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\nचिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा, हुतात्म्यांना शासकीय मानवंदना – Lokmat\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्य���सह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nBusiness Idea | केवळ 25000 रुपयात सुरू करा हा सुपरहिट बि ...\nदिव्य मराठी विशेष: पौष्टिक गुणधर्म असलेले तृणधान्य आहारा ...\nPlanet Marathi OTT : महिला दिनानिमित्त 'प्लॅनेट मरा ...\nशेतीमध्ये ड्रोनचा वापर करायचाय \nAjit Pawar : शेतकरी संकटात असताना राज्यात मंत्रिमंडळ विस ...\nशेतकरी आंदोलन: '…तर आम्ही इथून अजिबात जाणार न ...\nRain Update : विदर्भात रिमझिम तर सोलापूर, लातुरात मुसळधा ...\nदोन बाळंतपणांमध्ये किती अंतर असावं याबद्दल डॉक्टर काय म ...\nशेतीरासायनांच स्कॉर्चिंग कसं टाळावं – Agrowon ...\nकांदा दरासाठी शेतकऱ्यांचे 'कमेंट्स' आंदोलन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/svkm-recruitment-2022-for-various-posts-apply-online-3/", "date_download": "2022-09-25T19:59:55Z", "digest": "sha1:IG3NVKNFGRLG2TOYZ5OCCT7464JLW3T6", "length": 4980, "nlines": 135, "source_domain": "careernama.com", "title": "SVKM Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\n श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई मध्ये भरती\n श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई मध्ये भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.svkm.ac.in/\nएकूण जागा – 15\nपदाचे नाव – शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, सहायक ग्रंथपाल, सहायक टीपीओ, सहायक निबंधक, रिसेप्शनिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक\nवयाची अट – माहिती उपलब्ध नाही\nअर्ज शुल्क – नाही\nनोकरीचे ठिकाण – धुळे\nहे पण वाचा -\nSVKM Recruitment 2022 | श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई…\nSVKM Recruitment 2022 | श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई…\nनिवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nऑनलाईन अर्ज करा – click here\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/the-chincholi-substation-will-now-provide-energy-to-farmers-and-entrepreneurs-statement-of-guardian-minister-gulabrao-patil-129509038.html", "date_download": "2022-09-25T19:57:25Z", "digest": "sha1:RWXVSJCZTZF2C2YDZQ7BZTR55JYKHX2R", "length": 6808, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "चिंचोलीच्या उपकेंद्रामुळे शेतकरी, उद्योजकांना आता मिळणार ऊर्जा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन | The Chincholi substation will now provide energy to farmers and entrepreneurs; Statement of Guardian Minister Gulabrao Patil |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभूमिपूजन:चिंचोलीच्या उपकेंद्रामुळे शेतकरी, उद्योजकांना आता मिळणार ऊर्जा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन\nराज्याच्या ‘कृषी धोरण २०२०’ अंतर्गत जिल्ह्यातील पहिले वीज उपकेंद्र चिंचोली येथे उभारण्यात येत आहे. या उपकेंद्रामुळे शेतकरी आणि उद्योजकांना ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चिंचोली येथील ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून उर्जामंत्री नितीन राऊन यांनीही सहभाग घेतला.\nवीज उपकेंद्र भूमिपूजन कार्यक्रमाला परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधिक्षक अभियंता फारूक शेख, कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध नाईकवाडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, उपजिल्हा संघटक नाना सोनवणे, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जनार्दन पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी संजय वराडे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, अनिल भोळे, पंकज पाटील, युवा सेनेचे शिवराज पाटील, प्रवीण पाटील, योगेश लाठी, प्रमोद सोनवणे, चिंचोलीचे सरपंच शरद घुगे, धानवडचे सरपंच संभाजी पवार, उमाळ्याचे राजू पाटील उपस्थित होते.\nधानवड रस्त्याला चार कोटी... धानवड येथून सुप्रीम कंपनीला जोडणारा रस्ता दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. हा रस्ता करमाडपर्यंत जातो. या कामासाठी चार कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. शेत पाणंद रस्त्यांना वाढीव निधीची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. सूत्रसंचालन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील यांनी केले. जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार यांनी आभार मानले.\nकृषी धोरण २०२० अंतर्गत ३ कोटी ४१ लाख रूपयांचा निधी दिला असून या उपकेंद्रामुळे कृषी व गावठाण वाहिनी वेगळी होईल. चिंचोली, देव्हारी, धानवड, उमाळा, कुसुंबा, कंडारी या गावांना २४ तास वीज, व्ही-सेक्टर या उपकेंद्रातून जळगाव एमआयडीसी उपकेंद्राचा भाग कमी होऊन एमआयडीसीला सुरळीत वीजपुरवठा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/crime-filed-against-rane-brothers-129504780.html", "date_download": "2022-09-25T20:54:12Z", "digest": "sha1:VUAJ4VOJBC5DEQ5KUCYP6HYOJSSMT77I", "length": 5600, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राणे बंधुविरोधात गुन्हा, हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर शंभरवेळा करेल - नितेश राणे | Crime filed against Rane brothers - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवादग्रस्त वक्तव्य प्रकरण:राणे बंधुविरोधात गुन्हा, हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर शंभरवेळा करेल - नितेश राणे\nजे बोलायचे ते पोलिसात बोलणार आहे. हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा शंभरवेळा करेल. मी दंगल कुठे भडकवली, हिंदु म्हणुन भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल तर त्यांनी महात्मा गांधींचे फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावे असा टोलाही भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.\nआर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक केली. या पार्श्वभूमीवर राज्याचे वातावरण तापलेले असून भाजपा नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यासंदर्भात शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय येत असल्याचे विधान केले. आमदार नितेश राणे यांच्याकडूनही अशा प्रकारची विधाने केली गेल्याने मरीन ड्राईव्ह पोलिसांनी राणे बंधूंविरोधात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडल्याप्रकरणी निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली.\nगुन्हा नोंद झाल्यानंतर भाजप नेते नितेश राणे माध्यमांशी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, जे बोलायचे ते पोलिसात बोलणार आहे. हिंदुत्वाची बाजू घेणे हा गुन्हा असेल तर हा गुन्हा शंभरवेळ�� करेल.\nमी दंगल कुठे भडकवली. हिंदु म्हणुन भूमिका मांडली. राज्य सरकार नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. एवढाच त्यांना दाऊदचा पुळका असेल तर त्यांनी महात्मा गांधींचे फोटोंऐवजी दाऊदचे फोटो भिंतीवर लावावे. देशविघातक कृत्य करणाऱ्या दाऊदबद्दलच मी बोललो कुणाच्या विरोधात बोललो नाही असेही नितेश राणे म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rajasthan-political-crisis-news-and-updates-pilots-group-now-includes-22-mlas-previously-claiming-30-with-25-all-three-left-together-127518323.html", "date_download": "2022-09-25T21:24:06Z", "digest": "sha1:DJKOX3BUME6JOAUP4L4AHIZQSQ4TOA3Q", "length": 12847, "nlines": 72, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पायलट यांच्या गटामध्ये आता 22 आमदार, आधी 30 चा दावा, 25 सोबत; तिघांनी सोडली साथ ! | Rajasthan Political crisis News and Updates | Pilot's group now includes 22 MLAs, previously claiming 30, with 25; All three left together! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजस्थानचे रण..:पायलट यांच्या गटामध्ये आता 22 आमदार, आधी 30 चा दावा, 25 सोबत; तिघांनी सोडली साथ \nमोठा प्रश्न : सचिन ‘उड्डाण’ का करू शकले नाहीत, गहलोत मात्र निवांत दिसले\nकाँग्रेसमध्ये बंडाचे निशाण उभारणारे विद्यमान प्रदेशाध्यक्ष व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आपल्या पाठीशी ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे म्हटले होते. परंतु ही संख्या नंतर २५ वर आली. त्यातही तीनने साथ सोडली. आता ३ अपक्षांसह २२ आमदार त्यांच्या बाजूने उरले आहेत. त्यांचा पाठिंबा एवढा घटला कसा या विचाराने खुद्द पायलट यांच्यासह मानेसरमधील त्यांचे समर्थकही बुचकळ्यात पडले आहेत. सद्य:स्थितीनुसार सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पुरेसे संख्याबळ पायलट यांच्या गटाकडे नाही. परंतु तूर्त तरी ‘दिसते तसे नसते आणि नसणारी गोष्टही कशी घडू शकते,’ हे राजकीय सूत्र राज्यातील घडामोडींकडे पाहिल्यास जाणवते. त्यामुळेच पुरेसे संख्याबळ केव्हाही जमवू असे पायलट गोटाला वाटते.\nपायलट यांना सर्वाधिक अपेक्षा परिवहनमंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांच्याकडून होती. कारण अनेक दिवसांपासून ते खांद्याला खांदा लावून काम करत होते. परंतु ऐनवेळी त्यांनी झटका दिला. आधी अनेक आमदारांची नावे घेतली जात होती. परंतु आता ते सर्व आमदार गहलोत गटात ठाण मांडून आहेत. त्यांच्याशिवाय इतर आमदारही असू शकतात. मात्र त्याबाबत चर्चा होत नाही.\nअपक्ष, माकपचाही पाठिंबा नाही\nराज्यातील एकूण १३ अपक्षांपैकी निम्म्या आमदारांचा पाठिंबा मिळेल, अशी पायलट यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. बीटीपीचे दोन आमदार तटस्थ राहिले. माकपच्या एका आमदाराने उघडपणे गहलोत यांना पाठिंबा दिला.\nअशोक गहलोत आणि सचिन पायलट यांचा राजकीय प्रवास\nअशोक गहलोत : पाच वेळा खासदार, पाच वेळा आमदार, इंदिरांनी आणले राजकारणात\nराजस्थानात ‘राजकारणाचे जादूगार’ म्हणून परिचित अशोक गहलोत यांनी २०१८ च्या विधानसभेत काँग्रेसला बहुमताचा आकडा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांना ‘मारवाड का गांधी’ असे मानणारा एक वर्ग आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकारण आणले.\n> गहलोत यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७४ मध्ये एनएसयूच्या अध्यक्षाच्या रूपाने झाली होती. १९७९ पर्यंत ते पदावर.\n> गलहोत १९७९ ते १९८२ पर्यंत काँग्रेस जोधपूर जिल्हाध्यक्ष पदावर होते. १९८२ मध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिले. १९८० मध्ये ते खासदार झाले.\n> गहलोत १९८० ते १९९९ पर्यंत पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले. गहलोत १९९९ पासून जोधपूरच्या सरदारपुरा विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते चार वेळा आमदार म्हणून विजयी झाले.\n> पाच वेळा खासदार. पाचव्यांदा आमदार झाले. १९८२-१९८३ पर्यंत पर्यटन उपमंत्री व १९८३-८४ मध्ये नागरी उड्डाण, १९८४ क्रीडा उपमंत्री.\nसचिन पायलट : तरुण खासदार, ३१ व्या वर्षी केंद्रीय मंत्री, वडिलांसारखे गावोगावी फिरतात\nराजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गहलोत यांच्याविरोधात बंडाचा झेंडा लावणारे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट राजकीय जीवनाच्या १७ वर्षांच्या प्रवासात सर्वात मोठ्या वळणावर उभे आहेत. सचिन पायलट यांनी केंद्रीय मंत्रिपदापासून राजस्थानच्या प्रदेश अध्यक्ष व ४१ व्या वर्षी उपमुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचले.\n> २०१४ मध्ये राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाले.\n> २००९ मध्ये दूरसंचार व आयटीसाठी केंद्रीय राज्यमंत्री झाले. २०१२ मध्ये उद्योगविषयक विभागाचे ते राज्यमंत्री बनले.\n> २००४ मध्ये गृहविषयक प्रकरणात लोकसभेच्या स्थायी समितीचे सदस्य व २००६ मध्ये नागरी उड्डाण मंत्रालयात सल्लागार समितीचे सदस्य. २६ व्या वर्षी निवडून आलेले सर्वात तरुण खासदार ठरले.\n> २०१८ मध्ये टाेंकचे आमदार. > ७ सप्टेंबर १९७७ मध्ये सहारनपूर येथे जन्म. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची मुलगी सारासोबत विवाह. त्यांना दोन मुले.\n> ११ जून २००० मध्ये वडील राजेश पायलट यांच्या निधनानंतर २००२ मध्ये काँग्रेसमध्ये सक्रिय.\nतूर्त भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. अजूनही पक्षाने पत्ते उघडले नाहीत. मात्र भाजपकडे दोन पर्याय शिल्लक आहेत.\nपहिला : विधानसभेत एकूण २०० आमदार आहेत. पैकी सर्वाधिक १०७ काँग्रेसकडे आहेत. ३३ आमदारांनी पक्ष सोडल्यास संख्या ७४ होईल. या स्थितीत काँग्रेस अल्पमतात येईल. तेव्हा भाजप व आरएलपी ७५ आमदारांसह सरकार स्थापनेचा दावा करू शकतात. बीटीपी व अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करेल. तेव्हा बहुमतासाठी ८४ आमदारांची गरज भासेल. तेव्हा काँग्रेसला १०, भाजपला नऊ आमदारांची गरज असेल.\nदुसरा : सचिन यांनी काँग्रेसच्या १०७ पैकी ३६ आमदारांना फोडून नवा पक्ष स्थापन केल्यास भाजप त्यांना बाहेरून पाठिंबा देऊन सरकार स्थापन करू शकते.\nतिसरा : काँग्रेसच्या २५ आमदारांनी राजीनामा दिल्यास व भाजप अपक्षांना गटात घेण्यात यशस्वी ठरल्यास किंवा दोन्ही पक्ष आकडेवारीत अडकल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. कारण केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे केंद्राच्या इशाऱ्यावर राज्यपाल हे पाऊल उचलू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-aap-partys-public-meeting-at-akola-4487657-NOR.html", "date_download": "2022-09-25T19:51:45Z", "digest": "sha1:ADQFAAYW5QWFHO2M662PTNWAKIMW6JSB", "length": 10932, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदा, 'आप' ची अकोल्‍यात जाहीर सभा | aap party's public meeting at akola - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदा, 'आप' ची अकोल्‍यात जाहीर सभा\nअकोला- ‘पुढारी, पक्षांनी भ्रष्टाचार निर्माण केला आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ हे पुढा-यांमुळे भ्रष्ट झाले आहेत. राजकारणातून पैसा आणि त्यातून सत्ता, अशी अवस्था निर्माण झाली आहे. भ्रष्टाचाराची घट्ट झालेली पाळेमुळे हराळीसारखी खणून काढण्याची गरज आहे,’असे आवाहन सिंचन विभागाचे माजी अभियंता विजय पांढरे यांनी केले. आम आदमी पार्टीच्या डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.\nआम आदमी पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल आजच्या सभेत फुंकला. आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकी���ाठी सज्ज असल्याचे सांगून विजय पांढरे यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले. राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. राष्‍ट्रवादीचे मंत्री जनतेला खोटी माहिती देत आहेत. 17 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली असताना 47 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली असल्याचे सांगितले जात आहे. अधिका-यांच्या घरात छापे टाकले तर कोट्यवधींची संपत्ती सापडेल, मात्र अशा अधिका-यांना पुढारी संरक्षण देत आहेत. अरुण बांठिया समितीने सिंचन विभागाची चौकशी केली होती. यामध्ये 110 अभियंते दोषी आढळले होते. मात्र, या दोषींवर सरकारने कारवाई केली नाही. अपूर्ण प्रकल्पांचा खर्च दहा वर्षांत कितीतरी पटीने राष्‍ट्रवादीच्या आशीर्वादाने वाढला आहे, असे पांढरे म्हणाले.\nनेते मंचावर नव्हे, तर जनतेमध्ये बसले\nआम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया, विजय पांढरे हे सभा सुरू होण्याअगोदरच आम जनतेत बसून होते तसेच हारफुलांनी कुणाचेही स्वागत करण्यात आले नाही. फुले ही देवालाच वाहायची असतात. नेत्यांना वाहून त्यांचा अवमान करू नका. या पक्षामध्ये कुणी नेता नाही, तर तो आम आदमीच आहे, असे दमानिया म्हणाल्या.\nराष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते आपच्या सभेला :\nज्या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर विजय पांढरे आणि अंजली दमानिया यांनी सडकून टीका केली त्याच सभेत राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची सभेला उपस्थिती होती. एका कार्यकर्त्याने विजय पांढरे यांना चरणस्पर्शसुद्धा केला.\nपांढरेंनी नाकारली दोन वेळेस टोपी :\nविजय पांढरे हे भाषणासाठी जाताना कार्यकर्त्याने त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी नकार दिला. पुन्हा एकदा भाषणासाठी ते उभे असताना दुसºया कार्यकर्त्याने त्यांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तेव्हाही त्यांनी नकार दिला.\nअण्णांना ‘आप’च्या विरोधात भडकावण्याचा भाजपचा प्रयत्न :\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आम आदमी पार्टीच्या विरोधात भडकावण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे, पण आता हे षड्यंत्र अण्णांच्याही लक्षात येत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीच्या राज्याच्या संयोजिका अंजली दमानिया यांनी या वेळी केला. भाजपने राळेगणसिद्धी येथे एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधीला पाठवून आम आदमी पार्टीच्या विरोधात अण्णांना भडकावण्याचे षड्यंत्र चालवले आहे. त्यामुळे अण्णांनी दिल्लीच्या निवडणुकीमध्ये त्यांचा वापर न करण्याचे पत्र अरविंद केजरीवाल यांना पाठवले होते. त्याचा परिणाम दिल्लीच्या निवडणुकीवर दिसून आला, अन्यथा दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या 40 जागा निवडून आल्या असत्या, असे सांगून अंजली दमानिया म्हणाल्या की, आयकर विभागात चपराशी असणार्‍या नारायण राणे यांची आज काय स्थिती आहे, याचा विचार जनतेने करावा, तसेच राजेश टोपे, सुनील तटकरे यांच्याकडे शिक्षण संस्था आणि शेकडो एकर जमिनी कशा काय आल्या, यावर जनतेने विचार करावा. अकोल्यामध्ये नऊ आमदार आहेत, पण अकोल्याची ओळख खड्डय़ांचे शहर म्हणून होत आहे. याबाबत त्यांना कधी जाब विचारणार की नाही आता आंदोलने रस्त्यावर करायची नाहीत, तर विधानसभा आणि संसदेत करायची आहेत. त्यासाठी आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभे रहा. कुणाची टिंगलटवाळी करून राजकारण करणे चुकीचे आहे.\nसहा वर्षात ‘मनसे’ने काय केले, नाशिकचा बट्टय़ाबोळ ‘मनसे’ने केला आहे, असेही त्या म्हणाल्या. या वेळी ज्येष्ठ वर्‍हाडी कवी डॉ.विठ्ठल वाघ यांनी कविता सादर करून आम आदमी पार्टीच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले. आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक गजानन हरणे यांनी या वेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर बळी यांनी केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/3098", "date_download": "2022-09-25T20:57:40Z", "digest": "sha1:QJNYJI27KWGMOFOC2BDJBBMXWRTYPJD4", "length": 12038, "nlines": 87, "source_domain": "igatpurinama.in", "title": "व्यवसाय मार्गदर्शन भाग - २ : किराणा दुकान - इगतपुरीनामा", "raw_content": "\nव्यवसाय मार्गदर्शन भाग – २ : किराणा दुकान\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nमार्गदर्शक : मधुकर घायदार\nसंपादक शिक्षक ध्येय, नाशिक\nआजकाल पदवीधर होऊनही सरकारी किंवा खासगी नोकरी मिळणे दुरापास्त झाले आहे. युवकांमध्ये संवाद कौशल्य अन नवीन काहीतरी करण्याची जिद्द असेल तर किराणा मालाचे दुकान हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कुठलीही नवीन वस्ती उदयास आली की तिथे सर्वप्रथम किराणा दुकानदार आपले दुकान सुरु करतो. देशभर गल्लोगल्ली, कानाकोपऱ्यात किराणा मालाचे दुकान असतेच. घाऊक बाजारातून माल खरेदी करून त्यांची किरकोळ स्वरूपात विक्री करणे आणि त्यातून सुमारे वीस ते तीस टक्के नफा मिळविणे हेच ���ा व्यवसायाचे गुपित. सर्वात सुरक्षित कोणता व्यवसाय असेल तर तो किराणा मालाच्या दुकानाचा. कारण माणसाला जगण्यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचे हे दुकान. या व्यवसायाने देखील आता कात टाकायला सुरुवात केली आहे. मात्र या व्यवसायात देखील काही कौशल्ये अंगी हवीतच.\nभरपूर लोकवस्ती असलेल्या ठिकाणी, चौकात किंवा रोडला लागून सुमारे तीनशे स्वेअरफुट गाळा ( भाडेतत्वावर ) शोधणे, त्यात लाकडी फर्निचर तयार करणे, होलसेल दुकानातून किराणा माल भरणे यासाठी साधारणत: एक ते दोन लाख भांडवलाची आवश्यकता असते. कुठलीही वस्तू उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत पोहचेपर्यंत त्या वस्तूची किंमत तीन ते चार पट झालेली असते. याची साखळी कच्चा माल उत्पादक – मालावर प्रक्रिया करून त्याचे प्रोडक्ट्स बनविणारी कंपनी – प्रोडक्ट्स डिस्ट्रीब्युटर करणारी कंपनी – होलसेल विक्रेता – किरकोळ विक्रेता याप्रमाणे असते. या साखळीमध्ये एकाकडून दुसऱ्याकडे वस्तू जातांना त्या वस्तूंच्या मूळ किंमतींमध्ये विक्रेत्याचा नफा आणि सरकारी कर यांचा समावेश होतो. किराणा मालाच्या दुकानासाठी दुकानदार जितका ठोक माल घेतो तितका जास्त डिस्काऊंट त्याला मिळतो. या व्यवसायात मात्र भांडवलास अधिक महत्त्व आहे. जितके जास्त ग्राहक तितका जास्त नफा हे साधे सूत्र या व्यवसायातही तंतोतंत लागू पडते.\nहल्ली मॉल संस्कृतीमुळे किराणा मालाच्या दुकानाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे असा प्रसार केला जातो. पण या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किराणा दुकानदाराने स्वतःमध्ये, व्यवसायामध्ये बदल करणे गरजेचे आहे.\nकिराणा दुकानदार दुकानातील माल घाऊक बाजारपेठेतून खरेदी करून त्यांची किरकोळ विक्री करतो. मात्र या व्यवसायासाठी आवश्यक आहेत संवाद कौशल्य, नवनवीन ग्राहक जोडण्याची कला, उत्कृष्ठ दर्जाचा किराणा माल व त्याची माफत किंमतीत विक्री.\nकिराणा मालाचे दुकान आणि ग्राहक यांचे नाते वेगळेच असते, ते फक्त दुकानदार आणि ग्राहक एवढेच मर्यादित नसते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे याचा प्रवास होत असतो. सध्या पारंपारिक पद्धतीने हा व्यवसाय न करता यात नाविन्य शोधणे आज गरजेचे झाले आहे. सोशल मिडियाद्वारे जाहिरात करणे, घरपोच किराणा माल पोहचविणे, संकेतस्थळाच्या माध्यमातून नवनवीन ग्राहक मिळवून त्यांच्यापर्यंत माफक दरात किराणा पोहचविणे, न्यूजपेपरमध्ये जाहिरात देणे, हँडबील वाटप करणे वा न्यूजपेपरमध्ये टाकणे अश्या अनेक क्लुप्त्या वापरून या व्यवसायात भरघोस नफा मिळविता येतो.\nभारतात शासकीय आयटीआय तसेच अनेक खासगी संस्थेमध्ये ‘रिटेल’ हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यात प्रामुख्याने किरकोळ मालाची विक्री कौशल्ये कशी अंगीकृत करायची याचे प्रशिक्षण दिले जाते.\nव्यवसाय करणे कठीण नाही फक्त आपली नकारात्मक भूमिका दूर करायला हवी. किराणा मालाच्या दुकानातून वीस ते साठ हजार रुपये महिना कमाई होऊ शकते. प्रामाणिक प्रयत्न, संवाद कौशल्य, सेवाभावी वृत्ती, दर्जेदार मालाची निवड, घरपोच अन तत्पर सेवा, कष्ट करण्याची तयारी हे कौशल्ये अंगी असेल तर या व्यवसायात भरभराट नक्कीच आहे.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathwadasanchar.com/?p=1894", "date_download": "2022-09-25T20:55:00Z", "digest": "sha1:IUUQ55DORW2FMEQ7H25L65MOJYG6VJDY", "length": 9937, "nlines": 111, "source_domain": "marathwadasanchar.com", "title": "विश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न – मराठवाडा संचार", "raw_content": "\n17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nबोधडी येथे सलूनमध्ये अर्धी दाढीच्या वादातून ग्राहक चिडला वादातून दोघांची खून\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\n���तिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त आशा स्वयंसेविकांना मदतीचा हात\nशिरपूर जैन येथे राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आ.बांगर यांनी घेतला प्रवचनाचा व प्रसादाचा लाभ\nविश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न\nHome/मराठवाडा/विश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न\nविश्व हिंदू परिषदेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न\nप्रतिनीधी/हिंगोली- येथे विश्व हिंदू परिषदेची जिल्हा स्तरीय बैठक संपन्न झाली. शहरातील शास्त्री नगर परिसरातील श्री गणपती मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे नियोजित कार्यक्रम तसेच 14 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अखंड भारत अभियान 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच संघटनंत्मक नियुक्त्या देखील करण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदच्यावतीने देण्यात आली आहे.\nया बैठकीमध्ये जिल्हामंत्री हभप ज्ञानेश्वर महाराज शिवणीकर यांचे मार्गदर्शन लाभले, महाराजांनी संघटनेचे ध्येय,धोरण यावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे जिल्हासहमंत्री म्हणून हभप संजय महाराज पडघान यांनी हिंदू धर्मवरील संकटे आणि आव्हाहने यावर भाष्य केले, त्याचप्रमाणे नवीन नियुक्त्या मध्ये जिल्हासंहमंत्री म्हणून हभप संजय महाराज पडघान,जिल्हा धर्मप्रसारक प्रमुख प्रभाकर महाराज कुरुंदेकर, हिंगोली प्रखंड प्रमुख पांडुरंग पोले, शहरमंत्री गणेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सेवा विभाग प्रमुख प्रकाश जी शहाणे, विभाग सहमंत्री संदीप गोरे,राजेंद्र हलवाई, कैलास श्रीनाथ,गणेश चौधरी, विशाल दासर, उमेश नाईक, ज्ञानेश्वर शिंदे, धोंडबा भवर, विश्वनाथ बोराळे, ज्ञानेश्वर मखणे, नागनाथ गायकवाड,अंकुश जाधव, माधव जादव, राम हराळ, राहुल सूर्यवंशी, भागवत कदम, गजानन कानडे, अक्षय सावळे,पांडुरंग पोले, निखिल शिंदे, संजय घुगे, प्रभाकर दुतोंडे, बाळासाहेब निगडकर, शेषराव बेंगाळ, राहुल सोनी, सुरेश स्वामी, गजानन उबाळे, दिनेश वानखेडे, अजीम केंद्रे, आकाश हमाने, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष शिंदे आदी विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.\nशिरपूर जैन येथे राष्ट्रसंत आचार्य 108 विद्यासागर जी महाराज यांच्या आ.बांगर यांनी घेतला प्रवचनाचा व प्रसादाचा लाभ\n17 व 18 ��प्टेंबर रोजी औरंगाबाद येथे महारोजगार मेळावा\nजिल्हास्तरीय खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रास क्रीडा साहित्य पुरवठा करण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन\nसार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nघरोघरी तिरंगा फडकवताना नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर\nसंपादक - शाम शेवाळकर, हिंगोली मो.9822600090.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/important/", "date_download": "2022-09-25T21:47:54Z", "digest": "sha1:H4AGD4EBVU6OFBDHJ4MM4RYDTKGMINNU", "length": 6127, "nlines": 89, "source_domain": "missionmpsc.com", "title": "Important | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nSBI PO : भारतीय स्टेट बँकेत 1673 पदांसाठी मेगाभरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी…\nSBI PO Recruitment 2022 : भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठी अधिसूचना (SBI Bharti 2022)...\nSSC CGL : कर्मचारी निवड आयोगतर्फे 20,000 जागांसाठी मेगाभरती; 12वी ते पदवीधरांना नोकरीचा चान्स..\nSSC CGL Recruitment 2022: भारत सरकारच्या विभागांमध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. SSC (कर्मचारी निवड आयोग एकत्रित...\nभारतीय हवामान विभागात नोकरीची संधी.. 165 रिक्त पदांसाठी भरती\nIMD Recruitments 2022 : भारतीय हवामान विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना (IMD Bharti...\nAOC Recruitment : आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये 3068 जागांसाठी बंपर भरती\nAOC Recruitment 2022 : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सद्वारे विविध पदांवरील बंपर रिक्त जागा भरल्या जातील. एकूण 3068 पदांसाठी ही भरती होणार असून...\nSBI Clerk Recruitment : भारतीय स्टेट बँकेत 5008 पदांसाठी मेगाभरती सुरु\nSBI Clerk Recruitment 2022 : बँकेत नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of...\nठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत २८८ जागांसाठी भरती ; 8वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी..\nThane District Bank Recruitment 2022 : आठवी ते पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी चालून आलीय. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके...\nDRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत 1901 जागांसाठी मेगाभरती, 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवार��ंना संधी..\nDRDO CEPTAM Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये विविध पदांच्या मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याबातची अधिसूचना जारी करण्यात...\nIBPS Bharti : बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी भरती, आज शेवटची तारीख\nInstitute of Banking Personnel Selection म्हणजेच IBPS मार्फत मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या...\nMPSC उमेदवारांसाठी खुशखबर.. राज्यसेवा आयोगाकडून 340 जागांची वाढ\nMPSC उमेदवारांसाठी खुशखबर आहे एमपीएससीच्या (MPSC) या वर्षीच्या परीक्षेत 340 पदांची भर पडली आहे. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत...\nPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची संधी..\nPCMC Recruitment 2022 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे येथे विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2022/03/no-mask-compulsory-and-godi-.html", "date_download": "2022-09-25T20:57:20Z", "digest": "sha1:GY3CMZDNFLMWT7HUBZX6B3V5VVKM4CY2", "length": 7037, "nlines": 58, "source_domain": "www.loksawal.com", "title": "महाराष्ट्र : मास्क पासून मुक्ति, गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › मराठी बातमी › महत्वाच्या बातमी › मुंबई › राजकारण › महाराष्ट्र : मास्क पासून मुक्ति, गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार\nमहाराष्ट्र : मास्क पासून मुक्ति, गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार\nगुडी पडवा आणि रमजान येण्यापूर्वी सरकार ने एक मोठे पाउल उचलले आहे. एप्रिलपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसंच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध हाटवण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nपण, याचा अर्थ आता एकदम बिनधास्तपणे वावरावं असा होत नाही. त्यामुळे लोकांनी स्वत:ची आणि इतरांची काळजी घेण्यासाठी मास्क घालावा. मास्क वापरणं ऐच्छिक असेल असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मास्क लावला नाही तर आकारण्यात येणारा दंड आता रद्द करण्यात आहे. यामुळे आता गुढीपाडवा, रमजानचा महिना आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण उत्साहानं साजरा करू शकणार आहोत, अ��ं टोपे म्हणाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, \"आज मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले.\n0 Response to \"महाराष्ट्र : मास्क पासून मुक्ति, गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध उठणार\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=20", "date_download": "2022-09-25T21:13:33Z", "digest": "sha1:3JM2NYR5MALB2AH5TJOXFHI43VMQQIAY", "length": 10170, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\n.दि 05/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nराष्टीय मतदार जागृती स्पर्धा\n.दि 04/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईंदर ���हानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वन महोत्सव आयोजित करणेकामाची स\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माझी वसुंधरा व पंचतत्व चे LOGO LED Stand\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वन महोत्सव आयोजित करणेकामाची स\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वन महोत्सव आयोजित करणेकामाची स\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत माझी वसुंधरा व पंचतत्व चे LOGO LED Stand\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nजी.आय शीट मेटल बीन खरेदी करणे कामाचे कोटेशन नोटीस प्रसिध्द करणे\nसुधारित प्रेस नोट ०३.०२.२०२२\nकंपोस्ट बीन खरेदी कामाची कोटेशन निविदा प्रसिध्द करणे बाबत\n.दि 03/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nझोपडपट्टी परिसरात भिंती रंगविणे कामी रंग व साहित्य वस्तू खरेदी करणे\nघनकचरा ्यवस्थापनासाठी कचरा संकलन केंद्राचे सॉफ्टवेअर खरेदी करणे\nस्वच्छ सर्वेक्षण टी शर्ट करणे\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/02/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T21:12:49Z", "digest": "sha1:YSKUDCA6IVFZB434JKEVNNUIFETPRCOL", "length": 5194, "nlines": 75, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "यवतमाळच्या शेतकरी पुत्रांची कंपनी 'फोर्ब्स'च्या यादीत; उद्योजकता क्रमवारीत १०० गुणवंत कंपन्यांमध्ये निवड - Maharashtra Times - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nयवतमाळच्या शेतकरी पुत्रांची कंपनी 'फोर्ब्स'च्या यादीत; उद्योजकता क्रमवारीत १०० गुणवंत कंपन्यांमध्ये निवड – Maharashtra Times\nयवतमाळच्या शेतकरी पुत्रांची कंपनी 'फोर्ब्स'च्या यादीत; उद्योजकता क्रमव���रीत १०० गुणवंत कंपन्यांमध्ये निवड – Maharashtra Times\nशेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा: पायातून बापाच्या धुऱ्य ...\nSolar Project :सोलर प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन ...\nMarathi News Live Update : अमरावतीत आज शिंदे गटाचा मेळाव ...\nLatest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या ...\nविश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपय ...\nVegetable : मिरची, वांगी उत्पादनातून मिळाला उन्नतीचा मार ...\nशेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा: पायातून बापाच्या धुऱ्यावर रक्त भळभळलं; काऊन हो साहेब आमचे गाव दुष्काळातून… – दिव्य मराठी\nSolar Project :सोलर प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन – Agrowon\nLatest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या मुहूर्तावर; कसमादे पट्यात किलोला दीडशेचा भाव – Sakal\nविश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपये जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी\nशेतकऱ्यांचा २९ नोव्हेंबरला संसदेवर ट्रॅक्टर मोर्चा, आंदो ...\nचंद्रपूर : तीन महिन्यांपासून कर्ज देण्यास टाळाटाळ; संतप् ...\nशेतकरी आंदोलन: अण्णा हजारे यांचं शेतकऱ्यांसाठीचं नियोजित ...\n ९० दिवसांत २७९ शेतकरी आत्महत्या – ...\nखतांची गरज असूनही तुटवडा: पुरवठा न झाल्यास आंदोलन ; शिवस ...\nAgricultural Department: खरिपाचे नियोजन कागदावर नव्हे तर ...\n“Chalo Delhi”: वर्षभरापासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन सं ...\nथायलंडचे साखर सम्राट – Agrowon ...\nSolapur : काटामारीतून कारखानदार टाकतात दरोडा राजू शेट्टी ...\nशेतकरी आंदोलन सुरू ठेवण्यासाठी काही बाह्यशक्तींचे प्रयत् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/17/shiv-sena-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89/", "date_download": "2022-09-25T20:46:25Z", "digest": "sha1:LW4BQJZTGU4Z5BTSN4ELMKBXUPYPADBX", "length": 5079, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Shiv Sena : आता 'यासाठी' शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुंडण करणार... - Sarkarnama (सरकारनामा) - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nShiv Sena : आता 'यासाठी' शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुंडण करणार… – Sarkarnama (सरकारनामा)\nShiv Sena : आता 'यासाठी' शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुंडण करणार… – Sarkarnama (सरकारनामा)\nShiv Sena : आता ‘यासाठी’ शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुंडण करणार… Sarkarnama (सरकारनामा)\nशेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा: पायातून बापाच्या धुऱ्य ...\nSolar Project :सो���र प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन ...\nMarathi News Live Update : अमरावतीत आज शिंदे गटाचा मेळाव ...\nLatest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या ...\nविश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपय ...\nVegetable : मिरची, वांगी उत्पादनातून मिळाला उन्नतीचा मार ...\nशेतकऱ्याने कवितेतून मांडली व्यथा: पायातून बापाच्या धुऱ्यावर रक्त भळभळलं; काऊन हो साहेब आमचे गाव दुष्काळातून… – दिव्य मराठी\nSolar Project :सोलर प्रकल्पग्रस्तांचे चाळीसगावात आंदोलन – Agrowon\nLatest Marathi News | पूर्वहंगामी द्राक्षांना खुड्याच्या मुहूर्तावर; कसमादे पट्यात किलोला दीडशेचा भाव – Sakal\nविश्लेषण : प्राण्यांवरील अत्याचारांसाठी दंड अवघा १० रुपये जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी जोधपूरमधील घटनेमुळे PCA कायदा चर्चेत, नेमक्या काय आहेत तरतुदी\nअडचणींत वाढ: 'तो' निर्णय आप सरकारच्या अंगलट\nDhananjay Munde : \"शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मरणा ...\nआश्वासनानंतर शेतकऱयांचे आंदोलन मागे – तरुण भारत – ...\nशेतकरी आंदोलन : कृषी कायदे मागे घेऊ शकत नाही का\n'शेतकरी थकेल आणि आंदोलन संपेल हा मोदी सरकारचा गैरसम ...\nयूपीसह चार राज्यांत भगवी लाट; पंजाबमध्ये सगळे ‘झाडू’न सा ...\nसरकारचा मनमानी कारभार कधी थांबणार हरभरा खरेदीच्या मुद्य ...\nसौर उर्जेच्या वापर करून शेतकरी शेतातच वीजेचं उत्पादन कसं ...\n'जखमी शेतकऱ्यांना तातडीने 10 लाखांची मदत द्या' ...\nशेतकरी आंदोलनाचा तिढा – Lokmat ...\nग्रामीण भागातील युवकांसाठी मोठी संधी; या योजनेतून सुरु क ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/nsscdcl-recruitment-2022-for-various-posts-apply-online/", "date_download": "2022-09-25T19:52:52Z", "digest": "sha1:WSE6BFBXPFJM3CYT2AI72E4ANOOATG2I", "length": 5060, "nlines": 133, "source_domain": "careernama.com", "title": "NSSCDCL Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\n नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती सुरू \n नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती सुरू \nकरिअरनामा ऑनलाईन – नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nsscdcl.org/\nएकूण जागा – 02\nपदाचे नाव – पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी, लिपिक/टंकलेखक.\n1.पुनर्स्थापना आणि पुनर्वसन अधिकारी – 35 to 65 वर्षापर्यंत\n2.लिपिक/टंकलेखक – 25 वर्षापर्यंत\nनोकरीचे ठिकाण – नागपूर\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन\nनिवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nऑनलाईन अर्ज करा – click here\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/02/10/33434/more-than-rs-9-lakh-crore-reduction-in-gdp-due-to-covid/", "date_download": "2022-09-25T20:54:51Z", "digest": "sha1:NTEPM4I46HE6BES3LSS4QB7ABVQAK3VE", "length": 14717, "nlines": 186, "source_domain": "krushirang.com", "title": "कोरोनाने झटका दिलाच तर..! देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान किती..? पहा, सरकारने काय दिलेय उत्तर.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nकोरोनाने झटका दिलाच तर.. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान किती.. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान किती.. पहा, सरकारने काय दिलेय उत्तर..\nकोरोनाने झटका दिलाच तर.. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान किती.. देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान किती.. पहा, सरकारने काय दिलेय उत्तर..\nअर्थ आणि व्यवसायआरोग्य व फिटनेसट्रेंडिंग\nदिल्ली : कोरोना संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. महामारीमुळे 2020-21 या वर्षात जीडीपीमध्ये तब्बल 9.57 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना ही माहिती दिली. तसेच विरोधकांनी महागाईवर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, मागील सरकारच्या तुलनेत महागाई नियंत्रणात आहे आणि व्यवस्थापन चांगले केले जात आहे. सध्या देशातील प्रत्येक घरात वीजपुरवठा केला जात आहे. देशात युनिकॉर्न कंपन्यांचीही संख्या वाढत आहे, ज्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.\nजन धन योजनेमुळे आज सर्व नागरिक सर्व वित्तीय प्रणालींशी जोडले गेले आहेत आणि या खात्यांमध्ये 1.57 लाख को��ी रुपये जमा झाले आहेत. ते म्हणाले, की 2020-21 मध्ये देशात 44 युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेले युनिट) तयार झाले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, देशातील रोजगाराची स्थिती आता सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत.\nशहरांमधील बेरोजगारी आता कोविडपूर्व पातळीपर्यंत आली आहे. ते म्हणाले की, 2015 मध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.2 कोटी अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. काँग्रेस सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सध्या महागाईचा दर 6.2 टक्के आहे, तर 2008-09 मध्ये महागाईचा दर 9.1 टक्के होता. त्याचबरोबर ते म्हणाले की, आता प्रत्येक घरात वीज पोहोचली आहे, तर आधीच्या सरकारच्या काळात अंधार होता.\nदरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज 9 टक्क्यांवर आणला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयएमएफने भारताचा विकास दर 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. IMF ने म्हटले आहे, की जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर 2021 मध्ये 5.9 टक्क्यांवरून 2022 मध्ये 4.4 टक्क्यांपर्यंत घसरेल. आयएमएफचा ताजा अंदाज केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (सीएसओ) 9.2 टक्के आणि रिजर्व बँकेच्या चालू आर्थिक वर्षातील 9.5 टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. याशिवाय हा अंदाज S&P च्या 9.5 टक्के आणि मूडीजच्या 9.3 टक्क्यांपेक्षा कमी आहे.\nयाआधी संयुक्त राष्ट्रांनी म्हटले होते, की आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.5 टक्के दराने वाढेल. मात्र, भारताचा आर्थिक विकास अचानक थांबण्याचा इशाराही दिला होता. कोळशाची टंचाई आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आगामी काळात भारताच्या आर्थिक घडामोडींमध्ये अडचणी येऊ शकतात, असे संयुक्त राष्ट्रांच्या वतीने सांगण्यात आले होते. पुढील वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेत आशियाई देशांचा दबदबा राहणार असून अमेरिका, ब्रिटेन सारख्या विकसित देशांनाही हे देश मागे टाकतील असा अंदाज काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता.\n२०३० पर्यंत भारत बनेल आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था.. कोणी केलाय हा दावा\nअर्र.. हेही संकट आहेच का.. पहा, जागतिक तापमानवाढीचा समुद्रावर कसा पडलाय इफेक्ट..\nIND vs WI 3rd ODI: टीम इंडियासाठी Good News, ‘या’ फलंदाजाने केली कोरोनावर मात\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dr-prabha-atre-to-padma-vibhushan-poonavala-to-padma-bhushan", "date_download": "2022-09-25T21:07:25Z", "digest": "sha1:OC37SPQ6MGC4GWFEREJD6L52WI7WJYDR", "length": 9587, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "डॉ. प्रभा अत्रेंना ‘पद्मविभूषण’, पुनावालांना ‘पद्मभूषण’ - द वायर मराठी", "raw_content": "\nडॉ. प्रभा अत्रेंना ‘पद्मविभूषण’, पुनावालांना ‘पद्मभूषण’\nमुंबई: देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत, भाजपचे ज्येष्ठ नेते व उत्तर प्रदेशचे\nमाजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका या तिघांना २०२२ चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मविभूषण’, उद्योग व\nव्यापार क्षेत्रातील कामगिरीसाठी सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखरन यांना ‘पद्मभूषण’, डॉ. विजयकुमार डोंगरे, डॉ. हिम्मतराव बावसकर, डॉ. भीमसेन\nले. जनरल माधुरी कानिटकर (सेवानिवृत्त)\nसिंगल, डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी, सुलोचना चव्हाण आणि सोनू निगम यांना कलाक्षेत्रातील कार्यासाठी, अनिलकुमार राजवंशी यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nमंगळवारी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यनारायण नडेला, अल्फ��बेटचे सीईओ सुंदर पिचाई, प्रसिद्ध अभिनेते व्हिक्टर बॅनर्जी व मधुर जाफरी, शास्त्रीय संगीत गायक राशीद खान यांना पद्मभूषण तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, प्रमोद भगत, वंदना कटारिया, गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\nयंदा एकूण ४ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण व १०७ पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.\nले. जनरल माधुरी कानेटकरांना परम विशिष्ट सेवा पदक\nमंगळवारी राष्ट्रपतींनी लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्राच्या ले. जनरल माधुरी कानिटकर (सेवानिवृत्त), ले. जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हॉईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर केले. त्याच बरोबर मूळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य ११ अधिकारी व\nले. जनरल मनोज पांडे\nजवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर करण्यात आली आहेत.\nराष्ट्रपतींनी लष्कराच्या एकूण ३१७ आणि नौदलाच्या एकूण ३४ सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ जाहीर केले. या पदकांमध्ये २२ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), ४ ‘उत्तम युद्ध सेवा पदक’ (युवायएसएम), ४० ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम), ६ ‘शौर्य चक्र’, ८४ ‘सेना पदक’ (शौर्य), १० ‘युद्ध सेवा पदक’, ४० ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), ९३ ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी ४४ पदक आणि नौदलाच्या ८ नौसेना पदकांचा समावेश आहे.\n५ वर्षांत गरीबांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांनी घट\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T20:40:40Z", "digest": "sha1:MA6QQWOTOHWG3YFMB36DBTWQ7OA5CRND", "length": 5544, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बासा सुंडा - विकिपीडिया", "raw_content": "\nपश्चिम जावा, बांतेन, जाकार्ता, मध्य जावा\nबासा सुंडा ही इंडोनेशिया देशाच्या जावा ह्या बेटावर वापरली जाणारी एक भाषा आहे. सध्या इंडोनेशियामधील ३.७ कोटी (१४ टक्के) लोक ही भाषा वापरतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०२२ रोजी २२:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=21", "date_download": "2022-09-25T21:13:18Z", "digest": "sha1:XD64FHXKPFJCVQIBG7WQYVCMRSPBHQAN", "length": 9531, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\n.दि 02/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nराष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा (National Voters Awareness Contest) यामध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करण्याबा�\n.दि 01/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 01/03/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n\"मराठी भाषा गौरव दिन\"\n.दि 25/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 24/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 23/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n// जाहीर सुचना // थकबाकीच्या वसुलीच्या कामी मालमत्ता जप्तीची कारवाई प्रस्थावित करण्यात येत आहे\n.दि 23/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत��र नियोजन\nफेर निविदा सुचना -मिरा भाईंदर महानगरपालिका विविध विभागासाठी संगणक संच पुरवठा करणेकामी\nदि 22/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन सुधारित.\nप्रभाग कार्यालय क्रमांक 1 ते 6 करीता ढोल पथके साहित्यासह पुरवठा करणेबाबत.\nदि 22/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि. २१/०२/२०२२ रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा-भाईंदर शहरातील बचत गटामार्फत टाकाऊ कपड्यापासून तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे प्रदर्शन व\n.दि 19/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/software-engineers-kindly-do-not-call-matrimonial-ad-goes-viral-for-an-odd-instruction-3361263/", "date_download": "2022-09-25T20:49:08Z", "digest": "sha1:AQ2KA73GSYKXJ4Y6NJL5RPBMKDSUISMB", "length": 12350, "nlines": 142, "source_domain": "expressmarathi.com", "title": "\"Software Engineers, Do Not Call\": Matrimonial Ad Goes Viral - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nडिजिटायझेशनमुळे लोकांची जीवनसाथी शोधण्याची पद्धत बदलली आहे. तथापि, अलीकडे, वर्तमानपत्रांमधील काही जुन्या शालेय विवाहविषयक जाहिरातींनी त्यांच्या विलक्षण सामग्रीसाठी इंटरनेटवर लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी एका वराची अशीच एक जाहिरात ट्विटरवर व्हायरल झाली आहे.\nजाहिरातीनुसार, वर आयएएस/आयपीएस असणे आवश्यक आहे; कार्यरत डॉक्टर (पीजी); उद्योगपती/व्यापारी. या आवश्यकतांव्यतिरिक्त, जाहिरातीच्या शेवटी एक विशेष सूचना देखील आहे ज्यात लिहिले आहे, “सॉफ्टवेअर अभियंते कृपया कॉल करू नका”. कॅप्शनमध्ये, फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने विनोद केला की, “आयटीचे भविष्य इतक��� चांगले दिसत नाही”.\nआयटीचे भविष्य तितकेसे चांगले दिसत नाही. pic.twitter.com/YwCsiMbGq2\nसोशल मीडियावर हे चित्र वणव्यासारखे पसरले आहे.\n“काळजी करू नकोस. अभियंते काही वर्तमानपत्रातील जाहिरातींवर अवलंबून नसतात. ते सर्व काही स्वतःच शोधतात,” एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली.\nकाळजी करू नका..अभियंते काही वर्तमानपत्रातील जाहिरातींवर अवलंबून नसतात. ते स्वतःच सर्वकाही शोधतात.\nअशीच भावना प्रतिध्वनी करत, दुसर्‍याने लिहिले, “सॉफ्टवेअर अभियंते आजकाल सर्व काही ऑनलाइन शोधतात (वधूसह). त्यामुळे या जाहिरात पोस्टरने त्यांना काळजी करण्याची गरज नाही. तरीही ते वर्तमानपत्रातील जाहिराती पाहणार नाहीत.\nसॉफ्टवेअर अभियंते आजकाल सर्व काही ऑनलाइन शोधतात (वधूसह). त्यामुळे या जाहिरात पोस्टरने त्यांना काळजी करण्याची गरज नाही. तरीही ते वर्तमानपत्रातील जाहिरात पाहणार नाहीत.\nकाहींनी आयटी क्षेत्राद्वारे बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला.\nसर पण आयटी इंडस्ट्रीशिवाय जागतिकीकरणाची कल्पनाच करता येत नाही आणि आधुनिक जग त्याच्या मॉर्डन स्वरूपात येणार नाही.\n– विमल कुमार (@vrchaubey) 16 सप्टेंबर 2022\nमध्येच या व्यक्तीने एक गमतीशीर प्रश्न केला. “क्या मेकॅनिकल वाले कॉल कर सकता है [Can mechanical engineers call\nक्या मेकॅनिकल वाले कॉल कर सकते हैं\n“जाहिरात पाहता, संपूर्ण देशाचे भविष्य इतके चांगले दिसत नाही,” टिप्पण्यांपैकी एक वाचा.\nजाहिरात पाहता, संपूर्ण देशाचे भवितव्य इतके चांगले दिसत नाही.\n— आशुतोष विश्वकर्मा (@aashutoshaawara) 16 सप्टेंबर 2022\nदरम्यान, ए मित्रांनो फॅन परिपूर्ण मेम घेऊन आला.\n– जेडी सिंग (@जयदीपसेठिया) 16 सप्टेंबर 2022\nगहाळ तपशीलांकडे लक्ष वेधून, एका वापरकर्त्याने म्हटले, “संभाव्य जोडीदाराचे अपेक्षित वय नमूद केलेले नाही.”\nसंभाव्य जोडीदाराचे अपेक्षित वय नमूद केलेले नाही. \nया जाहिरातीबद्दल तुमचे काय म्हणणे आहे\n80-प्लस टीम गेहलोत आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याने राजस्थान काँग्रेसचे मोठे संकट\nउत्तराखंड भाजप नेत्याच्या मुलाला रिसॉर्टमध्ये हत्येप्रकरणी अटक\nउद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले\nNext Article उड्डाणपुलावरून कार डिव्हायडरला धडकून थेट रस्त्यावर पलटी, दोघे ठार\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/3973/", "date_download": "2022-09-25T20:56:38Z", "digest": "sha1:U3B3YSIPQDHS7QGRYAJN5IJ4PSC4OQJW", "length": 3927, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "पाडळदा गटात राष्ट्रवादीचे मोहन शेवाळे 527 मतांनी विजयी - Public", "raw_content": "\nपाडळदा गटात राष्ट्रवादीचे मोहन शेवाळे 527 मतांनी विजयी\nपाडळदा गट : पाटील ईश्वर मदन भाकप (३०८०),पाटील धनराज काशिनाथ भाजप(४२७४),शेवाळे मोहनसिंग पवनसिंग राष्ट्रवादी(४८०३)\nमोहन शेवाळे 527 मतांनी विजयी\nकोपर्ली गटात ऍड. राम चंद्रकांत रघुवंशी ३००२ मतांनी विजयी झाले.\nरनाळे गटातील शिवसेनेच्या उमेदवार शकुंतला सुरेश शिंत्रे 1300 मतांनी विजयी\nरनाळे गटातील शिवसेनेच्या उमेदवार शकुंतला सुरेश शिंत्रे 1300 मतांनी विजयी\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=22", "date_download": "2022-09-25T21:13:00Z", "digest": "sha1:YQ2JSAEZFEKUVHSOOKPBEO7I77BRQ2FK", "length": 10600, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nज��्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र.1,2,3 अंतर्गत उदयानाकरीता साहित्य खरेदी करणेबाब�\nपरिपत्रक :दि. १९फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबत\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमोकळ्या जागा कर आकारणी वसूली करीता “अभय योजना 2022” लागू.\nमिरा भाईंदर महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग प्रभाग समिती क्र. 4, 5 व 6 मध्ये उद्यानात क�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nRTPCR लॅब करीता आवश्यक साहित्य खरेदी करणेकरीता जाहिर कोटेशन\nमिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापना विभागातील Salary Administrative Online Module विकसित करुन पूरवठा करणे\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nदि 15/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 15/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 12/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 11/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nस्वच्छ सर्वेक्षण २०२२ Citizen Feedback मधील प्रश्नाचे Roll up Banner Standee\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/category/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4/page/8/", "date_download": "2022-09-25T21:08:50Z", "digest": "sha1:2RQCPWIT4GBVR3WXPGHRCXAG63KH5RKI", "length": 7936, "nlines": 122, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संगीत | थिंक महाराष्ट्र | Page 8", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nश्रीधर फडके – सद्गुणी कलावंत\n“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व...\nश्रीधर फडके – नव्या पिढीतील प्रज्ञावंत कलाकार\n“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व...\nपद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल\nकार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते\nचौदा एप्रिल (2010) रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटयगृहाच्या 'मिनी थिएटर'मध्ये, विजय गटलेवारांच्या 'गझल तरुणाईची' ह्या मराठी गझल आल्बमचे (ऑडिओ सी.डी.) प्रकाशन चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणींच्या...\nप्रा. शरच्चंद्र छापेकर - February 19, 2010 0\nमाणसाच्या आयुष्यात तीन 'P' अत्यंत महत्त्वाचे ठरतात. Period, Place & Persons. माझ्या भाग्याने, मी अनेक चांगल्या व्यक्तींच्या संपर्कात आलो. माझ्या व्यक्तिमत्त्वावर आणि माझ्या घडणीवर...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि ���ांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/sports/2022/03/26/40009/ipl-2022-crickets-aquarius-starts-from-today-learn-the-complete-information-with-just-one-click/", "date_download": "2022-09-25T20:56:31Z", "digest": "sha1:QRAMCUJF3U2NMDDJIKZYAEIGCPONPZC3", "length": 12094, "nlines": 185, "source_domain": "krushirang.com", "title": "IPL 2022: क्रिकेटचा महाकुंभ आजपासून सुरू; जाणुन घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nIPL 2022: क्रिकेटचा महाकुंभ आजपासून सुरू; जाणुन घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर\nIPL 2022: क्रिकेटचा महाकुंभ आजपासून सुरू; जाणुन घ्या संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर\nमुंबई – क्रिकेटचा महाकुंभ आयपीएलच्या 15वा सीझन (IPL 2022) आजपासून सुरू होत आहे. हा हंगाम 10 संघांच्या व्यासपीठासह सज्ज आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचे नेतृत्व नवीन कर्णधाराकडे आहे. या हंगामात केकेआरची कमान युवा फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) आहे आणि यावेळी सीएसकेने अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) नेतृत्व सोपवले आहे.\nविशेष म्हणजे गेल्या मोसमात या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता. ज्यामध्ये CSK ने KKR चा पराभव करून चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना नव्या नेतृत्वासह चांगली सुरुवात करायची आहे. कोलकातालाही नवा संघ संतुलन शोधावा लागेल. आयपीएलचा चालू हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्जला दोन मोठे धक्के बसले आहेत.\n ऑफर आणि लव्ह एनकॅशसाठी आजच Kharediwala वर जाऊन आपल्या प्रियजनांना भेटवस्तू पाठवा\nचेन्नई सुपर किंग्जचा CSK वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर पडला आहे. दीपक हा चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. दीपकला विकत घेण्यासाठी चेन्नईने 14 कोटी रुपये खर्च केले. भारत आणि वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान दीपकला दुखापत झाली होती. त्यानंतर तो लवकरच दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.\nदीपक चहरकडे नवीन चेंडूवर विकेट घेण्याची तसेच चेन्नईसाठी खालच्या क्रमवारीत झटपट धावा काढण्याची क्षमता आहे, सीएसक���ला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दीपकची नक्कीच उणीव भासेल. तर दुसरीकडे, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीही व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे चेन्नई संघात उशिरा सामील होऊ शकला. या अष्टपैलू खेळाडूमध्ये विकेट घेण्यासोबतच झटपट धावा काढण्याची क्षमताही आहे. दीपकसोबत मोईन अलीही कोलकाताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही.\nमहाराष्ट्र राज्यामधील कृषी विज्ञान केंद्र | Krishi Vigyan Kendras in Maharashtra\nआला उन्हाळा, आरोग्य सांभाळा.. ‘अशी’ घ्या, आपल्या त्वचेची काळजी.. ‘या’ आहेत काही सोप्या टिप्स..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2022/02/23/35219/world-russia-ukraine-conflict-updates-vladimir-putin-unsc-joe-biden/", "date_download": "2022-09-25T20:16:59Z", "digest": "sha1:5CT5LPSWQAJT23Z75LKN6EADMJTP4IDK", "length": 14173, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "Russia-Ukraine Conflict : रशियाच्या आडमुठेपणानंतर अमेरिका, युरोपियन देशही आक्रमक.. काय घेतलाय निर्णय - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nRussia-Ukraine Conflict : रशियाच्या आडमुठेपणानंतर अमेरिका, युरोपियन देशही आक्रमक.. काय घेतलाय निर्णय\nRussia-Ukraine Conflict : रशियाच्या आडमुठेपणानंतर अमेरिका, युरोपियन देशही आक्रमक.. काय घेतलाय निर्णय\nनवी दिल्ली : रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) संकटादरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती बिघडण्याची शक्यताच अधिक आहे. रशियाच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून त्याअंतर्गत ते आपले सैन्य (Military ) दुसऱ्या देशात कारवाईसाठी पाठवू शकतात. याबाबत पुतिन म्हणाले की, त्यांच्यासमोर सध्या सर्व पर्याय खुले आहेत.\nदुसरीकडे, रशियाने युक्रेनमध्ये उचललेल्या या पावलांना पाश्चात्य देशांनी चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. जिथे आधी जर्मनी आणि ब्रिटनने रशियावर निर्बंध (Restrictions) लादले होते. तिथे आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी देशाला संबोधित करताना रशियावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन (Violation of international law ) केल्याचा आरोप केला आणि रशियावर महत्त्वपूर्ण निर्बंध जाहीर करण्यात आल्याचे सांगितले.\nव्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, रशियासाठी मुत्सद्देगिरीचे दरवाजे अजूनही खुले आहेत. आम्ही मुत्सद्देगिरीचे दरवाजे कधीही पूर्णपणे बंद करणार नाही. परंतु जोपर्यंत रशिया स्वतःचे काम करत नाही तोपर्यंत मुत्सद्देगिरी यशस्वी होऊ शकत नाही.\nRussia-Ukraine Crisis : अखेर ती वेळ आलीच.. युक्रेनच्या दोन शहरांमध्ये घुसणार रशियन सैन्य..\nब्लेंडरदायी व्हा.. आरोग्यदायी राहा.. आपल्या प्रेमळ व्यक्तीला भेट पाठवण्यासाठी https://bit.ly/3GAOOCa यावर क्लिक करा\n‘त्या’ प्रश्नावर चीनने उत्तर देणे टाळले.. अमेरिकेच्या विरोधात चीन रशियाला करतोय मदत..\nमॉस्कोने युक्रेनच्या डोनेस्तक आणि लुहान्स्क या फुटीरतावादी प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिल्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी रशियावर आर्थिक निर्बंधांच्या पहिल्या फेरीची घोषणा केली. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा म्हणाले की, लहान, मध्यम किंवा मोठा हल्ला असे काहीही नाही. हल्ला हा हल्ला असतो. आमची पहिली योजना मुत्सद्देगिरीचे प्रत्येक साधन वापरण्याची आहे. दुसरी योजना म्हणजे आपल्या प्रत्येक इंच जमिनीसाठी आणि प्रत्येक शहरासाठी आणि प्रत्येक गावासाठी लढा. अर्थात आम्ही जिंकेपर्यंत लढण्यास तयार आहोत.\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितले की ते या आठवड्यात रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भेट घेणार नाहीत. असे नाही की आम्ही युक्रेनवर आक्रमणाची सुरुवात पाहत आहोत. परंतु रशियाने राज��ैतिक प्रयत्नांना सतत नकार दिल्याने हे स्पष्ट झाले आहे की ते युक्रेनवर हल्ला करू शकतात. अशा वातावरणात या बैठकीला काही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.\nForeign Travel Trip : परदेशात सहलीला जाण्याचा विचार करत असाल तर या देशांतील खर्च आहे परवडेबल\nUkraine-Russia Crisis : युद्धाच्या वातावरणातही पाकिस्तानचे पंतप्रधान चाललेत रशिया भेटीला.. काय आहे कारण\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/famous-books-and-plays-name-starting-with-a-b/", "date_download": "2022-09-25T21:30:06Z", "digest": "sha1:HBWEQPYXLDR34U3NLWJ5WN24ARPAU5JU", "length": 15114, "nlines": 248, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Famous Books and Plays (Name starting with A-B)- Mahasarkar", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nMPSC Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर २०२२.\nMPSC मध्ये उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदांची नवीन भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nMPSC Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहीर २०२२.\nMPSC मध्ये उप अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदांची नवीन भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/18/swamisamarth-804/", "date_download": "2022-09-25T20:25:09Z", "digest": "sha1:MGHCFTQJEMSGJMJIJBWH4NNDHNQZYYOC", "length": 13396, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "कोणतेही, कसलेही काम, इच्छा ताबडतोब पूर्ण होण्यासाठी दररोज करा 'हे' काम आणि करा 'या' एका मंत्राचा जप! - Marathi 45 News", "raw_content": "\nकोणतेही, कसलेही काम, इच्छा ताबडतोब पूर्ण होण्यासाठी दररोज करा ‘हे’ काम आणि करा ‘या’ एका मंत्राचा जप\nकोणतेही, कसलेही काम, इच्छा ताबडतोब पूर्ण होण्यासाठी दररोज करा ‘हे’ काम आणि करा ‘या’ एका मंत्राचा जप\nमित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्वामींची सेवा अनेक स्वामी सेवेकरी करतात. मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. कारण स्वामींनी फक्त प्रयत्न करत रहा, घाबरू नका असे सांगितले आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन आहे. स्वामी त्यांच्या सर्वच भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं आयुष्य सुरक्षित करतात, आनंदीत बनवतात. स्वामींची योग्य आणि अचूक,नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याच फळ खूप मोठ मिळतं.\nही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस, 3 महिने, 1 महिना जशी असते तशी केली, आपल्याला जशी जी सांगितली आहे ती आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ते कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.\nही सेवा आहे इच्छापूर्तीसाठी. ही जी सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. सेवा करण्याआधी हे एक छोटे काम करा. तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे, तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता, तुम्ही देवघरासमोर बसा आणि एक ताट ताम्हण घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि जी ही तुमची इच्छा आहे ती बोला, जे काही तुम्हाला हव आहे ते बोलायचे आहे,\nही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय, माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा किंवा जे हव आहे ते बोलायचं नंतर ते पाणी ताम्हणात सोडावे. त्यानंतर ते पाणी तुळशी मध्ये टाकू शकता व कोणत्याही दिवसापासून, महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा संकल्प करा आणि गुरुवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरु करावी.\nकमीत कमी तीन महिने ही सेवा करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला स्वामींचे सारामृत पारायण करायचे आहे. रोज तीन अध्याय वाचायच आहे. हे पूर्ण 21 अध्याय पारायण असते. रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचा, सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील. पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन तीन अध्याय वाचावेत, असे सातत्य तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ठेवायचे आहे.\nत्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक, पोथी असेल तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे. सारामृत तीन अध्याय वाचून झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय रोज नित्यपणे वाचायचा आहे. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळी किंवा 11 माळी जमत नसतील तर कमीत कमी एक माळ करायची आहे.\nतुमच्य इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या तीनच गोष्टी करायचे आहेत. मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करा. जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. संकल्प रोज तुम्हाला सोडायचा नाहीये. ज्या दिवसाची सेवा कराल त्याच दिवशी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे, नंतर तुम्ही अगरबत्ती लावून रोज सेवा करू शकतात.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : ���ाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/04/swamisamarth-866/", "date_download": "2022-09-25T21:22:45Z", "digest": "sha1:QG6LL56OCMD2LJRG7PK5PBOYC7WAIOH4", "length": 13664, "nlines": 70, "source_domain": "online45times.com", "title": "ज्या घरात असतात 'या' तीन वस्तू, ते घर माता लक्ष्मी कधी सोडत नाही! - Marathi 45 News", "raw_content": "\nज्या घरात असतात ‘या’ तीन वस्तू, ते घर माता लक्ष्मी कधी सोडत नाही\nज्या घरात असतात ‘या’ तीन वस्तू, ते घर माता लक्ष्मी कधी सोडत नाही\nमित्रांनो आपल्या घरामध्ये असणारे पैशासंबंधी सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्यातील बरेच जण रोज माता लक्ष्मीची अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा आणि सेवा व्रत उपवास करत असतात आणि त्याचबरोबर आपले वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेल्या काही प्रभावी मंत्रांचा आणि उपायांची मदत घेऊन ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात कारण मित्रांनो जर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न झाली आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहिला तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येतेच आणि त्याचबरोबर पैशांसंबंधीत सर्व अडचणी ही लवकरात लवकर द��र होतात.\nतर मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत या माहितीमध्ये आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या वस्तू आपण जर आपल्या घरामध्ये किंवा देवघरांमध्ये ठेवल्या तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहील. मित्रांनो ज्या घरात असतात या 3 वस्तू ते घर माता लक्ष्मी कधीच सोडत नाही. माता लक्ष्मी आपल्यावर सतत प्रसन्न राहते व आपल्या घरामध्ये कधीही गरिबी येऊ देत नाही. माता लक्ष्मीच्या आश्या 3 आवडत्या वस्तू आहेत जे घरात असतील तर ते घर माता लक्ष्मी सोडून जात नाही आणि या वस्तू मुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते.\nमाता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या घरावर होत असते अशी कृपा जर आपल्यावर झाली तर घरात कोणत्याही गोष्टींची कमी राहात नाही मग ते धन असुद्या किंवा धान्य असुद्या सुख असुद्या किंवा समृद्धी असुद्या सर्व काही माता लक्ष्मीच्या कृपेने मिळून यश आपल्या पदरी पडत असत म्हणून या 3 वस्तू घरात आवश्य ठेवाव्यात आणि या वस्तूनी आपल्या घरात सकारात्मकता येते आणि नकारात्मकता घरातून जाऊन घरात सुख, शांती नांदते तर जाणून घेऊया या कोणत्या 3 वस्तू आहेत. पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो तुम्ही बऱ्याच जणांच्या घरी मुख्य दरवाज्यावर पहिल्या असतील आणि हे कशासाठी लावतात कारण पंचमुखी हनुमान जर तुम्ही घरच्या मुख्य दरवाज्यावर लावलात तर आपल्या घराचे संरक्षण होते.\nमित्रांनो पंचमुखी हनुमान यासाठीच लावतात जेणे करून आपल्या घरा दाराचे रक्षण व्हावे. शंख माता लक्ष्मी आणि विष्णु भगवान यांची आवडती वस्तू म्हणजे शंख, शंख आपण आपल्या देवघरात ठेवावा जर समजा शंख तुमच्या घरात नसेल तर तुम्ही स्वामी केंद्रातून सुद्धा अनु शकतात किंवा पूजा सामग्रीच्या दुकानातून घेऊ शकता.तर शंखाचा दुधाने अभिषेक करायचा आहे नंतर त्याला पाण्याने अभिषेक करायचा नंतर हळदी, कुंकू, अक्षदा टाकून पूजा करावी आणि त्या शंखाला आपल्या देवघरात स्थापन करावे आणि रोज सकाळी संध्याकाळ शंखाची पूजा करावी असे केल्याने घरात सकारात्मकता आणि शांती नांदते कारण शंख हा शांतीचा प्रतीक आहे.\nआणि जर तुम्हाला शंख वाजवता येत असेल तर रोज देवपूजा करताना शंख आपल्या घरात नक्की वाजवावा. पाण्याने भरलेला माठ जुन्याकाळी सर्वांच्या घरी माठ असायचे पण सध्या फ्रिज असल्याने काही लोकांच्या घरी माठ नसतात. प्रत्येकाच्या घरात एक छोटा का होईना माठ असायला हवा मातीचा माठ आपण आपल्या घरात ठेवायला पाहिजे आणि खास करून तो माठ स्वयंपाक घरात ठेवावा कारण माठ माता लक्ष्मीचे आवडते प्रतीक म्हणून सुद्धा मानले जाते. तर तुम्ही सुद्धा पंचमुखी हनुमान, शंख आणि माठ तुमच्या घरी नक्की ठेवा याचे काही नुकसान नसून लाभाचे प्रतीक आहे आणि यापासून तुम्हाला नक्कीच लाभ होईल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y87146-txt-ratnagiri-today-20220814112730", "date_download": "2022-09-25T20:39:20Z", "digest": "sha1:BACAUUQSCUAX6R4B7CC7LVGFM4F5HNZJ", "length": 15627, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग | Sakal", "raw_content": "\nरत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग\nरत्नागिरी देवरूखात शेंडे दाम्पत्याचा स्वातंत्र्य चळवळीत भाग\nस्वातंत्र्य चळवळीत अग्रणी, खादीसाठी नोकरीवर पाणी\nदेवरुखातील शेंडे दाम्पत्याची शोर्यगाथा; चौकात सभेला चौघेच, पण रस्ता होता भरलेला\nदेवरूख, ता. १४ ः मुंबईला बोरीबंदर स्टेशनवर जनरल पोस्टात खादीची टोपी, सदरा, धोतर यावरून वरिष्ठांची बोलणी खावी लागत, म्हणून त्यानी नोकरी सोडली. मसुरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर इंग्रजांकडून थांबवले गेले. सर्वजण पसार झाले. घरी आल्या आल्या या कार्यकर्त्याने शहरातील माणिक चौकात सभा घेतली. पोलिसांच्या भीतीमुळे चारच माणसं होती. पण रस्ता मात्र भरला होता. ही गाथा आहे, स्वातंत्र्य सैनिक नरहर लक्ष्मण उर्फ दादा शेंडे यांची, अशी माहिती विजया फडके यांनी दिली.\nस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सकाळशी बोलताना त्या म्हणाल्या, देवरुखातील सभेनंतर दादा शेंडेसह दादा सार्दळनाही अटक झाली. चिपळूणच्या कोर्टात दादांना अडीच वर्ष व सार्दळना सहा महिने शिक्षा झाली .दादा शेंडे यांचा जन्म मे १८९८ मध्ये झाला. त्यांच्या इतक्याच तडफेने त्यांची पत्नी पार्वती नरहर शेंडे उर्फ ताईनीही काम केले. ताईंचा जन्म १९०८ ला देवरूखमध्ये झाला. १९३५/३६ सालामध्ये दाभोळे येथे हरिजन वस्तीमध्ये प्लेगची साथ आली होती. संपूर्ण संपूर्ण वाडी जमीनदोस्त झाली होती. त्यात एक वर्षाची मुलगी वाचली होती. तिला दादा घेऊन आले. तिला दुधाची पावडर पोचवत होते. कायदेभंग चळवळ स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी चालू ठेवली. साखरप्याचे गांधी हायस्कूलचे उद्घाटन जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते झाले. त्यांचा सन्मान करण्याचा मानही दादांना मिळाला होता. देवरूख विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना त्यांनी स्वतःच्या ��रीच केली. तसेच काँग्रेस कमिटी तालुक्याचे कार्यालय त्यांच्या घरीच होते. त्यामुळे ताई असेपर्यंत झेंडावंदन त्यांचे घरी होत होते. पहिला आमदारकीचा मान दादांना मिळाला होता; पण दादांना पदाची अभिलाषा नसल्यामुळे तो मान मामी भुवड यांना मिळवून दिला, अशी आठवण आजही नलिनीताई भुवड सांगतात.\nताई गोकुळच्या मुलांचे कपडे विनामोबदला शिवून देत असत. त्यांनी कीर्तन मंडळ स्थापन केले. त्यामधून मिळालेले पैसे शाळा, गरीब मुले, जळित, पूरग्रस्त यांना देत. वटसावित्री आख्यान करत, कीर्तन प्रवचन करत, मिळालेले पैसाअडका जमा करून लोकार्पण केले. ताईंनी शिवणकाम करून संसार चालवला. त्यातही काटकसर करून भूमिगतांना जेवू-खाऊ घालत होत्या. स्त्रियांना स्वावलंबाचे धडे दिले. शिवणकाम शिकवले, तेही विनामोबदला. वाड्यावस्तीमध्ये जाऊन साफसफाई, प्रबोधनही केले. विठोबाच्या देवळात स्वातंत्र्य चळवळ उभारणीसाठी कीर्तने केल्यामुळे त्यांना तीन महिने शिक्षा झाली. रत्नागिरीच्या जेलमध्ये सव्वा महिना स्त्रिया कैदी नव्हत्या, त्यामुळे नंतरची शिक्षा हिंदल जेलमध्ये पूर्ण केली, अशी आठवणही फडके यांनी सांगितली.\nदादा १९७१ सालामध्ये देवाघरी गेले. त्यांची पेन्शन ताईंना मिळाली असती; पण ताईं म्हणाल्या, यजमान असताना त्यांच्या कमाईचे खाल्लं नाही, मग त्यांचं नाव मी का विकू भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काम केले. पेन्शन मिळेल, म्हणून नाही. त्यांनी पेन्शन घेतली नाही.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y93564-txt-ratnagiri-today-20220905110202", "date_download": "2022-09-25T21:44:54Z", "digest": "sha1:UHMUTR2UZFA7Z5AA2IYPBCULSPD4QE5V", "length": 17311, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "संक्षिप्त | Sakal", "raw_content": "\n-rat५p६.jpg ःKOP२२L४७९७५ दापोली ः फलकामुळे दिसत नसलेली दिशादर्शक पाटी.\nदाभोळ ः दापोली शहरात नगरपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच नगरपंचायतीकडून दिशादर्शक फलक शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत; मात्र हे फलक शोभेचेच ठरत असून याबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दापोली नगरपंचायतीच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच शहरामधील चौकांमध्ये मार्गदर्शक पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्या ज्या ठिकाणी लावण्यात आल्या त्या ठिकाणी शुभेच्छा फलकही अन्य काहीजणांनी लावलेले असल्याने या दिशादर्शक पाट्या दिसत नाहीत. त्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांना चौकशी करूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. शहरातील केळसकर नाका येथे लावण्यात आलेली दिशादर्शक पाटी दिसत नाही. त्या ठिकाणी असलेला शुभेच्छा फलक हटवण्यात यावा जेणेकरून नागरिकांची मार्गक्रमण करताना गैरसोय होणार नाही, अशी मागणी दापोलीकारांकडून करण्यात आली आहे.\nदापोलीतील ११ खेळाडूंचा क्रीडादिनी गौरव\nदाभोळ ः राष्ट्रीय क्रीडादिन ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. राज्यातील विविध क्रीडाप्रकारात नैपुण्य मिळवलेले अनेक खेळाडू उपस्थित होते. या वेळी दापोलीच्या तब्बल ११ खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव करून मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा परिषद भारत यांच्यातर्फे सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये वैष्णव शिंदे, स्नेहा भाटकर, सुहान बैकर, गार्गी केळकर, ऋषिकेश गुहागरकर, उत्कर्षा पाटील, शर्वरी शिगवण, सौम्या आंजर्लेकर, साईप्रसाद वराडकर, सुजन तरडे, नाविन्या सोनवाडकर यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कराटे, पिंचॅक सिलाट व लाठी या क्रीडाप्रकारात राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धांमध्ये सुवर्णपदके मिळवली आहेत. या सर्वांना सुरेंद्र शिंदे यांनी मार्गदशन केले आहे.\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प���रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nदापोली अर्बनमध्ये डाएटवर मार्गदर्शन\nदाभोळ ः दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजमधील महिला विकास कक्ष विभागाच्यावतीने महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तमन्ना शेख यांनी मुलींना हेल्दी इटींग व डाएट यावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक काही समस्या यांचेही निरसन करत पोषक आहार कसा व किती करावा यावर विद्यार्थिनींना माहिती दिली. कार्यक्रमासाठी प्राचार्य संदेश जगदाळे, डब्ल्युडीसी समन्वयक प्रियांका साळवी, प्रा. नंदा जगताप, प्रा. ज्योती दिंडे, प्रा. नेत्रांजली महाडिक, प्रा. नम्रता गांधी, प्रा. श्रद्धा खुपटे, प्रा. अमृता मोहिते उपस्थित होते.\nदाभोळ ः मुंबई विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयासाठीची आविष्कार रिसर्च कन्वेन्शन २०२२-२०२३ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शाळेमध्ये आविष्कार स्पर्धेचे मुंबई विद्यापीठ आविष्कार विशेष अधिकारी डॉ. मिनाक्षी गुरव, रत्नागिरी जिल्हा आविष्कार समन्वयक सुरेंद्र ठाकुरदेसाई आणि तसेच रोहा येथील डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सम्राट जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील २० महाविद्यालयातील शिक्षक आणि बहुसंख्य विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते.\nसावर्डे बौद्धवाडीतील सावंतांना मदत द्या\nचिपळूण ः तालुक्यातील सावर्डे बौद्धवाडी येथील नीलेश सावंत यांच्या घरावर भलेमोठे झाड कोसळून त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सावंत कुटुंबीयांना तातडीने शासकीय आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नुकतीच तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्ष व संघटनांनी प्रशासनाकडे निवेदन देत केली आहे. या संदर्भात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी चिपळूणचे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जाधव, प्रशांत मोहिते, सुभाष जाधव, संदेश मोहिते, विनोद कदम, काशीराम कदम आदी उपस्थित होते.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y95443-txt-sindhudurg-20220912020749", "date_download": "2022-09-25T20:34:23Z", "digest": "sha1:KFFEY63JSYWA7JNPRAYW2CK7X7T26ZP4", "length": 9989, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "डेगवे-बाजारवाडी येथे ट्रक बाजूपट्टीत रुतला | Sakal", "raw_content": "\nडेगवे-बाजारवाडी येथे ट्रक बाजूपट्टीत रुतला\nडेगवे-बाजारवाडी येथे ट्रक बाजूपट्टीत रुतला\nडेगवे ः येथे रुतलेला ट्रक.\nबांदा, ता. १२ ः बांदा-दोडामार्ग रस्त्यावर डेगवे-बाजारवाडी येथे ट्रक बाजूपट्टीवरील मातीत रुतला. आज सकाळी ही घटना घडली. अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ट्रक रस्त्यावर आडवा असल्याने येथील वाहतूक तीन तास बंद होती. बांदा पोलिसांनी ट्रक बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. अपघातग्रस्त अवजड वाहतूक करणारा ट्रक बांद्यातून दोडामार्गच्या दिशेने जात होता. पहाटे समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना रस्त्याचा अंदाज न आल्याने तो बाजूपट्टीवर मातीत रुतला. ट्रक रुतला, त्यासमोरच घर आहे; मात्र ट्रकचा वेग जास्त नसल्याने अनर्थ टळला.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार न��हीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/lifestyle/jeera-benefits-for-health-solve-big-problems-of-health-sbk97", "date_download": "2022-09-25T20:57:18Z", "digest": "sha1:M5WPIPXT7OJB7SXOFO7OQLFTOYOMFPVG", "length": 14475, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "जाणून घ्या, जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे; समस्या होतील दूर | Sakal", "raw_content": "\nजीऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते आणि यामुळे प्रतिकारशक्तीही वाढते.\nजाणून घ्या, जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे; समस्या होतील दूर\nजिरे हे खायला थोडे तिखट असले तरी आरोग्यासाठी ते फायद्याचे असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी बरीच मोठी आहे. अनेक भाज्यांमध्ये जीऱ्याचा वापर केला जातो. सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक म्हणून जीऱ्याकडे पाहिले जाते. जीरे हे अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असून याचे आरोग्याला विशेष फायदे होतात. जीऱ्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास सकाळी त्याचे पाणी पिल्याने शरीराला असंख्य फायदे होतात. ते खालीलप्रमाणे...\nपोटासाठी जीऱ्याचे पाणी चांगले\nआपल्या पोटाच्या आरोग्यासाठी जिरे फायदेशीर आहेत. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही जिऱ्याचे पाणी प्यायला तर याचे अनेक फायदे तुम्हाला दिसतील. आपले चयापतय सुधारण्यास मदत करणारे कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज हे स्रावित करण्यास मदत करतात.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: Eye Color: तुमच्या डोळ्यांच्या रंगामागचं कारण माहितीये जाणून घ्या त्यामागचं सायन्स\nमधुमेहाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी जिऱ्याचे पाणी उपयुक्त आहे. अनेकजण जिरे पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी पितात. जिऱ्याचे पाणी शरीरातील इन्सुलिन उत्पा���नास उत्तेजन देते. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यासाठी जिऱ्याची मदत होते. जिऱ्याचे पाणी प्रभावीपणे आपले शरीर स्वच्छ करते आणि हायड्रेटेड ठेवते.\nगर्भधारणेदरम्यान जिऱ्याचे पाणी हा एक सर्वोत्तम उपाय आहे. जिऱ्याचे पाणी शरीरातील गॅसपासून मुक्त करते. याचे काही गुणधर्म गर्भवती महिलांमध्ये ऍसिड रिफ्लक्स सुधारू शकतात. हे पाणी कर्बोदकांमधे आणि चरबीच्या पचनासाठी आवश्यक असते. एन्झाईमसाठी एक उत्तेजक म्हणून हे पाणी काम करू शकते.\nजिऱ्यामध्ये पोटॅशियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जिरे हे अँटिऑक्सिडेंट निर्माण करणारे असून त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे संक्रमणास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात. जिऱ्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम अशी अनेक प्रकारची खनिजेही असतात.\nहेही वाचा: Diet Tips : मसल्स बनवायचेत हा घ्या डाएट प्लॅन\nजिरे त्वचेसाठी चांगले आहेत. जिर्‍याचे पाणी पिल्याने त्वचेला ग्लो येतो आणि ती आरोग्यदायी, चमकदार दिसते. जिऱ्यामध्ये भरपूर पोटॅशियम, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर आणि मॅंगनीज हे निरोगी त्वचेसाठी जबाबदार असतात. जर तुम्ही जिरे पाण्याचा फेस पॅक हळदीसह वापरलात तर ते तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/jyoti-mete-shivsangram-sanghatana-state-level-meeting-in-pune-rad88", "date_download": "2022-09-25T20:05:43Z", "digest": "sha1:KLOHY7NXYL6NUQKNSDWMM2I5T6LYZMAD", "length": 10938, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी पुण्यात घेणार राज्यस्तरीय बैठक; ६ सप्टेंबर रोजी आयोजन | Sakal", "raw_content": "\nदिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी पुण्यात घेणार राज्यस्तरीय बैठक; ६ सप्टेंबर रोजी आयोजन\nपुणे : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा गेल्या महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मेटे यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. मेटे यांच्यानंतर संघटनेची धुरा आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत असून ज्योती मेटे पुण्यात राज्यस्तरीय बैठक घेणार आहे. (Jyoti Mete news in Marathi)\nहेही वाचा: Ajit Pawar: 'मला विरोधी पक्षनेता म्हणू नका'; अजित पवारांच्या विधानाची चर्चा\nराज्यभरातील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना ज्योती मेटे संबोधित करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ६ सप्टेंबर रोजी ही राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.\nविनायक मेटे यांच्या जाण्याने मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना राज्यापाल कोट्यातून विधानपरिषदेवर घ्यावं आणि आमदार करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली होती.\nबेळगाव बागलकोट रोडवर भीषण अपघात;4 जण जागीच ठारबेळगाव : ट्रक, मोटार आणि दुचाकीमध्ये झालेल्या तिहेरी अपघातात कंग्राळी बुद्रुक येथील एका तरुणासह चौघेजण ठार तर चौघेजण जखमी झाले. रविवार(ता.२५) दुपारी १२.४५ च्या सुमारा बेळगाव बागलकोट रोडवरील बोदीगोप्प गावानजिक (ता. सौंदत्ती) येथे हा भीषण अपघात घडला असून अपघाताची नोंद मुरगोड पोलीस स्थानकात झ\nIND vs AUS 3rd T20I Live : द सूर्या 360 डिग्री शो; विराटसोबत रचली शतकी भागीदारीIND vs AUS 3rd T20I : ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार या\nदोन हाणा,पण मला मंत्री म्हणा राष्ट्रवादीची अब्दुल सत्तारांवर जहरी टीकाशिवसेनेचे शिंदे गटातले नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांना एक अजब सल्ला दिला आहे. कोणी एक मारली तर चार मारा असं विधान त्यांनी केलंय. तसंच कोणी अरे केलं तर त्याला कारे करा, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं आहे. दरम्यान आता सत्तार वादाच्या भोवऱ्यात साप\nपुणे : पाकिस्तान जिंदाबाद घोषणांप्रकरणी 'PFI' कार्यकर्त्यांवर राजद्रोहाचा गुन्हा नाहीपुणे : पुणे : येथे पोलिसांनी 'पीएफआय'च्या कार्यकर्त्यांवर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/ti-majhi-prem-katha-marathi-movie-released-on-30-september-nsa95", "date_download": "2022-09-25T21:28:28Z", "digest": "sha1:OKVFO5VBE5YC5HGTGI3E5HQM4MZOYQBN", "length": 13486, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "'ती माझी प्रेमकथा' हा दमदार चित्रपट या दिवशी होतोय रिलीज.. | Sakal", "raw_content": "\n'ती माझी प्रेमकथा' हा दमदार चित्रपट या दिवशी होतोय रिलीज..\nmarathi movie : आयुष्यात प्रत्येकजन एकदा का होईना प्रेमात पडतोच. तर प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा ही निरनिराळी असते, काहींचे प्रेम हे सफल होते तर काहींना प्रेमात यातना सहन कराव्या लागतात. प्रेमात एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला तर त्या प्रेमाचे पुढे काय होते हे 'फिल्मी टाईम प्रोडक्शन' सह आणि 'कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट' सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुकव्वर निर्मित 'ती माझी प्रेमकथा' या प्रेममय चित्रपटातून येत्या 30 सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकुणच हा चित्रपट फक्त प्रेमकथा नसून आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर सिनेरसिकांच्या भेटीस आले आहे.\nअभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. पद्मिनी आणि तुषारची लव्हेबल केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नवोदित कलाकारांनी या चित्रपटात प्रेमाचे काय रंग उधळलेत हे पाहणे या चित्रपटात खरंच रंजक ठरेल. विशेष म्हणजे या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये ही झळकणार आहेत, तर भोंगा फेम कपिल कांबळे या चित्रपटात तुषारच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या उत्तम पेलवल्या आहेत. तर या चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी कपिल जोंधळे यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा राजवीर गांगजी याने पेलवली.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nएकमेकांवरील प्रेमाची कबुली देत प्रेमाच्या बंधनात अडकत गेल्यानंतर काही कालावधीने संशय आणि अविश्वासाने मारलेली उडी त्या प्रेमाचा अंत करते की, ते प्रेम अविश्वासाला थारा देत नाही हे 'तू माझी प्रेमकथा' या चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे. सिद्धू आणि रेणूची जोडगोळी या चित्रपटात एक आगळी वेगळी कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे. पोस्टरव���ील नवोदित कलाकारांचा फर्स्ट लूक प्रेमाच्या रंगात आणखीनच खुलून आला असल्याचे दिसत आहे. येत्या 30 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi22b08845-txt-mumbai-20220918024804", "date_download": "2022-09-25T21:51:11Z", "digest": "sha1:3P3AICMPGXS32AI6EV7Z4GSMTYHLXTBO", "length": 8290, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "अकरावीची तिसरी विशेष फेरी आजपासून | Sakal", "raw_content": "\nअकरावीची तिसरी विशेष फेरी आजपासून\nअकरावीची तिसरी विशेष फेरी आजपासून\nमुंबई, ता. १८ : मुंबई महानगरसह राज्यातील पाच महापालिका क्षेत्रांतील अकरावीच्या रिक्त जागा भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून उद्यापासून (ता. १९) तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ही फेरी शेवटची असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करावेत, शिवाय पहिल्या विशेष फेरीपर्यंत प्रवेश पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे लवकरच वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.\n१९ सप्टेंबरपासून विद्यार्थ्यांना तिसऱ्या विशेष फेरीत भाग-१ मध्ये आपला अर्ज भरता येईल, तर २० सप्टेंबर रोजी भाग एक संपादित करून तो प्रमाणित करून २१ सप्टेंबरपासून भाग-२ साठी अर्ज भरू शकतात. त्याचवेळी विद्यार्थ्यांना आपले पसंतीक्रम ठरवता येतील. दोन्ही भाग भरल्यानंतर २३ सप्टेंबरला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर निवड यादी प्रदर्शित केली जाईल. तसेच विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार मिळालेले महाविद्यालयही दर्शविले जातील. त्यासोबतच कट ऑफ फेरी अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे.\nतिसऱ्या विशेष फेरीमध्ये प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना २३ सप्टेंबरपासून संबंधित महाविद्यालयामध्ये जाऊन आपले प्रवेश निश्चित करता येती���. तसेच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करायचा आहे, ती प्रक्रिया २४ सप्टेंबरपर्यंत करता येईल आणि २५ सप्टेंबरला रिक्त राहिलेल्या जागांची माहिती आणि प्रवेश फेरीची अखेरची स्थिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fir-filed-against-four-after-dancing-in-lal-mahal-of-pune-obw94", "date_download": "2022-09-25T20:33:48Z", "digest": "sha1:WD3SINFZZ6N6FSBU6IK5YDLGYRL5IA2S", "length": 13303, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "लाल महाल लावणी प्रकरण: लाल महाल लावणी प्रकरण: आव्हाडांचं एक ट्वीट आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल | Sakal", "raw_content": "\nलाल महाल लावणी प्रकरण: आव्हाडांचं एक ट्वीट आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल\nपुण्यातील लाल महालात तमाशातील गाण्यावर नृत्य आयोजन केल्याचं समोर आलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाल महालाची बदनाम केली जात असल्याच्या प्रतिक्रिया आल्या. ही बदनामी करणाऱ्यांवर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केली आहे. त्यानंतर आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करत ट्वीट केलं. (Jitendra Awhad News)\nआता या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाल महालात लावणी करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय. रखवालदार राकेश विनोद सोनवणे यांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर फरासखाना पोलिसांनी कारवाई केली आहे.\nरिल्स करण्याच्या नादात लावणीवर नाचगाणी सुरू असल्याचा आरोप पासलकर यांनी केला होता. यानंतर महाविकास आघाडीतील पहिल्या मंत्र्यांने म्हणजेच जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं. अखेर पोलिसांनी तत्का गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या मुलाचा स्क्रिनशॉट आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.\nयाचसोबत त्यांनी केतकी चितळेबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. आजही आव्हाडांनी ट्वीट केल्यानंतर पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचं समोर आलंय.\nहेही वाचा: तमाशातील गाण्यांवर नृत्याचे आयोजन; लाल महालाची बदनामी; विकास पासलकर\nहेही वाचा: 'कोणी केलं असेल तर...', लाल महालातील लावणीवरून आव्हाड संतापले\nया व्हिडिओसंदर्भात तीन दिवसांर्वी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे संभाजी ब्रिगेडच्यावतीने तक्रार करण्यात आलेली आहे.\nया घटनेच्या पाठीमागे खूप मोठे षडयंत्र आहे. हे षडयंत्र रचणारे व त्यांना साथ देणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. या घटनेचा शुक्रवारी (ता.२०) लाल महालात जाऊन निषेध करण्यात आला. यावेळी जिजाऊ व शिवरायांना पुष्पहार अर्पण करून निषेध नोंदवण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडने दिली.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस���तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहे प्रकरण चिघळू लागल्यानंतर वैष्णवी पाटीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत माफी मागितली आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/interest-money-firing-crime-warning-pune-pjp78", "date_download": "2022-09-25T21:17:33Z", "digest": "sha1:6B5B4IEVSGOXHSUVBYNYWIKE5IRHEXKO", "length": 13070, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "व्याजाच्या पैशांची परतफेड करूनही गोळ्या झाडून दिली जीवे मारण्याची धमकी | Sakal", "raw_content": "\nव्याजाच्या पैशांची परतफेड करूनही गोळ्या झाडून दिली जीवे मारण्याची धमकी\nपुणे - पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांकडून (Police) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) (Mokka) कारवाई (Crime) झालेल्या औंध येथील उद्योजक नानासाहेब गायकवाड व त्याच्या चार साथीदारांविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करूनही व्यावसायिकासमोरच गोळ्या झाडून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याची व्यावसायिकाची अलिशान कारही जबरदस्तीने नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.\nनानासाहेब गायकवाड, दिपा नानासाहेब गायकलाड, राजु दादा अंकुश व त्यांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळे निलख येथील 37 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2017 ते मार्च 2021 दरम्यान औंध व गायकवाड याच्या सुस येथील फार्महाऊसवर घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्यावसायासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी नानासाहेब गायकवाड यांच्याकडून चार टक्के व्याजाने 29 लाख रुपये घेतले होते. फिर्यादी ठरलेले व्याज गायकवाडच्या घरी जाऊन देत होते. असे असतानाही मुद्दल दिली नाही म्हणून त्यांनी फिर्यादीची मर्सिडीज ब���ंझ हि अलिशान गाडी तारण म्हणून नेली.\nहेही वाचा: ‘अफगाणिस्तान’मुळे ड्राय फ्रूट आयातीला फटका\nफिर्यादीने सहा महिन्यांनी मुद्दल दिली नाही, या कारणावरून त्यांना घरी बोलवून गाडीची कागदपत्रे, आवश्‍यक कोऱ्या टीटी फॉर्मवर व 25 लाखांच्या धनादेशावर सह्या घेतल्या. नंतर गाडी दिपा गायकवाड यांच्या नावावर करून घेतली. तसेच मार्च 2019 मध्ये त्यांनी फिर्यादीस त्यांच्या बंगल्यावर बोलवून फिर्यादीस जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच नानासाहेब गायकवाड याने त्याच्याजवळील बंदुकीतुन तीन गोळ्या झाडून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादीने व्याज व मुद्दल असे 32 लाख रूपये त्यांना दिले. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे तारण ठेवलेली मर्सिडीज गाडी मागितली. तेव्हा त्यांनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली होती.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/cyber-crime-alert-be-careful-while-doing-online-transactions-by-cyber-police-nashik-latest-marathi-news-psl98", "date_download": "2022-09-25T20:36:10Z", "digest": "sha1:2THYPVIAKUDYDZTZIQYCOPPRERKDBLXB", "length": 13394, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cyber Crime Alert : ऑनलाइन व्यवहार करताना सावधान! | latest marathi news | Sakal", "raw_content": "\nCyber Crime Alert : ऑनलाइन व्यवहार करताना सावधान\nनाशिक : आगामी सण- उत्सवाच्या काळात ऑनलाइन खरेदीसाठी आकर्षक आणि भरमसाट सवलतीच्या योजना विविध कंपन्यांकडून केल्या जातात. या आकर्षक योजनांमुळे ग्राहकही ऑनलाइन खरेदीकडे आकर्षित होतात.\nमात्र, यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवर नाशिक सायबर पोलिसांकडून नागरिकांना ऑनलाइन खरेदीसाठी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरीचे आवाहन केले आहे. (Cyber ​​Crime Alert Be careful while doing online transactions by cyber police Nashik latest marathi news)\nआठवडाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी आदी सण- उत्सव आहेत. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन खरेदीचा पेव सुटणार आहे. वस्तूंच्या विक्रीसाठी ऑनलाइन खरेदीवर आकर्षक सूट दिली जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-व्यवहार वाढल्यास गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nअनेक व्यवहार ऑनलाइन होतात. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गुन्हे शाखेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे, सायबरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी ऑनलाइन गस्त वाढविली आहे.\nतर, दुसरीकडे या कालावधीत गणेशोत्सवात मंडळे, निवासी सोसायटी, विविध क्लबसहित शाळा- महाविद्यालये, संस्थांमध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पोलिसांकडून त्यासाठी नियोजन होत असून, प्रबोधनासाठी इच्छुक संस्थांनाही पोलिसांशी संपर्क साधता येणार असून, त्यासाठी ०२५३-२३०५२२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: Nashik : संरक्षण भिंतीच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची सुटका\nअनोळखी व्यक्तीशी ई-व्यवहार टाळावेत\nभारतीय सैन्यात नोकरीस असल्याचे भासवून बदली झाल्याने स्वस्तात वाहने वा किमती वस्तू विक्री करण्याचे सांगत ऑनलाइन फसवणूक केली जाते.\nबिल न भरल्याने वीज जोडणी खंडित करण्याचा इशारा देऊन, वा विविध ॲप लोनच्या माध्यमातून व क्लोन ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेऊन भामटे ऑनलाइन आर्थिक व्यवहार करतात. उत्सवकाळात अनोळखी व्यक्तीशी ई-व्यवहार टाळावेत असेही आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.\nहेही वाचा: Crime Update : कारमधून फिरणाऱ्या नग्न साधूने दोघांना लुटले\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/payments-for-amrit-mahotsav-15-lakhs-nmc-nashik-latest-marathi-news-psl98", "date_download": "2022-09-25T21:48:47Z", "digest": "sha1:RYPU5LA27HOHQ4DAJA34GX724PWO7GSZ", "length": 11637, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest Marathi News | Amrit Mahotsavसाठी रोषणाई देयके 15 लाखांच्या घरात | Sakal", "raw_content": "\nNashik : Amrit Mahotsavसाठी रोषणाई देयके 15 लाखांच्या घरात\nनाशिक : महापालिकेकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादर करण्यात आला. अमृत महोत्सव साजरा करताना महापालिकेच्या इमारतींवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली. त्या रोषणाईचे देयके १५ लाखाच्या घरात पोचली. यासंदर्भात आयुक्तांना संशय आल्याने विद्युत रोषणाईच्या निविदा दरांची माहिती मागविण्यात आली. (payments for Amrit Mahotsav 15 lakhs NMC Nashik Latest Marathi News)\nहेही वाचा: Swine Flu Alert : आतापर्यंत 22 जणांचा बळी\nऑगस्ट महिन्यात महापालिकेकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांना विद्युत रोषणाई करण्यात आली. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात वरांड्यातील ग्रीलला तिरंगी कापडाची झालर लपटण्यात आली होती.\nत्याचवेळी अनेकांनी या उधळपट्टीवर संशय व्यक्त केला होता. आता हा संशय खरा ठरताना दिसत आहे. विद्युत रोषणाईपोटी १४ लाख दहा हजार रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्युत रोषणाईच्या देयकांसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले.\nविद्युत रोषणाईसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती का, या प्रश्नावर विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी वार्षिक दर मंजूर असल्याचा दावा केला. त्यानंतर आयुक्तांनी दर माहिती पत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या.\nतेली समाजाचे प्रश्‍न सोडविण्यास कटिबद्ध ; चंद्रशेखर बावनकुळेऔरंगाबाद : ओबीसी आणि तेली समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करीत ते सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेलीसमाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.बावनकुळे हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता, त्यांना विविध समाजातील नेते, पदाधिका\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nहेही वाचा: Crime Update : PAN Card अपडेटच्या नावाखाली 5 लाखांना गंडा\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/nutmeg-is-useful-for-facial-health-ndd96", "date_download": "2022-09-25T20:24:48Z", "digest": "sha1:EKXF4IHFL65WG5OHN33WQX3BT2L5D7GN", "length": 1620, "nlines": 18, "source_domain": "www.esakal.com", "title": "चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे जायफळ | Sakal", "raw_content": "चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे जायफळ\nजायफळ पावडर, लिंबाचा रस, दही यांचे घट्ट मिश्रण १५-२० मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा व नंतर धुआ.\nजायफळमुळे चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल निघून जाते व त्वचा निरोगी राहाते.\nजायफळ आणि दालचिनी यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग निघून जातात.\nजायफळ पावडर आणि एलोवेरा जेल लावल्यास डार्क सर्कल्स निघून जातात.\nखाज आणि पुरळ आल्यास जायफळचे तेल लावावे.\nजायफळचा लेप लावल्याने मृत त्वचा निघून जाते.\nकोणतंही घरगुती औषध लावताना पूर्ण चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचेच्या छोट्याशा भागाला लावून बघा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/sara-tendulkar-killer-performance-by-sara-tendulkar-aak11", "date_download": "2022-09-25T21:45:23Z", "digest": "sha1:MB3S4SC5XLGE3AKZCKAUC6JSB22LNGEY", "length": 1547, "nlines": 16, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा किलर परफॉर्मन्स | Sakal", "raw_content": "Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा किलर परफॉर्मन्स\nक्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचं सोशल मीडियावर वर्चस्व आहे\nसारा भले ही फिल्मस्टार नसेल, पण असं असूनही तिची लोकप्रियता फिल्मी हिरोइनपेक्षा कमी नाही\nसारा सध्या इंडोनेशीयातील बाली येथे फिरायला गेली आहे\nसाराने तेथील फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत\nसाराने बालीतील धबधब्याच्या काठावरचे फोटो शेअर केले आहेत\nसाराने शेअर केलेला येथील एक व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खुपच आवडला आहे\nसाराने बालीमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत क्लबमध्ये पार्टी देखिल केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=23", "date_download": "2022-09-25T21:12:29Z", "digest": "sha1:DA6ZO5ALD57JF5L6OKMMYJY5FIRJDIY4", "length": 10117, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nस्वच्छ सर्वेक्षण 2022 करीता कंपोस्ट बिन खरेदी करणे बाबत दरपत्रक\nबिबट्या शोध मोहिमेत कौतुकास्पद कार्य करणाऱ्या मिरा भाईंदर महानगरपालिका अग्निशमन अधिकारी व कर्\n.दि 10/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमालमत्ता कर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्याचे महानगरपालिका आयुक्त यांचे निर्देश\n.दि 09/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 08/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 04/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nआदेश-माघी गणेश उत्सव २०२२\nदि 02/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nनिर्बंध शिथील आदेश दि.01.02.2022 जि.ठाणे\nआदेश-माघी गणेश उत्सव २०२२\n“कोविड-19” अंतर्गत दंड वसूलीच्या रक्कमा बँक ऑफ बडोदाच्या शाखा तसेच बिझनेस चॅनल्स व्दारे महानगरप�\n“कोविड-19” अंतर्गत दंड वसूलीच्या रक्कमा बँक ऑफ बडोदाच्या शाखा तसेच बिझनेस चॅनल्स व्दारे महानगरप�\nपरिपत्रक-दि. 14 जानेवारी 2022 ते 28 जानेवारी 2022 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत\nअभय योजना -१ फेब्रुवारी २०२२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेण्याचे आय\nअभय योजना -१ फेब्रुवारी २०२२ ते १५ मार्च २०२२ या कालावधीत मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेण्याचे आय\n.दि 01/02/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2022 या कालावधीत “ लोकशाही पंधरवडा ” साजरा करण्याबाबत.\nदिनांक 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2022 या कालावधीत “ लोकशाही पंधरवडा ” साजरा करण्याबाबत.\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67335?page=2", "date_download": "2022-09-25T21:58:25Z", "digest": "sha1:TIV2JFLGMR2MSU63FH3V6N6YJQA55TGP", "length": 22200, "nlines": 190, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुम्ही सेलिब्रेटींची ट्रोलिंग करता का? | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुम्ही सेलिब्रेटींची ट्रोलिंग करता का\nतुम्ही सेलिब्रेटींची ट्रोलिंग करता का\nसध्या सोशलसाईटवर ट्���ोलिंग नावाचा प्रकार फार बघायला मिळतो. बहुतांश लोकं एंजॉय करतात. पण मला हा भस्मासूर, एक किड वाटते. येत्या काळात काय ते स्पष्ट होईलच.\nसध्या सोशलसाईटवरच्या चकरा कमी होऊनही व्हॉटसप फेसबूक कृपेने दोन प्रकार कानावर आलेत.\nपहिला, वा पहिली - अनुष्का शर्मा.\nविराट कोहलीची जोडीदार असायची तिला बरीच किंमत चुकवावी लागली आहे असे वाटते. आणि ती देखील उगाचच. त्यामुळे जातीवंत ट्रोलर्सची ती अशीही आवडीची टारगेट आहेच. सध्या तिच्या सुईधागा चित्रपटातील तिच्या रडक्या वा उदास चित्रांना घेऊन बरेच विनोद बनत आहेत. अश्या फोटोंना मेमेस की मीमस (स्पेलिंग - memes) असे काहीतरी म्हणतात. त्यातले काही आपल्याला खरोखर हसवतातही. पण दुर्दैवाने जेव्हा असे ट्रोलिंग विनोद एखाद्या महिलेवर बनायला सुरुवात होतात तेव्हा ते हळूहळू वल्गर होत जातात.\nदुसरे आहेत दुर्दैवाने आपलेच सचिन पिळगावकर.\nखरे तर यांच्याईतका चतुरस्त्र कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत अभावानेच. त्यांच्या अभिनय दिग्दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. पण या वयातही उत्साहाने नाचणे, नच बलियेसारखी स्पर्धा जिंकणे, नृत्यस्पर्धेचे जज बनताना नाचातील शास्त्रोक्त बारकावे टिपून सांगने, सारेच अफाट. पण ज्यांना खरेच आदराने महागुरू म्हटले गेले पाहिजे त्यांना चिडवल्यासारखे महागुरू म्हटले जाऊ लागले.\nआता नुकतेच त्यांचे एक गाणे आले आहे.\nप्रामाणिकपणे सांगायचे तर गाणे म्हणून मला ते नाही आवडले. अगदी आमच्या मुंबईचे गाणे असूनही नाही आवडले. पण यावरून ट्रोल करणे म्हणजे तुम्ही एखादे चुकीचे गाणे निवडून, वा फ्लॉप स्क्रिप्ट निवडून, वा बंडल पिक्चर करून फार मोठा गुन्हाच केला आहे अश्या पद्धतीने तुटून पडणे. हे सगळे कुठून येते त्यातही जी व्यक्ती त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असेल, टॉपला असेल त्यांच्या चुकांनाच मोठ्या करून त्यांची टिंगल उडवण्यात लोकांना जास्त मजा येते. दुर्दैवाने हा एक हुमायुन नेचरचाच सडका भाग आहे. कमीअधिक प्रमाणात आपण कोणी याला अपवाद नाही आहोत. यात आपले काहीतरी आत सुखावते.\nएखादी अनुष्का शर्मा आजच्या नटीतील विचारांनी बोल्ड अभिनेत्री असल्याने विराटच्या साथीने अश्या प्रकारांना इग्नोर करणे तिला जमतही असेल. पण आपल्या मराठमोळ्या सचिनना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्कीच हे सोपे जात नसेल.\nआज तुम्ही म्हणाल पण नाह�� हो, मला ते सचिन वा ती अनुष्का मुळातच आवडत नाही. पण उद्या हा प्रकार ईतका बोकाळणार आहे की यातून कोणी सुटणार नाही.\nत्यामुळे माझ्यापुरते तरी मी अश्या प्रकारांना लाईक शेअर एंटरटेन करणे बंद केले आहे. पूर्वी जे केले असेल त्याबद्दल सध्या वाईट वाटत आहे.\nनको मला शब्दखुणा आज\nकाही व्यक्तींना हे वरदान असते\nकाही व्यक्तींना हे वरदान असते. >>वरदान == बोटॉक्स \nआपणच आपलं कौतुक करून घेतलेलं\nआपणच आपलं कौतुक करून घेतलेलं लोकांना पसंत पडत नाही .. ही नापसंती व्यक्त करण्यासाठी मग ट्रोलिंग ..\nधाग्यात राजकारण आणायचे नाही. अन्यथा स्वत:च स्वत:चे कौतुक करून घेणारया आणि तरीही लोकांनी डोक्यावर ऊचलून घेतलेल्या राजकीय नेत्यांची उदाहरणे दिली असती.\nदुसरयावर टिका करणारयांपेक्षा स्वत:चे कौतुक करणारे केव्हाही चांगलेच नाही का\nलोकांना अशी लोकं आवडत नाही कारण लोकांच्या स्वताच्या मनात अहंकार असतो. त्यांना समोरच्याने आपलेच केलेले कौतुक पटत नाही. तू कसा आहेस ते तुझे तूच काय ठरवणार, ते आम्ही ठरवणार.. हा एक मीपणाच झाला.\nखरं सांगायचे तर मला पर्सनली विनम्रतेचा आव आणणारयांचा रग येतो. जे आत ते बाहेर अशी लोकं केव्हाही परवडली.\nपण त्याहून महत्वाचा मुद्दा म्हणजे मला एखाद्या व्यक्तीचे वागणे रुचत नाही म्हणून मला त्याचे ट्रोलिंग करायचा काहीएक अधिकार मिळत नाही. तुम्ही इग्नोर करू शकता. ते जरुर तुमच्या अखत्यारीत येते.\nसचिन महागुरू आणि एकापेक्षा एक म्हणाल तर एक जज म्हणून ते नाचातल्या एकेक बारकावे टिपत जे कॉमेंट करायचे ते ऐकून मी थक्क व्हायचो. त्यामुळे त्यांना महागुरू म्हणवायचा हक्कही आहे.\nनच बलियेचा पहिलाच सीजन त्यांनी ईतर तरुणांना मात देत जिंकला. तिथे त्यांचे सळसळते तारुण्य आणि उत्साहही सिद्ध झाला.\nएक चतुरस्त्र कलाकार म्हणून ते अफाट आहेत. त्यांचे चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. एखाद्याला त्यांचे वागणे वा स्वभाव पटो न पटो त्यांचा आदर व्हायलाच हवा असे मला वाटते.\nअगदी बरोबर ऋन्मेष. हे म्हणजे\nअगदी बरोबर ऋन्मेष. हे म्हणजे शाहरुख सिगरेट फार पितो म्हणून त्याच्या अभिनयाला शिव्या देणे प्रकार आहे. किंवा संजय दत्त जेल मध्ये गेला म्हणून त्याचे चित्रपटाच नका बघू असा प्रकार. किंवा आतिफ अस्लम पाकी म्हणून त्याची गाणी बेसूर\nकला बघा आणि ठरवा.\nकला बघा आणि ठरवा. >>> +१००१\nकला बघा आणि ठरवा. >>> +१००१\nमला हा जेनरेशन प्रॉब्लेम वाटतो . आजची जेनेरेशन इतका लोड घेत नाही - मायबोली वरील जुने लोक फार अतिविचार करतात.\nएक टीपापा म्हणून सिनियर सिटीझन क्लब आहे इथे . सगळे ज्येष्ठ मायबोलीकर - पंधरा वीस वर्ष जुने आयडी आहेत त्यांचे. त्यांच्या चर्चा कधी वाचल्या प्रश्न पडतो इतके का बोर करतात एकमेकांना. नंतर जाणवले - आपल्याला बोर वाटत असेल पण त्यांना आनंद मिळतो. त्यांचे वागणे पटो ना पटो आदर मात्र करायलाच हवा. लेट देम एन्जॉय .\nतीच गोष्ट सचिन बाबत. त्याला टीप टॉप राहून आनंद मिळत असेल तर आपण का चिडा लेट हिम एन्जॉय हिज लाईफ \nमी एकुण सर्व कलाकारांच्या\nमी एकुण सर्व कलाकारांच्या बाबतीत +१००१ दिला आहे.\nमी लहानपणी सचिन पिळगावकरांचे बरेच जुने चित्रपट बघितलेले आणि enjoy केलेले आहेत.\nआणि इथे मुळात मुद्दा (generation problem) कोण कोणाला\n हा नसुन एक माणुस दुसऱ्या माणसाला जज करतो हा आहे.\nतुम्ही सचिन पिळगावकर यांच्या बाबतीत जे म्हणालात. तेच वाक्य इथे लागु पडतं..\nलेट देम एन्जॉय देअर लाईफ\nजे लोकं आपल्या आयुष्यात य्शस्वी नसतात, समाधानी नसतात, ते लोकं आपल्या अपय्शाची बोच कमी करायला म्हणा किंवा असूयेने म्हणा ईतर यशस्वी लोकांबाबत बोलायची संधी मिळताच तुटून पडायला बघतात.\nएखादी व्यक्ती आवडत नाही. रुचत नाही. एखाद वेळेस ते मत व्यक्त केले. फाईन. पण त्यावरून ट्रोल करत आनंद घेणे हे पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे असे वाटते.\nबरोबर आहे, पण महागुरु तर\nबरोबर आहे, पण महागुरु तर सेलेब्रिटी पण नाहीत, त्यांना का ट्रोल केले जाते \nपण महागुरु तर सेलेब्रिटी पण\nपण महागुरु तर सेलेब्रिटी पण नाहीत,\nएखादा नवीन धागा कढावा लागेल त्यांचे कलागुण यश अचिव्हमेण्ट योगदान एकूणच आढावा घ्यायला.... फार म्हणजे फारच चतुरस्त्र व्यक्तीमत्व आहे सचिन\nजुना सचिन - नक्कीच सेलिब्रिटी\nजुना सचिन - नक्कीच सेलिब्रिटी... सध्याचा सचिन - नाही.\nजुना शाखा - नक्कीच सेलिब्रिटी... सध्याचा शाखा - नाही.\nसध्याचा शाखा सेलिब्रेटी नाही\nसध्याचा शाखा सेलिब्रेटी नाही\nभारतातील जाहिरातींमधील सर्वात मोठा ब्रांड सेलिब्रेटी नाही \nभारतातील सर्वात श्रीमंत ॲक्टर आणि जगातला दुसरया क्रमांकाचा श्रीमंत ॲक्टर सेलिब्रेटी नाही\nफिल्मफेअर वा तत्सम ॲवार्ड शोमध्ये आजही जो भाव खाऊन जातो तो सेलिब्रेटी नाही\nआयपीएल कलकत्ताचा मालक सेलिब्रेटी नाही\nमा��बोली असो वा एकूणच कुठलेही संकेतस्थळ तिथे ज्याची सर्वाधिक चर्चा होते तो सेलिब्रेटी नाही\nतुम्ही बहुधा पिक्चरचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड ईतकेच लक्षात घेऊन हे बोलत आहात..\nपण शाहरूख सुपर्रस्टार होता आहे राहील\nसचिनचे म्हणाल तर आपली मराठी\nसचिनचे म्हणाल तर आपली मराठी जनता आपल्याच लोकांचे पाय खेचण्यात म्शगूल असते. एखादी मराठी हिंदीत स्टार बनली व तिला अगदी ऑस्कर मिळाले तरी तिला मराठी चांगले बोलता येत नाही म्हणून हिणवतील.\nकाल एके ठिकाणी पाहिले की सचिनने हिण्दी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेय हे समजल्यावर फेसबूकवर काही जनता महागुरूंना काय काय येते म्हणून आश्चर्य व्यक्त करत होते आणि त्यातही दात काढत होते\nपण त्या वेड्यांना कोण सांग्णार की ऑलटाईम क्लासिकल मराठी चित्रपट अशी ही बनवाबनवी या चित्रपटाचा दिग्दर्शक दस्तुरखुद्द सचिनच होता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AB", "date_download": "2022-09-25T21:33:03Z", "digest": "sha1:DO3MRU54P2F6KFPQWJEVVI6RVS53BOYF", "length": 2534, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४९५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे\nवर्षे: पू. ४९८ - पू. ४९७ - पू. ४९६ - पू. ४९५ - पू. ४९४ - पू. ४९३ - पू. ४९२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_(%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4)", "date_download": "2022-09-25T21:24:44Z", "digest": "sha1:3UL35PJLX2UTRSQIVT3EFCW35AZXNGIR", "length": 42033, "nlines": 82, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ब्राह्मण समाज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(ब्राह्मण (जात) या पानावरून पुनर्निर्देशित)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nब्राह्मण (आध्यात्मिक संकल्पना), ब्राह्मणे (वैदिक मीमांसा), किंवा ब्राह्मो समाज याच्याशी गल्लत करू नका.\nहा लेख चर्चा:ब्राह्मण समाज येथे चर्चेत सहभागी व्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण).\nब्राह्मण समाज हा लेख हिंदू ब्राह्मण (जात) असलेल्या लोकांच्या समाज रचनेवर आधारित आहे.\n१ ब्राह्मण शब्दाची उत्पत्ति आणि ब्राह्मण (वर्ण)\n१.१ निरनिराळया वेदांच्या निरनिराळ्या ब्राह्मण जातींत पर्यवसान\n३ गट आणि पोटजाती\n६ भारतीय संस्कृतीवरील प्रभाव\n७ टीका, प्रतिसाद, प्रबोधन आणि परिवर्तन\n८ हे सुद्धा पहा\nब्राह्मण शब्दाची उत्पत्ति आणि ब्राह्मण (वर्ण)संपादन करा\nमुख्य पान: ब्राह्मण (वर्ण)\nनिरनिराळया वेदांच्या निरनिराळ्या ब्राह्मण जातींत पर्यवसानसंपादन करा\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या प्रस्तावनाखंडामध्यें तिस-या विभागांत ब्राम्हण्याचा इतिहास दिला आहे. त्या ठिकाणीं असें दाखविलें आहे कीं, पुरोहित किंवा उपासकाचा धंदा करणा-या वर्गाचें अत्यंत जुनें नांव अथर्वन् किंवा अथ्रवन असें असावें. पर्शुभारतीय काळामध्येंच त्याचें सामाजिक अग्रेसरत्व स्थापन झालें होतें. व याच वर्गास ब्रह्मन् असेंहि नांव मिळालें असावें. ब्रह्मनचा मुलगा तो ब्रह्मपुत्र अगर ब्राह्मण. हीं दोन्ही नांवें सारख्याच वेळीं ॠग्वेदांत येत असल्याकारणानें पौरोहित्य वंशपरंपरा झालेंच होतें. ब्रह्मन् हा शब्द देखील बृह् (स्तुति करणें अगर वाढविणें) +मत् यावरून झाला असावा. ब्रह्मन् या शब्दाचा अर्थ याज्ञिक वाङमयांत निराळ्या अर्थानें आला आहे, त्या अर्थीं सोमसंस्था तयार होण्यापूर्वीं ब्रह्मन् व ब्राह्मण हे शब्द प्रचारांत आले असावे व हा स्तुति करणारा अगर वृद्धि करविणारा वर्ग सोमसंस्थांच्या पूर्वीं म्हणजे यज्ञसंस्था मोठी होण्यापूर्वीं तयार झाला होता. जोपर्यंत यज्ञसंस्था रूढ असून पुरोहितांचा धंदा चालू होता तोंपर्यंत या वर्गांत इतर वर्गांतील व्यक्तींहि प्रवेश करूं शकत असत. या वर्गाला वर्ण हा शब्द ॠग्मंत्रोत्तरकालांत मिळाला असावा व याला जातिस्वरूप कुरूयुद्धोत्तर कालांत येऊं लागलें असावें असें दिसतें. म्हणजे यज्ञसंस्था मागें पडल्यामुळें नवीन ॠत्विज होणें बंद झालें. व पूर्वींच्या पुरोहितवर्गास जातिस्वरूप प्राप्त झालें. तथापि इतर जातींशीं लग्नव्यवहार बराच कालपर्यंत बंद पडला नव्हता.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते प्राचीन काळीं ब्राह्मणांमध्यें गोत्रसंस्था म्हणजे विशिष्ट कुलसमुच्चयाबाहेर विवाहसंबंध करावयास लावणारे नियम नसावेत पण मात्र गोत्रें होतीं, म्हणजे ब्राह्मण आजेपणजांच्या नांवावरून ओळखले जात असत. म्हणजे त्यावेळीं गोत्रें हीं कुलदर्शक नामें म्हणून प्रचारांत होतीं. प्रवर मात्र वाटेल त्या व्यक्तीचीं नांवें निवडीत. प्रवर म्हणजे आव्हान करण्यास योग्य अशा समजलेल्या व निवडलेल्या व्यक्ती. परंतु यज्ञसंस्था मृत होऊं लागल्याबरोबर इतर कर्मप्रसंगीं, बापानें यज्ञप्रसंगीं पतकरलेले प्रवर मुलानें सांगावयाचे अशी पद्धति सुरू झाली, आणि नवीन प्रवर निवडण्याची क्रिया बंद झाली. प्रवर निवडतांना ॠग्वेदांतील मोठालीं मंडलें करणारे ॠषी किंवा आकाशांतील सत्पर्षी म्हणून प्रसिद्ध झालेंले ॠषी यांच्याशीं आपली परंपरा भिडवावी अशी इच्छा जागृत होती व तसे करण्यास थोडेंसें याज्ञिक कारणहि होतें आणि तें म्हटलें म्हणजे पतकरलेल्या म्हणजे प्रवर केलेल्या ॠषीप्रमाणें भिन्न देवता अगर आप्री (पशुयाग विषयक याज्यामंत्र) घ्याव्या असा नियम असे. तर ज्या ॠषींच्यामुळें भिन्न देवता उत्पन्न होणार त्या ॠषींशीं संबंध जुळविण्याची इच्छा होणें स्वाभाविक होतें व यामुळें विश्वामित्र, अग्नि, भरद्वाज, वसिष्ठ, कश्यप, आगस्त्य, गौतम, जमदग्नि या ॠषींशीं संबंध जुळविण्यांत येई व यांपैकीं कोणाशीं संबंध जुळवितां आला नाहीं तर अत्यंत प्राचीन ॠषी किंवा ॠषिकुल जे आंगिरस त्यांच्याशीं जोडण्यांत येई.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते विशिष्ट गोत्राचे व प्रवरांचे लोक आघ्वर्यवाकडे किंवा हौत्राकडे जात असत असा नेम नसे; वाटेल त्या कुळांतील लोक स्वेच्छेप्रमाणें हौत्र किंवा आघ्व���्यव पतकरीत असत. त्यामुळें अघ्वर्यू किंवा होते यांमध्यें सामान्य अनेक गोत्रें सांपडतात. म्हणजे गोत्रांचा व वेदाध्ययनाचा संबंध कांहीं एक नव्हता. अनेक कुलांतील ब्राम्हण वाटेल तो वेद पतकरीत व त्यांत सुद्धां जेव्हां शाखाभेद किंवा सूत्रभेद झाले तेव्हां ते कोणत्या तरी पक्षास मिळाले. फरक एवढाच कीं, शुक्लयजुर्वेदी मंडळीमध्यें मात्र जुनीं गोत्रें कमी सांपडतात. त्यांची गोत्रमालिका कृष्णाहून किंवा आश्वलायनीय होत्यांच्या गोत्रांहून भिन्न आहे. म्हणजे जेव्हां शुक्लयजुर्वेदी वर्ग निर्माण झाला तेव्हां बराचसा भिन्न वर्ग यज्ञजीविवर्गांत शिरला.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राम्हणांचें काम देवतांचे स्तुतिपाठ करूंन त्यांचे यज्ञ करण्याचें होतें, व क्षत्रियांचें काम लढण्याचें होतें. कामाचें विशिष्टीकरण पूर्णपणें कधींच झालें नव्हतें. यज्ञावर एकसारखें पोट भ्रत असेल काय ही शंकाच आहे. ॠषी लढाईंत पडत असत व पुढें ब्राह्मणहि पडत. वसिष्ठ लढाईच्या प्रसंगीं इन्द्रादि देवतांची भरतांकरितां स्तुति करतो व सुदास राजा लढतो असें वर्णन ॠग्वेदांत आहे. याच प्रकारचें काम विश्वामित्र, भरद्वाज, कण्व, आंगिरस वगैरे करतात व भरतांकरितां स्तुति करूंन देवतांस संतुष्ट करतात. परंतु अद्याप या जाती इतर निर्बंधानें जखडल्या गेल्या नव्हत्या, म्हणजे त्यांचे आचारविचार भिन्न नव्हते, व त्यांच्यांत लग्नाचेहि निर्बंध नव्हते; म्हणजे क्षत्रियांच्या मुली ब्राह्मण करीत असत व ब्राह्मणांच्या मुली क्षत्रिय करीत असत. सोमवंशीय क्षत्रियांपैकीं कित्येक क्षत्रिय आपला क्षत्रियाचा धंदा सोडून ब्राह्मण होत असत, हें महाभारतांतील सोमवंशाच्या हकीकतीवरून स्पष्ट दिसतें. प्रतीपाचा ज्येष्ठ पुत्र देवापि हा क्षत्रियाचा धंदा सोडून वनांत जाऊन तपश्चर्या करूं लागला व त्यानें एक सूक्तहि केलें आहे. कण्व हा मतिनार याच्या वंशांत उत्पन्न होऊन ब्राह्मण झाला व पुढें त्याचे सर्व वंशज ब्राह्मणच झाले.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मण हा त्यावेळीं स्वतंत्र धंदा असावा अशी सामाजिक भावना होती असेंहि दिसतें; म्हणजे ब्राह्मणांनींच यज्ञ यागादिकांच्या क्रिया कराव्या असा ब्राह्मणांचा आग्रह होता. वेदविद्या पठण करण्याचें कठिण काम ब्राह्मणांनीं सुरू केलें होतें. यज्ञ���ागादिकांस लागणारी निरनिराळी माहिती व मंत्रतंत्र त्यांनीं जतन करूंन ठेवले होते, अर्थात ब्राह्मणांचें काम कठिण झालें असून त्यांनां आपली बौद्धिक शक्ति वाढवावी लागली होती. कोणत्याहि धंद्यास आनुवंशिक संस्कार फार उपयोगी पडतो हें प्रसिद्ध आहे. अर्थात ब्राह्मणांचीं मुलें हींच स्मरणशक्तीनें वेदग्रहण करण्यास योग्य असत. यामुळें साहजिकच ब्राह्मणाचा मुलगा हाच ब्राह्मण व्हावा असा आग्रह उत्पन्न होणें अपरिहार्य आहे. क्षत्रियांनीं ब्राह्मणांचा हा आग्रह प्रथम चालू दिला नाहीं व त्याजविषयीं मोठा तंटा केला ही गोष्ट आपल्यास वसिष्ठ व विश्वामित्र यांच्या पौराणिक वादावरून स्पष्ट होतें. कथा खोटी खरी पण ती लिहिण्याचें प्रयोजन वादाचें अस्तित्व दाखविते. या वादाचीं निरनिराळीं स्वरूपें रामायणामध्यें व महाभारतामध्यें दिसतात, पण सर्वांचें तात्पर्य एकच आहे व तें हें कीं, ब्राह्मणाचा मुलगा, ब्राह्मण व्हावा आणि क्षत्रियाचा मुलगा क्षत्रिय व्हावा हा ब्राह्मणांचा आग्रह आणि विश्वामित्राचा आग्रह असा कीं, क्षत्रियाच्या मुलानें जर आपली बौद्धिक शक्ति वाढविली तर त्याला ब्राह्मण कां होतां येऊं नये अखेरीस विश्वामित्राचा जय झाला व तो ब्राह्मण झाला इतकेंच नव्हे तर ब्राह्मण कुलाचा तो प्रवर्तक झाला.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते वसिष्ट- विश्वामित्राच्या तंटयांत जातीच्या लग्नविषयक निर्बंधाचें जसें परीक्षण झालें तसें नहुष-अगस्ति या कथेमध्यें जातीच्या दुस-या एका गोष्टीचें परीक्षण झालें. ब्राह्मणाचा धंदा इतरांनीं कां करूं नये या वादाप्रमाणें असा प्रश्न उपस्थित होतो कीं, ब्राह्मणांनां इतर जातींचा धंदा करावयास कां लावूं नये नहुषानें सर्व ॠषींस आपली पालखी उचलावयास सांगितलें व त्यांस जेव्हां त्याची पालखी खांद्यावर घेऊन जलदीं चालतां येईना तेव्हां त्यास तो मोठमोठ्यानें 'सर्प सर्प' म्हणजे चाला चाला असें म्हणूं लागला. तेव्हां अगस्ति ॠषीनें त्यास 'तूं सर्प हो' असा शाप दिला आणि तो सर्प होऊन खालीं पडला (भारत वनपर्व अध्याय १८१,). या कथेंतील तात्पर्य हें कीं जे बौद्धिक धंदा करतील त्यांच्यावर शारिरिक मेहनत करण्याची सक्ति होऊं शकणार नाहीं नहुषानें सर्व ॠषींस आपली पालखी उचलावयास सांगितलें व त्यांस जेव्हां त्याची पालखी खांद्यावर घेऊन जलदीं चाल��ां येईना तेव्हां त्यास तो मोठमोठ्यानें 'सर्प सर्प' म्हणजे चाला चाला असें म्हणूं लागला. तेव्हां अगस्ति ॠषीनें त्यास 'तूं सर्प हो' असा शाप दिला आणि तो सर्प होऊन खालीं पडला (भारत वनपर्व अध्याय १८१,). या कथेंतील तात्पर्य हें कीं जे बौद्धिक धंदा करतील त्यांच्यावर शारिरिक मेहनत करण्याची सक्ति होऊं शकणार नाहीं\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मणप्रामुख्याचा इतिहास वैदिक कालापासून अत्यंत अर्वाचीन कालापर्यंत सातत्यानें देतां येईल. ब्राह्मणांचें प्रामुख्य रहाण्याचें एक कारण म्हटलें म्हणजे त्यांनीं आपल्या वेदमूलक विद्येचा विकास करूंन प्रथम धर्मशास्त्र आणि नंतर कायदा आपल्या अभ्यासाचा विषय करूंन तो वेदमूलक वाङयाशीं निगडित केला आणि आपली धर्मशास्त्रज्ञता वेदांच्या पायावर उभारली हें होय. ज्या अर्थीं वेदग्रंथ कोणी वाचीत नव्हते आणि वेदार्थयत्न तर करणें दूरच होतें त्याअर्थीं ब्राह्मणांच्या वेदवाङमयमूलक म्हणविणा-या धर्मशास्त्राची तपासणी करून ब्राह्मणांचे अधिकार प्रश्नविषय करणारा वर्ग निघालाच नाहीं. गौतमबुद्धकडून तें काम झालेंच नाहीं व जैनांकडूनहि झालें नाहीं. दोघांचाहि वेदविरोध भीतभीतच होता. आणि वेद तपासण्याची ताकद कोणासहि नव्हती. व या त-हेच्या क्रिया व्हावयाच्या राहिल्यामुळें सर्व ब्राह्मणविरोध अत्यंत दुर्बल होता. ब्राह्मणांची उपयुक्तता शासनसंस्थांस अनेक त-हांनीं होती. राजसत्तेंतहि नियामक असें कांहीं तरी निर्बंध असले पाहिजेत ही भावना लोकांत असल्यामुळें त्या भावनेचा कोणी तरी फायदा घ्यावयास पाहिजे होता तो ब्राह्मणांनीं आपलें नातें धर्मशास्त्राशीं व वेदांशीं कायम ठेवून घेतला. आणि या परिस्थितीचा जो परिणाम उत्पन्न झाला तोच शेवटपर्यंत कायम राहिला. मुसुलमानी राज्यामध्यें ब्राह्मणमहत्त्व कमी न होतां वाढतच गेलें व याची कारणें दोन होतीं: एक तर ब्राह्मणांनीं आचार व प्रायश्चित्त हीं वाढवून आणि म्लेच्छांचें स्थान त्या सोवळ्याओंवळ्याचा नियमावरून शेवटचें ठेवून मुसुलमानी हिंदु समाजाचें पृथकत्व राखलें आणि सर्व समाजांत अशी भावना उत्पन्न झालीं कीं, हिंदु समाजाच्या अभिमानाचें आणि अभिमानमूलक भक्तीचें आश्रयस्थान होणारा राजन्यवर्ग नष्ट झाल्यामुळें ब्राह्मण हेच भक्तीचें आश्रयस्थान झालें व आम्ही हिंदू अस���न परचक्राच्या त्रासामुळें मुसुलमानांचा हुकूम जरी आम्हांस मानावा लागला तरी आमच्या निष्ठेचे खरे अधिकारी निराळे आहेत अशी भावना हिंदूमध्यें जागृत ठेवावी लागली त्यामुळें ब्राह्मणसन्मान ही एक सामाजिक आवश्यकता उत्पन्न झालीं.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते राजन्यवर्गाच्या नाशास दोन कारणें झालीं. एक कारण हें कीं राज्यक्रांति होई तेव्हां पूर्वीं राजत्व भोगीत नसलेलें दुसरें कूल पदाधिष्ठित होई. तें पूर्वीं क्षत्रिय समजलेल्यांपैकींच नेमकें कसें असणार तेव्हां राजाला आपलें क्षत्रियत्व ब्राह्मणांकडूनच मान्य करून घ्यावें लागे, तेव्हां तो क्षत्रिय व लोकांच्या निष्ठेला पात्र अशी व्यक्ति होई. तथापि त्याविषयीं शंका घेणारे लोक त्यावेळेस असावयाचेच. विशेषेंकरून जुन्या राजघराण्याचे अभिमानी असावयाचेच. तरी त्यामुळें सर्वच क्षत्रियांचें क्षत्रियत्व येणेंप्रमाणें संशयांतच होतें. ब्राह्मणांचें ब्राह्मण्य मात्र संशयित नव्हतें.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते याशिवाय ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांमध्यें अंतर उत्पन्न करणा-या चळवळी झाल्या, त्या देखील ब्राह्मणांचें महत्त्व इतरांहून अधिक करण्यास कारण झाल्या. असल्या चळवळी म्हणजे बौद्ध व जैन हे संप्रदाय होत. येथील चातुर्वर्ण्य केवळ कर्मानुसारी नव्हतें तर तें संस्कारांकितहि होतें. असें असल्यामुळें जर कोणी बौद्ध-जैनादि मतांस चिकटून संस्कारांकडे दुर्लक्ष केलें तर तो सामान्य लोकांच्या दृष्टीनें संस्कारहीन व्रात्य अगर शूद्र होई. या सर्व गोष्टींचा पगडा अजूनपर्यंत कायम आहे.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते याशिवाय ब्राह्मणांचें राजकीय महत्त्वहि होतेंच. बरेचसे मंत्री ब्राह्मणच असत. व राजांचे शिक्षकहि ब्राह्मणच असत. एवढेंच नव्हे तर कित्येक ठिकाणीं ब्राह्मणांचीं राज्येंहि होतीं. आपण राजतरंगिणीमधील काश्मीरचा इतिहास जर पाहिला तर त्यांत अनेकदां ब्राह्मण राजे झालेले आढळतात. शुंगांचा पाडाव करून राज्य घेणारे काण्वायन ब्राह्मण होते. व सबक्तगीनच्या कारकिर्दींत काबूलवर घाला घालून तेथें हिंदू राज्य स्थापन करणारें शाही घराणें देखील ब्राह्मणच होतें. कुडाळचे सामंत देखील ब्राह्मण असावेत अशी मांडणी करण्यांत आली आहे (कुडाळदेशकर ब्राह्मण पहा- विभाग ११). यानंतरचें उदाहरण म्ह���जे पेशव्यांचें होय.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते मुसुलमानी अमदानींत देखील दक्षिणेमध्यें बरींच महत्त्वाचीं स्थानें ब्राह्मणांच्या हातीं होतीं व त्यामुळें त्यांस मोठमोठ्या जहागिरी मिळाल्या आहेत.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते इंग्रजी अंमलामध्यें बंगाल व दक्षिण हिंदुस्थान या दोन भागांत सुशिक्षित वर्ग या नात्यानें ब्राह्मणांचें समाजप्रामुख्य राहिलें आहे.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्राह्मणांविरूद्ध चळवळी ज्या झाल्या त्यापैकीं कांहीं धार्मिक प्रामुख्यास आक्षेप घेणा-या व कांहीं राजकीय प्रामुख्यांत स्पर्धा करणा-या होत्या. चळवळींमध्यें बौद्ध, जैन, लिंगायत, महानुभाव, ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज अशी परंपरा देतां येईल. पांचालांची चळवळ आपलें ब्राह्मणसदृश महत्त्व मागणारी चळवळ होती व तीमुळें ब्राह्मणमहत्त्वास पोषकच झाली.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते सिलोनमध्यें गोइगणांची जात इतरांपेक्षां आपलें उच्चत्व जेव्हां सांगूं लागली तेव्हां ती आपणांमध्यें ब्राह्मणी रक्त आहे असें विधान करूंन तो हक्क सांगूं लागलीं.[१]\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या मते ब्रह्मदेश व सयाम हे दोन्ही देश जरी बौद्ध होते तरी त्यांनीं आपल्या संस्कारांसाठीं अनेक ब्राह्मण नेले होते. ब्राह्मणब्राह्मणेतर विवाह हे केव्हां बंद झाले हें निश्चयानें सांगतां येत नाहीं तथापि त्यांचें अस्तित्व ब-याच उत्तर काळापर्यंत दिसून येतें. देशांतरी भटकणारा ब्राह्मण राजकन्येशीं विवाह लावतो अशी कथानकें आपल्या कथासरित्सागरांत बरींच आहेत. ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतर स्त्रियांशीं लग्न लावावें व मुलांनीं ब्राह्मणच म्हणवून घ्यावें अशी परिस्थिति बलिद्वीपांत अजूनहि आहे. विक्रमांकदेवचत्रिचा कर्ता बिल्हण राजकन्येचा शिक्षक म्हणून जातो व तिच्याशीं पुढें लग्न लावतो. प्रसिद्ध राजशेखर कवि आपली आई चौहान आहे म्हणून सांगतो. तथापि ब्राह्मणब्राह्मणेतर यांच्या विवाहास मुख्य अडचणी असत त्या ह्या कीं, बराच क्षत्रिय वर्ग संस्कारदृष्ट्या क्षत्रियत्वापासून च्युत झाल्यामुळें म्हणजे शुद्रत्वाप्रत गेल्यामुळें हे विवाह कमी झाले. मलवारमध्यें तंबिरान (राजघराण्यांतील) स्त्रियांचे ब्राह्मणांबरोबर संबंध उर्फ दुय्यम प्रकारचे विवाह अजून चालू आहेत.[१]\nगट आणि पोटजातीसंपादन करा\nयज्ञजीवी ॠत्विजांचा वर्ग स्थापिला गेल्यानंतर त्या वर्गामध्ये अनेक भेद कसकसे उत्पन्न झाले व पुढें त्यांच्या जाती कशा बनल्या. भारतीय ब्राह्मण समाजाची मुख्यतः दोन गटांत विभागणी केली जाते. सर्वसाधारणपणे त्यांस उत्तरेकडचे ब्राह्मण (पंच गौड ब्राह्मण) आणि दक्षिणेकडचे ब्राह्मण-दक्षिणी ब्राह्मण (पंच द्रविड ब्राह्मण) असे संबोधतात. १२ व्या शतकातील कल्हण कवीच्या राजतरंगिणी ह्या काव्यातील एका श्लोकात ब्राह्मणांचे वर्गीकरण देण्यात आले आहे. ते असे:\nकर्णाटकाश्च तैलंगा द्राविडा महाराष्ट्रकाः \nगुर्जराश्चेति पञ्चैव द्राविडा विन्ध्यदक्षिणे ॥\nसारस्वताः कान्यकुब्जा गौडा उत्कलमैथिलाः \nपन्चगौडा इति ख्याता विन्धस्योत्तरवासिनः ॥\nअर्थ : विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे राहणारे म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण (आंध्र प्रदेश) व (तमिळनाडू+केरळ) या द्राविड प्रदेशांतील-पंचद्रविड राज्यातील ब्राह्मणांना द्रविड ब्राह्मण म्हणावे, तर विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे राहणारे म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज, गौड, उत्कल आणि मिथिला ह्या प्रदेशांतील ब्राह्मणांना (पंच गौड) गौड ब्राह्मण म्हणावे. हे ब्राह्मण आजच्या उत्तरप्रदेश, उत्तरांचल, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि उत्तरेकडील दिल्ली, हरियाणा) या राज्यांत विखुरले आहेत.\nडॉ. श्री.व्यं केतकरांनी ब्राह्मणांच्या उपजाती ८०० असल्याचे म्हटले आहे. डॉ. गो.स. धुर्ये यांनी १९११या जनगणनेत गुजराथमध्ये ब्राह्मणांच्या ९३ उपजाती असल्याचे नोंदवले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणांच्या १८८६ उपजाती असल्याचे म्हटले आहे, त्यांपैकी १२१० जातींची नावेही दिली आहेत.\nभारतीय संस्कृतीवरील प्रभावसंपादन करा\nटीका, प्रतिसाद, प्रबोधन आणि परिवर्तनसंपादन करा\nमुख्य पान: ब्राह्मणेतर चळवळ\nहे सुद्धा पहासंपादन करा\nभारतीय ब्राह्मणांचे भवितव्य (पुस्तक, लेखक - संजय सोनवणी)\n^ a b c d e f g h i j k l m n o दुवा:ब्राह्मण [[महाराष्ट्रीय ज्ञानकोश]] Check |दुवा= value (सहाय्य) (मराठी भाषा भाषेत). ६ रोजी पाहिले. (पुस्तकातील विशिष्ट वाक्य, ज्याचा संदर्भ घेतला आहे) Unknown parameter |अन्य= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसमहिना= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)\nशेवटचा बदल १२ जून २०२२ तारखेला १६:४६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १२ जून २०२२ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/895253", "date_download": "2022-09-25T21:05:03Z", "digest": "sha1:MKY2DLIXLKEATE6J2EKGBI3GSZKQBIA4", "length": 3195, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"रिचमंड, व्हर्जिनिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"रिचमंड, व्हर्जिनिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:४४, २९ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n१११ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०३:०१, १६ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nVolkovBot (चर्चा | योगदान)\n०३:४४, २९ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या अभिजीत (चर्चा | योगदान)\n'''रिचमंड''' ({{lang-en|Richmond}}) ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[व्हर्जिनिया]] राज्याची राजधानी व तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान]] हे शहर दक्षिणेची राजधानी होते. रिचमंड शहर व्हर्जिनियाच्या पूर्व भागात [[वॉशिंग्टन, डी.सी.]]पासून १०८ मैल अंतरावर स्थित आहे.\n== बाह्य दुवे ==\n{{अमेरिकेतील राज्यांच्या राजधानीची शहरे}}\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/981680", "date_download": "2022-09-25T21:06:25Z", "digest": "sha1:QJTIFFPOBKSYWLIA4F2TLJSUCXQYLNYA", "length": 2009, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. ७९३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. ७९३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:१४, २ मे २०१२ ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: ang:793 (deleted)\n१४:५०, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\nछो (वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB)\n१६:१४, २ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: ang:793 (deleted))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/85582.html", "date_download": "2022-09-25T21:39:26Z", "digest": "sha1:P3EE5IHUQAPYLJWNNM4JOSC4E6M7ELFP", "length": 23089, "nlines": 222, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, ���ाष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती\nजागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती\nहिंदु जनजागृती समितीने मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांची आयोजित केलेली ‘ऑनलाईन’ बैठक पार पडली \nभोपाळ (मध्यप्रदेश) – आज केवळ १० टक्के हिंदू जागृत आहेत. अशा परिस्थितीत अन्य ९० टक्के हिंदूंना हिंदु राष्ट्राविषयी जागृत करणे, हे त्यांचे दायित्व आहे. साधना आणि धर्मपालन करणार्‍या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्‍या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीत केले.\nसद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे\nगोवा येथे ‘दशम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ जून २०२२ मध्ये आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्‍यांची ‘ऑनलाईन’ बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील ठरलेल्या समान कृती कार्यक्रमाविषयी उपस्थितांना माहिती दिली. या वेळी ‘गायत्री शक्तीपिठा’चे श्री. प्रल्हाद शर्मा, ‘हिंदु सेवा परिषदे’चे प्रदेश सहसचिव श्री. धर्मेंद्र ठाकूर, ‘धर्मरक्षण’ संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव, उज्जैन येथील श्री. शैलेंद्र सेठ यांनी त्यांचे विचार मांडले.\nउपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी\nहिंदु धर्म सेनेचे संस्थापक श्री. योगेश अग्रवाल, भारत रक्षा मंचाचे प्रांतमंत्री डॉ. एच्.पी. तिवारी, अधिवक्ता कामताप्रसाद यादव, महाराणा युवा संघटनेचे श्री. हरिश जोशी, चंडी वाहिनीच्या लता ठाकूर, श्रीराम सेनेचे श्री. कुणाल श्रीवास्तव, अधिवक्ता ब्रह्मानंद पांडे, अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. जितेंद्रसिंह ठाकूर, श्री. शुभमकांत तिवारी, डॉ. दिनेशसिंह रघुवंशी, धरोहर बचाव समितीचे श्री. कमल जैन, गायत्री शक्तीपिठाचे श्री. रामराय शर्मा\n१. मंडला येथील हिंदु सेवा परिषदेचे प्रदेश सहसचिव श्री. धर्मेंद्र ठाकूर म्हणाले, ‘‘हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाने गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन आले पाहिजे; कारण तेथे हिंदु राष्ट्र कसे असेल, हे प्रत्यक्ष अनुभवता येते. अधिवेशनामध्ये ठरवलेल्या समानसूत्री कार्यक्रमाप्रमाणे आम्ही येत्या वर्षात निश्चित प्रयत्न करू.’’\n२. भोपाळ येथील धर्मरक्षण संघटनेचे संस्थापक श्री. विनोद यादव म्हणाले, ‘‘हिंदुत्वासाठी बोलणे आणि ऐकणे पुष्कळ झाले. आता आपल्याला प्रत्येक हिंदूच्या मनात हिंदु राष्ट्राचा विचार स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.’’\n३. जयपूर येथील गायत्री शक्तीपिठाचे श्री. प्रल्हाद शर्मा म्हणाले, ‘‘राष्ट्रीय अधिवेशनानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी हिंदु राष्ट्राची आवश्यकता जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.’’\n४. उज्जैन येथील श्री. शैलेंद्र सेठ म्हणाले, ‘‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी साधना आणि अहं निर्मूलन करणे आवश्यक आहे, हे गोवा येथील अधिवेशनात शिकायला मिळाले. साधनेमुळे बिकट परिस्थितीतही स्वतःचे मनोबल टिकून रहाते, तसेच अहं अल्प असल्याने हिंदुत्वाच्या कार्यात संघटित���णा वाढेल.\nस्रोत: दैनिक सनातन प्रभात\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nहिंदु धर्माच्या रक्षणासाठी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश हवा – जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य, समर्थ माऊली सरकार, पीठाधिश्‍वर, रुक्मिणी विदर्भ पीठ,अमरावती\nज्ञानशक्तीच्या आधारे हिंदूंचे प्रभावी संघटन करूया – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती\nभारत सरकारने शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागामुळे राष्ट्रीय दुखवटा घोषित करावा – हिंदु जनजागृती समिती\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री गणेशचतुर्थीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४० हून अधिक ठिकाणी धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=24", "date_download": "2022-09-25T21:12:10Z", "digest": "sha1:5K2PZWFDIZUZ7FNW6J542NX2YV4OCZOR", "length": 9731, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nदि 29/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईदर महानगरपालिकेच्या नगरभवन, भाईदर (प.) येथिल वाचनालयाकरीता UPSC/MPSC स्पर्धा परिक्षा व इतर पुस�\nमिरा भाईदर महानगरपालिकेच्या नगरभवन, भाईदर (प.) येथिल वाचनालयाकरीता UPSC/MPSC स्पर्धा परिक्षा व इतर पुस�\nनागरी सुविधा पुरविण्यातील सर्व्हेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिका अव्वल\nनागरी सुविधा पुरविण्यातील सर्व्हेक्षणात मिरा-भाईंदर महानगरपालिका अव्वल\nदि 28/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 25/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 24/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 23/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिन परिपत्रक\n.दि 21/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 20/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nफेरीवाला सर्वेक्षण यादी प्रसिध्द झालेल्या 7221 फेरीवाल्यांना मोबाईल संदेश पाठविण्याविषयी…\nफेरीवाला सर्वेक्षण यादी प्रसिध्द झालेल्या 7221 फेरीवाल्यांना मोबाईल संदेश पाठविण्याविषयी…\n“कोविड-19” अंतर्गत दंड वसूलीच्या रक्कमा बँक ऑफ बडोदाच्या शाखा तसेच बिझनेस चॅनल्स व्दारे महानगरप�\nदि 19/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nआदेश - विभागनिहाय समन्वय अधिकारी/कर्मचारी नेमणुकीबाबत\nआदेश - विभागनिहाय समन्वय अधिकारी/कर्मचारी नेमणुकीबाबत\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/12/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-25T20:28:53Z", "digest": "sha1:GZVVHSKQ5POTNXNOW6Y6L6AP2SBN2JG5", "length": 11339, "nlines": 108, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "पशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2022\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2022\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 :\nजर तुम्‍ही पशुपालन करण्‍यासाठी सरकारच्‍या पशु किसान क्रेडिट कार्डची योजना तुमच्‍या खूप काम येऊ शकते. जर तुम्ही गाय का पालन करत असाल तर सरकार ४०,७८३ रुपए देते आणि जर तुम्ही म्हशीचे पालन करत असाल तर सरकार कडून ₹६०,२४९ तुम्हाला दिले जातात. सरकारच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक दीड लाख रुपए दिले जाऊ शकतात ते जाणून घ्या पशु किसान क्रेडिट कार्ड योजना.\nपशु किसान क्रेडिट कार्ड २०२२\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत शेतकऱ्याला मत्स्य पालन, कुकुट पालन, भेड़, बकरी, गाय आणि म्हैस पालनासाठी लोन दिले जाते. हे किसान क्रेडिट कार्ड योजना सरकारने राज्याच्या शेतकऱ्या साठी सुरू केली आहे. हे लोन शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर पशुपालन उत्पादनासाठी दिले आहे.\nपशु किसान क्रेडिट कार्ड फायदे\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजना कशी लागू करावी\nतुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असल्यास, तुम्हाला त्याची अर्ज प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे. प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही दिलेल्या चरणांचे अनुसरण करा.\nपशु किसान क्रेडिट कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो \nराज्यातील कोणताही शेतकरी किंवा पशुपालक किंवा इतर नागरिक पशु किसान कार्डसाठी अर्ज करू शकतात.\nअर्जदाराकडे पशु आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.\nपशुपालक शेतकरी पास पशु विमा प्रमाणपत्र (पशु विमा प्रमाणपत्र) साठी अर्ज करण्यास पात्र मानले जातील.\nपशु किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत कार्ड कर्ज किती आहे\nपशुधन ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी पात्र आहे. या योजनेंतर्गत प्रति गाय ६०२४९ रुपये, प्रति गाय ४०,७८३ रुपये, अंडी देणारी कोंबडी ७२० रुपये आणि प्रति शेळी ४०६३ रुपये देण्यात येणार आहे. 1.6 दशलक्ष रुपयांच्या कर्जासाठी कोणत्याही रकमेची आवश्यकता नाही. ७.००% व्याजदराने कर्ज देणारी वित्तीय संस्था, पशु किसान क्रेडिट कार्ड योजना (पशु किसान ���्रेडिट कार्ड योजना) अंतर्गत पशुधन कंपन्यांना ४.००% कमी व्याजदराने कर्ज प्रदान करते.\nअशा प्रकारे तुम्ही कर्जाचे पैसे काढू शकता\nया योजनेंतर्गत जर तुम्ही ३ लाखांपेक्षा कमी कर्ज घेतले तर तुम्हाला ही कर्जाची रक्कम कमी व्याजाने परत करण्याची संधी दिली जाईल आणि जर तुम्ही ३ लाखांपेक्षा जास्त कर्जाची रक्कम घेतली असेल तर तुम्हाला १२ व्याजाने परतफेड करावी लागेल. % व्याजदर. होईल. शेतकरी त्यांच्या गरजेनुसार किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांच्या सोयीनुसार पैसेही जमा करू शकतात. संपूर्ण वर्षातून एकदा कर्जाची रक्कम शून्य करण्यासाठी, कार्डधारकाला वर्षातून किमान एक दिवस संपूर्ण रक्कम जमा करावी लागेल. पशु किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून, अर्जदार कोणत्याही एटीएममधून पैसे काढू शकतात.\nकर्जमाफी योजना 50,000 अनुदान बँक खात्यात जमा पहा याद्या ...\nपरभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम र ...\nपिक नुकसानभरपाई २०२२ बँकेत जमा होण्यास सुरुवात\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nशालेय जीवनापासूनच महिला-पुरुष समानतेची शिकवण हवी – ...\nआमदार बावनकुळे म्हणाले, तेव्हा आम्ही शरद पवारांचा आदर के ...\nसरकारने का घेतला कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय\nपॉलिटेक्निक प्रवेशासाठी सुकळवाडला सुविधा केंद्र – ...\nCrop Harvesting : पीक कापणी प्रयोगावर तलाठ्यांचा बहिष्का ...\n पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यानं तयार केलं &# ...\nखोचला पदर आणि हाती घेतली शेतीची कमान\nयुक्रेनमध्ये सूर्यफुलाचा पेरा वाढला |Spring Sowing in Uk ...\nप्रहार शेतकरी जनशक्ती पक्षातर्फे कांदाप्रश्नी प्रांतांना ...\nआदेश डावलून प्रतिबंधित बियाण्यांची पेरणी, राळेगाव तालुक् ...\nशाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना (सं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/iigm-recruitment-2022-for-various-posts-apply-online/", "date_download": "2022-09-25T20:13:11Z", "digest": "sha1:AJXJ73MZ3EJCOUZWPI3GI55RUYM3ZXLD", "length": 4822, "nlines": 130, "source_domain": "careernama.com", "title": "Master Degree असणाऱ्यांना संधी ! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई अंतर्गत भरती Careernama", "raw_content": "\nMaster Degree असणाऱ्यांना संधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई अंतर्गत भरती\nMaster Degree असणाऱ्यांना संधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई अंतर्गत भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई अंतर्गत अनुवादक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://iigm.res.in/\nएकूण जागा – आवश्यकतेनुसार\nपदाचे नाव – ज्येष्ठ हिंदी अनुवादक\nवयाची अट – 56 वर्षापर्यंत\nअर्ज शुल्क – नाही\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nनिवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्टार IIG, प्लॉट क्र. 5, सेक्टर 18, कळंबोली हायवे, नवीन पनवेल, नवी मुंबई 410 218.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 आहे.\nमूळ जाहिरात – click here\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/finally-chandramukhi-came-in-front-with-the-help-of-35-ft-shining-cutout/", "date_download": "2022-09-25T19:52:38Z", "digest": "sha1:VW3RDJYFYZXBDF2PEIRGBBHWE24XP4T2", "length": 9424, "nlines": 89, "source_domain": "hellobollywood.in", "title": "अखेर.. ती शुक्राची चांदणी समोर आली; 35 फुट कटआऊटमधून चंद्रमुखी अवतरली | Hello Bollywood", "raw_content": "\nअखेर.. ती शुक्राची चांदणी समोर आली; 35 फुट कटआऊटमधून चंद्रमुखी अवतरली\nin फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n विश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ कादंबरी डोळ्यासमोर ठेऊन मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक प्रसाद ओक याने ‘चंद्रमुखी’ या अनोख्या प्रेमकहाणीच्या चित्रपटाची घोषणा केली. अगदी तेव्हापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. पहिल्या टीझरपासून प्रेक्षकांची आतुरता अक्षरशः ताणली होती. कारण कॅप्शन सांगत होते कि हि एक प्रेमकहाणी आहे आणि ती हि एका राजकारणी युवकासोबत एका लावण्यवतीची. पण या भूमिका साकारतय कोण ते मात्र गुलदस्त्यात ठेवले होते. यानंतर अखेर हळू��ळू यावरून पडदा उघडला. आधी तो ध्येयधुरंधर राजकारणी अर्थात दौलतराव या तडफदार नेत्याच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार हे स्पष्ट केलं. यानंतर चर्चा होती ती शुक्राच्या चांदणीची. म्हणजेच चंद्रमुखीची. अखेर आता तिचा चेहरा समोर आलाय आणि तो हि ३५ फूट कटआऊटमधून. त्यामुळे हा सोहळा सर्वांसाठीच एक जल्लोष होता.\nमराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच ३५ फुटांच्या कटआऊटचे अनावरण करून सिनेमातील अभिनेत्रीचा लूक सादर करण्यात आला आहे आणि असा भव्य कार्यक्रम @royaloperahouse सारख्या ठिकाणी पार पडला, ही मराठी चित्रपसृष्टीसाठी खरंच अभिमानाची बाब आहे. याचं सर्व श्रेय “चंद्रमुखी”चित्रपटाचे निर्माते आणि प्लॅनेट मराठीचे संस्थापक @akshaybardapurkar (अक्षय बद्रापूरकर) यांना जाते. अर्थात @aakashpendharkar (आकाश पेंढारकर) @amrutamane48 (अमृता माने) @metalpowdergirl यांच्याशिवाय हे शक्य झालंच नसतं.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nचंद्राची भूमिका माझ्या माध्यमातून जिवंत केल्याबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक @oakprasad (प्रसाद ओक) यांचेही मनापासून आभार. @ajayatulofficial (अजय – अतुल) यांच्या संगीताशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊच शकला नसता. तसेच, या चित्रपटासाठी मेहनत घेतलेल्या सर्व ज्ञात आणि अज्ञात लोकांचे मनापासून आभार. तुमचं प्रेम असंच कायम राहो तुमची चंद्रा…. हे कॅप्शन चंद्राने म्हणजेच चित्रपटातील चंद्रमुखी साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने लिहीत या सोहळ्याचा जल्लोषमयी व्हिडीओ पोस्ट केला आहे.\nयाशिवाय अमृताने आपण साकारत असलेल्या चंद्रमुखी या भूमिकेबद्दल सांगितले कि, मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा सर्वात वेगळी आणि ताकदीची भूमिका मी ‘चंद्रमुखी’मध्ये साकारतेय. चंद्रा ही एक लावणी कलावंत असून लावणी कलावंतांचे जीवन ती प्रेक्षकांसमोर आणणार आहे. मला खूप आनंद आहे की, अशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. अनेक दिवसांपासून ‘चंद्रमुखी’च्या उत्सुकतेला आज पूर्णविराम मिळाला. जी उत्सुकता तुम्हाला होती, तशीच उत्सुकता आता मला चित्रपट झळकण्याची आहे. हा चित्रपट आम्ही या लोककलावंताना समर्पित करत आहोत. या निमित्ताने त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न असून या भव्य चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच घ्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/18/krishnashtami/", "date_download": "2022-09-25T20:32:02Z", "digest": "sha1:PLPOGYSSFITBACG3PEVQW26DDJGLE4D2", "length": 12725, "nlines": 71, "source_domain": "online45times.com", "title": "भगवान श्रीकृष्णाला 'या' 5 गोष्टी प्रिय आहेत, जन्माष्टमीच्या पूजेत नक्की वापरा : नकारात्मकता नष्ट होईल, प्रगतीला गती येईल ! - Marathi 45 News", "raw_content": "\nभगवान श्रीकृष्णाला ‘या’ 5 गोष्टी प्रिय आहेत, जन्माष्टमीच्या पूजेत नक्की वापरा : नकारात्मकता नष्ट होईल, प्रगतीला गती येईल \nभगवान श्रीकृष्णाला ‘या’ 5 गोष्टी प्रिय आहेत, जन्माष्टमीच्या पूजेत नक्की वापरा : नकारात्मकता नष्ट होईल, प्रगतीला गती येईल \nमित्रांनो श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाते. यंदा अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 09:20 वाजता सुरू होईल आणि 19 रोजी रात्री 10:59 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, त्यामुळे 18 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी पूजा करताना भगवान श्रीकृष्णाला त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्यास विशेष आशीर्वाद मिळतो. त्यामुळे जाणून घेवूया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी, ज्यांचा जन्माष्टमीच्या पूजेत समावेश केला पाहिजे.\nमित्रांनो कृष्णाच्या भक्तांसाठी हा दिवस खूप खास, महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. या दिवशी प्रत्येकाला विविध पूजा विधी करून भगवान श्री कृष्णाचा आनंद मिळवायचा असतो. आणि मित्रांनो हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्त्व सांगितले जाते. या दिवशी लोक आपल्या जीवनात श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजा करतात. तसेच अनेक लोक या दिवशी उपवास करतात. या दिवशी रात्री पूजा केली जाते.\nदही आणि साखरेची मिठाई भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे. श्रीकृष्ण बालपणी दही आणि साखरेची मिठाई चोरत होते असे ग्रंथांमध्ये सांगितले आहे. म्हणून जन्माष्टमीच्या पूजेमध्ये भगवान श्रीकृष्णाला दही, लोणी आणि साखरेचा प्रसाद अर्पण करा आणि त्याचबरोबर मित्रांनो भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे आणि त्यांच्या मुकुटात नेहमी मोरपंख असतं. असेही ���ानले जाते की, मोरपंख नकारात्मकता दूर करतात आणि ते घरात ठेवणे खूप लाभदायी आहे. आणि मित्रांनो धण्याचा प्रसाद जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये धण्याचा प्रसाद अवश्य समाविष्ट करा.\nकारण मित्रांनो भगवान श्रीकृष्णाला हा प्रसाद खूप प्रिय आहे. भगवान श्रीकृष्णाला धणे अर्पण केल्याने कधीही धनाची कमतरता भासत नाही. आणि मित्रांनो भगवान श्रीकृष्ण बासरीसह सर्वत्र दिसतात आणि ही त्यांची सर्वात आवडती वस्तू आहे. मान्यतेनुसार, जन्माष्टमीच्या पूजेत बासरी ठेवल्याने भगवान श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद मिळतो. मित्रांनो पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण बालपणापासून गोमातेची सेवा करत आणि त्यांना गोमातेची विशेष ओढ होती. त्यामुळे जन्माष्टमीच्या पूजेमध्ये गोमातेची मूर्ती ठेवा किंवा गाईला प्रसाद द्यावा.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो या दिवशीच्या पूजेमध्ये पंचामृत अवश्य अर्पण करा. आणि भोगामध्ये तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करा. मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने नवीन वस्त्रे परिधान करावीत. आणि या दिवशी पूजेत नेहमी स्वच्छ भांडी वापरावीत. या भांड्यांमध्ये मांसाहारी अन्न कधी ही शिजले जाणार नाही याची विशेष काळजी घ्या आणि मित्रांनो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला लाल ओढणीने झाकून तुपाचा दिवा लावावा.\nया दिवशी रात्री फक्त पूजा करावी. आणि या दिवशी कोणाला दुःखी करू नका किंवा कोणाशी ही गैरवर्तन करू नका.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिला���नी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2364/", "date_download": "2022-09-25T19:44:57Z", "digest": "sha1:5OQE5MBWRUMWMQL7HFADRMA6EWO6DAC6", "length": 5807, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "महिलेशी बोलत असल्याची विचारणा केल्याच्या रागातून पतीने पाजले पत्नीला सॅनिटायझर - Public", "raw_content": "\nमहिलेशी बोलत असल्याची विचारणा केल्याच्या रागातून पतीने पाजले पत्नीला सॅनिटायझर\nशहादा येथील एलआयसी ऑफिसजवळ कोणत्या महिलेशी बोलत असल्याची विचारणा केल्याच्या रागातून पतीने पत्नीला दुखापत करण्याच्या उद्देशाने सॅनिटायझर द्रव्य पाजून मारहाण केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .\nयाबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , शहादा येथील भावसार मढीतील प्रणाली विशाल भावसार यांनी पती विशाल ईश्वर भावसार यांना तुम्ही कोणत्या महिलेशी बोलत असल्याची विचारणा केली . याचा राग आल्याने विशाल भावसार याने प्रणाली भावसार यांना दुखापत करण्याच्या उद्देशाने सॅनिटायझर द्रव्य पाजले . तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण व जिवेठार मारण्याची धमकी दिली . याबाबत प्रणाली भावसार यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलसि ठाण्यात विशाल भावसार याच्या���िरोधात भादंवि कलम ३२४ , ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल आहे . पुढील तपास पोहेकॉ.वळवी करीत आहेत .\nनंदुरबार जिल्हाअंतर्गत ९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, तीन पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक बदलले\nदोन ट्रकांमध्ये समोरासमोर भीषण अपघात, एका ट्रकची बॉडी चक्काचूर\nदोन ट्रकांमध्ये समोरासमोर भीषण अपघात, एका ट्रकची बॉडी चक्काचूर\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shambhuraje-desai-comment-on-speculations-of-unrest-in-shinde-group-over-portfolio-pbs-91-3073708/lite/", "date_download": "2022-09-25T20:07:34Z", "digest": "sha1:BIPTAIRCKH3OSAH6BJYWXJOWDE7ZE64R", "length": 20574, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दादा भुसेंसह शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा, शंभुराजे देसाई म्हणाले, \"खातेवाटपाचा...\" | Shambhuraje Desai comment on speculations of unrest in Shinde group over portfolio pbs 91 | Loksatta", "raw_content": "\nदादा भुसेंसह शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या नाराजीची चर्चा, शंभुराजे देसाई म्हणाले, “खातेवाटपाचा…”\nशिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुसे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर प्रतिक्रिया दिली.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nएकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व शंभुराजे देसाई\nशिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी खातेवाटप झालं. मात्र, खातेवाटपानंतर शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटातील दादा भुसे, संदीपान भुसे यांच्यासह काही मंत्री नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारवर जोरदार टीका केलीय. आता पत्रकारांनी विचारलं असता शिंदे गटातील मंत्री शंभुराजे देसाई यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) मु��बईत बोलत होते.\nशंभुराजे देसाई म्हणाले, “आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कुणी मिळालेल्या खात्याबाबत नाराज आहोत असं व्यक्त झालं आहे का आमच्यापैकी कुणीही असं व्यक्त झालेलं नाही, मत प्रदर्शित केलेलं नाही. मात्र, जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवल्या जात आहेत. असं का होतंय हे आम्हालाही समजत नाही. आम्ही पहिल्या टप्प्यात शपथ घेतलेले शिवसेनेचे नऊ मंत्री आहोत. या मंत्र्यांकडे कोणते विभाग द्यायचे हा पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार आहेत.”\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर, तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी कोणाकडे\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\n“कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे”\n“आम्ही शिवसेनेचे ४० आमदार आणि ११ अपक्ष आमदार सर्वांनी पहिल्याच दिवशी आम्हाला मंत्रिमंडळात घ्यायचं का नाही, घेतल्यावर कोणतं खातं द्यायचं या सर्व बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आमचे कुणीही मंत्री असं बोलत नाहीत. ते स्वतः बोलत नसताना कुणीतरी अशा वावड्या उठवत आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जी खाती दिलीत त्याचं काम त्यांना अभिप्रेत आहे असं करणं यावरच आमचा भर आहे. आम्ही कुणीही नाराज नाही,” असं शंभुराजे देसाई यांनी सांगितलं.\nहेही वाचा : “एकनाथ शिंदे १८-१८ तास काम करतात आणि फडणवीस…”, अब्दुल सत्तार यांचं जालन्यात वक्तव्य\n“आमच्यात कोणतीही नाराजी नाही”\n“स्वतः खातं मिळालेले मंत्रीच त्याबाबत नाराजी व्यक्त करत नाहीत, तर केवळ चर्चा आहे आणि कुणीतरी म्हणतंय म्हणून असं बोलणं योग्य नाही. आमच्यात अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नाही,” असंही देसाई यांनी नमूद केलं.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n“बायको जेवढी फुगत नसेल..,” शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या न���राजीवरून सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\nमुंबई : खड्डे भरण्यासाठी विभाग कार्यालयांना पाच लाखांचा निधी\nपांढराशुभ्र कोट परिधान करून सुरू होतं काळं कृत्य; कल्याणमध्ये दोन बोगस टीसींचा भंडाफोड\nInd vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ\n“तुझा अभिमान वाटतो…” नेटकऱ्यांकडून आलिया भट्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\nInd vs Aus: भारतीय गोलंदाजांना कुटणाऱ्या ग्रीनबद्दल जाफरचं मोठं भाकित; Meme शेअर करत म्हणाला, “IPL संघ…”\nमुंबई : कर्जामुळे कुर्ल्यात व्यावसायिकाची आत्महत्या\nसमांथाच्या चाहत्यांसाठी खूशखबर, आजारामुळे नव्हे तर ‘या’ कारणासाठी गेली अमेरिकेत\n राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा\nपुणे : वेदांतासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष ���णि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n“रामदास कदम हे वेदान्त फॉक्सकॉन नाही पॉपकॉर्न…”, भास्कर जाधवांनी उडवली खिल्ली; म्हणाले…\n“राहुल गांधी भारत जोडो नाहीतर…”, रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, “नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चो…”\n“शिवसेनेच्या व्यासपीठावर चारच लोक दिसतील” बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका\nवेदान्त-फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका\nमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल, अभिजीत बिचुकलेंचा इशारा; म्हणाले, “मी हे सहन…”\n“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”\n‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला\n“बुलेट ट्रेन पेक्षा ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ अधिक वेगाने आणि स्वस्तात धावत असेल तर…” ; रोहित पवारांचं विधान\nफडणवीसांनी ६ जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेतल्यावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले…\nफडणवीसांसोबत रात्री-अपरात्री बैठका, चर्चा..कसं ठरलं सगळं शिंदे म्हणतात, “आमचे फोन टॅप..”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/when-you-are-not-in-my-life/", "date_download": "2022-09-25T19:42:25Z", "digest": "sha1:COKZPQIG2HPGWM5MSNLVRPPKHZVOMRLY", "length": 25924, "nlines": 269, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "नसतीस 'आयुष्यात' तू जेव्हा.... - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nनसतीस ‘आयुष्यात’ तू जेव्हा….\nByसारिका सोनवणे Jun 14, 2021\nप्रभाकर अग्निहोत्री नेहमीप्रमाणे आपला चष्मा सावरत काठी टेकवत-टेकवत गार्डनमध्ये फिरत होते…गार्डन मध्ये काही मुलं खेळत होते, काही तरुण मुलं आपल्या प्रेयसीला घास भरवत मस्त सेल्फी काढत होते, प्रभाकर काका मात्र ते दृश्य कधी न अनुभवल्यासारखं पाहत हो��े…दृश्य पाहता-पाहता त्यांचं मन कधी भूतकाळात गेलं हे त्यांना कळलंच नाही डोळे मिटून ते फक्त आपला फ्लॅशबॅक आठवत होते…\nप्रभाकर – आशा…अगं आशा…आवरलंस की नाही…साडी नेसायला किती वेळ लागतो तुला…देशपांड्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला जायचंय…संपून जाईन वाढदिवस…पाहुणे निघून जातील…\nआशा – अहो…आलेच…मी काय यंत्र मानव आहे काय एक तर सगळी आवरा-आवर करायला खूप वेळ जातो माझा…\nनंदाताई – घेतलंस माझं नाव…काय करायला लावणारे मला या वयात आता…बसून खाण्याचं वय माझं…\nप्रभाकर – काय…तू माझ्या आईकडून कामाची अपेक्षा करते…आशा अगं तुला सगळं जमलं पाहिजे…एक तर तू गोगलगाई…साडी नेसायला एवढा वेळ लागतो…तरी बरं सहावारी साडी नसतेस…आईसारखी नऊवार साडी नाही नेसायची तुला …जरा उरक हवा कामाचा…\nआशा – सासूबाई…तुम्हाला ना काही ना काही तरी कुरापत काढायची असते…दोघे कुठं बाहेर जायला निघालो की खुपतंच तुम्हाला… मी कुठे तुमचं नाव घेतलं का तरी बरं..नेत्रावन्स नाहीयत इथं…नाहीतर आगीत तेल टाकायचं काम चांगलं जमत त्यांना…\nप्रभाकर – तुला नसेल यायचं तर नको येउ…पण भलतं सलत ऐकून घेणार नाही मी माझ्या आई आणि बहिणीबद्दल…\nआशा – मी येणारच नाहीय…तुम्हीच जा…नाहीतर सासूबाईंना घेऊनच जा…\nप्रभाकर – आई…चल ग…इथं थांबण्यात काहीच अर्थ नाहीय…\nअसे म्हणून प्रभाकर तिथून निघून जातो…आशाच्या मात्र अश्रूंचा बांध फुटतो…ती आपली रडत-रडत स्वतःसाठी काहीतरी खायला बनवते….नंतर भांडी घासून टाकते…रागारागाने साडी काढून बेडवर टाकून देते…आणि मुसमुसत बेडवर अंग टाकून देते…खाल्लेलंही अंगी लागत नाही अशा अवस्थेत पडते…पडल्या-पडल्या विचारचक्र सुरु होत…” आता नाहीय माझा उरक कामाचा…घरात कुणी इकडची काडी तिकडं करत नाही. सगळं कसं एकटीला करायचं….आता मला काय दहा-दहा हात आहेत का…पण समजून घ्यायचं नाही…’ असा विचार करत आशाच्या मनात भीतीने धडधडायला लागत…दारावरची बेल वाजते…समोर आपला नवरा प्रभाकरला पाहून आणखीनच घाबरते…घसा कोरडा पडतो भीतीने…\nप्रभाकर – अशी का पाहतेस…भूत पाहिल्यारखं…आणि घाम का आलाय एवढा…आम्ही नाही म्हणून काय स्फुरण चढलं की काय कामाचं…\nआशा – तूउऊऊ…..तुम्ही केव्हा आलात…आणि सासूबाई कुठाय..\nप्रभाकर – काय झालंय…बोबडी वळलीय तुझी…तब्येत बरीय ना तुझी…माहेरी जाऊन येतेस का परत…खूप खंगल्यासारखी दिसतीयस तू …एक काम करतो…घरच्या लँडलाईन वरून फोन करतो …\nगार्डनमध्ये प्रभाकर काका मात्र अचानक जागे होतात…त्यांचा मित्र त्याना जोराने हलवतो…आणि म्हणतो…\nहेमंतराव – प्रभाकर…अरे …कुठे गायब झालास…काय झालं \nप्रभाकर – काही नाही या जोडप्याना पाहून आधीचे दिवस आठवले…मी उगाच आई आणि बहिणीचं ऐकून आशाला घटस्फोट दिला…मी माझ्या बायकोच्या बाजूने कधीच विचार केला नाही…त्या माय-लेकीच्या सांगण्यावरून आशाला आणि मला मुलंही होऊ दिली नाहीत…\nहेमंतराव – प्रभाकर…आता झाल्या गोष्टी उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाहीय…झालं-गेलं गंगेला मिळालं\nप्रभाकर – हेमंता…अरे परत दुसऱ्या लग्नाचा घाट घातला तेही या नेत्रा आणि आईच्या सांगण्यावरून…काय झालं गर्भाशयाच्या आजाराचं निमित्त झालं आणि मला सोडून निघून गेली तीही कायमची…\nहेमंतराव – प्रभाकर…संजीवनी वहिनी काय अशाच नाही गेल्या हा …पदरात एक मुलगा देऊन गेल्या तुला सुभाष …चांगला सेटल्ड आहे की तो…सुनबाईही आहेत की…\nप्रभाकर – अरे …पण काय उपयोग त्याचा…बाप इथं भारतात आहे आणि तो स्वतः लंडन ला आहे…माझी साधी चौकशी करायला फोनही नाही करत तो… ..माझ्या चितेला अग्नी द्यायला तरी ये म्हणावं…\nहेमंतराव – प्रभाकर…तू कधीच तुझ्या स्वतःच्या मनाचं ऐकलंच नाही…तू नेहमी दुसऱ्याचं ऐकत आलास…मान्य आहे नेत्रा आणि काकूंचा तू म्हणणं ऐकायचास…त्यांचा आदर करायचास…अरे पण बायकोचा आदर करायचं राहूनच गेलं तुझ्याकडून…तीच म्हणणं कधीच ऐकलं नाही तू …आता नेत्राताई तुझी चौकशी तरी करते का रे \nप्रभाकर – ह्म्म्म…संजीवनी गेल्यापासून तिनं कधीच ढुंकून पाहिलं नाही इकडं…खरं तर तिची गरज मला माझ्या आईच्या आजारपणात भासत होती…पण तिच्या संसाराचं कारण सांगून नेहमी टाळाटाळ करत राहिली…खरंच तिला आईबद्दल काळजी असू नये साधी…\nहेमंतराव – प्रभाकर…अरे तुला इथेच काहीतरी शिकण्यासारखं होत…नेत्राताईंनी नेहमी आपल्या संसाराचा विचार केला…आपल्या स्वतःच्या आईपाशीही त्या येऊ शकल्या नाहीत…तिथे त्यांनी आपला स्वार्थ पाहिला…प्रभाकर..तू फार नाही पण थोडासा स्वार्थी व्हायला पाहिजे होतास…निदान आशा वहिनींसाठी तरी…\nप्रभाकर – ह्म्म्म…आशा त्यादिवशी आपल्या माहेरी निघून गेली ती कायमचीच…परत आलीच नाही…तबियत बरी नाही म्हणून मीच आशाला माहेरी जाण्याची परवानगी दिली हो���ी… परत तिनं धास्ती घेतली होती की काय पण…साधा मला फोनही नाही केला तिनं…\nहेमंतराव – मित्रा…मी खरं सांगू, आशा वहिनींना सुखाचा संसार करायचा होता तुझ्याबरोबर…पण मुलं-बाळ नको अशी अट तू आशावहिनीना घातली का तर…तुला त्यांचं वागणं पटत नव्हतं…तुझा असा समज की पोर झाले की तिचे वाईट संस्कार त्यांच्यावर होतील म्हणून जोवर वहिनी नीट वागत नाही तोवर तू त्यांना मुलं होऊ दिल नाहीत..\nप्रभाकर – खरंच…खूप हेकेखोरपणाने वागलो मी तेव्हा…\nहेमंतराव – अरे मुलं-बाळ नकोत संसार व्हायला…अशा विचित्र अटी घातल्या तू…मग आई होयचं वयही निघून गेलं त्यांचं…मग काय घटस्फोट झाला ना…\nप्रभाकर – आयुष्यात शेवटी सोबत लागतेच ना… ..खरंच खूप वाईट वागलो मी तेव्हा…\nहेमंतराव – प्रभाकर…चल..एका भजनी मंडळात जातोय मी…तू पण चल तेव्हडाच तुला विरंगुळा प्रसाद म्हणून पुलाव वाटणार आहेत तिकडे चल…\nहेमंतराव आपल्या हातात साऊंड घेऊन उभे राहतात आणि जायला निघतात….इतक्यात गाणं ऐकू येत..\n‘नसतीस घरी तू जेव्हा…\nगाणं ऐकून प्रभाकर काका ही खजील होऊन गाणं पुटपुटायला लागतात…\n”नसतीस आयुष्यात तू जेव्हा… नसतीस आयुष्यात तू जेव्हा…. ”\nप्रभाकर काकाही मंदिराची वाट धरतात.\nआई बहिणीचं ऐकून त्यांनी स्वतःचा संसार उध्वस्त केला….पण आता रिटायर झाल्यापासून ते एकटेच राहिलेला प्रत्येक क्षण मोजत होते. आई निघून गेली आणि आई गेल्यापासून बहिणीनेही माहेराला पूर्णविराम दिला होता. सगळेजण आपल्या आयुष्यात व्यस्त होते. मागे राहिले होते ते फक्त प्रभाकर काका. ज्यांना क्षणोक्षणी त्यांनी केलेल्या चुकीचा पश्चाताप होत होता.\nप्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.\nतसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.\nफोटो साभार – गूगल\nआमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही\nआई किती ग तू बडबडी\nनमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात ख���लवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=66306", "date_download": "2022-09-25T21:02:38Z", "digest": "sha1:CAN5HFT2NI35AMEIAKX7HLAZNXIHQZL2", "length": 18691, "nlines": 250, "source_domain": "mahasamvad.in", "title": "चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार - पालकमंत्री छगन भुजबळ", "raw_content": "\nचित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार – पालकमंत्री छगन भुजबळ\nराज्यस्तरीय सचित्र प्रदर्शनाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन\nin जिल्हा वार्ता, नाशिक, वृत्त विशेष\nनाशिक दि. 1- कोरोना काळात सर्व काही बंद असताना महाराष्ट्र शासनाने न थांबता जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरु ठेवले. याचा लेखाजोखा सचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यस्तरीय सचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केले\nमीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदान, कवी कालिदास कलामंदिरासमोर येथे आयोजित ‘दोनवर्ष जनसेवेची महाविकास आघाडी’ ची मोहिमेंतर्गत सचित्र राज्यस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.भुजबळ यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, अपर आयुक्त (महसूल) भानुद���स पालवे, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, उपायुक्त (सा.प्र.) रमेश काळे, उपायुक्त (महसूल)गोरक्षनाथ गाडीलकर, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त भगवान वीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रवींद्र परदेशी, उपसंचालक(माहिती) ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा‍ माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, माहिती सहायक जयश्री कोल्हे, किरण डोळस, प्रदर्शन सहायक संजय बोराळकर व कर्मचारी उपस्थित होते.\nपालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या काळातही महाराष्ट्र थांबला नाही. राज्याने सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली. याचाच लेखाजोखा मांडणारे प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे आहे. 1 ते 5 मे 2022 पर्यंत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला नाशिक मधील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, समाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने व शहरातील सर्व नागरिकांनी भेट देवून शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी नाशिककरांना केले आहे.\nप्रदर्शनात दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती\nमागील दोन वर्षातील कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, शालेय शिक्षण आदी विभागांची कामगिरी मोलाची राहिली आहे. यासह सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृहनिर्माण, वस्त्रोद्योग, महसूल, वन, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, मृद व जलसंधारण, जलसंपदा, गृह, पर्यटन, पर्यावरण, कौशल्य विकास, मराठी भाषा आदी विभागांनी या दोन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती या चित्रमय प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे.\nमध्यवर्ती ठिकाणी ‘माहिती व जनसंपर्क भवनाची’ उभारणी\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने पत्रकारांना अधिस्वीकृतीच्या माध्यमातून बस प्रवास, रेल्वे प्रवास यासारख्या सेवा उपलब्ध केल्या असून सध्या नाशिक विभागात 327 अधिस्वीकृतीधारक पत्रकार असून त्यातील सर्वाधिक म्हणजे 120 नाशिक जिल्ह्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यात 44 वृत्तपत्रे शासनमान्य जाहिरात यादीवर आहेत. शासनाने नुकत्याच राज्यात सर्व जिल्हास्तरावर माहिती व जनसंपर्क भवन बांधण्याचा न��र्णय घेतला असून त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी त्याची उभारणी केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी केली.\nतुमचा’ फोटो मी काढणार..\nराज्यस्तरीय प्रदर्शनाच्यावेळी पालकमंत्री महोदयांसमवेत उपस्थित अधिकाऱ्यांचे फोटो काढण्यात व्यस्त असलेले माहिती व जनसंपर्कचे छायाचित्रकार व कॅमेरामन फोटो पासून वंचित राहतील हे लक्षात येताच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार व कॅमेरामन नेहमी आमचे फोटो काढतात. त्यामुळे विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी तत्परतेने कॅमेरा हातात घेऊन माहिती कार्यालयाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांसमवेत फोटो घेतला. यानिमित्ताने त्यांची वेगळी प्रतिमा यावेळी उपस्थितांना पाहावयास मिळाली.\nबॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा विकासाचा टप्पा – पालकमंत्री उदय सामंत\nशेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावे – पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nशेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक शेती करण्यासाठी प्रवृत्त करावे - पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/mpsc-exam-preparation-balbharti-10th-standard-science/", "date_download": "2022-09-25T21:18:16Z", "digest": "sha1:Z3M5EX3JYN23U6EO2N6QVAVGGHDWGNJI", "length": 28599, "nlines": 350, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "एमपीएससी तयारी: Balbharti Class 10 Science MCQ for All MPSC Exam", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nया लेखात, आम्ही एमपीसीसी परीक्षा २०२० चा थेट डाउनलोड लिंक विनामूल्य Balbharti कक्षा X विज्ञान अभ्यास साहित्य देत आहोत. एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही अभ्यास सामग्री खूप उपयुक्त ठरेल.\nअ. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या ………… अाहे.\nआ. अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा…………… मध्ये आहे.\nउत्तर:- (i) गण 2\nइ. मलूद्रव्य X च्या क्लोराइडचे रेणुसत्र XCl आ ू हे. हे संयुग उच्च द्रवणाक असलेला स् ं थायू आहे. X हे मलूद्रव्य आवर्तसारणीच्या ज्या गणात असेल त्या गणात पुढीलपैकी कोणते मलूद्रव्य असेल\nई. आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत\nरासायनिक अभिक्रिया व समीकरणे\n(ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन)\nअ. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर ……..धातूचा थर दिला जातो.\nअा. फेरस सल्फेटचे फेरिक सल्पेटमध्ये रूपांतर ही एक ……अभिक्रिया आहे.\nइ. आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जा��� दिल्यास पाण्याचे ……….. होते.\nई. BaCl 2 च्या जलीय द्रावणात ZnSO4 जलीय द्रावण मिसळणे हे. …………. अभिक्रियेचे उदाहरण आहे.\nअ. हवेतील पाण्याचे प्रमाण ज्या राशीच्यासाहाय्याने मोजले जाते तिला …………. म्हणतात.\nआ. समान वस्तुमान असलेल्या वेगवेगळ्या पदार्थांस समान उष्णता दिली असता त्यांचे वाढणारे तापमान त्यांच्या ………………. गुणधर्मामुळे समान नसते.\nउत्तर:- भिन्न विशिष्ट उष्णता क्षमता\nइ. पदार्थाचे द्रवातून स्थायूत रुपांतर होत असताना पदार्थातील अप्रकट उष्मा ………….\nउत्तर:- संलयन सुप्त उष्णता\nअ. प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या…….. वर अपवर्तनांक अवलंबून असतो.\nआ. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना …… बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस अपवर्तन म्हणतात.\nअ. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय\nताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट\nताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडलातील अवशोषण\nवायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक\nउत्तर:- 4. वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक\nआ. सूर्यक्षितिजाच्या थोड्या खाली असतांनादेखील आपल्याला दिसतो याचे कारण\nउत्तर:- 2. प्रकाशाचे अपवर्तन\nअ. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमणकक्षेची भूपृष्ठापासून उंची वाढविल्यास त्या उपग्रहाची स्पर्श रेषेतील गती ………. होते.\nआ. मंगळयानाचा सुरूवातीचा वेग हा पृथ्वीच्या …….. पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.\nउत्तर:- वेगाने बाहेर पडा\n(जनुक, उत्परिवर्तन, स्थानांतरण, प्रतिलेखन, क्रमविकास, आंत्रपुच्छ)\nअ. अचानक घडणाऱ्या बदलांमागील कार्यकारण भाव ह्युगो द ऱ्व्हीस यांच्या ………….. सिद्धांतामुळे लक्षात आला.\nआ. प्रथिनांची निर्मिती …………मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले.\nइ. DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे …… म्हणतात.\nई. उत्क्रांती म्हणजेच………… होय.\nउ. मानवी शरीरात अाढळणारे……….. हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.\nअ. एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर ATP चे एकूण ………. रेणू मिळतात.\nआ. ग्लायकोलायसीसच्या शेवटी ………. चे रेणू मिळतात.\nइ. अर्धगुणसूत्रीविभाजन भाग-I च्या पूर्वावस्थेतील …….. या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते.\nई सूत्री विभाजनाच्या ………. अवस्थेमध्ये सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर संरचित होतात.\nउ. पेशीचे प्र��्रव्यपटल तयार करण्यासाठी………. च्या रेणूची आवश्यकता असते.\nऊ. आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ………. प्रकारचे श्वसन करतात.\nसजीवांतील जीवनप्रक्रिया भाग – 2\nअ. मानवी शुक्रपेशींची निर्मिती …… या अवयवातहोते.\nआ. मानवामध्ये ………. हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते.\nइ. पुरुष आणि स्त्री जननसंस्थेमध्ये………. ही ग्रंथी समान असते.\nई. भ्रूणाचे रोपण ………. या अवयवामध्ये होते.\nउ. भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ………. हे प्रजनन घडून येते.\nऊ. शरीराचे अनेक तुकडे तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. हे प्रजनन ………. प्रकारचे आहे.\nए. परागकोषातील कोष्ठकांमध्ये ………. विभाजनाने परागकण तयार होतात.\n(ग्लुकॉनिक आम्ल, क्लथन, अमिनो आम्ल, अॅसेटीक आम्ल, क्लॉस्ट्रीडीअम, लॅक्टोबॅसिलाय)\nअ. लॅक्टिक आम्लामुळे दुधातील प्रथिनांचे……. होण्याची क्रिया घडते.\nआ. प्रोबायोटीक्स खाद्यांमुळे आतड्यातील …. सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो.\nइ. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे ……होय.\nई. कॅल्शिअम व लोहाची कमतरता भरून काढणारे क्षार …….. आम्लापासून बनवतात.\nपेशीविज्ञान व जैव तंत्रज्ञान\nअ. कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतींचा वापर प्रामुख्याने ……….साठी केला जातो.\nआ. ……… ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.\nइ. इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे……….. होय.\nई. ………….. या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरिता प्रोत्साहन दिले\nअ. हास्य मंडळ हा ……….दूर करण्याचा एक उपाय अाहे.\nआ. मद्यसेवनाने मुख्यतः……………. संस्थेला धोका पोहोचतो.\nइ. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ………….. हा कायदा आहे.\nनोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या [email protected] दुव्यावर क्लिक करा आत्ता आपण महासरकर ग्रुप मध्ये समाविष्ट व्हाल.\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका.\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fair).\nमहाराष्ट्र जलसंपदा विभाग मुंबई भरती २०२१.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nपिंपरी चिंचवड पोलीस मध्ये नवीन भरती जाहिरात २०२२.\nवेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर मध्ये नवीन 108 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nपिंपरी चिंचवड पोलीस मध्ये नवीन भरती जाहिरात २०२२.\nवेस्टर्न कोलफी���्ड्स लिमिटेड नागपूर मध्ये नवीन 108 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/current-affairs/", "date_download": "2022-09-25T20:23:30Z", "digest": "sha1:JNVRDDZTCGQPOBV2VE74BVTA5MYJ3VW3", "length": 7160, "nlines": 43, "source_domain": "marathit.in", "title": "चालू घडामोडी - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक २०२० जाहीर केला\nट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार मुल्यांकन निर्देशांक २०२० जाहीर केला 🇳🇿 ०१) न्यूझीलंड 🇩🇰 ०१) डेन्मार्क 🇫🇮 ०३) फिनलंड 🇨🇭 ०३) स्वित्झर्लंड 🇸🇬 ०३) सिंगापूर […]\nइंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०\nइंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. अहवालात देशभरातील राज्यांचे पोलीस , न्यायव्यवस्था , कारागृह , कायदेशीर साहाय्य या ४ […]\nपद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार २०२१\nपद्मविभूषण पुरस्कार २०२१ 👤 शिंजो आबे : सार्वजनिक व्यवहार 👤 एस पी बालसुब्रमण्यम (म.) : कला 👤 डॉ. बी एम हेगडे : वैद्यकशास्त्र 👤 नरेंद […]\nनोबेल पुरस्कार २०२० विजेते\nवैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० हार्वे अल्टर (अमेरिका) मायकल होउगटन (ब्रिटन) चार्ल्स राइस (अमेरिका) भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन) 👤 […]\nनोबेल पुरस्कार २०१९ विजेते\nवैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९ विलियम कैलीन (अमेरिका) ग्रेग सीमेंजा (अमेरिका) पीटर रैटक्लिफ (ब्रिटन) भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९ जेम्स पीबल्स (अमेरिका) माइकल मेयर (स्वित्झर्लंड) […]\nनीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला\nनीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला. २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला. India Innovation Report […]\nएका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2021\nदिनविशेष 15 जानेवारी भारतात भुदल / लष्कर दिन – 15 जानेवारी. संरक्षण केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या संस्थेने तयार केलेल्या स्वदेशी 73 ‘LCA तेजस Mk-1A’ लढाऊ […]\nबुलढाण्यातील लोणार सरोवर आणि आग्रा येथील केथमलेक सरोवराला मिळाला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा.\nबुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार […]\nसप्टेंबर 18: जागतिक बांबू दिन, 2020 थीम, आंतरराष्ट्रीय बांबू आणि रटन संघटना (World Bamboo Day)\nदरवर्षी जागतिक बांबू दिन जागतिक बांबू संघटनेतर्फे साजरा केला जातो. 2009 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या आठव्या जागतिक बांबू कॉंग्रेसमध्ये याची अधिकृत स्थापना झाली. यावर्षी जागतिक बांबू […]\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AA-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T21:51:13Z", "digest": "sha1:UPYNE2ZVSCOOJL6RR2VYVMGP3AGHYOWW", "length": 6913, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "पाइप लाइन रोडवर एटीएम मशीन फोडले , सुदैवाने रोकड शाबूत . - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nपाइप लाइन रोडवर एटीएम मशीन फोडले , सुदैवाने रोकड शाबूत .\nसावेडी उपनगरात असलेल्या पाइप लाइन रोडवरील दोन बँकांचे एटीएम फोडून नेण्याचा प्रयत्न झाला , परंतु चोरट्याने यात यश आले नाही . बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन मशीन फोडण्याचा प्रयन्त चोरट्यांणी केला . विशेष म्हणजे या दोन्ही एटीएम मध्ये पैसे असून देखील ती चोरट्यांचा हाती लागली नाही . या चोरीची माहिती मिळताच तोफखाना पोलीस .श्वान पथक , ठसे तज्ज्ञ यांचे पथक व बँकेचे अधिकारी घटना सिहाली हजार झाले . या प्रकरणी सोमवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न , तोडफोड करणे या कायदा कालमानवये गुन्हा दाखल करण्यात आलं आहे . बँकेचे व्यवस्थापक विश्वास पोपट कसबे यांनी या संदर्भात ठाण्यात फिर्याद दिली आहे .\nजिल्ह्यात एटीएम मशीन फोडून रोकड चोरून नेण्याचे प्रकार सर्रास पने सुरु आहेत . सोमवारी पहाटे चोरटयांनी बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन एटीएम मशीन फोडण्याचा प्रयन्त गॅस कटरने करण्यात आला , हे मशीन फोडण्यापूर्वी चोरटयांनी एटीएम मधील सीसी टीव्ही कॅमेऱ्याला कलर स्प्रे मारला . परंतु एक आरोपी सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . ,\nसोमवारी ग्राहक पैसे काढण्यासाठी आले तेव्हा त्यांना मशीन फोडल्याचे लक्षात आले ,त्यांनतर तोफखाना पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली गेली . नंतर पोलीस घटना स्थळी पोहोचले , या घटने चा अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत .\nउपक्रमशील व रणरागिनी अनिताताई काळे यांना राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान.\nवीज कंपनीचे दोन कर्मचारी ६० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले .\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=315", "date_download": "2022-09-25T20:19:30Z", "digest": "sha1:OEDE3HF23K6WWH5I3YABNUTDEMSDOOMT", "length": 5608, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 316 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nसाधं सोपं सरळ लेखनाचा धागा\nबेरीज वजाबाकी लेखनाचा धागा\nडबल इन्कम नो किड्स लेखनाचा धागा\nअनसंग हीरो लेखनाचा धागा\nजो पर्यंत संवेदना थकत नाही लेखनाचा धागा\nअंड्याचे फंडे ६ - शॉपिंग मॉल लेखनाचा धागा\n\"पोल स्टार ऑफ द स्टेज अ‍ॅन्ड सिनेमा....\" लेखनाचा धागा\nब्रेकिंग न्यूज... लेखनाचा धागा\nएका वेदनेची गोष्ट... लेखनाचा धागा\nतेथे पाहिजे जातीचे.. भाग-३ लेखनाचा धागा\nलेकीची आई लेखनाचा धागा\nवेताळ आणि वेताळ लेखनाचा धागा\nथोड वेळेआधी लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=26", "date_download": "2022-09-25T21:11:52Z", "digest": "sha1:KAZB7GAGALXGIVIP2WGT54GEAZZGX2FO", "length": 9944, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (प.) चिमाजी आप्पा चौक उदयान सुशोभिकरण करणेकामाची नि\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी, शाळा,प्रशासकीय कार्यालय येथे सुग\nकेंद्र शासनाचा माहिती अधिकार नियम २००५\nधोकादायक इमारतींची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत\nदि 06/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nदि 05/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nविशेष पथक नेमणूक आदेश दि.03-01-2022\nटपाल स्विकारण्याबाबत परिपत्रक दि.01.01.2022\nआस्थापना, सामान्य प्रशासन व अभिलेख विभागाचे ISO सर्टीफिकेशन करणेबाबत.\nसार्वजनिक प्राधिकरणाने स्वत:हून किंवा सकारात्मक तत्वावर माहिती अधिकार अधिनियम 2005 बाबतच्या कलम 4\nमिरा भाईंदर महानगरपालिका समाजविकास विभामार्फत सन २०२१-२०२२ या चालू आर्थिक वर्षात राबविण्यात आ�\nदि 04/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nशुद्धीपत्रक शाळा बंद आदेश दि ०३ जानेवारी २०२२ ठाणे जिल्हा\nठाणे जिल्हा इ.1 ली ते 9 वी आणि 11 वी शाळा बंद आदेश दि.03-01-22\n// आदेश // शासन अधिसुचना सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई क्र. कोरोना 2020/प्र.क्र. 58/आरोग्य5, दि. 14/0\n.दि 02/01/2022 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n०३/०१/२०२२ रोजीचे १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/padari-padla-ani-pavitra-zala/", "date_download": "2022-09-25T21:16:44Z", "digest": "sha1:H722PC2TN4AZMVIDWKRMAW4VBIKP7YUW", "length": 30567, "nlines": 262, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "'पदरी पडलं आणि पवित्र झालं '....मुरलेल्या संसाराचं गुपित.... - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\n‘पदरी पडलं आणि पवित्र झालं ‘….मुरलेल्या संसाराचं गुपित….\nByप्रतिभा सोनवणे Jul 15, 2021\n” काय व काकू माझा दादला सुभान्या काही कामाचा नाही…सारखी दारू ढोसायला लागती…काळ नाही कि वेळ नाही…किती खपायचे मी या संसारासाठी…दारूला पैसे दिले नाही कि गुरासारखं मारायचं…कसा बरं एकटीनं ओढायचा गाडा संसाराचा… ” शिवगंगा अगदी गहिवरून आपल्या मालकीणबाई मंगलकाकूंना सांगत असते…शिवगंगा साधारण सात-आठ घरची धुणी-भांडी करण्याचे काम करत असे…पदरी मुलबाळ नव्हतं म्हणून लोकांच्या लेकरांवर माया करी…लहान लेकरांचा फार लळा सासू-सासऱ्यांत राहायची पण सासुचाही खूप सासुरवास भोगला नवरा दारुडा मिळाला तरी एकटी घराला हात-भार लावायची…नवऱ्याचा मार खायची पण कधीच नवऱ्याला सोडलं नाही की त्याला सोडून निघून गेली नाही…अशी कर्मकहाणी शिवगंगा मंगलकाकूंना सांगायची…\nमंगलकाकू मग काही ना काही मदत तिला नेहमी करत असे…शिवगंगाही मग मंगलकाकूंना नेहमी जास्तीची कामं करू लागत असे…जस की धान्य जात्यावर भरडणं, पाखडून त्याची डाळ करणं अशी बरीचशी कामं शिवगंगा विनामोबदला करत असे…मंगलकाकूही मग जमेल तसं घरी बोलव��न खाऊ-पिऊ घालत…घरात विशेष काही असलं की साडी-चोळी देऊन शिवगंगाचा मान ठेवत… म्हणून शिवगंगा जणू घरातला एक सदस्यच झाली होती…\nमंगलकाकूंच्या मुलाचं लग्न झालं…शिवगंगा अगदी घरातलं कार्य आहे असं घरात वागली…हळद दळण्यापासून ते सत्यनारायण पुजेपर्यंत अगदी घरात सरमिसळून गेली…मंगलताईंचा मुलगा अभिजीतही शिवगंगाबरोबर चांगला वागत असे मग शिवगंगाही त्याला ” दादू…दादू..” म्हणत असे…\nमंगलताईंच्या मुलाचे लग्न झाले असल्याने मंगलताई नवीन सुनेच्या नादात असत…अभिजितची बायको एक पदवीधर होती ‘मोहिनी’ तिचं नाव…मोहिनी अगदी नावाप्रमाणेच होती कुणालाही सहज मोहून घेणारी…तिचं मोहकता वागण्यात आणि बोलण्यात होती…म्हणून शिवगंगालाही नवीन सुनेचा लळा लागला…मुलगी नसल्याचं शल्य शिवगंगाला सारखं जिव्हारी लागत असे…मोहिनीकडे पाहून जणू आपलीच मुलगी आहे असं शिवगंगाला वाटायचं…\nशिवगंगाला मस्करी करायची खूप सवय होती म्हणून जाता-येता नव्या सुनेशी टिंगल करत…मोहिनीही वाईट वाटून न घेता स्वतः मस्करी करत…मोहिनीचे स्वयंपाकात थोडे दिव्यचं असल्याने बारीक-सारीक गोष्टी शिवगंगाकडूनही समजून घेत घरात दोन सासूबाई मोहिनीला मिळाल्या…दोघींचं मार्गदर्शन घेऊन मोहिनी आपला संसार मांडत होती…सासूबाईंची करडी नजर स्वयंपाकघरात असल्याने मोहिनीकडून हलगर्जीपणा झाल्यास पटकन मंगलताई रागावत…मोहिनीला चटकन रडू कोसळत…शिवगंगाही अगदी आईच्या मायेनं मोहिनीला समजावून सांगत…\nनवीन संसारात भांडण झालं नाही की संसार सुरूच झाला नाही असं आपण म्हणतो…तसंच एक दिवस मोहिनी अभिजीतवर चिडचिड करू लागली…बेडमध्ये पाय आपटत आपटत फिरू लागली अभिजीतला या गोष्टीची चीड होती म्हणून जोरात ओरडून मोहिनीला म्हणतो…\nअभिजीत – मोहिनी…काय हा पोरकटपणा…हे तुझं माहेर नाहीय…पाय आपटणे चांगलं नसत…पाय आपटण्यापेक्षा काय झालंय ते सांग…\nमोहिनी – [ आपल्या नवऱ्याचं वागणं पहिल्यांदाच पाहत असल्याने मोहिनी थोडीशी घाबरली ] आह्हहो….एवढे का चिडताय….\nअभिजीत – [थोडा शांत झाला ] अगं पण काय झालंय सांग ना…\nमोहिनी – त्या शिवगंगा काकू…मला आज कशा म्हणतात…सुनबाईंना कामाचा वेग खूप कमी आहे….गोगलगाईसारखं काम करते असं म्हणाल्या…\nअभिजीत – बरं झालं हे मला सांगतेस तू….शिवगंगामावशींना तू काही बोलली नाहीस ना…\nमोहिनी – नाही नाही मी त्यांना काहीच म्हंटले नाही…असंच हसण्यावारी नेलं…\nअभिजीत – बरं झालं हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून…त्यांना मी माझ्या लहानपणीपासून पाहत आलोय…आईला सगळ्या कामात मदत करते…तेही कुठलाही मोबदला घेत नाही…फक्त भांडी घासण्याचा पगार घेते आणि जाते…बाकी इकडच्या घरातल्या गोष्टी तिकडच्या घरात असं काहीच करत नाही…म्हणजे बायकांच्या भाषेत सांगायचं झाल्यास ‘ लावा-लाव्या करत नाही ‘ मला अगदी लहान मुलासारखा जीव लावलाय त्यांनी….बरं एक सांग…\nमोहिनी – हा विचार तर खरं…\nअभिजीत – तुला माझ्याकडून काही त्रास आहे का…\nअभिजीत – पण…काय…बोलत जा ग…\nमोहिनी – तुम्ही केवढं चिडतात…मला नाही आवडत चिडलेलं…मग मी कसं मोकळेपणाने बोलणार…\nअभिजीत – एक सांगू तुझ्याबद्दल…\nमोहिनी – हा का नाही सांगा ना…\nअभिजीत – तू शिकलेली आहेस…तुझ्या कामाबद्दल जर कुणी चूक काढली ना की तुला राग येतो हो ना…\nमोहिनी – हो…येतोच राग मला…काय करणार…\nअभिजीत – अगं…राग का बरं येतो तुला…शिवगंगा मावशी तुला बोलल्या तेही हसत हसत तेही तुला एवढं लागलं..\nमोहिनी – हो..आला राग मला…मला नव्हतं ठाऊक की त्यांचं नातं या घराशी,घरातल्या माणसांशी एवढं घट्ट आहे ते आता समजलं…मला तर त्या फक्त एक मोलकरीणच वाटत होत्या…आता मनमोकळा स्वभाव आहे त्यांचा म्हणून मलाही त्यांच्याशी बोलताना कधी संकोच वाटला नाही….उलट आईंशी बोलताना भीती वाटते मला….\nअभिजीत – मोठ्यांबद्दल भीती असावी पण एक आदरयुक्त भीती असावी…घाबरून तू बोलणारच नाही अशी नकोय भीती…\nमोहिनी – अहो…पण मी काही उलटं उत्तर दिलं नाही हा त्यांना….\nअभिजीत – ते तू कधीच करायचं नाहीय…वयाचा मान राखलास तरच…त्या तुझा मान राखतील… मी उद्या तुला असंच ओरडलो तर…तू मला सोडूनच जाशील ना…\nमोहिनी – नाही असं कसं होईल…मी नाही सोडून जाणार तुम्हाला…\nअभिजीत – ते तू आत्ता म्हणतेस …तुझा राग पाहता असं होईल का \nमोहिनी – असं का म्हणता तुम्ही…मी इतकी का रागीट आहे…\nअभिजीत – शिवगंगा मावशीचं आपल्या नवऱ्याशी रोज भांडण होतं…रोज दारू पिऊन येतो तिचा नवरा तरीही त्याचा मार मुकाटपणे खाते ती तक्रार म्हणून करत नाही कधी…ती फक्त तुझ्या काम करण्याच्या स्पिडबद्दल तुला बोलली तरी तुला राग आला…कौतुक वाटत मला तुझं की तू तिथे त्यांना उलटून बोलली नाहीस ते…त्या कामवाल्या मावशी जरी असल्या तरीही त्यांच्य���कडून बरंच काही शिकण्यासारखं आहे…तू शिकलेली आहेस म्हणून तुला त्या जे काही सांगतील ते ऐकावच लागेल तिथे तुझं शिक्षण आणि तुझा अटीट्युड आड येता कामा नये…तुला अटीट्युड आहे म्हणून तुला चटकन राग आला…अटीट्युड बाजूला ठेवलास की संसारही चांगला मुरतो…मग बघ कसा सोन्याचा संसार होतो ते…\nमोहिनी अभिजीतच्या कुशीत पडल्या पडल्या ऐकत असते…आणि तशीच झोपी जाते…सकाळी लवकर उठून अभिजीतच्या टिफिनची तयारी करून ठेवते…अभिजीत ऑफिसला गेल्यावर जेवण वैगेरे उरकून भांडी गोळा करून ठेवते त्यानंतर काही तासातच शिवगंगा मावशी येतात….त्या जेव्हा घरात येतात तेव्हा मोहिनीला त्यांच्याकडे पाहून धक्काच बसतो कारण…कपाळावर मोठी आणि जाड बँडेज पट्टी लावलेली दिसते…त्याचबरोबर अंगही सुजलेलं दिसतं…मंगलताईंना शिवगंगाची हि अवस्था पाहून तर रडूच कोसळत…शिवगंगाला पाणी देऊन मोहिनी शांत करते…मग ती काय झालं ते सांगू लागते….\nमंगलताई – काय ग हे शिवगंगा….काय झालं नेमकं…\nशिवगंगा – काकू….अहो…ते म्हणायचं ना पदरी पडलं ते पवित्र झालं…असं म्हणायचं नि गप्प बसायचं…आव काकू काही नाही झालं…काल घरी जायला मला अर्धा तास उशीर झाला मग माझा दादला उचकला कि माझ्यावर म्हटला…कुणाबरोबर तोंड काळ करायला गेलती…मी काही बोलले नाही कारण नेहमीप्रमाणं ढोसून आला होता ना तो…मी बोलले न्हय म्हणून माझं डोस्क भिंतीवर आपटलं लई रक्त वाहायला लागलं…शेजारच्या बाईन दवाखान्यात नेलं म्हणून वाचले मी…\nमोहिनी – मावशी आज आला नसता तरी चाललं असत जखम बरी होईपर्यंत विश्रांती घ्यायची होती तुम्ही…थांबा मी तुमच्यासाठी हळद घातलेलं दूध घेऊन येते…\nमंगलताई – शिवगंगा अगं…पुढचे काही दिवस कामावर आली नाहीस तरी चालेल …\nशिवगंगा – नाही ओ काकू…उलट घरी बसले तर मला आणखी डोकेदुखी होईल…आगीतून उठून फुपाट्यात पडलं मी त्यापेक्षा मी इथं येऊन काम करल…चालन ना काकू तुम्हाला…\nमंगलताई – तू काही ऐकायची नाहीस…\nअसे म्हणून मंगलताई दिवाणखान्यात जाऊन बसतात तोपर्यंत शिवगंगा आपली काम आवरून…दुसऱ्या घरची काम करायला जाते…दिवसभराची दिनचर्या झाल्यावर संध्याकाळी अभिजीत आल्यावर सगळे जण जेवण उरकून घेतात रात्री आपल्या बेडमध्ये आल्यावर मोहिनी घडला सगळा प्रकार जसाच्या तसा अभिजीतला सांगते…अभिजीत यावर म्हणतो…\nअभिजीत – पाहिलंस…मी म्हटलो हो���ो ना कामवालीकडूनही काहीतरी शिकण्यासारखं असतं…नवरा किती त्रास देतोय तरी गोड मानून घेतेय सगळं…मी असं नाही म्हणत तुलाही तीच ऐकावं लागेल…मी फक्त मुरलेल्या संसाराचं गुपित सांगतोय….तू सांग बरं काय गुपित असत…\nमोहिनी – पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणायचं आणि आपलं काम करत राहायचं…यालाच तर मुरलेल्या संसाराचं गुपित दडलंय…पण एवढा त्रास सहन करणंही चुकीचं आहे असं मला वाटत…कारण अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो…\nअभिजीत – तेही बरोबर आहे…त्यांना सासूबाईंचाही खूप जाच सहन करावा लागलाय….पदरात मुलं-बाळ नाही म्हणून सासूबाई जाच करायच्या तिला…त्याचमुळे त्यांच्या मेंदूवरतीही परिणाम झालाय त्यामुळे डोळ्याला जी रक्तपुरवठा करणारी नस असते ना तिला नीट पुरवठा होत नाही…त्यामुळे दृष्टीही कमजोर आहे त्यांची…आपणही त्या काही बोलल्या जरी तरी उलट बोलू नये…एवढं लक्षात ठेव…\nमोहिनी – हो…मी लक्षात ठेवेल इथून पुढं…\nअसे म्हणून मोहिनी निवांत झोपी जाते….अभिजीत तिच्या निरागस आणि सारखं सारखं प्रश्न विचारणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहतो….नंतर कधी झोप लागते ते त्यालाही कळत नाही…\nजस अभिजीतने आपल्या बायकोला यशस्वी संसाराचं गमक सांगितलं अगदी तसंच आपणही आयुष्यात समजून घ्यायला पाहिजे…कुठल्या घरात वाद नसतात… घरोघरी मातीच्या चुली असतात…हि म्हण काही चुकीची नाही…आता आपण पाहतो छोट्याशा गोष्टीने वाद होतात नंतर ते संवादामधून निरसन झालं नाही कि मग नाती दुभंगतात…म्हणूनच ‘पदरी पडलं ते पवित्र झालं हेच मुरलेल्या संसारच गुपित आहे…’\nदूध,बदाम काजू…सासुरवाशिणीला खाण्यापिण्याचा मज्जाव\nमी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://boltipustake.blogspot.com/2009/01/blog-post_02.html", "date_download": "2022-09-25T21:43:17Z", "digest": "sha1:SR7ZLXQDWGUDMANTJWWPEOB5UQZGBEQG", "length": 9915, "nlines": 123, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: बोलतं पुस्तक: तुमच्या आवाजात!", "raw_content": "\nकृष्णाकांठ (यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र)\nकाही आठवणी (रमाबाई रानडे)\nनिवडक कविता (विनिता महाजनी)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म\nशूद्र पूर्वी कोण होते\nजातीभेद निर्मूलन (डॉ आंबेडकर)\nपंचायत राज्य (म. गांधी)\nमंगल प्रभात (म. गांधी)\nसाने गुरुजींच्या गोड गोष्टी\nपं .रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास\nगीता बोध (म. गांधी)\nआरोग्याची किल्ली (म. गांधी)\nनैतिक धर्म (म. गांधी)\n\"मी\" (ह. ना. आपटे)\nस्वामी विवेकानंदांची १० पुस्तके\nअमोल गोष्टी (साने गुरुजी)\nश्यामची आई (साने गुरुजी)\nशेतक-याचा आसूड (म. फुले)\nसत्याचे प्रयोग (म. गांधी)\nप्राईड & प्रेजुडिस (मराठी)\nलेस मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी)\nमनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\nहा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nबोलतं पुस्तक: तुमच्या आवाजात\nतुम्हाला हा उपक्रम आवडला आणि त्याला हातभार लावावासा वाटला तर तुम्हीही तुमचं एखादं आवडतं पुस्तक बोलत्या माध्यमात, तुमच्या स्वत:च्या आवाजात ध्वनीमुद्रित करु शकता. आम्हाला ते इथे प्रसिद्ध करायला फार आवडेल. आणि ही गोष्ट वाटते तितकी अवघडही नाही. एक कॉम्प्युटर, एक \"हेडसेट\" (माईक आणि इयरफोन सहित), थोडा फावला वेळ आणि खूप उत्साह असला की झालं\nकोणतं पुस्तक तुम्ही वाचू शकता हे जाणण्यासाठी कृपया \"जुनी पुस्तकेच का\" हा लेख पहा.\nअसं एखादं जुनं पुस्तक सध्या हाताशी नसेल तर खालील साईट्स वर अनेक जुनी मराठी पुस्तके scan करून\nठेवलेली आहेत, त्यात एखादं मनाजोगतं पुस्तक दिसतं का ते पहा:\nपुस्तक ध्वनीमुद्रित करण्यासाठी तुम्हाला ऑडॅसिटी हे मोफत मिळणारं आणि वापरायला अगदी सोपं software वापरता येईल.\nअधिक माहितीसाठी किंवा ��ुम्ही पुस्तक वाचायचा विचार करताय हे कळवण्यासाठी कृपया तळात दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा.\nमग आता आणखी विचार कशाला\nयाचा जास्तीत जास्त प्रसार आणि सहभाग यासाठी प्रयत्न करेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/same-deutz-fahr-agrolux50/mr", "date_download": "2022-09-25T20:58:29Z", "digest": "sha1:SUL7FD4ECVCHV65ZGPWOKBREI5LTCRUS", "length": 18010, "nlines": 347, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Same Deutz Fahr Agrolux50 Price, Specification, Features | Same Deutz Fahr Tractor In India- KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० तपशील\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५०\nन्यू हॉलैंड ३६३० टीएक्स स्पेशल एडिशन\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nगेट ऑन रोड प्राइस\nडेमो साठी विनंती करा\nसेम डीवूट्झ फहर अग्रो लक्स ५० :\nसेम डीवूट्झ फहर अग्रो लक्स ५० हा २ व्हील चालवणारा ट्रॅक्टर आहे. हे ट्रॅक्टर मॉडेल सेम डीवूट्झ फहर अग्रो लक्स ब्रँड मधील लोकप्रिय मॉडेल मानले जाते. तसेच, हा ट्रॅक्टर परिपूर्ण शेती आणि व्यावसायिक कारणांसाठी योग्य आहे.सेम डीवूट्झ फहर अग्रो लक्स ५० फील्डमध्ये फीचर्सने सुसज्ज असताना योग्य आहे. ७० लिटर क्षमतेच्या इंधन टाकीच्या क्षमतेमुळे ट्रॅक्टर जास्त तास काम करू शकतो. हा एक किफायतशीर ट्रॅक्टर आहे. तरी सहज उपलब्ध होऊ शकते. योग्य किमतीसह या ट्रॅक्टर मॉडेलमध्ये टॉप लिंक, कॅनोपी, टूल्स, हिच, बंपर इत्यादी अॅक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत.\nसेम डीवूट्झ फहर अग्रो लक्स ५० चे फीचर्स :\n* या ट्रॅक्टरला ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गीअर्स आहेत.\n* यात उत्कृष्ट वॉटर कूलिंग सिस्टम आहे.\n* हा ट्रॅक्टर १९०० किलो वजन उचलू शकतो.\n* यात पूर्णपणे स्थिर जाळी प्रकारची ट्रान्समिशन सिस्टम आहे.\nसेम डीवूट���झ फहर अग्रो लक्स ५० स्पेसिफिकेशन :\nऑइल इमर्स मल्टी डिस्क ब्रेक\n४१. ७ पीटीओ एचपी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nकमीत कमी Diesel जास्तीत जास्त\nमॅसी फर्ग्युसन ८०५५ मॅग्नाट्रॅक\nगेट ऑन रोड प्राइस\nआयशर ५५७ २ डब्लूडी प्राइमा जी ३\nगेट ऑन रोड प्राइस\nआयशर ५१५० सुपर डीआय\nगेट ऑन रोड प्राइस\nआयशर ५६६० सुपर डीआय\nगेट ऑन रोड प्राइस\nन्यू हॉलंड ३६००-२ टिएक्स सुपर २डब्लूडी\nगेट ऑन रोड प्राइस\nसमान ट्रॅक्टर तुलना करा\nऐग्रोलक्स ५० 50 HP\n८०५५ मॅग्नाट्रॅक 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि मॅसी फर्ग्युसन ८०५५ मॅग्नाट्रॅक\nऐग्रोलक्स ५० 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि आयशर ५५७ २ डब्लूडी प्राइमा जी ३\nऐग्रोलक्स ५० 50 HP\n५१५० सुपर डीआई 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि आयशर ५१५० सुपर डीआय\nऐग्रोलक्स ५० 50 HP\n५६६० सुपर डीआई 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि आयशर ५६६० सुपर डीआय\nऐग्रोलक्स ५० 50 HP\n३६००-२ टी एक्स सुपर २डब्ल्यूडी 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि न्यू हॉलंड ३६००-२ टिएक्स सुपर २डब्लूडी\nऐग्रोलक्स ५० 50 HP\n५८५ डीआई एक्सपी प्लस 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि महिंद्रा ५८५ डीआय एक्सपी प्लस\nऐग्रोलक्स ५० 50 HP\nहाइब्रिड ५०१५ ई (२डब्ल्यूडी) 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि सोलिस हाइब्रिड ५०१५ ई २डब्लूडी\nऐग्रोलक्स ५० 50 HP\n५९५ डीआई टर्बो २डब्ल्यूडी 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि महिंद्रा ५९५ डीआई टर्बो २डब्ल्यूडी\nऐग्रोलक्स ५० 50 HP\nआरएक्स ४७ महाबली 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि सोनालिका आरएक्स ४७ महाबली\nऐग्रोलक्स ५० 50 HP\nटाइगर ४७ 50 HP\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५० आणि सोनालिका टायगर ४७\nही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nमी खेतीगाडी.कॉम ला मला कॉल करण्यास किंवा एसएमएस करण्यास अधिकृत करतो. अटी मी स्वीकारल्या आहेत Privacy policy\nसेम ड्यूज फार एग्रोलक्स५०\nगेट ऑन रोड प्राइस\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/3121/", "date_download": "2022-09-25T20:12:22Z", "digest": "sha1:DD6QRZJTDUSZVNFJ77QV72DWHVBG37GP", "length": 5562, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "रतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड - Public", "raw_content": "\nरतय शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटी सदस्यपदी राहुल सोनार यांची निवड\nरयत शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल दिलीप सोनार यांची रयत शेतकरी संघटनेच्या समन्वयक समिती (कोअर कमिटी) च्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.\nराहुल सोनार यांनी रयत शेतकरी संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर संघटना वाढीसाठी जिल्हाभरात भरीव कामगिरी केली. संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश देशमुख यांनी राहुल सोनार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड केली आहे. सोनार यांच्या निवडीबद्दल रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, युवक विभागीय अध्यक्ष शिवाजी महाजन, कार्याध्यक्ष गोपाल माळी, विभागीय संघटक संदीप पाटील, विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्‍यांनी त्यांना ���ुभेच्छा दिल्यात.\nतलावीपाडा गावात प्रेमयुगलाची आत्महत्या\nलम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करण्याचे आवाहन\nलम्पी स्कीन प्रतिबंधासाठी लसीकरण करण्याचे आवाहन\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/25-august", "date_download": "2022-09-25T21:04:40Z", "digest": "sha1:TEWQYFHKO2WARNBETDF2RCLC4T6OYVZC", "length": 5300, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२५ ऑगस्ट - दिनविशेष", "raw_content": "\n२५ ऑगस्ट - दिनविशेष\n२०१२: व्हॉयेजर १ - अंतराळयान आंतरतारकीय अवकाशात प्रवेश करणारी पहिली मानवनिर्मित वस्तू बनली.\n१९९१: बेलारूस - देशाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.\n१९८९: व्हॉयेजर २ - अंतराळयान नेपच्यून ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.\n१९८१: व्हॉयेजर २ - अंतराळयान शनी ग्रहाच्या सर्वात जवळ पोहोचले.\n१९८०: झिम्बाब्वे - देश संयुक्त राष्ट्रात सामील झाला.\n१९९४: काजोल आयकट - भारतीय लेखक आणि कादंबरीकार\n१९६९: विवेक राजदान - भारतीय क्रिकेटपटू\n१९६५: संजीव शर्मा - भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक\n१९६२: डॉ. तस्लिमा नसरीन - बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका\n१९५२: दुलीप मेंडिस - श्रीलंकेचा क्रिकेटपटू\n२०१३: रघुनाथ पनिग्राही - भारतीय गायक-गीतकार (जन्म: १० ऑगस्ट १९३२)\n२०१२: नील आर्मस्ट्राँग - चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (जन्म: ५ ऑगस्ट १९३०)\n२००८: अहमद फराज - उर्दू शायर (जन्म: १२ जानेवारी १९३१)\n२००१: केन टायरेल - टायरेल रेसिंगचे संस्थापक (जन्म: ३ मे १९२४)\n२००१: डॉ. व. दि. कुलकर्णी - संतसाहित्याचे अभ्यासक समीक्षक\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ �� ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=27", "date_download": "2022-09-25T21:11:33Z", "digest": "sha1:F6IFVZORGJYAKTRUM3TC4FA4WBLRERZD", "length": 10049, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nपरिपत्रक : ३१ डिसेंबर २०२१ वर्ष अखेर व नूतन वर्षारंभ २०२२ मार्गदर्शक सूचना\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त \"माझी वसुंधरा\" अभियान अंतर्गत मिरा भाईंदर महानगरप\n.दि 31/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nS I बदली बाबत\nS I बदली बाबत\nवैद्यकीय अधिकारी बदली बाबत\nमिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूक विभागाकरिता All in one संगणक संच खरेदी करणेकामी\nमिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी - कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या मराठी\nमि���ा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी - कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या मराठी\nमिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी - कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या मराठी\nदि 30/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nजाहिर सुचना तसेच फेरीवाला सर्व्हेक्षण यादी प्रसिध्द् करणेबाबत\nदि 29/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 28/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nमिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामात बाधीत होणारी/धोकादायक झाडे मुळासहित काढणेका�\nलिपीक या संवर्गाची सन 2004 ची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिद्ध करणेबाबत\nदि 27/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/02/basant-panchami-saraswati-puja-2022-date-puja-vidhi-mantra-and-upaay-for-vidyarthi-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T19:47:47Z", "digest": "sha1:YOASQ247WW2MKFPDILLIGAW42OX6UK4L", "length": 13527, "nlines": 80, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Basant Panchami | Saraswati Puja 2022 Date, Puja Vidhi, Mantra And Upaay For Vidyarthi In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nबसंत पंचमी सरस्वती पूजा 2022 तारीख पूजा विधी व विद्यार्थीसाठी उपाय\nबसंत पंचमी सरस्वती पूजन 5 फेब्रुवारी 2022 पूजा शुभ मुहूर्त 5 तास 28 मिनिट आहे.\n5 फेब्रुवारी 2022 शनिवार ह्यादिवशी बसंत पंचमी सरस्वती पूजन खूप मनपूर्वक साजरे केले जाते. हिंदू पंचांगनुसार माघ महिन्यात शुक्ल पक्ष पंचमी ह्या तिथीला बसंत पंचमी उत्साहात साजरी केली जाते. ह्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा अर्चा विधीपूर्वक केली जाते. असे म्हणतात की बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरावतीची मनोभावे पूजा अर्चा केल्यास ती लवकर प्रसन्न होते.\nबसंत पंचमी ह्या उत्सवाला सरस्वती पूजा, वागीश्वरी जयंती, रति काम महोत्सव, बसंत उत्सव ह्या नावांनी सुद्धा उळखले जाते. असे म्हणतात की बसंत पंचमी ह्या दिवशी बुद्धि, ज्ञान व विवेकची जननी माता सरस्वती प्रगट झाली होती. म्हणूनच ह्या दिवशी सरस्वती माताची पूजा अर्चा करतात. तसे पाहिले तर बऱ्याच कारणांसाठी सरस्वती माताची पूजा अर्चा करतात पण खास बसंत पंचमी ह्या दिवशी पूजा अर्चा करण्याचे महत्व अधिक आहे.\nआता आपण पाहूया बसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीची पूजा अर्चा व मंत्र काय आहे.\nह्या वर्षी 5 फेब्रुवारी 2022 शनिवार ह्या दिवशी बसंत पंचमी आहे.\nपूजा मुहूर्त: सकाळी 7 वाजून 19 मिनिट दुपारी 12 वाजून 35 मिनिट पर्यन्त\nबसंत पंचमी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेचा संकल्प करा. ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.\nमग पूजाची जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडून पूजा आरंभ करा. चौरंग स्थापित करून पिवळ्या रंगाचे वस्त्र चौरंगावर घालून माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा.\nमाता सरस्वती ला पिवळा रंग अतिप्रिय आहे त्यामुळे पिवळे वस्त्र, पिवळे चंदन, पिवळे फूल, पिवळा रंगाचा भोग, हळद, अक्षता व केशर अर्पित करा.\nमग भोग म्हणजेच नेवेद्य अर्पित करून सरस्वती माताची आरती व मंत्र जाप करा.\nदेवी माता सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र:\nमाता सरस्वती बीज मंत्र:\nॐ ऐं ऐं ऐं महासरस्वत्यै नम:\nॐ घृणि सूर्याय नम:\nॐ पालनहाराय विष्णुवे विद्यारूपाय नम:\nबसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थीनी माता सरस्वतीची पूजा अर्चा केल्यास सफलता मिळते\nमाता सरस्वतीची पूजा अर्चा केल्यास जे विद्यार्थी अभ्यासात कमजोर म्हणजेच वीक आहेत त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते तसेच त्यांच्या अभ्यासात मन लागते व त्यांना यश मिळते.\nमाघ महिन्यात शुक्ल पक्ष बसंत पंचमी ह्या दिवशी ज्ञान, वाणी, बुद्धि, विवेक, विद्या व सर्व कलानि अवगत परिपूर्ण माता सरस्वती ची पूजा अर्चा करतात ह्या दिवशी शिक्षा व कला संबंधित लोकांसाठी हा दिवस महत्वपूर्ण आहे. ह्या दिवशी लहान मुलांना पहिले अक्षर लिहायला शिकवले जाते. त्यामुळे जीवनभर माता सरस्वतीची कृपा त्यांच्यावर राहते. त्याना शिक्षणात सफलता मिळते जे मूल अभ्यासात कमजोर आहेत त्यांच्यावर माता सरस्वतीची कृपा राहून त्यांची प्रगती होते.\nबसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थीनि काही सोपे उपाय केले तर त्याना यश नक्की मिळेल.\nबरेच वेळा आपल्या घरात वास्तूदोष असतो. त्यामुळे विद्यार्थिचे अभ्यासात लक्ष लागत नाही. म्हणून मूल जेथे अभ्यास करतात ती जागा किंवा दिशा किंवा त्यांचे अभ्यास करताना तोंड कोणत्या दिशेला आहे ते सुद्धा महत्वपूर्ण आहे.\nपूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशा ध्यान व शांतिची दिशा मानली जाते. ह्या दिशेला सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात ���सते. तसेच अभ्यासाची खोली सुद्धा ह्या दिशेला असल्यास उत्तम आहे किंवा अभ्यास करताना पूर्व उत्तर ह्यादिशेला तोंड पाहिजे.\nअभ्यासाचे टेबल उत्तर दिशेला असणे चांगले आहे. त्यामुळे मुलांचे लक्ष आपल्या करियरवर जास्त केंद्रित होते. पुस्तकांची मांडणी पूर्व उत्तर ह्या दिशेला हवी.\nबसंत पंचमी ह्या दिवशी विद्यार्थीनि पांढरे किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे व उत्तर पूर्व ह्या दिशेला बुद्धीची देवता श्री गणेश व शिक्षाची देवी माता सरस्वतीची प्रतिमा ठेवावी. माता सरस्वतीची पूजा अर्चा करताना पिवळे फूल, पिवळ्या रंगाची मिठाई किंवा खीर अर्पित करावी. व पिवळ्या रंगाचा म्हणजेच चंदनाचा किंवा केशरचा टिळा लावावा. पूजेच्या ठिकाणी वाद्य यंत्र व पुस्तक ठेवावी. त्यामुळे व्यक्तिला माता सारवस्तीची कृपा,ज्ञान, बुद्धि, विवेक च्या बरोबर विज्ञान, कला व संगीतमध्ये कामयाबी मिळते. तसेच ह्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र चंदनचा टिळा लावून कोणाला भेट म्हणून द्यावे.\nजर कोणत्या विद्यार्थीचे अभ्यासात लक्ष लागत नसेलतर त्यांनी खाली दिलेला मंत्र उत्तर दिशेला तोंड करून बसून म्हणावा\n‘ॐ ऎं सरस्वत्यै ऎं नमः’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/11/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87/", "date_download": "2022-09-25T21:44:58Z", "digest": "sha1:IXIKR3CSBTN4EJB5C4WV2RHGOV3MNQMI", "length": 4868, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "कृषी आयुक्तांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या । Maza Ek Divas Balirajasathi - Agrowon - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nकृषी आयुक्तांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या \nकृषी आयुक्तांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या \nकृषी आयुक्तांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या \nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवल�� ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nकृषी विद्यापीठ शिक्षण, संशोधनासाठी की स्पर्धा परीक्षेसाठ ...\nरत्नागिरी नगर परिषद आरक्षण सोडत जाहीर – Saamana (स ...\nसामना अग्रलेख – ज्वाला आणि फुले साईबाबा, सावधान\nकेंद्र सरकारच्या विरोधात बोलल्याने माझ्या नवऱ्याला इन्कम ...\nJunnar Hapus : हापूस फक्त कोकणचाच, जुन्नरच्या हापूसला भौ ...\nRupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ...\nकाळोखाच्या काळातल्या कविता – Loksatta ...\n पौष्टीक उत्पादने – Agrowon ...\nआमदारांनी या रस्त्यावरून जाऊन दाखवल्यास 5 लाख रुपये देणा ...\nराज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अल ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/15/maharashtra-breaking-news-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T20:00:41Z", "digest": "sha1:OQIWYJKO3MMOUZ7LQOTMXE7QMFUH6NOL", "length": 35800, "nlines": 140, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Maharashtra Breaking News : प्रवासी असल्याचा बहाणा करून वाहन चालकाला लुटले; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर… - Loksatta - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nMaharashtra Breaking News : प्रवासी असल्याचा बहाणा करून वाहन चालकाला लुटले; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर… – Loksatta\nMaharashtra Breaking News : प्रवासी असल्याचा बहाणा करून वाहन चालकाला लुटले; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर… – Loksatta\nMaharashtra Crisis Updates in Marathi : दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी आपल्यालाच परवानगी मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत सर्वप्रथम शिवसेनेने अर्ज केला. त्यानंतर शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी महापालिकेकडे अर्ज केला. सध्या महापालिकेकडे दोन्ही अर्ज प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिंदे गटाची बैठक वांद्रे येथे झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दसरा मेळाव्याच्या तयारीसह इतर विषयांबाबत चर्चा केली. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केला.\nदोन ���र्षांपूर्वी पालघरमध्ये घडलेल्या साधूंच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभर खळबळ उडाली होती. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही चार साधूंना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nतर ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून तीन टप्प्यांत महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आता गुजरातकडे वळली आहे. या गुंतवणुकीसाठी गुजरातची निवड केल्याचे वेदांत समूहाने जाहीर केले असून, या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे उद्योग, लाखोंचा रोजगार, शेकडो कोटींच्या कर महसुलास महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया देताना पूर्वी सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.\nनवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी कॅशलेस व्यवहारासाठी फोन-पे, क्युआर कोड स्कॅनिंग तसेच एन.एम.एम.टी.बस ट्रॅकर ॲपद्वारे तिकीट बुकींग व ऑनलाईन बसपास यांच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यात आली आहे.\nरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी. मेट्रो, बीआरटीप्रमाणे रिक्षा, टॅक्सीलाही सार्वजनिक सेवेचा दर्जा देण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे ठराव दिल्लीत येथे पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत मंजूर करण्यात आले.\nप्रवासी म्हणून बसून निर्जन ठिकाणी गाडी थांबवुन चाकूचा धाक दाखवून वाहन चालकास लुटणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने अटक केले आहे. आरोपीच्या अटकेने अशाच प्रकारच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली असून त्याच्या नावावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याचेही समोर आले आहे.\nमहाराष्ट्र सोडून इतर राज्यात प्रकल्प जाणे खुप दुर्दैवीची गोष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणाच्या नोकऱ्या जाणार आहेत. हा विषय राजकीय न करण्याची राज्य सरकारला विनंती आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जवळपास बारा तास वीजपुरवठा खंडित होता. मात्र विद्यापीठातील परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्यासह पाहुण्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा त्रास सहन करावा लागला.\nसेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने मुंढव्यातील एका हॅाटेलमध्ये पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. या प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.\nबेरोजगारी व तुटपुंज्या कमाईला कंटाळून झटपट श्रीमंत होण्याच्या नाद बुलढाण्याच्या युवकांना चांगलाच भोवला. उद्योगपतीचे अपहरण करायला ते दिल्लीत गेले नि अडकले. ‘ त्या’ तिघांना दिल्लीत पोलिसांनी पकडले. ते मूळचे बुलढाण्याचे निघाल्याने त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nयेथील सुभाषवाडी परिसरात राहणाऱ्या एका ७४ वर्षीय वयोवृद्ध महिलेचे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून तिचे दागिने लुटल्याच्या प्रकार समोर आला आहे. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या हाताला देखील दुखापत झाली आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटरी आणि सीमकार्ड सापडत असल्यामुळे कारागृह राज्यभर चर्चेत आले आहे. त्यात विदर्भातीस सर्वात मोठा ड्रग्स तस्कर आबू खानला एका कुख्यात कैद्याने मारहाण केल्यामुळे पुन्हा नागपूर कारागृह चर्चेत आले आहे.\nराज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते. ‘फाॅक्सकाॅन’च्या प्रकल्पासाठी महाविकास आघाडीने अशी कोणतीही बैठक घेतलेली नव्हती.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यसह नवी मुंबई शहरात पावसाची उघडझाप सुरू आहे. पावसाच्या संततधारेने भाज्यांच्या दर्जावर परिणाम होत असून पाण्याने भिजलेल्या भाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा भाज्या कमी दराने विकण्याची नामुष्की व्यापाऱ्यांवर ओढावली आहे.\nमालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. पावसामुळे वर्गखोल्यांना गळती लागली आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून येथे शिक्षण घ्यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी पाल्यांसह चक्क मालेगाव पंचायत समितीच्या सभागृहातच शाळा भरविली.\nपुणे : लोनॲपवरून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी नातीने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वारजेतील आकाशनगर परिसरात झालेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा वारजे पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा पोलिसांनी गौरी सुनील डांगे (वय.२४) हिला ताब्यात घेतले आहे. बातमी वाचा सविस्तर…\nउरण : सिडकोच्या बोकडविरा ते शिर्के वसाहत मार्गावरील पथदिवे भर दिवसा सुरू असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकदा याच मार्गावरील उड्डाणपूलावरील दिवे बंद असल्याने प्रवासी व नागरिकांना अंधारातून धोकादायक प्रवास करावा लागत असतांना दिवसाढवळ्या पथदिवे सुरू ठेवून विजेचा अपव्यय केला जात आहे. बातमी वाचा सविस्तर…\nभिवंडीतील पूर्णा भागात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खाद्य तेल आणि औषधांचा साठा असलेल्या तीन ते चार गाळ्यांना अचानक आग लागली होती. या आगीत गाळ्यांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nखोपटे ते चिरनेर मार्गावरील मोठीजुई कळंबुसरे – चिरनेर बाह्यवळण रस्त्यावर संपूर्ण वाहन अडकून पडेल इतके मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी मनसे ने सार्वजनिक बांधकाम विभागा कडे केली आहे.\nमुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल्यांमुळे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर टीका झाल्यानंतर आता प्रशासनाने मौन सोडले आहे. प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर होत असलेले फेरबदल हे पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचे आहेत.\nप्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात रस्ते सुरक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली. याच कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकावू परवाना दिला जाणार असून, असा कक्ष सुरू झालेले फर्ग्युसन हे राज्यातील पहिलेच महाविद्यालय ठरले आहे.\nकोंबड्यांची शिकार करायला गेलेला बिबट खुराड्यात अडकल्याची घटना आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड येथील साई नगरात उघडकीस आली.य���थील निरंजन रामचंद्र चक्रवर्ती यांच्या घरातील पाळीव कोंबड्यांच्या खुराड्यात अडीच वर्षीय बिबट्याने प्रवेश केला.\nम्हाडातील रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला. म्हाडाने ५६५ पैकी ५३३ पदांचा निकाल जाहीर केला.\nडोंबिवली जवळील संदप गावातील एका ४५ वर्षाच्या केबल व्यावसायिकाने गावातील केबल व्यावसायिक १५ स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी सकाळी दातिवली-निळजे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अज्ञात एक्सप्रेस समोर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी केबल व्यावसायिकाने मोबाईलव्दारे दृश्यध्वनी चित्रफित तयार करून ती आपल्या बंधूला पाठविली होती.\nगेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. प्रकृती खालावूनही पुरामुळे उपचारासाठी बाहेर पडू न शकणाऱ्या ९० वर्षीय वृद्धेसह आठ रुग्णांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले.\nशहरातील , खारफुटी, कांदळवन , मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'डेब्रिज ऑन कॉल' तसेच 'भरारी पथक कारवाईच्या माध्यमातून तुर्भे येथे राडारोड्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.\nमुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा येत्या दीड वर्षात अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन आणि फिनलेस पॉर्पोईज या प्रजातींवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सहयाद्री अतिथीगृहात कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बातमी वाचा सविस्तर…\nदेशात स्वच्छ शहराच्या यादीत मागील अनेक वर्ष वरचे स्थान प्राप्त करण्याचा नावलौकीक मिळवलेल्या नवी मुंबई शहरात होऊ घातलेल विमानतळ , शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्ग,तसेच वाढती जलवाहतूक , विस्तारत असलेली रेल्वेसेवा यामुळे झपाट्याने विकसित झालेल्या व तसेच आगामी काळात मोठी मागणी असलेल्या महामुंबई परिसरात जागांचे दर कोट्यावधी���ची उड्डाणे घेत आहे.\nमुंबई : पर्यटकांसाठी कायमच आकर्षण ठरलेल्या आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरान मिनी ट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. बातमी वाचा सविस्तर…\nघोडबंदर येथील खेवरा सर्कल भागात असलेल्या विद्युत मनोऱ्यावर मंगळवारी रात्री झालेल्या दुर्घटनेनंतर येथील रहिवासी महावितरण कंपनी विरोधात आक्रमक झाले आहेत. बुधवारी सकाळी येथील रहिवाशांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे हा मनोरा हटविण्याची मागणी केली आहे.\nकल्याण शिळफाटा रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालाच पाहिजे. या मागणीसाठी भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्ते बांधित शेतकरी संघटनेतर्फे येत्या मंगळवार पासून (ता.२०) काटई जकात नाका (आंगण ढाबा) येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाणार आहे, अशी माहिती या संघटनेचे गजानन पाटील यांनी दिली.\nउल्हासनगर : बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने एका २५ वर्षीय तरुणाला बार व्यवस्थापकाने लोखंडी सळीने जबर मारहाण केल्याचा प्रकार उल्हासनगर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी बार व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. बातमी वाचा सविस्तर…\nमहाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लंपी सदृश्य आजाराची लक्षणे नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील दोन गावांमध्ये दिसून आली आहे. पशुसंवर्धन विभागाने पाच किलोमीटर परिसरातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बातमी वाचा सविस्तर…\nडोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ग प्रभाग हद्दीतील राजाजी रस्ता, रामनगर, उर्सेकरवाडी, कामत मेडिकल पथ, मानपाडा रस्ता भागातून ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी फेरीवाल्यांविरुध्द आक्रमक कारवाई करुन फेरीवाल्यांच्या हातगाड्या, विक्री मंच, सामान असे एकूण सुमारे एक लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला. बातमी वाचा सविस्तर…\nगेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध पोलीस आयुक्त आरती सिंग असा वाद पाहायला मिळत आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आरती सिंग यांच्यावर टीका करताना गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद सुर��� झाला. यानंतर नवनीत राणा यांनी आरती सिंग यांच्यावर वर्दीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आपण त्यांना घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. नवनीत बोलताना आता पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.\nआगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत असल्याने ही वाढती जवळीक पाहता लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त होती होती. पण यादरम्यान, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.\nआर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारमुळे वाढणार आहेत. सोमवारी रात्री झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये शिंदे सरकारने केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेला म्हणजेच सीबीआयला देशमुखांविरोधात खटला चालवण्यास हिरवा कंदील दिला आहे.\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nखेड ः राज्य सरकारचे पशुधन विकासाकडे दुर्लक्ष – Sak ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nसामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख् ...\nFarmers' protest LIVE : दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आज ...\nRural Development : केळी, कापसासह ग्रामविकासात हिवरखेड्य ...\nराज्यात मोठे स्टिंग ऑपरेशन बोगस डॉक्टर चालवत होते रॅकेट ...\nPalghar : पालघरच्या पानाला 'अच्छे दिन' येणार\nबार्शी-लातूर, बीड महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून काय ...\nNFHS 5: भारतात खरंच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्य ...\nपोल्ट्रीत दिवे का लावतात\nटुडे ३ स पटा – Sakal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/16/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AF/", "date_download": "2022-09-25T20:45:51Z", "digest": "sha1:2DBMLEY5WEAE6JISBYPNJ7SRG5LSNSET", "length": 4654, "nlines": 75, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "पंतप्रधान मत्स्य संपदा योजने’च्या निळ्या क्रांतीतून अर्थक्रांतीला चालना - MahaMTB - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nपंतप्रधान मत्स्य संपदा योजने’च्या निळ्या क्रांतीतून अर्थक्रांतीला चालना – MahaMTB\nपंतप्रधान मत्स्य संपदा योजने’च्या निळ्या क्रांतीतून अर्थक्रांतीला चालना – MahaMTB\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nCAG Subsidies | अबब, लॉकडाऊनमध्ये अनुदानावर इतका खर्च, क ...\n… तर आंदोलन अधिक तीव्र करणार; शेतकरी नेत्यांचा निर ...\n२०२२ हे 'महिला शेतकरी सन्मान वर्ष' म्हणून साजर ...\nसरकारी योजनांशी २२ हजार बचत गटांना जोडणार – Agrowo ...\nMSP : हमीभाव समितीमागे सरकारचा छुपा हेतू – Agrowon ...\nपुन्हा देशव्यापी शेतकरी आंदोलन; राकेश टिकैत यांचा केंद्र ...\nशेळीच्या लेंडीपासून यशस्वी गांडूळ खत व्यवसाय – Agr ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A/6322f751fd99f9db45ce1158?language=mr", "date_download": "2022-09-25T20:03:37Z", "digest": "sha1:FLUW2C62ZLJYEFJAPB56FYUBFJO7ROBH", "length": 2413, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - अळी कोणतीही असो.रामबाण उपाय एकच ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानआधुनिक शेतीचा गोडवा\nअळी कोणतीही असो.रामबाण उपाय एकच \n🌾शेतकरी मित्रांनो, सध्या अळीच्या त्रासामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहेत. पण आता टेन्शन सोडा आणि अग्रोस्तर च्या या औषधाचा वापर आपल्या पिकामध्ये करा.कोणते आहे हे औषध आणि कसा होतो याचा फायदा याबद्दल महिती घेण्यासही व्हिडिओ संपूर्ण पहा 🌾संदर्भ:-आधुनिक शेतीचा गोडवा वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकापूससोयाबीनमकाव्हिडिओपीक संरक्षणप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्सकृषी ज्ञान\nकापसातील गुलाबी बोन्ड अळीचा जीवनक्रम घ्या जाणून \nया पद्दतीने गुलाबी बोड आळी वर करा प्रहार \nकापूस पिकात अन्नद्रव्याचे महत्व नेमके काय \nपीवर केल्प ठरत आहे शेतकऱ्यांसाठी वरदान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/category/marathi-patralekhan", "date_download": "2022-09-25T21:19:45Z", "digest": "sha1:X5ODUTJDGPRUBSTVRAZK2PA5DSYNDSCL", "length": 10953, "nlines": 73, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "मराठी पत्रलेखन / Marathi Patralekhan - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nMarathi Patralekhan या विभागात आपण मराठीतून पत्रलेखन कसे करावे ते सविस्तरपणे पाहणार आहोत.\nApplication for activate mobile banking In Marathi | मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application for activate mobile banking In Marathi). Write a Application letter to bank manager for activate mobile banking In Marathi |मोबाईल बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा प्रति,मा. बँक व्यवस्थापक,[ बँकेचे नाव … Read more\nApplication for activate internet banking In Marathi | इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application for activate internet banking In Marathi). Write a Application letter to bank manager for activate internet banking In Marathi |इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा प्रति,मा. बँक व्यवस्थापक,[ बँकेचे नाव … Read more\nApplication for new passbook In Marathi | नवीन पासबुक मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात नवीन पासबुक मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application for new passbook In Marathi). Application to bank manager for issuing new passbook In Marathi | नवीन पासबुक मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज प्रति,मा. बँक व्यवस्थापक,[ बँकेचे नाव ],[ बँक शाखेचे नाव ],[ दिनांक ] … Read more\nघरातील वास्तुशांतीस आमंत्रण देणारे पत्र | Invitation letter for Home Vastushanti\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात घरातील वास्तुशांतीस आमंत्रण देणारे पत्र कसे लिहावे. घरातील वास्तुशांतीस आमंत्रण देणारे पत्र लिहा | Write a Invitation letter for Home Vastushanti प्रति,[ व्यक्तीचे नाव (ज्याला पत्र लिहितो आहे ) ][ व्यक्तीचा घरचा पत्ता ][ दिनांक ] सप्रेम नमस्कार,आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत … Read more\nनूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र | Happy New Year letter to Grandfather and Grandmother\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात नूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र कसे लिहावे. नूतन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी आजी – आजोबांस पत्र लिहा. | Write a letter to wish Happy new year to Grandfather and Grandmother प्रति,तिर्थस्वरूप आजी / आजोबा,स.न.वि.वि. नमस्कार आजी / आजोबा, तुम्ही दोघे … Read more\nLoan Application to bank manager In Marathi | वित्तीय कर्ज मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज\nमित्रांनो, पत्राचे प्रकार किती व कोणते हे आपण माघील एका ब्लॉग मध्ये पाहिले.आज आपण पाहुयात Loan Application to bank manager In Marathi. वित्तीय कर्ज मिळणेबाबत बँक व्यवस्थापकास अर्ज लिहा | Write Loan Application to bank manager in marathi प्रति,मा. बँक व्यवस्थापक,[ बँकेचे नाव ],[ बँक शाखेचे नाव ],[दिनांक ] विषय : वित्तीय कर्ज मिळणेबाबत… आदरणीय … Read more\nApplication to close bank account in marathi | बँक खाते बंद करण्याकरिता बँक व्यवस्थापकास अर्ज\nनमस्कार मित्रांनो, आज आपण बँक खाते बंद करण्याकरिता बँक व्यवस्थापकास अर्ज कसा लिहावा (Application to close bank account in marathi) ते पाहणार आहोत. जर तुम्हाला तुमचे बँक खाते कायमचे बंद करावयाचे असल्यास तुम्हाला बँकेत एक अर्ज द्यावा लागतो. तसेच तुमचे चेक बुक आणि ATM कार्ड सुद्धा जमा करावे लागते. तुमच्या खात्यातील उर्वरित रक्कम तुम्हाला लगेच … Read more\nचेक बुक मिळावे यासाठी बँकेला विनंतीपत्र | Cheque book application In Marathi\nचेक बुक मिळावे यासाठी बँकेला विनंतीपत्र लिहा.\nचुलत भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र | Happy birthday letter to brother\nचुलत भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा.\nपरीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र | Congratulatory Letter to a Friend for Passing the Exam\nपरीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मित्राचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/06/swamisamarth-874/", "date_download": "2022-09-25T21:20:34Z", "digest": "sha1:CAW4EITH6JF4TV7JNPITJQIZ5MEHEPBY", "length": 12992, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "7 सप्टेंबर भागवत एकादशी : संध्याकाळी 'इथे' लावा एक दिवा, घरात भरभराट होईल! - Marathi 45 News", "raw_content": "\n7 सप्टेंबर भागवत एकादशी : संध्याकाळी ‘इथे’ लावा एक दिवा, घरात भरभराट होईल\n7 सप्टेंबर भागवत एकादशी : संध्याकाळी ‘इथे’ लावा एक दिवा, घरात भरभराट होईल\nमित्रांनो हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांपैकी सर्वात कठीण व्रत मानले जाते. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. मित्रांनो आता सुरू असणाऱ्या भाद्रपद महिन्यामध्ये सहा सप्टेंबर रोजी परिवर्तनीय एकादशी आली होती आणि सात सप्टेंबर बुधवार या दिवशी भागवत एकादशी आलेली आहे आणि मित्रांनो या एकादशीला आपल्या शास्त्रानुसार खूप महत्त्व दिलेला आहे.\nकारण मित्रांनो या एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान विष्णूंचे आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचे नामस्मरण पूजा अर्चा केली तर यामुळे यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यांच्या आशीर्वादामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर पैशासंबंधी अडचणी दूर होऊ लागतात.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैसा, धन नाही आहे त्या लोकांनी धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील ह्या दिवशी आपण पूजा करायची आहे. घरातील दरिद्री नष्ट होते तसेच घरात सुख शांती नांदते. मित्रांनो आपण ह्या दिवशी पूजा करताना त्यांना तुळशीची माळा नक्की अर्पण करा.\nत्यांना नैवैद्य म्हणून खिरीचा प्रसाद बनवा आणि हि बनवताना एक ते दोन केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंचा रंग आहे. आणि म्हणून त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फळे आपण अर्पण करावीत.\nशास्त्रात एकादशीच��या दिवशी करण्याचा एक अचूक उपाय सांगितला जातो. हा उपाय केल्यास आपल्याला नक्कीच फायदा होतो. हा उपाय आपल्याला भागवत एकादशीच्या दिवशी म्हणजेच सात सप्टेंबर या दिवशी संध्याकाळच्या वेळी करायचा आहे.\nहा उपाय करण्यासाठी स्वच्छ स्नान करून घ्यावे व लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे धारण करावीत. आपलीकडे लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्रे नसतील तर काळ्या रंगाची सोडून बाकी कोणत्याही रंगाची वस्त्रे आपण परिधान करू शकतात. त्यानंतर आपण एक शुद्ध तुपाचा दिवा आपण तुळशीजवळ जाऊन प्रज्वलित करावा.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो देवी लक्ष्मी आणि विष्णुदेव ह्यांना नमस्कार करावा तसेच तुळस मातेला देखील वंदन करावे. त्यानंतर श्री हरी विष्णूंचा मंत्र म्हणता म्हणता. तुळशीमातेला 11 प्रदक्षणा घालाव्यात. मंत्र आहे, ओम नमो भगवते वायुदेवाय नमः प्रदिक्षणा आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे करायच्या आहेत आणि प्रदिक्षणा झाल्यानंतर आपण ओम नमो भगवते वायुदेवाय नमः ह्याच मंत्राचा 21 वेळा पुन्हा जप करायचा आहे. त्यानंतर आपण तुळस मातेला नमस्कार करावा. व श्री हरी विष्णू व देवी लक्ष्मीला वंदन करावे. हा उपाय करताना काही गोष्टींचे भान ठेवावे.\nजसे कि तुळशीला स्पर्श होणार नाही कारण संध्यकाळ झाल्यानंतर तुळशीला स्पर्श करणे वर्ज मानले जाते. एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नयेत आणि जर तुमचे व्रत नसेल तरी ह्यादिवशी तांदूळ लसूण कांदे ह्या गोष्टी खाऊ नयेत. तसेच तामसिक पदार्थ, धूम्रपान, मद्यपान देखील करू नये. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यास आपल्यावरती विष्णूदेवांची व लक्ष्मी मातेची कृपा होते. घरातील गरिबीचा नाश होतो. घरात सुख समृद्धी येते. घरात धनधान्याची कमतरता राहत नाही.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saneets.com/mr/multipurpose-folding-table-review-supreme-plastic-iron-foldable-table-unboxing-studying-desk-dining-office-marathi/", "date_download": "2022-09-25T21:46:35Z", "digest": "sha1:JOGQK2IPM7S4E7XR6BSWWTITITH3AEYP", "length": 9385, "nlines": 151, "source_domain": "www.saneets.com", "title": "फोल्डेबल टेबल - सुप्रीम प्लास्टिक फोल्डिंग टेबल अनबॉक्सिंग | भारत २०२२", "raw_content": "\nफोल्डेबल टेबल पुनरावलोकन – सुप्रीम प्लास्टिक फोल्डिंग टेबल अनबॉक्सिंग समीक्षा | जेवणाचे टेबल, वाचन टेबल, ऑफिस टेबल\nया व्हिडिओमध्ये मी एका पोर्टेबल फोल्डेबल टेबल चे पुनरावलोकन करणार आहे जे मी बर्याच काळापासून वैयक्तिक घरगुती कारणांसाठी वापरत आहे. हे टेबल सुप्रीम कंपनीने बनवले आहे, जे एक अतिशय प्रसिद्ध नाव आहे.\nआता खरेदी करण्यासाठी क्लिक करा – सुप्रीम फोल्डेबल टेबल.\nया टेबल बद्दल थेट बोलायचे तर त्यात कोणताही लपलेला घटक नाही. ही वस्तू एक साधी वस्तू असल्याने मी जे काही बोलेन ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. टेबलमध्ये हार्डटॉप प्लास्टिकची पृष्ठभाग आहे जी अत्यंत मजबूत बनविली जाते. ते एक्स पॅटर्न पाय धातूपासून बनविलेले आहेत. धातूचे पाय आणि वरची पृष्ठभाग दोन्ही खूप मजबूत आहेत. तळाशी टेबल स्थिर ठेवण्यासाठी प्लास्टिकचे चार कव्हर बटन दिले आहेत. जमिनीच्या पृष्ठभागासह धातूचे घर्षण टाळण्यासाठी आणि तीक्ष्ण धातूच्या थेट संपर्कामुळे होणारी दुखापत टाळण्यासाठी ते दिले जाते.\nहे टेबल प्लास्टिकच्या टेबलापेक्षा जड आहे पण लाकडी टेबलापेक्षा हलके आहे. फोल्डिंग हे वैशिष्ट्य टेबलला खूप खास बनवते. कारण तुम्ही तो टेबल तुम्हाला हव्या त्या ठिकाणी ठेवू शकता. जर तुम्ही अरुंद जागेत रहात असाल किंवा तुमच्या घरात जास्त जागा नाही आहे. मग हे टेबल तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. ते उचलणे देखील खूप सोपे आहे.\nहे टेबल उलगडणे देखील खूप सोपे आहे, मध्यभागी असलेल्या बटण दाबा आणि वर घेचा आणि तुमच्या गरजेनुसार उंची समायोजित करा. पुन्हा दुमडण्यासाठी तीच प्रक्रिया उलट. वेगवेगळ्या स्टॉप लेव्हल्सनुसार या टेबलची उंची खालीलप्रमाणे आहे.\nहे एक बहुउद्देशीय टेबल आहे. वाचनासाठी, अभ्यासासाठी, जेवणासाठी किंवा कार्यालयासाठी इत्यादींसाठी वापरता येईल. हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे टेबल वॉटर प्रूफ, डस्ट प्रूफ, टर्माइट प्रूफ आणि रस्ट प्रूफ असल्याचा कॅम्पनीचा दावा आहे. जसे की, मी जवळजवळ दोन वर्षांपासून हे टेबल वापरत आहे. मी हे सर्व दावे खरे असल्याची पुष्टी करतो.\nहे सुप्रीम फोल्डिंग टेबल दोन वेगवेगळ्या रंगात येते. एक ग्लोबस ब्राउन आणि दुसरा लाल, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा ‘ग्लोबस ब्राउन’ रंग आहे.\nखरं तर, माझ्या वैयक्तिक अनुभवाबद्दल सांगायचे तर, मी माझ्या नातेवाईकासाठी देखील एक टेबल विकत घेतले, कारण त्यांनाही एक टेबल हवे होते. म्हणून, जर तुम्ही देखील अश्या टेबलच्या शोधत असाल तर जास्त विचार करू नका. मी खालील वर्णनात लिंक दिली आहे. तुम्ही ते आताच खरेदी करू शकता.\nआता खरेदी करण्यासाठी क्लिक करा – सुप्रीम फोल्डेबल टेबल.\nसुप्रीम फोल्डेबल टेबल – पूर्ण अनबॉक्सिंग वीडियो\nआता खरेदी करण्यासाठी क्लिक करा – सुप्रीम फोल्डेबल टेबल.\nकृपया, आवडल्यास शेअर करा...\nवजन मशीन पुनरावलोकन – डॉ\nफोल्डेबल टेबल पुनरावलोकन – सुप्रीम\nबीपी मश���न – ओमरॉन इलेक्ट्रॉनिक\n© 2022 सनीत्स | सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/23/will-students-depend-on-prizes-purushottam-karandak/", "date_download": "2022-09-25T20:23:58Z", "digest": "sha1:VFUN2YMK7L6IJQBGOHA4R35WXKJ2PKLT", "length": 13530, "nlines": 160, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "विद्यार्थ्यांना बक्षिसावलंबी करणार का? - Kesari", "raw_content": "\nघर पुणे विद्यार्थ्यांना बक्षिसावलंबी करणार का\nविद्यार्थ्यांना बक्षिसावलंबी करणार का\nपुरुषोत्तम करंडकाच्या परीक्षकांचा सवाल\nपुणे : विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहण्याच्या नादात आपण त्यांना बक्षिसावलंबी करणार आहोत का यातून करंडक जिंकलात तरच तुम्ही मोठे असा संदेश पसरत आहे. स्पर्धेचा आनंद लुटावा, कोणताही निकाल आनंदाने स्वीकारावा हा संस्कार आपण देणार आहोत की नाही यातून करंडक जिंकलात तरच तुम्ही मोठे असा संदेश पसरत आहे. स्पर्धेचा आनंद लुटावा, कोणताही निकाल आनंदाने स्वीकारावा हा संस्कार आपण देणार आहोत की नाही अशा शब्दांत पुरुषोत्तम करंडकाच्या निकालावर टिपण्णी करणार्‍यांना परीक्षकांनी गुरूवारी सुनावले.\nमहाराष्ट्रीय कलोपासकतर्फे पुरुषोत्तम निकालासंबंधी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात राजेंद्र ठाकूरदेसाई, परेश मोकाशी, पौर्णिमा मनोहर, प्रवीण भोळे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आयोजकांची भूमिका, स्पर्धेचे नियम, परीक्षकांचे अधिकार याबाबत भूमिका मांडण्यात आली. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्‍नांना यावेळी उपस्थितांनी उत्तरे दिली.\nविद्यार्थ्यांना दोष दाखविणारा, त्यांना कलेत सुधारणा करा असे सांगणारा तसेच विद्यार्थ्यांना करंडक न देणारा, प्रत्येक वेळी तुमचा शत्रू नसतो. तर, तो तुमचा हिंतचिंतक अधिक असतो. परीक्षकांनी विद्यार्थ्यांवर अन्याय केला असे तुम्हाला वाटत असेल, तर त्या विचारातून बाहेर पडा. आम्ही दर्जाबाबत नाही, तर कलेबाबत विचार केला आहे. कदाचित हेच विचार उद्या तुम्हाला पटायला लागतील, अशी भूमिका परीक्षकांच्या वतीने परेश मोकाशी यांनी व्यक्त केली.\nराजेंद्र ठाकूरदेसाई म्हणाले, स्पर्धेच्या आधीच सहभागी संघांना या स्पर्धेचे नियम सांगितले जातात. परीक्षकांचा निकाल अंतिम असतो. त्यात आयोजक संस्था हस्तक्षेप करत नाही. परीक्षकांना करंडक देण्यास एकांकिका पात्र नसल्याचे वाटल्यास करंडक न देण्याचा नियम आहे. मा���्र सांघिक विजेतेपद, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासह अन्य पुरस्कार दिले जावेत, असाही नियम आहे. त्यामुळे करंडक न देता इतर पुरस्कारांची परीक्षकांनी घोषणा केली आहे. याआधी याच निकालाप्रमाणे औरंगाबाद केंद्रावर राज्यस्तरीय स्पर्धेत करंडक न देता सांघिक विजेतेपद देण्यात आले असल्याचा दाखलाही ठाकूरदेसाई यांनी दिला.\nपौर्णिमा मनोहर म्हणाल्या, करंडक दिला नाही म्हणून एकांकिका चांगली नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. जर करंडक न देण्याची तरतूद नियमात आहे, तर परीक्षकांच्या नावाने एवढा गदारोळ कशासाठी इतर पुरस्कार द्यावेत, असा नियम आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्याच बाजूने आहोत. शुभांगी दामले, योगेश सोमण, अमित वझे यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांनी यावेळी मत व्यक्त केले. मिलिंद शिंत्रे यांनी सूत्रसंचालन केले.\nनाटकांच्या दर्जाची चिंता नकोच\n५६ वर्षांपूर्वी या स्पर्धेचे नियम करण्यात आले आहेत. त्यातील काही नियम आता लागू होतील असे नाही. काही नियम काळाप्रमाणे बदलले पाहिजेत. त्याचा विचार आयोजकांनी करावा. तसेच एकांकिका आणि नाटकांच्या दर्जाबाबत परीक्षकांसह अन्य कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. त्याचा दर्जा उत्तमच असणार आहे. ज्याला चिंता करायची आहे, त्यांनी राज्यभरातील नाट्यगृहांच्या असुविधेचा विचार करावा, ज्येष्ठ कलाकारांच्या प्रश्‍नांविषयी आवाज उठवावा. चित्रपटगृहाच्या असुविधेविषयी आवाज उठवून आंदोलन करावे, अशा शब्दांत ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांनी टीका करणार्‍यांचा समाचार घेतला.\nपूर्वीचा लेखमॉल, दुकानांमध्ये मद्य विक्रीबाबतच्या निर्णय सर्वानुमते घेणार : देसाई\nपुढील लेखरुपयाची नीचांकी पातळी\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nवैकुंठातील रात्रीचे अंत्यसंस्कार बंद होणार\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणी���्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/vikas-high-tech-nursery-sangli-recruitment/", "date_download": "2022-09-25T21:06:54Z", "digest": "sha1:GJSF6F2QYHHSFBXQASHS3MCHDHZDILCS", "length": 15020, "nlines": 222, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Vikas High Tech Nursery Sangli Recruitment 2019 For 80 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nकृषि महाविद्यालय यवतमाल मध्ये 29 जागांसाठी भरती २०१९\nकोकण बांबू व ऊस विकास केंद्र पालघर मध्ये 12 जागांसाठी भरती २०१९\nविदर्भ शहरी क्रेडिट को-ऑप सोसायटी मध्ये 16 जागांसाठी भरती २०१९\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद ��� जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/social/why-do-ips-officers-fear-parambir-singh/17862/", "date_download": "2022-09-25T19:43:34Z", "digest": "sha1:6Y6H2P2KGNB55AQFYEL2MQOKPSGMNWHN", "length": 12967, "nlines": 111, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Why Do Ips Officers Fear Parambir Singh", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome समाजकारण आयपीएस अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांची का वाटते भीती\nआयपीएस अधिकाऱ्यांना परमबीर सिंग यांची का वाटते भीती\nपोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात सादर केले. या याचिकेवर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.\nराज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या सोबत फोनवर झालेल्या संभाषाणाच्या रेकॉर्डिंगसह मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दाखल केलेल्या या याचिकेवरून, तसेच फोन रेकॉर्डिंग होत असल्याने आयपीएस लॉबीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे परमबीर सिंग यांच्याशी फोनवर बोलतांना काळजी घ्यावी लागेल, अशी चर्चा सध्या जेष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.\nन्यायालयात फोन रेकॉर्डिंग सादर केले\nपोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाची चौकशी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात करण्यात आलेले आरोप मागे घ्या, अन्यथा सरकार तुमच्यावर आणखी गुन्हे दाखल करेल, असे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी आपल्याला सांगितले, असे सांगत संजय पांडे यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग न्यायालयात सादर केले आहे. या याचिकेवर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.\n(हेही वाचा : मागील ५ महिन्यांत सरकार झोपले होते का चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र )\nपोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले\nमहासंचालक दर्जाचा अधिकारीच दुसर्‍या महासंचालकाचे संभाषण टॅप करत असल्याने पोलिस दलात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या फोन टॅपिंगमुळे पोलिस अधिकारी यांच्याशी फोनवर कुठल्याही प्रकरणावर बोलताना आयपीएस अधिकारी काळजी घेताना दिसत आहे. त्यात परमबीर सिंग यांचा फोन आल्यास त्यांच्यासोबत बोलताना अधिकच काळजी घ्यावी लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. १०० कोटी रुपयांच्या लेटरबॉम्बमुळे माजी गृहमंत्री यांच्या अडचणी वाढल्या असल्या तरी हा लेटरबॉम्ब फोडून परमबीर सिंग यांनी स्वतःच्या देखील अडचणी वाढवून घेतल्या असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. अनुप डांगे, भीमराव घाडगे या पोलिस अधिकारी यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात गंभीर आरोप करून तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या दोन्ही तक्रारी सरकारने दखल करुन घेतल्या असून एका प्रकरणात राज्याचे पोलिस महासंचालक हे स्वतः चौकशी करीत असून दुसऱ्या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअकोला पोलिसांकडून गुन्हा कल्याणमध्ये वर्ग\nअकोला पोलीस नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्या तक्रारअर्जावरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यासह ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कल्याणमधील असल्यामुळे अकोला पोलिसांनी हा गुन्हा कल्याणमधील बाजारपेठ पोलिस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग केला आहे. या गुन्ह्याचा तपास येथील सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांच्याकडे देण्यात आला आहे.\nपूर्वीचा लेखमागील ५ महिन्यांत सरकार झोपले होते का चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र\nपुढील लेखकाय आहे ऑक्सिजन काँसंट्रेटर, त्याच कोण, कसा वापर करू शकताे जाणून घ्या तज्ज्ञांची मते\nDBT Scheme: या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात जमा केले 25 ट्रिलियन रुपये\nलवकरच मान्सून परतणार, ‘या’ भागातून नैऋत्य मोसमी वारे काढता पाय घेणार\nफिल्मसिटीमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह, शवविच्छेदन अहवालात समोर आले मृत्यूचे कारण\n डिसेंबरपर्यंत ८०० एसी बस ताफ्यात येणार\nनवी मुंबई महापालिकेत परीक्षेविना नोकरीची संधी १,५०,००० पर्यंत पगार; असा करा अर्ज\nआता RTO मध्ये जायची गरजचं नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससह या ५८ सेवा पूर्णपणे डिजिटल\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nDBT Scheme: या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने गरीबांच्या खात्यात जमा केले...\nलवकरच मान्सून परतणार, ‘या’ भागातून नैऋत्य मोसमी वारे काढता पाय घेणार\nठाकरे गटाच्या दुस-या राऊतांची जीभ घसरली, शिंदे गटाचा उल्लेख करताना घातली...\nशिंदे गटाचा भाजपलाही ‘दे धक्का’, मुंबईत 100 पदाधिका-यांचा शिंदे गटात प्रवेश\nगुजरात्यांना दुषणे देऊन पालिकेची निवडणूक जिंकता येईल का\nगुजरात्यांना दुषणे देऊन पालिकेची निवडणूक जिंकता येईल का\n‘शिवाजी पार्कवरुन सोनिया गांधी आणि पवारांचे विचार पुढे नेणे हा बाळासाहेबांचा...\n70 वर्षीय आईच्या मरणानंतर केली इच्छा पूर्ण आणि केले अवयवदान\n‘उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा मी त्यांना सांगतो…’,��ाय म्हणाले नारायण राणे\n‘मी शेट्टी नाव लावून घ्यायला तयार, त्यामुळे तरी…’, फडणवीसांच्या मिश्कील विधानाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/maharashtra-bhima-koregaon-commission-of-inquiry-gets-seventh-extension", "date_download": "2022-09-25T20:34:10Z", "digest": "sha1:HOP4W62IX4SKBAP42PCFCC54OAI4HG24", "length": 6979, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भीमा-कोरेगाव आयोगाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - द वायर मराठी", "raw_content": "\nभीमा-कोरेगाव आयोगाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nपुणेः भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरणाची चौकशी करणार्या आयोगाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आयोगाच्या सचिवांनी कोरोना महासाथीचे कारण देत कालावधी वाढवून द्यावा अशी विनंती सरकारला केली होती. त्यानंतर सरकारने ३१ डिसेंबर ही सातवी व अखेरची मुदतवाढ दिली. या काळात आपला अहवाल सरकारला सादर करावा असे सांगण्यात आले आहे.\n१ जानेवारी २०१८ मध्ये भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला होता. पण काम पुरे होत नसल्याच्या कारणावरून सातत्याने मुदतवाढ मागण्यात आली होती.\nकोरोना महासाथीमुळे आयोगाचे मुंबई व पुण्यातील कामावर परिणाम झाला असून सुनावणी करताना अडथळे येत आहेत. आयोगाचे कर्मचारी, पोलिस, वकील व साक्षीदार यांच्या जीवाला कोरोनाचा धोका असल्याने ही मुदतवाढ मागितली आहे.\nगेल्या ७ जुलैलाच हे पत्र राज्य सरकारला पाठवण्यात आले होते. या पत्रात मुदतवाढीबरोबर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात सुनावणी व्हावी अशी विनंती केली गेली होती.\nभीमा कोरेगाव प्रकरणी आयोगापुढे २५ साक्षीदार हजर झाले आहेत व त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्यात आल्या आहेत.\nगेल्या ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान आयोगापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष होणार होती. पण ती कोविड-१९ मुळे पुढे ढकलण्यात आली होती.\nजेनेटिक सिझर्स: दोन महिलांना रसायनशास्त्राचे नोबेल\n‘ड्रग्ज रॅकेटमध्ये नाही’; रियाला अखेर जामीन\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक न���र्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/info/gift-ideas-bhet-vastu/", "date_download": "2022-09-25T21:43:02Z", "digest": "sha1:7QLI2PRQFN7YCGRCZYQY27UOGY3VSUWE", "length": 6832, "nlines": 62, "source_domain": "marathit.in", "title": "दिवाळीला या भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत करा - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nदिवाळीला या भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत करा\nदिवाळीचा सण उत्साहात घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सजावट आणि विविध प्रकारचं फराळ बनवला जातो. यामध्ये अजून एक गोष्ट दिवाळीमध्ये करतात, ती म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच बायको आणि प्रेयसीला काहीतरी भेटवस्तू देत असतो. तर नेमकी कोणती भेटवस्तू द्यायची हाच प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर आपण जाणून घेऊ काय भेटवस्तू देता येईल…\nअलीकडच्या काळात आपण कोरोना विषाणूशी लढा देत असून सध्या सर्वात उपयुक्त अशी भेटवस्तू मास्क आहे. आपण विविध वेगवेगळ्या प्रकारचे डिजाईन, कलरमधील मास्क दिवाळी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.\nतुम्हाला जर बायकोला भेटवस्तू द्यायची असेल तर ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या भेटवस्तू म्हणून द्या. या साड्या सावरायला सोप्या आणि दिसायलाही मॉर्डन असतात.\nसध्या महिलांसाठी खास ऑक्सडाइज ज्वेलरीची फॅशन सुरु असून जर आपल्याला महिलांसाठी काही भेटवस्तू घ्यायची असल्यास तुम्ही हा पर्याय नक्की करू शकता.\nलहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट्स आवडतात त्यामुळे तुम्हाला गिफ्ट घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही है पर्याय निवडू शकता.\nजर आपणांस ज्येष्ठ किंवा वयस्कर माणसांना भेटवस्तू द्यायचे असेल तर त्यांना गोड गोष्टी द्यायच्या नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स भेट म्हणून देऊ शकता.\nआपल्याला जर बायको किंवा प्रेयसीसाठी काही भेटवस्तू द्यायची असेल तर आपण ब्यूटी बॉक्स त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यांना तोच ब्यूटी बॉक्स तुम्ही देऊ शकता की जो त्या आधी वापरत असतील. कारण त्यांच्या त्वचेला सवय झालेली असेल व अॅलर्जीही होणार नाही.\nज्वेलरीचं किंवा मेकअपच्या विविध वस्तूंचं स्रियांना आकर्षण असते. त्यामुळे बायको किंवा प्रेयसीला आपण एखाद्या छानश्या चहुबाजूने दरवळणाऱ्या परफ्यूचा सेट आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकता.\nफटाके फोडताना अशी घ्या काळजी\nदिवाळीत ‘या’ वस्तूंनी सजवा आपले घर\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2022-09-25T19:45:15Z", "digest": "sha1:P4MZCJLGW2BHY2MR6JKO2JBSKFCNDJDC", "length": 14775, "nlines": 126, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ठाणे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर.\nहा लेख ठाणे शहराविषयी आहे. ठाणे जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\nठाणे (ठान्हा) शहर हे फार प्राचीन शहर असुन या शहराचा उल्लेख मध्ययुगातील शिलालेखात आणि ताम्रपटात आपल्याला सापडतो, आता मात्र ठाणे औद्योगिक दृष्टीकोनातुन एक विशाल शहर म्हणुन उदयाला आले आहे,ठाणे शहर मुंबईसारख्या महानगराला जोडले गेले असल्याने त्या महानगराची संस्कृती आता ठाण्याने आत्मसात केली आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. ठाणे शहराचा कारभार ठाणे महानगरपालिका चालवते. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्थानक आहे.\nमुंबई • महाराष्ट्र • भारत\nतलाव पाळी , ठाणे\n१९° १०′ ४८″ N, ७२° ५७′ ४८″ E\nजवळचे शहर मुंबई, मिरा - भाईंदर, कल्याण - डोंबिवली, नवी मुंबई\nखरं तर ठाणे शहराची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ठ जोडलेली आहे.तरी देखील आता या शहरात उत्तर भारतीय, सिंधी, गुजराती, दक्षिण भारतीय, मुस्लीम, मारवाडी अश्यांसारखे कितीतरी समाजाचे लोक या ठिकाणी स्थलांतरीत झालेले आणि आपले उद्योग व्यवसाय मोठया प्रमाणात विस्तारीत केलेले पहायला मिळतात.\nतलावांचा जिल्हा म्हणुन देखील ठाणे जिल्हा ओळखला जातो. जवळजवळ ३५ तलाव या शहरात आपल्याला पहायला मिळतात, त्यातला मासुंदा तलाव अधिक सुंदर आणि परिसर प्रसन्न आहे.शहरात अनेक हिरव्यागार निसर्गरम्य टेकडया व डोंगर बघायला मिळतात.\n७ पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे\n८ हे सुद्धा पहा\n९ ठाणे शहर बाह्य दुवे\nठाणे हे अतिशय जुने शहर आहे. ह्या शहराचे उल्लेख मध्ययुगीन काळातील शिलालेखात आणि ताम्रपटात सापडतात. हे शहर शिलाहार राजांची राजधानी होती. इटालियन प्रवासी मार्को पोलोने १२९० मध्ये ठाण्याला भेट दिली. ठाणे हे विकसित झालेले सुंदर शहर असल्याचा उल्लेख तो करतो. तसेच ठाणे हे मोठे बंदर असून तेथील व्यापारी कापूस, ताग आणि चामडे विकतात आणि घोडे खरेदी करतात असे तो म्हणतो.\nपोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले आणि त्यांनी शहरावर १७३९ पर्यंत सुमारे २०० वर्षे राज्य केले. मराठ्यांनी शहरावर १७३९ ते १७८४ राज्य केले. १७८४पासून स्वातंत्र्यापर्यंत शहर इंग्रजांच्या ताब्यात होते. भारताच्या पहिली रेल्वे बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ,मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.\nठाणे महानगरपालिका १९८२ साली स्थापन झाली.\nठाणे हे मुंबईच्या उत्तरेकडे वसलेले आहे. ठाण्याचे क्षेत्रफळ १४७ वर्ग कि. मी. आहे. ठाण्याला तळ्यांचे शहर असेही म्हणतात. ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत. ठाणे हे सुंदर शहर आहे.\nठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात. गणेशोत्सव आणि नवरात्र हे ठाण्यातील मुख्य उत्सव आहेत. ठाण्यातले गडकरी रंगायतन विविध नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर आहे. ठाण्यातील राम मारूती रस्ता आणि गोखले रस्ता हे उपहारगृहे , कपडे, पुस्तके, संगणक ह्यांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहेत.\nठाण्यात दही हंडी उत्सव फार उत्साहात साजरा केला जातो. येथे ठाणे शहर, मुंबई व उपनगरातून गोविंदा पथक ह्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी येतात.\nकुंजविहार आणि राजमाता ह्यांचे वडापाव आणि टिप-टॉपचे खाद्यपदार्थ आणि मिठाई विशेष प्रसिद्ध आहेत. 2015 साली 'मेतकूट' नावाचे उपहारग्रृह नौपाडा, घंटाली येथे सुरू झाले. महाराष्ट्राच्या सर्व प्रांतातील ( कोकण, पश्चीम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ) खाद्यपदार्थ या एकाच ठिकाणी उपलब्ध झाले. ठाण्यात आता विविध मल्टिप्लेक्स थियेटर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत.\nमुख्य पान: ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था\nठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. बेस्ट ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून आणि ठाणे पूर्व स्थानकापासून मुंबईत बससेवा पुरवते. नवी मुंबई परिवहन (एन. एम. एम. टी.) ठाण्यातील चेंदणी नाक्यापासून नवी मुंबईत बससेवा पुरवते. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (एस. टी.) ठाणे ते बोरिवली, भायंदर, पनवेल ह्या मध्यम पल्ल्याच्या सेवा आणि इतर शहरांसाठी लांब पल्ल्याच्या बससेवा पुरवते.\nठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे - वाशी ही लोकलसेवा नवीन सुरू झाली आहे.\nठाणे महानगरपालिकेने रिंगरूट प्रकल्पासाठी म्हणजेच अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांसह नाशिक निओ मेट्रो आणि नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा लवकरच घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत दिली[१]\nपर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रेसंपादन करा\nपोर्तुगीजानी १५८२ साली बांंधलेले सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्च.\nज्यू समाजाचे शाआर हाशमाईम\nहे सुद्धा पहासंपादन करा\nठाणे शहर बाह्य दुवेसंपादन करा\nठाणे नगरपालिका ते महानगरपालिका (माहितीपर पुस्तक, लेखक - श्री. वा. नेर्लेकर)\nठाणे शहर | कल्याण | मुरबाड | भिवंडी | शहापूर | उल्हासनगर | अंबरनाथ\nशेवटचा बदल २३ जुलै २०२२ तारखेला २२:१७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २३ जुलै २०२२ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:Stub", "date_download": "2022-09-25T20:56:53Z", "digest": "sha1:XE22DMRYB3MMDSVCYLAIAPZ2RX22LPQD", "length": 45461, "nlines": 404, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(विकिपीडिया:Stub या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.\nअधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.\nआपणास इच्छा असलेल्या लेखाबद्���ल लिहिणे चालू करताना 'ह्या विषयी सर्वांना माहितच आहे' किंवा 'इतर कुणीतरी लिहितच आहे तर मी कशाला' हे दोन्ही विचार अगोदर मनातून झटकून टाका.\nलेख वाढवण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे संपूर्णतः नवे लेखन करणे आणि दुसरे म्हणजे इतर भाषांच्या विकिपीडियातील मजकुराचे भाषांतर करणे. भाषांतराकरिता विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पहावा. हे लेख पान मुख्यत्वे नवे लेखन कसे वाढवत जावे याचे काही मार्ग सुचवते\nआपण मराठी विकिपीडियात प्रथमच संपादन करत असाल तर विकिपीडिया:परिचय, संपादन कसे करावे या बाबत माहिती सहाय्य:संपादन येथे उपलब्ध आहे.विकिपीडिया:लेखनभाषा संकेत , विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ,विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी येथेसुद्धा वेगवेगळी माहिती घेता येईल.सहाय्य:संपादन कालावधी येथे लागणार्‍या कालावधीचा अंदाजा येऊ शकेल.आपल्याला इतर सदस्यांसोबत सहयोगी लेखन करावयाचे असल्यास विकिपीडिया:प्रकल्प येथे भेट द्या.\nज्या लेख विषयाबद्दल लेखन करावयाचे आहे, तो विषय आधी स्वतः समजून घ्या. पुस्तके, कोश असे काही स्रोत/साधने उपलब्ध असल्यास त्यांचे वाचन करून संदर्भ देण्याजोग्या टिपा काढून ठेवाव्यात. स्वतःचे काही पूर्वग्रह असतील तर ते समजून घ्या आणि स्वतःच्या पूर्वग्रहाशिवाय इतर दृष्टीकोनांचेसुद्धा वाचन केलेले चांगले.\nलेखन स्वतःच्या शब्दात करा, केवळ विशेषणे आणि असे करा अशा पद्धतीचे लेखन टाळले तरी विकिपीडिया लेखनशैली बर्‍यापैकी अवगत व्हावयास लागते.\nइंग्रजी, हिंदी, संस्कृत सहभाषी विकिपीडियात लेख उपलब्ध असेल तर प्रथमतः आंतरविकिदुवे उपलब्ध आहेत का याची खात्री करावी.\nलेखपान विस्तार विनंतीशिवाय पूर्ण रिकामे असेल तर पानावर ==स्रोत== असे लिहून नवा विभाग जोडा व उपयुक्त संदर्भ, पुस्तके/माहिती व संदर्भ दुव्यांची नोंद करा, जेणेकरून तुमचे आणि भावी संपादकांचे काम सुकर होईल. 'संदर्भ दुवे देताना उद्देश स्वतःच्या वेबसाईटच्या किंवा स्वतःचा व्यक्तिगत मताच्या प्रचारार्थ दुवा देण्याचा उद्देश नसावा याची दक्षता घ्या.' (अधिक माहिती हितसंघर्ष येथे पहा)\nप्रताधिकार कायद्याचे कुठेही उल्लंघन टाळा.अधिक माहितीकरिता पहा विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nस्रोत नमूद करणे म्हणजे संदर���भ देणे नव्हे. संदर्भ संबधित शब्दापुढे अथवा ओळीनंतर जोडावेत.सहाय्य:नेहमीचे प्रश्न#संदर्भ कसे द्यावेत\nआंतरजालावर खासकरून गूगलवर शोध घ्यायचा असेल तर शीर्षकावर (किंवा कोणत्याही शब्दावर) डबल क्लिक करा आणि नंतर राईट क्लिक करा तेथून तुम्हाला तो शब्द तुमच्या शोधयंत्रात(ब्राउझर) अधिक सहजतेने वेळ वाचवून शोधता येईल.\nगूगल इत्यादी आंतरजाल शोधयंत्रात बर्‍याचदा हिंदी भाषिक शोध समोर येतात त्याऐवजी मराठी भाषिक शोध मिळवण्यासाठी आपण शोधत असलेल्या शब्दासोबत \"आणि, म्हणजे, आहे\" इत्यादी प्रकारचे मराठी शब्द किंवा क्रियापद योजावे. त्यामुळे मराठी शोध घेणे सोपे होते.\nलेखाच्या पहिल्या परिच्छेदात शीर्षक लेख \"म्हणजे काय \"/ कोण / अथवा स्थलनाम असेल तर कुठे हे नमूद केले आहे का ते तपासा (हा/ही/हे ...... आहे/होते) . नसेल तर नमूद करा. शीर्षक लेख \"म्हणजे काय \" हा प्रश्न पडत असेल तर / व्याख्या देण्याजोगे असेल तर उपलब्ध व्याख्या तपासा/ व्याख्या उपलब्ध करा. गूगलवर मराठीत शोधताना 'म्हणजे' शब्दासहित शोध घेतला असता इंग्रजीत शोधताना शोध शब्दापुर्वी Define: असे म्हटले तर व्याख्या सहज उपलब्ध होण्याची शक्यता असते.\nआवश्यकतेनुसार त्या शीर्षकास इतर संबधित भाषेत कसे लिहिले जाते हे नमूद करावे.\nपहिल्या परिच्छेदात लेख विषयाचे सिंहावलोकन होईल असा अत्यंत संक्षिप्त परिचय द्यावा.\nएखादे स्थल-विशेषनाम कसे उदयास आले ते आवश्यकतेनुसार शब्द व्युत्पत्ती नमूद करावयास हरकत नाही. उदाहरणार्थ पुणे हे नाव कसे उदयास आले.(पण विकिपीडिया हा शब्दार्थ कोश नाही हे लक्षात ठेवावे.)\nत्यानंतर सहसा लेख विषयाचे वेगळ्या विभागातून इतिहास अथवा विहंगावलोकन होईल हे पहावे.\nकुठून सुरुवात करावी विषय सुचत नाही \nआपला गाव , आपल्या आवडीचे विषय\n(विषयाला हात घालणे)ice breakers\nनिवडलेल्या विषयाबद्दल बुलेट पॉईंट/किवर्डस लिहा\nविषयाचे नाव + म्हणजे/विषयाचे नाव + किवर्ड / विषयाचे नाव + आहे / विषयाचे नाव + होते असे गूगल सर्च देऊन विषयाबद्दल माहिती करून घेऊन,कॉपीपेस्ट न करता स्वत:च्या भाषेत लिहिण्यास सुरवात करता येऊ शकते.\nकुठून सुरुवात करावी हे बऱ्याचदा सुचत नाही आपण प्रत्यक्षात आवडीच्या विषयांवर लिहितोच असे नाही. अशावेळी केवळ लेखांचे वाचन करून त्यांचे मूल्यमापन करून लेखात काय सुधारणा करता येतील ते त्या पानाच्या चर्चा पानावर ��िहिले तर काम कदाचित दोनदा होते पण कामाची सुरुवात होऊन जाते.\nलेखांचा विकास खालील श्रेणी अभिप्रेत असल्यातरी कोणती आधी आणि कोणती नंतर याबाबत संकेत असले तरी प्रत्येक ठिकाणी नियमावली नाही. विकिपीडिया लेखांच्या दर्जाच्या दृष्टीने तसेच लेख विकासाच्या दृष्टीने, लेख विषयावरील मनमोकळी चर्चा फार महत्वाची असते, सुरवातीपासून कोणत्याही टप्प्यावर इतर सदस्य/वाचकांकडून कोणत्याही मुद्दावरून असहमती व्यक्त केली जाऊ शकते, त्या दृष्टीने संबधित पानांवर (चर्चेस व्यक्तीगत संघर्षाचे स्वरूप न येऊ देता) चर्चेची तयारी ठेवावी.\nनवीन लेखशीर्षक: लेख स्वतःची जाहिरात करण्याकरता निर्माण केल्या जात नाही याची खात्री केली आहे लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे आपल्याला अभिप्रेत लेख मराठी विकिपीडियावर आधी पासूनच वेगळ्या नावाने उपलब्ध नाही आहे ना आपल्याला अभिप्रेत लेख मराठी विकिपीडियावर आधी पासूनच वेगळ्या नावाने उपलब्ध नाही आहे ना आपण लेखाचे शीर्षक (मराठी) देवनागरी लिपीत असल्याची खात्री केली आहे आपण लेखाचे शीर्षक (मराठी) देवनागरी लिपीत असल्याची खात्री केली आहे लेख शीर्षकाचे शुद्धलेखन व इतर शीर्षकलेखन संकेत.\nएकाच विषयाची दोन शीर्षके झाल्यास गरजेनुसार पुर्ननिर्देशन अथवा एकत्रीकरण; लेख अति लांब झाल्यास गरजेनुसार दोन किंवा अधिक लेखात विलगीकरण.\nसुरूवातीला ओळख परिच्छेद,उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार माहिती चौकट आणि मार्गक्रमण साचे, लेखाचे वर्गीकरण, आंतरविकि दुवे, एखाद्या दालन विषयाचे मुख्य पान असल्यास दालन साचा विक्शनरी,विकिबूक्सकॉमन्स इत्यादी सहप्रकल्प/बंधूप्रकल्पातून काही लेख छायाचित्रण ध्वनीमुद्रिका उपलब्ध असल्यास त्याचा दुवा देणारे साचे, चर्चा पानावर संबधित प्रकल्प-पानांचे दुवा साचे,\nनेहमी लागणार्‍या संदर्भ नोंदी, बाह्यदुवे, गरजेनुसार लेखात प्रयुक्त पारिभाषिक आणि विशेष उपयोजित शब्दार्थ/व्याख्या इत्यादी विभागांची निर्मिती,\nलेखाचा ढोबळ आराखडा, बाकी परिच्छेदांचे लेखन, संदर्भ देणे.\nशुद्धलेखन, लेख विभागांच्या क्रमवारीची सुयोग्यता\nलेखाचे विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून मूल्यांकन, यात लेखाची वस्तुनिष्ठता, निष्पक्षता, सर्वसमावेषकता, गरजेनुसार सुधारणा विनंती साचे लावणे.\nमुख्य पान: विकिपीडिया:वार्तांकन नको\nशिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:\n• साहित्य, नाटक, दुरदर्शन मालिका, चित्रपट इत्यादी मनोरंजन क्षेत्रातून शिक्षकांची व्यक्तीचित्रे रेखाटणाऱ्या साहित्यिक, त्यांचे लेख, कथा- कादंबऱ्या, नाटक, मालिका, चित्रपट इत्यादीतील शिक्षकांच्या भूमीका लेखक आणि कलाकारांबद्दल मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका या लेख विभागाचा विस्तार करण्यात माहिती तपासून संदर्भ जोडण्यात साहाय्य करा.\nविकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे (अथवा इतरांना सांगून स्वत:बद्दल लिहवून घेणे) टाळा.\n(विकिपीडियावर आपण आडनावांबद्दल किमान दोन परिच्छेद लिहून ज्ञानकोशीय लेख लिहू शकता अथवा व्यक्ती नावे विक्शनरी सूचीत जोडू शकता)\nमराठी मित्रांनो, मराठीत लिहा\n• मराठी टायपिंग साहाय्य: अक्षरांतरण पद्धती • इनस्क्रिप्ट पद्धती\nअपेक्षित लेखांची यादी (मराठी परिपेक्ष)\nमुखपृष्ठ सदर लेख |उदयोन्मुख लेख| वाचकांना हवे असलेले लेख| महाराष्ट्र| मराठी\nअपेक्षित लेखांची यादी (आंतरभाषीय परिपेक्ष)\nभाषांतर प्रकल्प | तातडीने हवे असलेले अनुवाद | अनुवादात सुधारणा हवे असलेले लेख| अनुवाद हवे असलेले लेख\nमजकुर तातडीने हवे असलेले लेख|वाढवून हवे असलेले लेख|संपादन कालावधी|पाहिजे असलेले लेख|साचे|प्रकल्प\nलेख पुर्नस्थापना विनंत्या | नवागतांसाठी मदतकेंद्र\nधोरणे व मार्गदर्शक तत्त्वे\nशैली मार्गदर्शक| संदर्भीकरण| उल्लेखनीयता| लेख तपासणी आणि सुधारणा|वगळण्याविषयीचे धोरण\nविकिपीडिया मदत मुख्यालय (साहाय्य)\nखाली दिलेल्या यादीतील लेखांकडे विकिपीडिया:प्रकल्प अंतर्गत संबधित प्रकल्पाचे लक्ष वेधावे. विकिपीडिया:विकिकरण\nसगळ्यात कमी बदल असलेले लेख\nविकिपीडिया संपादनावरील अपूर्ण लेख\n{{विकिपीडिया संपादनावरील अपूर्ण लेख}}\n(संपादित/अद्ययावत आणि रचना नेटकी करण्यास साहाय्य करा)\n१. हवे असलेले लेख/माहिती विनंत्या\nसर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)\nवगळण्याकरिता नामांकन झालेले लेख\nमासिक सदर आणि चांगले लेख\nयाहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki\nविकिपीडिया नामविश्व मुख्यत्वे प्रकल्प पानांकरिता आहे. बर्‍याचदा निबंधात्मत सहाय्यपाने सुद्धा या नामविश्वाचा उपयोग करून लिहिलेली आढळतात.विकिपीडिया नामविश्वातलिहिले गेलेले लेख येथे पहाता येतात.\nविषयवार लेख प्रकल्प गट\nसमन्वय आणि प्रगती विषयक लेखगट\nविकिकरण आणि सहाय्य विषयक लेखगट\nप्रकल्प पूर्ण होऊन केवळ इतिहास जपण्याच्या दृष्टीने ठेवलेली पाने गट\nमध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)\nविकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प\nविकिपीडिया:मराठी संकेतस्थळे परस्पर सहकार्य प्रकल्प\nविकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)\nमध्यवर्ती प्रकल्प समन्वयचे मुख्यपान\nस्वागत आणि साहाय्य चमू\nमध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\nज्या विषयांकरिता विशेष लेखप्रकल्प आहेत त्या संबधीच्या नवीन लेख(माहिती) विनंती संबधीत प्रकल्पाच्या चर्चा पानावर लिहिणे अधीक श्रेयस्कर. ज्या विषयांकरिता प्रकल्प नाहीत अशा विषयांवरच्या हवे असलेल्या लेखांना शक्यतोवर संबधीत वर्ग पाना वर नोंदवून तो वर्ग येथे नोंदवावा.\nतुम्ही काय करू शकता\nसाचा चक्र मिळाले: विकिपीडिया:प्रकल्प/करावयाच्या गोष्टींची मध्यवर्ती यादी\nविकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा\n{{हवे}} [लेख/माहिती हवी]साचा लावल्यास वर्ग:हवे असलेले लेखन येथे यादी त आपोआप नाव येते.\n{{हवे होते}} हा साचा सदस्य चर्चापानांवर वाप्रकर्ण्याकरिताबनवला आहे.\n{{हवेहोते}} हि {{हवेहोते}} चावडी मदतकेंद्र किंवा इतर चर्चा पानांवर लावण्याक्रैता आहे.यात यात ज्याला उद्देशून आहे त्याचे नाव आपोआप उमटत नाही.\n{{हवे}}धर्तीवर बनवण्याचे प्रस्तावित साचे: साचा:मला हवे साचा:हवे आहे,साचा:लेख हवा, साचा:माहिती हवी\n१. लेखात आणि मजकुरात भर\nयादीत नसलेल्या नावांची भर टाका.\nकरण्यासारख्या गोष्टींची मुख्य यादी\nमुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशित लेखांचे शुद्धलेखन, विकिकरण, मूल्यमापन आणि मूल्यांकन प्राधान्याने करून हवे असते.\nइंग्रजी विकिपीडियावर असलेल्या मराठीभाषक सदस्यांच्या चर्चा पानावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन आणि निवड झालेले लेख माहिती देण्याच्या दृष्टीने, इंग्रजी विकिपीडियावरील Template:User interwiki infoboard mr या साच्यास अद्ययावत ठेवण्यात आवर्जून हातभार लावावा.\nस्थानिक नांव नमूद केल्यास ते कोणत्या प्रांतातील/स्थानातील आहे ते कंसात लिहा.(उदाहरण-कोंकण/विदर्भ/मराठवाडा/गडचिरोली/बालाघाट/मध्य प्रदेश/उत्��र प्रदेश/हिमाचल इ.) हे शक्यतोवर कराच. ह्या माहितीचा उपयोग वनस्पतींच्या शास्त्रप्रणीत आंतरराष्ट्रीय माहिती-भांडाराशी जुळवून घेण्यास मदतरूप होईल. शक्य असेल तेथे वनस्पतीचे इतर भारतीय भाषांमधील नावही द्या.\nअडचण आल्यास-विकिपीडिया मदतचमू आपल्या पाठीशी आहे.\nविकिपीडिया:समाज मुखपृष्ठ प्रकल्पांतर्गत समन्वयात सहकार्य करा\n३दालन:वनस्पती अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\n४. वनस्पती प्रकल्प अंतर्गत प्रकल्पाची उपपाने अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\nविकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/प्रकल्प वृत्त चे संपादन\n४.१ वनस्पती प्रकल्पातील अंतर्गत तंत्र आणि साचे अद्ययावत करण्याकरिता करावयाची कामे\n५. वनस्पती प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी सदस्यसंख्येत वाढ व्हायला हवी. त्यासाठी आजच्या सदस्यांनी इतरत्र संपर्क करून करावयाची कामे\n६. इंटरनेटवर न येणार्‍या त़ज्ज्ञांशी संपर्क करून सामग्रीची, प्रताधिकाराची व लेखाच्या तपासणीची कामे\nविकिपीडिया:लेख संपादन स्पर्धा/लेखांची यादी\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे\nया ओळीच्या वरच्या ओळीतल्या संपादन शब्दावर टिचकी द्या आणि उघडलेल्या पानावर आपल्याला ज्या विषयावरचा लेख हवा आहे तो विषय लिहा\nपर्यावरण व सार्वजनिक उत्सव\nमहानुभाव पंथ - भगवान श्री चक्रधर स्वामी सेवा समिती नेरी बु॥\nविविध आजारांवर वनौषधींच्या उपयोगासंबधी माहिती असणारे लेख\nवर्ग:भारतामधील निवडणुकी en:Elections in India\nराज्य ग्रामिण वित्त विकास महामंडळ\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nGaneshbansod (चर्चा) २२:२८, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nGaneshbansod (चर्चा) २२:२८, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\n...हरीतकी खाऊन जायफळाचा कैफ आणु नकोस\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nविलास जगताप (चर्चा) ११:२३, ७ ऑगस्ट २०१७ (IST)\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहित�� इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nविलास जगताप (चर्चा) ११:२३, ७ ऑगस्ट २०१७ (IST)\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nमला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे\nमला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nवरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे\nमाझे सदस्य नाव/टोपण नाव:\nशेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२१ तारखेला १६:५१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२१ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2004/07/janjira-fort.html", "date_download": "2022-09-25T20:50:47Z", "digest": "sha1:FQXWMH7CD62HG6RKGHJIOIRADL5DCYGC", "length": 105331, "nlines": 1971, "source_domain": "www.marathimati.com", "title": "जंजिरा किल्ला", "raw_content": "\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)\nमहाराष्ट्र दिन (१ मे)\nजागतिक महिला दिन (८ मार्च)\nरिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)\nवारी विशेष (पंढरपूर वारी)\nवेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट\nजंजिरा किल्ला - [Janjira Fort] जंजिरा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.\nरायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी जंजिरा किल्ला हा अजेय जलदुर्ग उभा आहे\nजंजिरा किल्ला - [Janjira Fort] जंजिरा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. महाराष्ट्राला सुमारे ७५० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावरील क��ल्ले पाहणे म्हणजे एक आगळी वेगळी आनंदयात्राच ठरते. ही भटकंती चालू होते रेवस बंदरापासून तर संपते तेरेखोल पर्यंत. नारळी फोफळीच्या वनांमधून फिरताना कोकणी समाजाचे दर्शन घडते. रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यात चहुबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, राजापुरीच्या खाडीच्या तोंडावर मोक्याच्या जागी हा अजेय जलदुर्ग उभा आहे.\nजंजिरा किल्ल्यालाच “किल्ले मेहरुब ऊर्फ किल्ले जंजिरा’ अशी नावे होती. इ.स. १५०८ मध्ये मलिक अहमद निजामशाह मरण पावला. त्याचा ७ वर्षाचा अल्पवयिन मुलगा बुऱ्हाण निजामशाहा गादीवर आला. मिर्झाअल्ली आणि कलब‍अल्ली हे दोन निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दंडाराजपुरास आले. त्याचवेळी समुद्रातील चाचे कोळ्यांना फार त्रास देत असत. म्हणून त्यांनी राजपुरीच्या खाडीवर लाकडी मेढेकोट उभारला. रामपाटील या कोळ्याला अमल त्यावेळी त्यासर्व परिसरावर होता. निजामशाहाने पिरमखान नावाच्या सरदाराला रामपाटीलचा काटा काढण्यासाठी पाठवलं. पिरमखानाने मेढेकोटच्या आजुबाजूला गलबते लावली आणि रामपाटीलाला दारू पाजून बेहोष केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला. रामपाटीलला निजामशहा कडे पाठवून त्याचे धर्मांतर केले. इ.स. १५२६ ते १५३२ च्या कारकीर्दीनंतर इ.स. १५३२ मध्ये पिरामखान मरण पावला बुऱ्हाण निजामशाही नेमणूक केली. पुढे १५६७ मध्ये हुसेन निजामशहाच्या हुकुमानुसार लाकडी मेढेकोटा ऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात केली. हे काम इ.स. १५७१ पर्यंत झाले आणि हा दगडी कोट ‘किल्ले मेहरुब’ नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे १८५७ मध्ये अलर्गखान याची येथे नेमणुक झाली. १६१२ याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इब्राहीमखान याची नेमणूक झाली. याच्या मृत्यूनंतर १६१८ - १६२० च्या कालावधीत सिद्धी सुरुदखान हा ठाणेदार झाला. यानंतर सुमारे १९४७ पर्यंत २० सिद्धी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला. मुरुड परिसरातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूख तोडून देऊन या ठिकाणी नवीन जहागीरदारी स्थापन केली आणि सिद्धी अंबरसानक या मुलूखाची जबाबदारी पाहू लागला. अर्थात या जंजिरा संस्थानाचा संस्थापक सिद्धी अंबरसानकच ठरला. इ.स. १६२५ मध्ये मलिक अंबर मरण पावला. जंजिरेकर स्वतंत्र सत्ताधीश झाले होते. २० सिद्धी सत्ताधिशांनी मिळून ३३० वर्षेराज्य केले आणि १९४८ मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघाराज्यात विलीन झाले. इ.स. १६४८ मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूख जिंकला. १६५७ मध्ये जावळी जिंकली आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली. किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तरकोकणावर आपण वर्चस्व गाजवू शकणारा नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते. १६५९ मध्ये शिवरायांनी शामराजपंत व त्या सोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण, हा पहिला प्रयत्न फसला. पुन्हा १६५९ मध्ये निळोजीपंत रघुनाथ मुजुमदार मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिद्धीची कोंडी केली पण पुन्हा हा प्रयत्न फसला. तिसऱ्या स्वारीचे वर्णन सभासद बखरीत खालीलप्रमाणे दिलेले आहे. “राजियांनी व्यंकोजी दत्तो फौजेनिशी नामजाद रवाना केले. त्यांनी जाऊन मुलूख मारून तलफ केला. मग शिद्दीने आपले जातीचे हापशी लष्कर घोडेस्वार व हशम नामजाद व्यंकोजी दत्तोवर रवाना केले. त्याशी युद्ध झाले. तीनशे हबशी व्यंकोजीपंत मारिले. घोडे पाडाव केले. व्यंकोजीपंत कस्त फार केली. बारा जखमा व्यंकोजीपंतास लागल्या असा चौका बसून आले. शिद्दीने सल्याचे नाते लावले. पण राजियांनी सला केलाच नाही.” ही जंजिऱ्यातील तिसरी स्वारी होती. १६७८ च्या जुलै मध्येशिवरायांनी जंजिऱ्यावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला. सन १६८२ मध्ये संभाजीराजांनी दादाजी रघुनाथाला जंजिरा घेण्यासाठी पाठवले पण त्याचवेळी औरंगजेब दक्षिणेत उतरल्याने त्याचा जंजिरा घेण्याचा प्रयत्न अपुराच राहीला. या संस्थानाचा शेवटचा अधिपती म्हणजे सिद्धी मुहंमदखान याच्याच कारकिर्दीत अजेय असे जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संस्थानात विलीन झाले.\nजंजिरा किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे\nराजापुरी गावापासून येणारी होडी जंजिरा किल्ल्याच्या पायथ्यापाशी थांबते. प्रवेशद्वारावरील पांढऱ्या दगडातील पारशी लेख स्पष्ट दिसतो. दरवाजाच्या दोन्हीबाजूच्या भिंतीवर विशिष्ट प्रकारचे दगडात कोरलेले शिल्प आढळते. हे गजान्त लक्ष्मीचे शिल्प म्हणून ओळखले जाते. दोन दरवाजांच्या मध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. जंजिरा किल्ल्याच्या महाद्वारावर नगारखाना आहे. किल्ल्याच्या तटावर जाणाऱ्या पायऱ्यांनी वर गेल्यावर समोरच तटावर तोफा ठेवल्या आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या तोफेचे नाव ‘कलाड��ांगडी’ असे आहे. पीरपंचायतन किल्ल्याच्या मुख्यद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूला आणखी एक द्वार आहे. उजवीकडे खोली सारखे एक बांधकाम आहे. याला पीरपंचायतन असे म्हणतात. ह्या वास्तूत ५ पीर आहेत. या पंचायतनाच्या पटांगणात काही वास्तू आहेत. याच ठिकाणी जहाजाचे तीन नांगर गंजलेल्या अवस्थेत पडलेले आहेत.\nघोड्याच्या पागा: पीर पंचायतनाच्या समोरच्या दिशेने तटावरून पुढे गेल्यावर घोड्याच्या पागा लागतात\nसुरुलखानाचा वाडा: येथून बाहेर पडल्यावर समोरच ३ मजली पडकी भाक्कम बांधणीची इमारत दिसते यालाच सुरुलखानाचा वाडा असे म्हणतात. अनेक वर्षात या वाड्यची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे.\nतलाव: या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेला शोडषट्कोनी गोड्यापाण्याचा तलाव आहे. हा तलाव सुमारे २० मी व्यासाचा आहे. चार कोपऱ्यात चार हौद आहेत.\nसदर: बालेकिल्ल्याच्या मागे चुनेगची इमारत आहे. यालाच सदर असे म्हणतात. बालेकिल्ला : तलावाच्या बाजूने बांधीव पायऱ्यांनी थोडे वर गेल्यावर किल्ला लागतो. आज तेथे एक झेंडा वंदनासाठी उभारलेला आहे.\nपश्चिम दरवाजा: गडाच्या पश्चिमेला किंचित तटाखाली, तटातून बाहेर पडण्यासाठी छोटा दरवाजा आहे. यालाच दर्या दरवाजा असे म्हणतात. संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत होता. दरवाजाच्या वरच्या भागातच तटबंदीच्या जवळ कैदखाना होता. किल्ल्याला स्वतंत्र असे २२ बुरुज आहेत. आजही ते सुस्थित आहेत. सर्व किल्ला पाहण्यास तीन तास पुरतात.\nजंजिरा गडावर जाण्याच्या वाटा\nअलिबाग मार्गे: जंजिरा जलदुर्ग पाहायला असेल तर पुणे मुंबई मार्गे अलिबाग गाठायचे. पुढे अलिबागवरुन रेवदंडामार्गे मुरुड गाठता येते. मुरुड गावातून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे. किनाऱ्यापासून किल्ला गाठण्यास अर्धा तास पुरतो.\nपाली-रोहा-नागोठाणे-साळाव-नांदगाव मार्गे: अलिबाग मार्गे न जाता पाली-रोहा-नागोठाणे-साळाव- नांदगाव मार्गे मुरुडला जाता येते.\nदिघीमार्गे: कोकणातून यावयाचे झाल्यास महाड-गोरेगाव-म्हसळे-बोर्लिपचंतन दिघी गाठावे. दिघीहून किल्ला पाहण्यासाठी बोटसेवा उपलब्ध आहे.\nकिल्ल्यावर मुरुड गावात राहण्याची सोय होऊ शकते. गावात जेवणाची सोय होते. किल्ल्यावर पाण्याची सोय नाही. किल्ल्यावर जाण्यासाठी मुरुड गावापासून अर्धा तास लागतो.\nसंपादक मंडळ, मराठीमाती डॉट क���म\nमराठीमाती डॉट कॉम वरील विविध विभागांत लेखन आणि संपादन.\nकिल्ले मराठीमाती महाराष्ट्र सैरसपाटा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nUnknown ०३ सप्टेंबर, २०२०\nदिनांक २३ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस डॉ. अभय बंग - (२३ सप्टेंबर १...\nदिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टे...\nदिनांक २४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दि...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nकोणत्याही देशाचा विनाश करायचा असेल तर केवळ धर्माच्या नावावर लोकांना भांडायला लावा, देश आपोआपच नष्ट होईल.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा श्रीज्ञानदेवाची आरती (Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja) आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती ...\nआरती तुकारामा - तुकारामाची आरती\nआरती तुकारामा (तुकारामाची आरती). आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा \nजय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती\nजय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा (सत्यनारायणाची आरती) सत्यणारायणाच्या पूजेच्या वेळी म्हंटली जाणारी श्री सत्यनारा...\nश्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nसन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,���पर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,999,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,25,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,769,आईच्या कविता,20,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,7,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,16,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,21,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,51,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,6,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,422,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत���या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,25,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,8,निवडक,1,निसर्ग कविता,22,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,30,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,11,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,84,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,7,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,13,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,651,मराठी गझल,18,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,66,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,13,मराठी टिव्ही,32,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,6,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,35,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,195,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,305,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,85,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र ��ोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,54,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,42,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,129,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,19,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,107,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\n माझ्या मातीचे गायन: जंजिरा किल्ला\nजंजिरा किल्ला - [Janjira Fort] जंजिरा किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील रायगड डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mbmc.gov.in/en/latest-news/?pageno=29", "date_download": "2022-09-25T21:11:14Z", "digest": "sha1:BXVSJMZSEDGF5BVCAYI5GYRLJIURSHDV", "length": 9257, "nlines": 167, "source_domain": "www.mbmc.gov.in", "title": "Latest News – मिरा भाईंदर महानगरपालिका", "raw_content": "\nमहिला व बालकल्याण समिती\nमालमत्ता कर भरणा - ऑनलाइन\nपाणी पुरवठा कर भरणा - ऑनलाइन\nजन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र - ऑनलाइन\nऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज\nपीजी पोर्टल अंतर्गत तक्रार\nआपले सरकार अंतर्गत तक्रार\nमाहीतीचा अधिकार - विधी विभाग\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अंतर्गत सेवा\nसामान्य प्रशासन व आस्थापना विभाग\nमहिला व बाल कल्याण विभाग\nपे अँड पार्क विभाग\nउद्यान व वृक्षप्राधिकरण विभाग\nप्रभाग समिती क्रं. ५\nप्रभाग समिती क्रं. ६\nमा. स्थायी समिती ठराव\nस्थायी समिती मिटींग अजेंडा\nमिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील उप-अभियंता, मुख्य लिपीक, कनिष्ठ अभियंता, लिडींग फायरमन, व�\n.दि 15/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 14/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\n.दि 13/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 12/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 11/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nअभिलेख कक्ष विभागाची माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ कलम ४(१)(ख)नुसार स्वयं प्रेरणेने घोषित करावया�\nसोहेल मु .खान यांचा दि. २३/११/२०२१ रोजीचा माहिती अधिकार अर्ज\nदि 10/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि 09/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nदि.01 एप्रिल 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत - मंजूर परवानगी यादी (1)\nस्विकृती केंद्राची ठिकाणे -परिपत्रक\nमाहिती अधिकार अधिनियम 2005 परिपत्रक\nदि.01 एप्रिल 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत - मंजूर परवानगी यादी\nआस्थापनेवर कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणी संवर्गातील कर्मचा-यांच्या प्रमाणपत्राबाबत\nदिव्यांगाकरीता ई-ऑटो रिक्षा वाटप करणेबाबत जाहिर सुचना\nदि 08/12/2021 रोजीचे कोविड लसीकरण सत्र नियोजन\nप्रगतीपथावर असलेल्या चिमाजी अप्पा स्मारकाची (किल्ले धारावी) आयुक्त यांनी केली प्रत्यक्ष पाहणी\nआदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा जयंती\n© 2021 मिरा भाईंदर महानगरपालिका. सर्व हक्क राखीव. | गोपनीयता धोरण | डिसक्लेमर | साइट मॅप | तुमचा अभिप्राय द्या | जुनी वेबसाईट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/09/15/lumpy-disease-%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B6/", "date_download": "2022-09-25T21:50:33Z", "digest": "sha1:MLAPW5V7PUARRADWUMULPT4GSKRZLSIV", "length": 10882, "nlines": 88, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Lumpy Disease : लंपी रोगविषयी शेतकरी-पशुपालकांना संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना - Dainik Prabhat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nLumpy Disease : लंपी रोगविषयी शेतकरी-पशुपालकांना संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना – Dainik Prabhat\nLumpy Disease : लंपी रोगविषयी शेतकरी-पशुपालकांना संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना – Dainik Prabhat\nमुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली.\nप्रधान सचिव गुप्ता म्हणाले,राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण करणे, बाधीत पशुधनास औषधोपचार करणे, पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणे इत्यादी कार्यवाही युध्दपातळीवर सुरु आहे. तथापि, काही ठिकाणी पशुपालकांना येणाऱ्या समस्या, अडचणीचे निराकरण करुन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, तसेच शेतकरी पशुपालकांना संपर्क साधता यावा आणि क्षेत्रीय कार्यालयाशी समन्वय साधता यावा यासाठी मंत्रालयामध्ये रुम नं. 520, पाचवा मजला (विस्तार) येथे समन्वय कक्ष सुरु करण्यात आला आहे. सदर समन्वय कक्षास 022-22845132 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.\nपदुम प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, यांनी आज पशुसंवर्धन आयुक्तांसह राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जिल्हा परिषद व इतर सर्व संबंधित अधिकारी) यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. सदर बैठकीमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव, यावर करण्यात आलेल्या व येणाऱ्या उपाय योजना, तसेच इतर सर्व अनुषंगिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करून, पशुधनावर आलेल्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाय योजना तातडीने कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले.\nराज्यातील चर्मरोगाचा वेळोवेळी आढावा घेणे व सदर रोग प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अंमलात येत असलेल्या व आणावयाच्या उपाययोजनांबाबत क्षेत्रिय यंत्रणेस मार्गदर्शन करणे, रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी घ्यावयाच्या निर्णयाबाबत राज्य शासनास शिफारस करणे इत्यादीसाठी आजच्या शासन निर्णयानुसार आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यदलाचे गठन करण्यात आले आहे. सदर कार्यदलामध्ये तज्ज्ञ व्यक्ती व शास्त्रज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, निती��� कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nवीज विधेयक होळी – Sakal\n अवघ्या 8 दिवसातच वाढावा घ ...\nवीज तोडणी म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग, अनिल घनवटां ...\nसमुद्रपूरच्या शेत शिवारात दर्शन देणाऱ्या 'रॉकी ...\n, पण मंत्रिमंडळ मात्र दोघांच ...\nपरभणी जिल्ह्यात आठ मंडळातील शेतकऱ्यांनाच मिळणार अग्रीम र ...\nशेतकरी आंदोलन: कोणाचा फायदा आणि कोणाचं नुकसान\nशेतकरी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने लावला ब्रेक, चर्चेसाठ ...\nबळीराजासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नियमित कर् ...\nगल्लीत आणि दिल्लीत ‘डबल इंजिन’ नको रे बाबा.. – Lok ...\nModi Government 8 Years : काँग्रेसच्या 60 वर्षाच्या सत्त ...\n​शेतकरी आंदोलन : आंदोलकांवर महामारी कायद्याखाली गुन्हे द ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/since-aug-15-locals-sing-national-anthem-every-morning-in-this-village-in-maoist-affected-gadchiroli-3354645/", "date_download": "2022-09-25T19:55:46Z", "digest": "sha1:C4UFQW7ODNCTXQSLGINCOQERJE5IQF7U", "length": 13786, "nlines": 137, "source_domain": "expressmarathi.com", "title": "Since August 15, Locals Sing National Anthem Daily In This Maoist-Affected Village - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nगडचिरोलीतील पहिल्या माओवादविरोधी कारवाईचे ठिकाण लोहाराजवळ मुलचेरा आहे. (प्रतिनिधित्वात्मक)\nमाओवादग्रस्त गाव म्हणून आपली ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील रहिवासी राष्ट्रगीत गाऊन दिवसाची सुरुवात करतात.\nगडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी प��टीआयला सांगितले, “हा एक चांगला उपक्रम आहे. गावकऱ्यांना दररोज राष्ट्रगीत गाऊन सामूहिक देशभक्तीची भावना येते.”\nराज्याची राजधानी मुंबईपासून 900 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुलचेराची लोकसंख्या सुमारे 2,500 आहे. गावात आदिवासी आणि पश्चिम बंगालमधील लोकांची संमिश्र लोकसंख्या आहे.\nही प्रथा सुरू करणारे तेलंगणातील नलगोंडा गाव आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावानंतर हे देशातील तिसरे आणि महाराष्ट्रातील दुसरे गाव आहे, असे अन्य एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.\nदररोज, गावातील रहिवासी, दुकाने आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांचे मालक, छोटे व्यापारी आणि पोलिस कर्मचारी सकाळी 8.45 वाजता एकत्र जमतात आणि राष्ट्रगीत गातात.\nराष्ट्रगीत सुरू झाल्यावर लोक आपली वाहने जिथे असतील तिथे थांबवतात आणि त्यात सामील होतात.\nखेडेगावात धावणाऱ्या राज्य परिवहनच्या दोन बसेसही बंद पडतात आणि त्यातील कर्मचारी आणि प्रवासी सुरात सामील होतात.\nशेजारच्या विवेकानंदपूर गावातही ही प्रथा सुरू झाली आहे. येथील रहिवासी दररोज सकाळी ८.४५ वाजता राष्ट्रगीतही गातात.\nपोलिस अधिकारी मुलचेरा आणि विवेकानंदपूरमध्ये दररोज दोन लाऊडस्पीकरद्वारे फेऱ्या मारतात आणि एक मिनिट देशभक्तीपर गीत वाजवतात. राष्ट्रगीत सुरू होणार असल्याचे संकेत देतात.\nयामुळे लोकांना नवी ऊर्जा मिळाली आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.\nराष्ट्रगीताच्या जातीय गायनाने बंधुभावाची भावना वाढल्याने वादांचे प्रमाण कमी झाले आहे, असे ते म्हणाले.\nमुलचेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणारे मुलचेरा शेजारचे लोहारा हे गाव गडचिरोलीत पोलिस आणि माओवाद्यांमध्ये पहिल्यांदाच चकमक झाल्याचे ठिकाण होते, असे सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) अशोक भापकर यांनी सांगितले ज्यांनी गावात राष्ट्रगीत-गानाचा उपक्रम सुरू केला. .\n1992 मध्ये गावात झालेल्या चकमकीत संशयित माओवादी कमांडर संतोष अण्णा आणि तो मानवी ढाल वापरत असलेले एक मूल मारले गेले होते, असे त्यांनी सांगितले.\nत्यानंतर धमकीचा परिणाम म्हणून ते माओवादग्रस्त गाव म्हणून ओळखले गेले.\nमुलचेरा येथील एका संशयित माओवादी महिलेने नुकतेच तिच्या पुरुष साथीदारासह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.\nकाही वर्षांपूर्वी मुलचेरा पोलीस ठाण्याच्या हद्दी���ील कोकोबंदा येथील आणखी एक महिला आणि एक संशयित माओवादी पोलीस चकमकीत ठार झाला होता.\nएपीआय भापकर म्हणाले, “राष्ट्रगीत गाण्यासारख्या उपक्रमांसह, आम्ही माओवादग्रस्त गाव म्हणून आमची ओळख दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.”\nमाओवाद्यांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी इतर उपक्रमांपैकी गडचिरोली पोलिसांनी ‘पोलीस दादलोरा खिडकी’ सुरू केला आहे, असे आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले.\nही एकल-खिडकी प्रणाली सरकारी योजनांची अंमलबजावणी सुलभ करते आणि लोकांना विविध अधिकृत प्रमाणपत्रे, उच्च दर्जाचे बियाणे आणि इतर लाभ प्रदान करते, असे ते म्हणाले.\nगडचिरोली जिल्ह्यात एकूण ५३ दादलोरा खिडक्या उभारण्यात आल्या आहेत.\n80-प्लस टीम गेहलोत आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याने राजस्थान काँग्रेसचे मोठे संकट\nउत्तराखंड भाजप नेत्याच्या मुलाला रिसॉर्टमध्ये हत्येप्रकरणी अटक\nउद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले\nPrevious Article तलवारीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/mumbai-ncb-team-seized-1500-kgs-of-ganja-near-erandol-in-jalgaon-district-mhpv-630815.html", "date_download": "2022-09-25T20:19:27Z", "digest": "sha1:Z74ONGVDBM4NO4WSM6D26YLUL6BKMX5B", "length": 10850, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई NCB ची जळगावात मोठी कारवाई, ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त; दोन जण ताब्यात – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nमुंबई NCB ची जळगावात मोठी कारवाई, ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त; दोन जण ताब्यात\nमुंबई NCB ची जळगावात मोठी कारवाई, ट्रकमधून 1500 किलो गांजा जप्त; दोन जण ताब्यात\nमुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.\nमुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे.\nमुलं चोरणारी महिला समजून निराधार महिलेला मारहाण, चाळीसगावमधील धक्कादायक प्रकार\nमुले पळवणारी म्हणून एका तृथीयपंथीला अमानूष मारहाण video व्हायरल\nजळगावात गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा\nजळगावात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी, 5 दिवसात तब्बल इतक्या दुचाकी जप्त\nजळगाव, 15 नोव्हेंबर: मुंबई (Mumbai) एनसीबीनं (NCB) पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. पण यावेळी एनसीबीनं मुंबईत नाहीतर जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात जाऊन धडक कारवाई केलीय. मुंबई एनसीबीच्या पथकानं जळगावात कारवाई करत तब्बल 1500 किलो गांजा जप्त केल्याची माहिती समोर येतेय. एनसीबीच्या पथाकाने यावेळी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सध्या एनसीबीनं पुढील कारवाई सुरु केलीय. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गावाजवळ एनसीबीच्या पथकाने 1500 किलो गांजा जप्त केला आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणण्यात आला होता. या कारवाई दरम्यान एनसीबीनं दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या या दोघांचीही चौकशी सुरु आहे.\nएनसीबीनं कारवाई दरम्यान ट्रक पकडला. या ट्रकमध्ये तब्बल 49 पोत्यात जवळपास एक टन गांजा जप्त करण्यात आला. ट्रक ड्रायव्हर आणि अन्य एकाला एनसीबीने ताब्यात घेतलं. हेही वाचा- हिंगोली: 5 वर्षात केल्या 5 हजार प्रसूती; पण स्वत:च्या प्रसूतीदरम्यान नर्सचा दुर्दैवी शेवट आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथुन गांजा आणला जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचं एक पथक पाळत ठेऊन होतं. मात्र हा गांजा नेमका कुठं जाणार होता. याचा तपास सुरू आहे.\nLIVE Updates : गोंदिया : शासकीय आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह क्रीडा शिक्षकांचं निलंबन\n'2014 लाच उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं, पण...', एकनाथ शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट\nपीएफआयच्या त्या आंदोलकांच्या अडचणी वाढल्या, पुणे पोलिसांची मोठी कारवाई\nमित्रासोबत दुचाकीवर गेला आणि..., बुलढाण्यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला\nVIDEO : अमरावतीत मोठा राडा, संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्ला\nमहाराष्ट्रातला बडा नेता जेव्हा 'सर्जाराजा'चे आभार मानतो, अतिशय हळवे आणि बोलके क्षण, पाहा VIDEO\nमुंबईत घरं कोसळली, मोठी दु��्घटना, घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO\nनाना पटोले हे देवेंद्र फडणवीसांच्या नखाची बरोबरी करू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे\n'एक घाव, दोन तुकडे केले असते, पण...', शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर संतोष बांगर यांची पहिली प्रतिक्रिया\n'संजय शिरसाट गुवाहाटीचे, तर बच्चू कडू...', पालकमंत्र्यांची घोषणा होताच राष्ट्रवादीचा निशाणा\n'वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर', आदित्य ठाकरेंचा आरोप, फडणवीसांचं चॅलेंज\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=74824", "date_download": "2022-09-25T20:08:38Z", "digest": "sha1:RHNP6HFSY25QCTYIRTAYYCCW7GECW34L", "length": 14724, "nlines": 248, "source_domain": "mahasamvad.in", "title": "लातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे... वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सुरु - महासंवाद", "raw_content": "\nलातूर जिल्ह्यातील नगर परिषदा, नगर पंचायती कचरा मुक्तीकडे… वेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे हजारो टन कचरा विघटन सुरु\nin लातूर, जिल्हा वार्ता\n▪️ मराठवाडा मुक्ती दिनी सर्व नगर परिषद आणि नगर पंचायती होणार कचरा मुक्त\n▪️ प्लास्टिक वेगळं केल्यामुळे लवकर होणार कंपोस्ट तयार\nलातूर दि. 28 ( जिमाका ) लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, उदगीर, अहमदपूर नगर परिषदा, शिरूर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, जळकोट या नगर पंचायतीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन सुरु झाले असून नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन विघटन प्रक्रिया कशी करावी याच्या प्रात्यक्षिकासह सांगितल्यामुळे कचरा व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल, असा विश्वास रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे.\nप्रशासनाच्या कचरा मुक्तीच्या चळवळीला आता लोकांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून घरातला सुका, ओला, प्लास्टिक आणि इतर कचरा वेगळा देण्याची सवय लागत आहे. कर्मचारी स्वतः कचरा घेताना लोकांना कोणता कचरा कसा कुठे टाकायचा हे सांगत असल्यामुळे कचऱ्याची गाडी कोरड्या कचऱ्यामुळे कोणत्याही दुर्गंधी शिवाय जात आहे. ओला कचरा वेगळा केल्यामुळे आणि त्यात इतर कोणतेही घटक मिक्स नसल���यामुळे त्यावर कल्चरचा परिणाम होऊन कंपोस्ट होण्याची प्रक्रिया जलद होणार आहे. आता कोणत्याही नगर परिषद आणि नगर पंचायत शहरात कचऱ्याचे ढीग दिसणार नाहीत. जिथे कचऱ्याचे ढीग होते तिथे गार्डन केले जाणार असल्याची माहिती कोकरे यांनी दिली.\nऔसा नगर पालिकेची कचरा मुक्तीसाठी रॅली\nऔसा नगरपालिकेकडून आज घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत सर्व दहा पथका मार्फत संपूर्ण शहरात 100 टक्के कचरा वेगवेगळा करून झाल्यानंतर बसस्टॅन्ड ते कचरा डेपो पर्यंत भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यात सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला.\nवेंगुर्ला पॅटर्न प्रमाणे होणार लातूर जिल्हा\n2015 साली वेंगुर्ला नगर परिषदेला मुख्याधिकारी असताना रामदास कोकरे यांनी घन कचरा व्यवस्थापनाचा पॅटर्न राबवला. त्याला देशभर नावाजले गेले, अनेकांनी त्यावर रिसर्च पेपर केले. कोट्यावधी रुपयाचे बक्षीसे नगर परिषदेला मिळाले. त्याच धरतीवर लातूर जिल्ह्यात काम व्हावे असा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचा आग्रह आहे. त्यानुसार सर्व नियोजन करून लातूर जिल्ह्यात काम सुरु करण्यात आले आहे. त्याला व्यापक प्रतिसाद मिळतो आहे. यात नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.\nलातूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजित रोजगार मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद\nमुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/congress-leadership-and-message-of-management", "date_download": "2022-09-25T21:54:02Z", "digest": "sha1:M3OM3373YI3NCPUJASN6R2IMGQVQM52S", "length": 20490, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "काँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश - द वायर मराठी", "raw_content": "\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nकाँग्रेस पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या व प्रचलित कार्यशैली आणि कार्यपद्धतीतील उणिवांचा आढावा घेऊन, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः जबाबदारी व नेतृत्वासह काम करणार्‍यांनी, तशा प्रकारच्या चुका टाळणे, हे किती महत्त्वाचे आहे, त्याचाच या लेखात घेतलेला हा मागोवा.\nकाँग्रेसच्या विविध राज्यांतील पक्ष पुढार्‍यांच्या झालेल्या व्यापक बैठकीत काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या २३ नेत्यांचे पक्षनेतृत्वाबद्दल अपेक्षा व्यक्त करताना लिहिलेले पत्र, त्यावर सोनिया गांधींची संयत, तर राहुल गांधी यांची संतप्त प्रतिक्रिया, त्यावर प्रमुख पत्रकार पुढार्‍यांच्या टोकाच्या प्रतिक्रिया व त्यावर सर्वांकडून करण्यात आलेली सारवासारव, यावरून काँग्रेससारखा पक्ष आजही नेतृत्वाविना व दिशाहीन असल्याचेच पुन्हा स्पष्ट झाले.\nखरं तर या सार्‍या दु:खद घटनाक्रमाचा मागोवा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी आपल्या प्रदीर्घ लेखात घेतला असून तो चिंतनीय व वाचनीय ठरला आहे. मुख्य म्हणजे, विषय प्रचलित राजकारणाशी संबंधित व ज्वलंत असला तरी लेखातील मुद्दे आणि आशय राजकारणापासून प्रामुख्याने दूर राखण्यात आला आहे. मुख्य म्हणजे, लेखाच्या सुरुवातीलाच नमूद केलेल्या मुद्द्यांच्या आधारे काँग्रेस पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या व प्रचलित कार्यशैली आणि कार्यपद्धतीतील उणिवांचा आढावा घेऊन, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः जबाबदारी व नेतृत्वासह काम करणार्‍यांनी, तशा प्रकारच्या चुका टाळणे, हे किती महत्त्वाचे आहे, त्याचाच या लेखात घेतलेला हा मागोवा.\nआपल्या सहकारी कनिष्ठांवर दोषारोपण करणे\nव्यक्तिगत, व्यवसायात्मक व राजकीय जीवनात हार-जीत होतच असते. अशा निर्णायक व निर्वाणीच्या प्रसंगीच व्यवस्थापन-नेतृत्वाची खरी कसोटी असते. व्यक्ती-नेताच नव्हे, तर संस्था-व्यवसायाचे भवितव्यही त्यावरच अवलंबून असते. व्यवस्थापकाचा कस अशाच प्रसंगी लागतो. त्यावर प्राप्त वा प्रस्तावित अपयशासाठी आपल्या सहकारी-कनिष्ठांवर खापर फोडणे म्हणजे नेता आणि नेतृत्वाचे अपयशच ठरते. काँग्रेसच्या नेतृत्वाने ज्या प्रकारे पक्षातील ज्येष्ठांच्या पत्राची व त्यातील मजकुराची दखल न घेता, पत्र लिहिणार्‍यांवर जाहीर व जहरी स्वरूपाचे दोषारोपण केले, तसे कुणाही व्यवस्थापक-व्यवस्थापनाने कधीही करू नये, हे यातून शिकण्यासारखे आणि महत्त्वाचे.\nअनावश्यक बैठक चर्चेमध्ये वेळ घालविणे\nकाँग्रेस कार्यसमितीच्या तब्बल सात तास चाललेल्या चर्चा- बैठकीतून काही निष्पन्न न होणे, हा एकच निर्णय समोर आला. व्यक्तिगत स्तरावरील पक्षीय राजकारणात हे सर्व क्षम्य असते. मात्र, व्यवस्थापनात असे करून चालत नाही. विशेषतः ‘नेता’ म्हणून व्यवस्थापकासाठी इतर बाबी तर मूल्यवान असतातच, पण वेळेचे मूल्य अमूल्य ठरते. त्यामुळे व्यवस्थापकाने अशा प्रकारच्या निरर्थक बैठकांसाठी वेळेचा अपव्यय करू नये.\nआपल्याबद्दलचा अनावश्यक आभास निर्माण करणे व्यवस्थापनात वर्तमान-आजची अवस्था ही प्रत्येक व्यवस्थापकासाठी महत्त्वाची जमेची बाजू ठरते. याचे भान न ठेवता आपला व आपल्या कंपनी-संस्थेचा भूतकाळ व इच्छित भविष्याचाच अवास्तव विचार संस्थेसाठी कधीच लाभदायी नसतो.\nव्यवसायात सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते. ही स्पर्धा आपण कशाप्रकारे व यशस्वीरीत्या पार पाडू, त्यावरच व्यवसाय यशस्वी ठरतो. याला सहसा पर्याय नसतो व त्यासाठी वेळोवेळी वस्तुनिष्ठ आकलन करणे गरजेचे ठरते. अशाप्रकारे ठोस विचार व कृती न करता व मुख्य म्हणजे सध्या काँग्रेसची काय अवस्था आहे, त्यावर वस्तुनिष्ठ मंथन न करता काँग्रेसी नेतृत्वाने अंहमपणाचा अट्टाहास कायम राखला. हाच अट्टाहास त्यांच्यासाठी अवसानघातकी व व्यवसायघातकीही ठरू शकतो, हा धडा यातून सर्व व्यवस्थापकांना मिळाला आहे.\nनेता आणि त्यांचे नेतृत्व वरचढ असावे, पण, डोईजड असू नये, हा एक सर्वमान्य प्रघात आहे. व्यवसाय-समाजकारण, राजकारणासह समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रात हा न्याय लागू होतो. नेता मग तो राजकारणी असो अथवा व्यवसायी, आग्रही असावा व हट्टी अथवा दुराग्रही नसावा. असे झाल्यास अशा नेत्याच्या नेतृत्वाखाली केलेले मार्गाक्रमण नक्कीच अपयशी ठरते. या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा अट्टाहास व सोनियाजींचा आडमुठेपणा या दोन्ही बाबी आव्हानपर व संघर्षमय वातावरणात व्यवस्थापकाने कसे वागू नये, याचे ठोस व ज्वलंत उदाहरण ठरले आहे.\nइतरांच्या मतांचा आदर करा\nव्यवसायात ग्राहक तर लोकशाही निवडणुकीत मतदार हा राजा असतो. या दोन्ही क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी समान बाब म्हणजे, इतरांच्या मतांवर विचार करून त्यांचा आदर करणे. विशेषत: इतरांच्या मतांचा अनादर करणे, तर विविध समस्यांना आमंत्रण देणारेच ठरते.\nकाँग्रेस कार्यसमितीमध्ये यासंदर्भात नेमके काय झाले, हे थोडक्यात पडताळणे महत्त्वाचे ठरते. कार्यसमितीच्या २३ सदस्यांनी पक्षाध्यक्षांना पत्र लिहून काही मते मांडली, त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. पत्र लिहिणार्‍यांमध्ये अधिकांश ज्येष्ठ नेते होते. मात्र, पत्रावर काय कारवाई झाली पत्र लिहिणार्‍यांबद्दल विनाकारण व फार मोठा त्रागा करण्यात आला. मुख्य म्हणजे, पत्राचा विषय व त्यातील आशय पडताळून न पाहता, पत्र लिहिण्यासाठी साधलेल्या वेळेवरच कांगावा केला गेला व त्यातूनच ‘न भूतो’ अशा वादंगाने बैठक गाजली, नव्हे गाजविण्यात आली. आपल्या कंपनी-व्यवसायात ग्राहकाच्या पत्र वा तक्रारींच्या बाबतीत जर व्यवस्थापनाने अशीच भूमिका घेतली तर पत्र लिहिणार्‍यांबद्दल विनाकारण व फार मोठा त्रागा करण्यात आला. मुख्य म्हणजे, पत्राचा विषय व त्यातील आशय पडताळून न पाहता, पत्र लिहिण्यासाठी साधलेल्या वेळेवरच कांगावा केला गेला व त्यातूनच ‘न भूतो’ अशा वादंगाने बैठक गाजली, नव्हे गाजविण्यात आली. आपल्या कंपनी-व्यवसायात ग्राहकाच्या पत्र वा तक्रारींच्या बाबतीत जर व्यवस्थापनाने अशीच भूमिका घेतली तर मुख्य म्हणजे, व्यवस्थापनात टीकात्मकच नव्हे, तर प्रसंगी विरोधी मतांची पण दखल घेण्याचा आग्रही सल्ला का दिला जातो, हेदेखील यानिमित्ताने स्पष्ट झाले.\nव्यवसाय असो वा पक्ष, निष्ठा ही बाब समान मूल्याची ठरते. प्रत्येक जण निष्ठावंत असावा असे म्हणणे सोपेच; पण प्रत्यक्ष व्यवहारात आणणे कठीण असते. विशेषत: नेतृत्वाकडून तर, यासंदर्भात अधिक अपेक्षा असतात. निष्ठेला पर्याय नसतो व निष्ठा ९९ टक्के असूनही भागत नाही. या निष्ठेची जपणूक मूल्य आणि व्यवहारांवर आधारित असायला हवी. या साध्या, पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे काँग्रेस नेतृत्वाचे संपूर्ण दुर्लक्ष झाले असले तरी, व्यवस्थापनात असे करून चालत नाही.\nखुशमस्कर्‍यांना आवरा; स्वत:ला सावरा\nराजकारण व व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रात खुशमस्कर्‍यांचा सुकाळ असतो. वक्ते-प्रवक्ते अनेक असतात व निर्णायक क्षणी स्पष्टवक्ते कमी असतात. ज्या स्वरूपात काँग्रेस कार्यकारिणीने काँग्रेसवर नव्हे, तर ‘गांधी’ नामावलीवर स्तुतीसुमने वाहिली व त्यासाठी निष्ठावंत आणि निष्ठेचा पण बळी दिला, त्यावरून नेते आणि नेतृत्वाने ‘राजकारण’ आणि ‘व्यवसाय’ या दोन्ही संदर्भात स्वत:ला सावरून निर्णय घेणे किती महत्त्वाचे ठरते, याची साक्ष पटते.\nस्वत:च्या मर्यादांची जाणीव ठेवा\nव्यक्तिगत व संस्थास्तरावर प्रत्येकाला मर्यादा या असतातच. याची जाणीव ठेवून निर्णय घेणे व कार्यरत असणे आवश्यक असते. राहुल गांधींच्या संदर्भात सांगायचे तर त्यांना आपल्या मर्यादा तर औपचारिक बैठकीतील चर्चेनंतरही ओळखल्या आलेल्या नाहीत. शिवाय या मर्यादांची जाणीव करून देणार्‍यांनाच टीकेचे लक्ष्य केले जाते व अनर्थ घडतो. व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांना काँग्रेसमधील या रणधुमाळीच्या निमित्ताने व्यवस्थापनासारख्या सार्वजनिक क्षेत्रात व्यवस्थापक म्हणून स्पर्धेवर मात करून यशस्वी होण्यासाठी काय करण्याची आवश्यकता असते, याचा वस्तुपाठ मात्र निश्चितपणे मिळाला असेल.\nनैतिक श्रेष्ठतेचा ‘हिंदु’स्तानी दंभ\nपोलिसांशी हुज्जत घालणारी प्रियांका १ वर्षे तुरुंगातच\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%88", "date_download": "2022-09-25T21:50:13Z", "digest": "sha1:KJBIYGIIEXJBKD6UGEIWI2NLFLABR3QL", "length": 4242, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map ब्रुनेई - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ मे २०१५ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/kerala-high-court-takes-suo-motu-cognizance-of-pfi-strike-says-contempt-of-court-order-vwt/", "date_download": "2022-09-25T19:48:43Z", "digest": "sha1:4MF6AUGVRWFVRJI2MWQKNQDH5FDKMJQD", "length": 15709, "nlines": 126, "source_domain": "expressmarathi.com", "title": "केरळ उच्च न्यायालयाने पीएफआय संपाची स्वत:हून दखल घेतली, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nReading: केरळ उच्च न्यायालयाने पीएफआय संपाची स्वत:हून दखल घेतली, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला\nकेरळ उच्च न्यायालयाने पीएफआय संपाची स्वत:हून दखल घेतली, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला\nकोची: केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) पुकारलेल्या संपाची उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की पीएफआयचा संप हा अशा निदर्शनांबाबत 2019 मध्ये जारी केलेल्या आदेशाचा प्रथमदर्शनी अवमान असल्याचे दिसते. न्यायमूर्ती एके जयशंकरन नांबियार म्हणाले की, 2019 च्या त्यांच्या आदेशानंतरही, पीएफआयने गुरुवारी अचानक संप पुकारला. हा ‘बेकायदेशीर संप’ आहे. केरळमध्ये आज संप पुकारल्याबद्दल न्यायालयाने पीएफआय आणि राज्य सरचिटणीस यांची स्वत:हून दखल घेतली.\nन्यायालयाने पोलिसांना आवश्यक निर्देश दिले\nकेरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आमच्या आधीच्या आदेशात दिलेल्या एका निर्देशाचे पालन न करता या लोकांनी संप पुकारणे हे 2019 च्या आदेशाच्या दृष्टीने या न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान करण्यासारखेच आहे. या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने पोलिसांना संपाच्या आवाहनाला पाठिंबा न देणाऱ्यांच्या सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.\nसार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेच्या नुकसानीचा अहवाल पोलिसांनी द्यावा : उच्च न्यायालय\nविशेषत: न्यायमूर्ती नांबियार म्हणाले की, पोलिसांनी बेकायदेशीर संपाच्या समर्थकांकडून अशी कृत्ये रोखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत आणि सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्याची प्रकरणे निदर्शनास आल्यास त्याचा अहवाल न्यायालयासमोर सादर करावा. अशा नुकसानीची भरपाई गुन्हेगारांना देण्यासाठी न्यायालयाला ही माहिती आवश्यक असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. बेकायदेशीर संपाला पाठिंबा देणाऱ्यांकडून लक्ष्य केले जाऊ शकते अशा सर्व सार्वजनिक सेवांना पुरेशी सुरक्षा पुरवण्यासाठी न्यायालयाने पोलिसांना सांगितले.\nउच्च न्यायालयाने माध्यमांना योग्य माहिती देण्याचा सल्ला दिला\nमीडिया हाऊसेस ‘सडन कॉल्ड स्ट्राइक’शी संबंधित बातम्या न्यायालयाच्या आदेशाची माहिती न देता चालवत असल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले, ज्यात सात दिवसांपूर्वी जाहीरपणे माहिती न दिल्याने असे संप बेकायदेशीर ठरवण्यात आले होते. त्यामुळे आम्ही प्रसारमाध्यमांना पुन्हा एकदा विनंती करतो की, जेव्हाही असा बेकायदेशीर संप अचानक पुकारला जातो, तेव्हा हा संप न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा आहे, याची योग्��� माहिती जनतेला द्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nसंपाची घोषणा सात दिवस अगोदर करावी लागेल\nसामान्य जनतेच्या संप पुकारण्याच्या कायदेशीरतेबाबतची शंका दूर करण्यासाठी हे पुरेसे ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ सप्टेंबर निश्चित केली आहे. केरळ उच्च न्यायालयाने 7 जानेवारी 2019 रोजी स्पष्ट केले होते की संपाच्या सात दिवस आधी सार्वजनिक माहितीशिवाय असा अचानक संप पुकारणे बेकायदेशीर किंवा असंवैधानिक मानले जाईल आणि संपाची हाक देणाऱ्यांना प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल.\nकेरळमध्ये पीएफआय निषेध: ‘पीएफआयचा उद्देश तालिबान ब्रँड इस्लामची अंमलबजावणी करणे आहे’, एनआयए विधान\nएनआयएने गुरुवारी पीएफआयच्या आवारात छापा टाकला\nदेशातील दहशतवादी कारवायांचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि इतर एजन्सींनी PFI च्या कार्यालयांवर आणि त्यांच्या नेत्यांशी संबंधित असलेल्या परिसरांवर छापे मारल्याच्या निषेधार्थ PFI ने शुक्रवारी संप पुकारला होता. एनआयएने पोलीस आणि विविध एजन्सीसह बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री सुमारे 3 वाजल्यापासून भारतातील सुमारे 11 राज्यांमध्ये पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान, पीएफआयच्या 106 हून अधिक सदस्यांना अटक करण्यात आली आणि 50 हून अधिक लोकांना न्यायालयात हजर करण्यात आले.\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nPrevious Article अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात टँकरने पती-पत्नीला चिरडले\nNext Article खुलासा : उद्धव गटाला दसरा मेळाव्याला परवानगी, जाणून घ्या शिवसेनेसाठी शिवाजी पार्क का महत्त्वाचे\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=73439", "date_download": "2022-09-25T20:30:35Z", "digest": "sha1:2QOXLT2KVUQ23KVWVUXGVRZ2RHTWELJB", "length": 10889, "nlines": 242, "source_domain": "mahasamvad.in", "title": "‘दिलखुलास’ कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत", "raw_content": "\n‘दिलखुलास’ कार्यक्रमात एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत\nin दिलखुलास, वृत्त विशेष\nमुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दि.१३ व मंगळवार दि.१६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.\nया मुलाखतीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यभरात राबविण्यात येणारे उपक्रम, अंगणवाड्यांचा या उपक्रमातील सहभाग, शाळा पूर्व शिक्षण प्रकल्प, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेबी केअर किट योजना, आदर्श अंगणवाडी योजना, कुपोषणमुक्त गाव ही संकल्पना व त्यासाठी सुरू असलेली कामे, आगामी काळातील विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली आहे.\nराज्यात एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात\nजेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांची परिचय केंद्राला भेट\nजेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे यांची परिचय केंद्राला भेट\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर���ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=76607", "date_download": "2022-09-25T20:38:13Z", "digest": "sha1:3NNYBFKA6ZGTBPVE2MQL76C5N5E6DQWA", "length": 14176, "nlines": 247, "source_domain": "mahasamvad.in", "title": "धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता", "raw_content": "\nधान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता\nराज्यास १ कोटी, ४९ लाख क्विंटल धान व ६१,०७५ क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी - अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण\nमुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, मार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर फेले, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहसचिव सुधीर तुंगार, उपायुक्त पुरवठा व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.\nमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान व भरडधान्यांचे चुकारे कोणत्याही परिस्थितीत विहीत वेळेत अदा करावेत. क्षेत्रीय अधिकारी यांनी जनजागृती करून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये याची खबरदारी घ्यावी, खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरड��ान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन धान खरेदी पोर्टलवर नोंदणी सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत खबरदारी घ्यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचाही अवलंब करण्यात यावा. कृषी विभागामार्फत धान व भरडधान्य यांचे लागवड क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता याबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन घेण्यात यावी. पणन हंगाम 2022 – 23 मध्ये खरेदी होणाऱ्या धान व भरडधान्य साठवणूकीसाठी गोदामांचे तसेच गुणवत्ता नियंत्रणाचे व्यवस्थापन करण्यात येवून धान व भरडधान्य खरेदीकरिता बारदाना खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन याबाबत विभागाने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.\nकेंद्र सरकारने खरीप पणन हंगाम 2022 – 23 करीता जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे. धान साधारण दर्जा 2040 रु. प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या धानाकरीता 2060 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संकरित ज्वारीसाठी 2970 रु. तर मालदांडीसाठी 2990 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. बाजरी 2350, रागी 3578, मका 1962 रु. अशा किंमती निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nवृत्त: श्रीमती संध्या गरवारे/स.सं.\nTags: धान व भरडधान्य खरेदी\nसेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका करण्याच्या मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना\nजेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत\nजेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक - उद्योगमंत्री उदय सामंत\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवा��’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/21-august", "date_download": "2022-09-25T22:02:59Z", "digest": "sha1:FTYZTMCT5IDU4DBWHXLJL5WIPVEQMRW7", "length": 5915, "nlines": 68, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२१ ऑगस्ट - दिनविशेष", "raw_content": "\n२१ ऑगस्ट - दिनविशेष\n२०२२: भारत - भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन.\n१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.\n१९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.\n१९११: पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.\n१८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.\n१९८६: उसेन बोल्ट - जमैकाचा धावपटू\n१९८१: टायलर विंकलेवॉस - कनेक्ट्यूचे सहसंस्थापक\n१९८१: कॅमेरॉन विंकल्वॉस - कनेक्ट्यूचे सहसंस्थापक\n१९७३: सर्गेइ ब्रिन - गूगलचे सहसंस्थापक\n१९६३: मोहम्मद (सहावा) - मोरोक्कोचा राजा\n२००७: एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन - अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल (जन्म: ३ नोव्हेंबर १९१८)\n२००६: बिस्मिला खान - ख्यातनाम सनईवादक - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २१ मार्च १९१६)\n२००५: मार्कस श्मक - फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: १८ एप्रिल १९२५)\n२००४: सच्चिदानंद राऊत - भारतीय उडिया भाषा कवी (जन्म: १३ मे १९१६)\n२००१: शरद तळवलकर - मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवा���ी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/03/dosa-with-mayonnaise-sauce-for-kids-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:31:35Z", "digest": "sha1:C2BRT5ZMHI3OCZDN24RQGYJKPH54WA6O", "length": 8625, "nlines": 78, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Dosa With Mayonnaise Sauce For Kids Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nडोसा ही साऊथमधील अगदी लोकप्रिय डिश आहे. प्रेतक प्रांतात ही डिश अगदी आवडीने बनवली जाते. त्याच बरोबर भारताच्या बाहेर सुद्धा अगदी आवडीने ही डिश बनवली जाते. डोसा म्हंटले की मुलांना खूप आवडतो. आपण नष्टयला किंवा जेवणात सुद्धा डोसा बनवतो. मग आपण त्याच्या बरोबर बटाट्याची भाजी, सांबर व चटणीसुद्धा बनवतो.\nआता अमेरिकामध्ये सुद्धा आपला डोसा लोकप्रिय झाला आहे. पण त्यामध्ये थोडा बदल करून बनवतात. सांबर, बटाटा भाजी किंवा चटणीच्या आयवजी तेथील लोकप्रिय सॉस बनवून डोसा सर्व्ह करतात.\nआज आपण डोसा विदाउट चटणी पण विथ सॉस व बटाटा भाजी च्या आयवजी दुसरे सारण किंवा स्टफिंग कसे बनवायचे ते पाहू या.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\nवाढणी: 8-10 डोस बनतात\nतेल डोस फ्राय करण्यासाठी\n1 कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून)\nमिरे पावडर व मीठ चवीने\nमियोनीज सॉस कसा बनवायचा:\n1 अंडे (पिवळा योक फक्त)\n1 टे स्पून कॉर्न फ्लोर\n1 टी स्पून मोहरी डाळ (कुटून)\n1 टी स्पून साखर\n1 टी स्पून तेल\nमीठ व मिरे पावडर चवीने\n1 टे स्पून व्हेनिगर\nकृती: डोसाकरिता: प्रथम तांदूळ, उदीडदाळ व मेथी दाणे धुवून वेळवेगळे पाण्यात 4-5 तास भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये तिन्ही ग्राइंड करून घेऊन एका भांड्यात काढून 5-6 तास झाकून बाजूला ठेवा.\nमियोनीज सॉस: मियोनीज सॉस बनवताना एका बाउलमध्ये एक अंडे फोडून फक्त त्याचा यल्लो योक घ्या. (पांढरा भाग बाजूला काढून ठेवा.) मोहरीची डाळ थोडी कुटून घ्य��. मिरे पावडर कुटून घ्या. मग यल्लो योक फॉर्कने फेटून घ्या. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोर, साखर, मीठ चवीने, निम्मी मोहरीची कुटलेली डाळ चांगली मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दूध मिक्स करून घ्या. गुठळी होता कामा नये. मग भांडे मंद विस्तवावर ठेवून मिश्रण हलवत रहा. मिश्रण हळू हळू घट्ट होऊ लागेल. मिश्रण घट्ट व्हायला लागले की विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा. मिश्रण कोमट झाली की त्यामध्ये व्हेनिगर व बाकीची राहिलेली मोहरीची पावडर, मिरे पावडर घालून मिक्स करून घ्या.\nस्वीट कॉर्नचे दाणे उकडून त्याला मीठ व मिरे पावडर लाऊन मिक्स करून घ्या.\nडोसा बनवण्यासाठी नॉन स्टिक तव्याला तेल लाऊन घ्या. मग तवा ग झाल्यावर एक मोठा डाव डोशाचे मिश्रण घालून पसरवून घ्या. बाजूनी थोडेसे तेल सोडा मग दोन्ही बाजूनी डोसा भाजून झालकी खाली प्लेटमध्ये उतरवून घ्या. मग त्यावर मियोनीज सॉस लावून त्यावर स्वीट कॉर्नचे दाणे पसरवून डोसा गोल गुंडाळून घ्या. मग मस्त पैकी सर्व्ह करा.\nअश्या प्रकारे सर्व डोस बनवून सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/girl-commits-suicide-by-hanging-herself-with-the-help-of-rape/", "date_download": "2022-09-25T19:47:44Z", "digest": "sha1:LQVY3H53WC6X2TSLOJJDXO6BD2K7DOIX", "length": 8388, "nlines": 119, "source_domain": "expressmarathi.com", "title": "मुलीची ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nReading: मुलीची ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या\nमुलीची ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या\nRahuri Suicide Case: मामाच्या घरी असताना दि. २१ सप्टेंबरला १२ वाजण्याच्या पूर्वी ओढणीच्या सहाय्याने गळफास.\nराहुरी : पाथर्डीतील १८ वर्षीय मुलीने राहुरी येथे येऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २१ सप्टेंबरला राहुरी तालुक्यातील वडनेर येथे घडली.\nया घटने���ील मृत मुक्ता पोपट लोंढे ही १८ वर्षीय मुलगी पाथर्डी तालुक्यातील आडगांव येथील रहिवाशी आहे. तिचे मामा बाबासाहेब त्रिंबक बलमे हे राहुरी तालुक्यातील वडनेर येथे राहत आहेत. मृत मुक्ता लोंढे मामाच्या घरी असताना दि. २१ सप्टेंबरला १२ वाजण्याच्या पूर्वी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यावेळी तिला नगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.\nPrevious articleभाड्याची खोली घेऊन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nशाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू\nमहिलेची गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या\nअगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान, पिचड विरोधात मविआ लढत\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/punjab-governor-says-no-to-aap-governments-demand-for-special-session-to-bring-confidence-motion-3365104/", "date_download": "2022-09-25T21:05:30Z", "digest": "sha1:3VFE5ZW7V3R6WT24KTXY7A3YWITCPCVI", "length": 23491, "nlines": 149, "source_domain": "expressmarathi.com", "title": "\"Democracy Is Over,\" Says Arvind Kejriwal After Punjab Governor Disallows Confidence Vote - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आज मुख्यमंत्री निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकम���ल करायचे\nनागेबाबा पतसंस्थेत आणखी निघाले बनावट सोने; ‘एवढ्या’ लाखांची फसवणूक\nपंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि त्यांचा पक्ष AAP भाजपकडून शिकार करण्याच्या प्रयत्नांची तक्रार करत आहेत\nपंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आम आदमी पार्टी (आप) सरकारची विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी फेटाळून लावली आहे. राज्यपालांनी 22 सप्टेंबर रोजी पंजाब विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा आदेश मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष – आप, भाजप, काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांच्यात मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. ).\nपंजाबच्या राज्यपालांच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले: “राज्यपाल मंत्रिमंडळाने बोलावलेले अधिवेशन कसे नाकारू शकतात मग लोकशाही संपली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी अधिवेशनाला परवानगी दिली. जेव्हा ऑपरेशन सुरू होते. कमळ अयशस्वी होऊ लागले आणि नंबर पूर्ण झाला नाही, वरून कॉल आला की परवानगी मागे घ्या.\nराज्यपाल कॅबिनेट द्वारे बुलावे सत्र कसे मनाई करू शकता फिर तो जनतंत्र खतम है\nदो दिन पहले राज्यपाल ने सत्र की इजाजत दी जब ऑपरेशन लोटस फ़ेल होता आणि त्याची संख्या पूर्ण होत नाही तो वर फोन आला कि इजाजत वापिस ला\nआज देशामध्ये एक तरफ संविधान आहे आणि दुसरी तरफ ऑपरेशन लोटस. pic.twitter.com/BHwuyUG23X\n— अरविंद केजरीवाल (@ArvindKejriwal) 21 सप्टेंबर 2022\nराज्यपालांच्या या निर्णयावर टीका करताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट केले: “राज्यपालांनी विधानसभा चालवू न दिल्याने देशाच्या लोकशाहीवर मोठे प्रश्न निर्माण होतात… आता लोकशाही कोट्यवधी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी किंवा एखादी व्यक्ती चालवेल. केंद्र सरकारने नियुक्त केलेले…”\nश्री मान यांनी उद्या विधानसभेत सर्व आप आमदारांची बैठक बोलावली आहे, तर भाजपने घोषणा केली आहे की ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला बॅरिकेड करणार आहेत.\nपंजाब विधानसभेचे विशेष अधिवेशन रद्द करण्यासाठी दोघे एकत्र येत असल्याचे सांगत आप काँग्रेस आणि भाजपवर जोरदारपणे उतरले. ‘आप’ने राज्यपालांच्या या निर्णयाला लोकशाहीचा खून असल्याचे म्हटले आहे.\nचंदी���डमध्ये एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, पंजाबचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोत मंत्री अमन अरोरा म्हणाले: “विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेस नेते प्रताप सिंग बाजवा त्यांच्या Z+ श्रेणीच्या सुरक्षेसाठी भाजपच्या तालावर नाचत आहेत. त्यांना बचत करण्याची चिंता नाही. लोकशाही अजिबात नाही.”\nप्रतिस्पर्धी काँग्रेस नेते सचिन पायलट आणि त्यांचे निष्ठावंत मिस्टर गेहलोत यांच्या सरकारवर नाराज असताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विश्वासदर्शक ठरावासाठी विधानसभेचे विशेष सत्र कसे बोलावले होते, हे देखील श्री अरोरा यांनी नमूद केले. ते म्हणाले की, गेल्या 52 वर्षात विविध पक्षांकडून 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणि 12 वेळा अविश्वास प्रस्ताव आले आहेत.\nते पुढे म्हणाले की काँग्रेस नेते भाजपची “बी टीम” म्हणून काम करत आहेत, देशाला “काँग्रेसमुक्त” करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनवलेले शब्द त्यांनी सांगितले.\nराज्यपाल द्वारे ना चालणे देना देशाच्या लोकतंत्रावर मोठा प्रश्न निर्माण होत आहे… आता लोकतंत्र करोडो लोकांकडून निवडून जनप्रतिनिधि चलाएंगे या केंद्र सरकारने नियुक्त केले आहे तर एक व्यक्ती… एक भीमराव जी संविधान आणि दुसरी तरफ कार्य लोटस…जनता सब देख रही है… https://t.co/XWWqs2FYzj\nआज जारी केलेल्या ताज्या आदेशात, पंजाबच्या राज्यपालांनी सांगितले की, पंजाब सरकारने बोलावलेल्या विश्वासदर्शक ठरावावर विचार करण्यासाठी विधानसभेला बोलावण्याबाबत विशिष्ट नियम नसताना पूर्वीचा आदेश मागे घेण्यात आला आहे.\nराज्यपालांच्या निर्णयावर भाष्य करताना, राघव चढ्ढा, आप नेते आणि या वर्षाच्या सुरुवातीला पंजाब विधानसभा निवडणुकीचे पक्ष प्रभारी, यांनी ट्विट केले: “माननीय राज्यपालांच्या माघारीच्या आदेशाने त्यांच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे कोणत्याही वाजवी समजण्यापलीकडे आहे. विधानसभेला सामोरे जाण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप का असावा\n“या आदेशामुळे ऑपरेशन लोटसची भयावह रचना सिद्ध होते,” ते पुढे म्हणाले.\nमाननीय राज्यपालांच्या माघारीच्या आदेशामुळे त्यांच्या हेतूवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nविधानसभेला सामोरे जाण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप का असावा, हे समजण्यापलीकडचे आहे.\nहा आदेश पुढे ऑपरेशन लोटसची ��यावह रचना सिद्ध करतो. pic.twitter.com/RU9RZjLzRE\nAAP आणि इतर विरोधी पक्षांनी भाजपचे “ऑपरेशन लोटस” असल्याचा दावा केल्याचा एक भाग म्हणून पंजाबमधील सरकार पाडण्यासाठी भाजपकडून शिकार करण्याच्या प्रयत्नांची तक्रार आप नेते करत आहेत. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाद्वारे आप नेतृत्वाला आपले घर शाबूत असल्याचे सिद्ध करायचे होते.\nपंजाबचे भाजपचे सरचिटणीस जीवन गुप्ता म्हणाले की, विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याचे पाऊल एक नाटक आहे, कारण कोणत्याही विरोधी पक्षाने अविश्वास प्रस्ताव मागवला नव्हता. पंजाब सरकारचे चुकीचे पाऊल रोखण्यासाठी राज्यपालांनी एक पाऊल उचलले आहे, असेही ते म्हणाले. “आम्ही एक सत्र बोलावले होते घेराव विधानसभेला, पण अधिवेशन होत नसल्याने आम्ही करणार आहोत घेराव मुख्यमंत्री निवासस्थान,” श्री गुप्ता म्हणाले.\nपंजाबच्या राज्यपालांच्या निर्णयाचे समर्थन करत भाजप नेते अमित मालवीय यांनी आज ट्विट केले: “पंजाब विधानसभेचे ‘विशेष अधिवेशन’ रद्द करण्याचा पंजाबच्या राज्यपालांचा निर्णय स्वागतार्ह आहे, ज्याचे मूळ घटनात्मक आहे.”\nपंजाब विधानसभेचे वार्षिक “विशेष अधिवेशन” घेण्याचा पंजाब राज्यपालांचा निर्णय स्वागतार्ह आहे, ज्याचे मूळ घटनात्मक आहे.\nकायदा “अविश्वास प्रस्ताव” ला परवानगी देतो परंतु “आत्मविश्वास प्रस्ताव” साठी कोणतीही तरतूद नाही. हे बेकायदेशीर असून लोकांची चेष्टाही आहे. pic.twitter.com/1VXfWyBA9r\n— अमित मालवीय (@amitmalviya) 21 सप्टेंबर 2022\nपंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनीही पंजाबच्या राज्यपालांच्या निर्णयाचे स्वागत केले. AAP वर हल्ला करताना, श्री वॉरिंग म्हणाले: “हे उघड आहे की पहिल्या दिवसापासून हे नाटक होते आणि योग्य वेळी त्यांच्या बेताल रंगभूमीवर पडदे पाडले गेले हे चांगले आहे”, त्यांनी टिप्पणी केली.\nविशेष अधिवेशनासाठी 22 सप्टेंबर रोजी विधानसभा बोलावण्याचे आदेश मागे घेण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाचे स्वागत करताना, वारिंग म्हणाले: “या (आप) सरकारने राज्यकारभाराची आणि घटनात्मक आणि विधी प्रक्रियेची चेष्टा केली आहे. राज्यपालांनी ते दुरुस्त करण्याचे चांगले केले आहे. “\n‘आप’ला फटकारताना वारिंग पुढे म्हणाले की, पक्ष सोडण्यासाठी त्यांच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात लाच दिल्याचा आरोप पक्षाचे नेतृत्व करत असताना, ज्यांनी अशा ऑफर दिल्या होत्या त्यांची नावे उघड करण्यास ते तयार नव्हते. यावरून हे स्पष्ट झाले की ही कोंबडा आणि बैलाची कहाणी AAP ने आपल्या अपयशावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी प्रसारित केली होती, असेही ते म्हणाले.\nशिरोमणी अकाली दल (एसएडी) ने आज म्हटले आहे की पंजाबच्या राज्यपालांच्या निर्णयामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळण्यास मदत झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री आणि श्रीमान केजरीवाल यांनी केलेली ही राजकीय नौटंकी नसून दुसरे काहीही असल्याचे पक्षाने म्हटले आहे.\nएका निवेदनात, वरिष्ठ SAD नेते बिक्रम सिंग मजिठिया यांनी AAP दावा करत असलेल्या कटामागील खरे गुन्हेगार उघड करण्यासाठी तपशीलवार चौकशीची मागणी केली. ते म्हणाले की, आपच्या दाव्यानुसार चंदीगडमध्ये भाजपने त्यांच्या आमदारांशी संपर्क साधला होता. त्यामुळे चंदीगडचे प्रशासक या नात्याने राज्यपालांनी सविस्तर चौकशीचे आदेश जारी करावेत. ते म्हणाले की, ‘आप’चे दावे खोटे ठरले तर पक्षाच्या नेतृत्वावर कारवाई झाली पाहिजे.\nउत्तराखंड भाजप नेत्याच्या मुलाला रिसॉर्टमध्ये हत्येप्रकरणी अटक\nउद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आज मुख्यमंत्री निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\nचंदीगड MMS: मोहाली MMS घोटाळ्यात लष्कराच्या जवानाला अटक, व्हिडिओसाठी मुलीला ब्लॅकमेल करायचे\nघाटात मळीचा टँकर कोसळला- Accident\nकाँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राजस्थानमध्ये सत्ताबदल होऊ शकतो, आज मुख्यमंत्री निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक\nहॅरी ब्रूक टी-20 विश्वचषकात इंग्लंडच्या एकादश संघात सहभागी होण्यासाठी ‘नखे’ : नासेर हुसेन | क्रिकेट बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/03/10/37795/central-government-employees-likely-to-get-a-salary-hike-before-holi/", "date_download": "2022-09-25T20:24:59Z", "digest": "sha1:UKQQZHK2RB3ZJX44GH2X7FQBGX2T3XFC", "length": 13051, "nlines": 186, "source_domain": "krushirang.com", "title": "केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! केंद्र सरकारवर लवकरच देऊ शकते खुशखबर; पहा, काय आहे सरकारचे नियोजन.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. केंद्र सरकारवर लवकरच देऊ शकते खुशखबर; पहा, काय आहे सरकारचे नियोजन..\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. केंद्र सरकारवर लवकरच देऊ शकते खुशखबर; पहा, काय आहे सरकारचे नियोजन..\nअर्थ आणि व्यवसायताज्या बातम्याराष्ट्रीय\nमुंबई : केंद्र सरकार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. येत्या 16 मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. बैठकीत महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला जाऊ शकतो. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, सरकार मूळ वेतनावर डीए काढते. आज, 10 मार्च रोजी 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आदर्श आचारसंहिताही संपणार आहे. यानंतर सरकार डीएबाबत निर्णय घेऊ शकते. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के डीए मिळतो. यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कमाल 20,000 रुपये आणि किमान 6480 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे.\nAICPI (औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक) च्या आकडेवारीनुसार, DA डिसेंबर 2021 पर्यंत 34.04% वर पोहोचला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये प्रति महिना असेल, तर नवीन DA (34%) दरमहा 6120 रुपये मिळेल. सध्या 31% DA वर 5580 रुपये मिळतात.\nदरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये डीए बदलला जातो. देशात पहिल्यांदा 1972 मध्ये मुंबईत महागाई भत्ता सुरू करण्यात आला. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये दोनदा वाढ करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये, सरकारने महागाई रिलीफ (DR) 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढ केला होता. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. 16 मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी चर्चा असली तरी हे सर्व काही केंद्र सरकावर अवलंबून आहे.\nसरकारी कर्���चाऱ्यांना मोदी सरकारचा दणका.. महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय..\nकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर.. पहा, महागाई भत्त्याबाबत काय आहे सरकारचे नियोजन \nशेन वॉर्नला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ‘या’ दिवशी दिला जाणार अखेरचा निरोप\nकाँग्रेसला मोठा धक्का; निराशाजनक कामगिरीवर राहुल गांधींनी दिली प्रतिक्रीया; म्हणाले..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2022-09-25T21:05:11Z", "digest": "sha1:24KSLQYKYKF47IXM74S6MXNRULP7WN36", "length": 7652, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "अन्यथा महावितरणवर मोर्चा - मनोज कोकाटे - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nअन्यथा महावितरणवर मोर्चा – मनोज कोकाटे\nगेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक होत असलेली अडवणूक ८ दिवसांच्या आत थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.लहामगे यांना निवेदनाद्वारे दिला.\nयावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, गेल्या कित्येक दिवसांपासून महावितरण विभागाने कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून अडवणूक चालवली आहे. २ तासांचे भारनियमन वाढवून फक्त ६ तास वीज देण्याचा प्रताप महावितरण कडून चालू आहे. ६ तासही ती वीज शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने मिळत नाही. कर्मचारी मनाला वाटेल तसे काम करत असून वाटेल तेव्हा दुरुस्ती साठी फिडर बंद करून ठेवतात. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कुठलाही वचक नाही. लागवडीचे दिवस असताना महावितरण कडून शेतकऱ्यांची चाललेली अडवणूक ही अत्यंत निंदनीय बाब आहे. भाजपा नगर तालुक्याच्या वतीने याबाबत अनेक वेळा निवेदन दिलेले आहे परंतु महावितरणने गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळेच येत्या ८ दिवसात महावितरणने तालुक्यातील जनतेची जाणूनबुजून होत असलेली अडवणूक थांबवावी अन्यथा भाजपा नगर तालुक्याच्या वतीने महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.\nयावेळी जेष्ठनेते माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड सर, युवराज पोटे, रमेश पिंपळे, शामराव पिंपळे, तालुका सरचिटणीस बाबासाहेब काळे, गणेश भालसिंग, तालुका उपाध्यक्ष पोपट शेळके, सागर भोपे, बबन शिंदे, महेश लांडगे, गोवर्धन शेवाळे, किशोर गायकवाड, पोपट बनकर, आनंदा साठे यांच्यासह आदी नगर तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजामखेड शहरात दरोडा टाकणारी टोळी जामखेड गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद\nबेकायदा वृक्षतोड करणार्‍या त्या ठेकेदारावर गुन्हे दाखल व्हावे\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Arundhati_kulkarni", "date_download": "2022-09-25T21:46:42Z", "digest": "sha1:NI4I6AACQUEQAZVACFRIF4QHUJJ4DBLA", "length": 14928, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Arundhati kulkarni साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nArundhati kulkarni साठी सदस्य-योगदान\nFor Arundhati kulkarni चर्चा रोध नोंदी अपभारणे नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\n'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ( रोमन लिपीत मराठी ( रोमन लिपीत मराठी Advanced mobile editAndroid app editcampaign-external-machine-translationcondition limit reachedContentTranslation2Disambiguation linksdiscussiontools (hidden tag)discussiontools-added-comment (hidden tag)discussiontools-source-enhanced (hidden tag)Fountain [0.1.3]iOS app editManual revertmeta spam idModified by FileImporterNew topicNewcomer taskNewcomer task: linksPAWS [1.2]PAWS [2.1]ReplyRevertedSectionTranslationSourceSWViewer [1.4]T144167Visualwikieditor (hidden tag)अनावश्यक nowiki टॅगअभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला अमराठी मजकूरअमराठी मजकूरआशय-बदलआशयभाषांतरईमोजीउलटविलेएकगठ्ठा संदेश वितरणकृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.कृ.हे विशिष्ट संपादन प्रताधिकार उल्लंघना करीता तपासा.कोण म्हणते/समजते/मानते,कसे उमजते ; संदर्भ आहेत ना ; संदर्भ आहेत ना दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख टाळा.सुचालन साचे काढलेहिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी२०१७ स्रोत संपादन\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त न��ीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२०:४९२०:४९, ५ जुलै २०११ फरक इति −६‎ मास्टर कृष्णराव ‎ →‎सांगीतिक कारकीर्द\n१९:०४१९:०४, ५ जुलै २०११ फरक इति +६४‎ छो मास्टर कृष्णराव ‎No edit summary\n१९:०२१९:०२, ५ जुलै २०११ फरक इति +८,१०३‎ छो मास्टर कृष्णराव ‎No edit summary\n१७:३९१७:३९, ४ जुलै २०११ फरक इति +७२‎ छो उल्हास नागेश कशाळकर ‎No edit summary\n१७:१५१७:१५, ४ जुलै २०११ फरक इति +५‎ छो उल्हास नागेश कशाळकर ‎No edit summary\n१७:१४१७:१४, ४ जुलै २०११ फरक इति −२२‎ छो मल्लिकार्जुन मन्सूर ‎No edit summary\n१७:१४१७:१४, ४ जुलै २०११ फरक इति +३,६१२‎ छो उल्हास नागेश कशाळकर ‎No edit summary\n१७:१६१७:१६, ९ जून २०११ फरक इति ०‎ मल्लिकार्जुन मन्सूर ‎No edit summary\n१७:१५१७:१५, ९ जून २०११ फरक इति ०‎ मल्लिकार्जुन मन्सूर ‎No edit summary\n१५:००१५:००, ९ जून २०११ फरक इति −४‎ चिंतामण रघुनाथ व्यास ‎No edit summary\n१४:५९१४:५९, ९ जून २०११ फरक इति ०‎ चिंतामण रघुनाथ व्यास ‎No edit summary\n०५:१८०५:१८, ९ जून २०११ फरक इति +५०‎ शौनक अभिषेकी ‎No edit summary\n०५:१७०५:१७, ९ जून २०११ फरक इति +६८‎ श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ‎No edit summary\n०५:१६०५:१६, ९ जून २०११ फरक इति +६८‎ द.वि. पलुसकर ‎No edit summary\n०५:१४०५:१४, ९ जून २०११ फरक इति +५४‎ गंगूबाई हनगळ ‎No edit summary\n०५:१२०५:१२, ९ जून २०११ फरक इति +६३‎ मोगूबाई कुर्डीकर ‎No edit summary\n०५:०९०५:०९, ९ जून २०११ फरक इति +२२‎ यशवंत सदाशिव मिराशी ‎No edit summary\n१८:१२१८:१२, ८ जून २०११ फरक इति −४‎ चिंतामण रघुनाथ व्यास ‎ →‎पुरस्कार व सन्मान\n१८:०८१८:०८, ८ जून २०११ फरक इति +८,०५१‎ न चिंतामण रघुनाथ व्यास ‎ नवीन पान: '''चिंतामण रघुनाथ व्यास''' (९ नोव्हेंबर, इ.स. १९२४ - १० जानेवारी, [[इ....\n१५:०३१५:०३, ६ जून २०११ फरक इति −११‎ शोभा गुर्टू ‎ →‎पूर्वायुष्य\n१९:१४१९:१४, ५ जून २०११ फरक इति +८,९८७‎ न शोभा गुर्टू ‎ नवीन पान: '''शोभा गुर्टू''' (८ फेब्रुवारी, इ.स. १९२५ - २७ सप्टेंबर, इ.स. २००४) ...\n२१:१३२१:१३, ४ जून २०११ फरक इति +२३‎ नारायणराव व्यास ‎No edit summary\n२०:३०२०:३०, ४ जून २०११ फरक इति +८,२८६‎ न नारायणराव व्यास ‎ नवीन पान: '''नारायणराव व्यास''' (इ.स. १९०२ - इ.स. १९८४) हे हिंदुस्तानी संगीत गा...\n२१:३४२१:३४, २९ मे २०११ फरक इति +६४‎ किशोरी आमोणकर ‎No edit summary\n२१:२१२१:२१, २९ मे २०११ फरक इति +५,८३६‎ किशोरी आमोणकर ‎No edit summary\n२०:३९२०:३९, २८ मे २०११ फरक इति +८५‎ मोगूबाई कुर्डीकर ‎No edit summary\n१९:५७१९:५७, २८ मे २०११ फरक इति +३‎ मोगूबाई कुर्डीकर ‎No edit summary\n१८:०९१८:०९, २८ मे २०११ फरक इति +१‎ मोगूबाई कुर्डीकर ‎No edit summary\n१८:०८१८:०८, २८ मे २०११ फरक इति +७,८७१‎ न मोगूबाई कुर्डीकर ‎ नवीन पान: '''मोगूबाई कुर्डीकर''' (१५जुलै, इ.स. १९०४ - १० फेब्रुवारी, इ.स. २००१...\n००:३४००:३४, २७ मे २०११ फरक इति +६१‎ अब्दुल करीम खाँ ‎No edit summary\n००:३३००:३३, २७ मे २०११ फरक इति +५,४७९‎ न रोशन आरा बेगम (गायिका) ‎ नवीन पान: '''रोशन आरा बेगम (गायिका)''' (उर्दू : شاهزادی روشن آرا بیگم ) (इ.स. १९१७ - [[६ डिसे...\n२३:५०२३:५०, २६ मे २०११ फरक इति +४५‎ अब्दुल करीम खाँ ‎No edit summary\n२३:४६२३:४६, २६ मे २०११ फरक इति −७‎ अब्दुल करीम खाँ ‎ →‎शिष्य\n२१:०४२१:०४, २५ मे २०११ फरक इति +२४‎ अब्दुल करीम खाँ ‎No edit summary\n१७:४५१७:४५, २५ मे २०११ फरक इति +८,७३३‎ अब्दुल करीम खाँ ‎No edit summary\n२१:२२२१:२२, २४ मे २०११ फरक इति −१‎ त्र्यंबकराव जानोरीकर ‎ →‎पूर्वायुष्य\n२०:३७२०:३७, २४ मे २०११ फरक इति −२‎ त्र्यंबकराव जानोरीकर ‎No edit summary\n२०:३६२०:३६, २४ मे २०११ फरक इति +६५‎ त्र्यंबकराव जानोरीकर ‎No edit summary\n१९:५११९:५१, २४ मे २०११ फरक इति +८,०८०‎ त्र्यंबकराव जानोरीकर ‎No edit summary\n२१:२४२१:२४, २३ मे २०११ फरक इति −२‎ के.जी. गिंडे ‎No edit summary\n२१:२०२१:२०, २३ मे २०११ फरक इति +१९‎ के.जी. गिंडे ‎No edit summary\n२१:१८२१:१८, २३ मे २०११ फरक इति +५,०३०‎ के.जी. गिंडे ‎No edit summary\n१९:३५१९:३५, २३ मे २०११ फरक इति +२,६७५‎ निवृत्तीबुवा सरनाईक ‎No edit summary\n१६:५६१६:५६, २२ मे २०११ फरक इति ०‎ रामकृष्णबुवा वझे ‎No edit summary\n१६:२३१६:२३, २२ मे २०११ फरक इति +८७३‎ रामकृष्णबुवा वझे ‎No edit summary\n१६:०६१६:०६, २२ मे २०११ फरक इति +६,९२३‎ रामकृष्णबुवा वझे ‎No edit summary\n०१:३१०१:३१, २२ मे २०११ फरक इति +६‎ विनायकबुवा पटवर्धन ‎No edit summary\n१९:५११९:५१, २१ मे २०११ फरक इति +५,६२७‎ विनायकबुवा पटवर्धन ‎No edit summary\n२०:०२२०:०२, १९ मे २०११ फरक इति +३,३४०‎ न वामनराव सडोलीकर ‎ नवीन पान: पं.''' वामनराव सडोलीकर''' (१६ सप्टेंबर, इ. स. १९०७ - इ. स. १९९१) हे [[हिंदुस्त...\n१८:४२१८:४२, १९ मे २०११ फरक इति −१९‎ यशवंत सदाशिव मिराशी ‎No edit summary\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/1655", "date_download": "2022-09-25T20:40:53Z", "digest": "sha1:HFR2SCACTW23PNHGK6G56GYXQQLTTFXW", "length": 10568, "nlines": 223, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "सिराज शेख यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता ���ै पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nसिराज शेख यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार\nसिराज शेख यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार\nबीड दि. १३ (बातमीदार): राष्ट्रीय काव्यांगण लेखनीचे साहित्य मंच तथा सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सन २०२१ यावर्षी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक शेख सिराज यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदर पुरस्कारांसाठी ऑनलाईन वेबसाईटद्वारेमाहिती सादर करण्यात आली. दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी गुगल मीटद्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध कवी डॉ. सुनील पवार, राष्ट्रीय सल्लागार डॉ. निरज आत्राम रास्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक राजु पाडेकर, उपाध्यक्षा सौ. प्रांजली काळबेंडे, महासचिव प्रा. सुहानंद ढोक आदी उपस्थित होते..\nPrevious: गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले*\nNext: नगराध्यक्षांच्या हस्ते संभाजी क्रीडांगण नामफलकाचे लोकार्पण\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2546", "date_download": "2022-09-25T20:24:44Z", "digest": "sha1:PHNMGEWDS5PAO3B4Q7FPNHPZRFWYJBXM", "length": 9392, "nlines": 245, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nयेणारा प्रत्येक दिवस हा माझ्या परीचा असावा,\nजीवनात तुझ्या कधी दुःखाचा क्षण नसावा..\nमनात तुझ्या जे जे असेल ते ते तुला मिळावे,\nप्रयत्नांना तुझ्या नेहमी उदंड यश लाभावे..\nहसत खेळत पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा,\nपरी तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा \nआश्चिनि मोहन आखाडे आई वडिल\nकार्तिकि आर्थव वैभवी राणि\nPrevious: धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षीक निवणुकीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल\nNext: *धुळेकर जनतेचे व्यापक हित लक्षात घेवून कचरा ठेक्याची स्थगिती उठवली..\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/19/t20-world-cup-2022-photos-of-pakistans-new-jersey-for-t20-world-cup-leaked-netizens-are-rejoicing/", "date_download": "2022-09-25T19:58:35Z", "digest": "sha1:BJHAQUM735I2YNWKHTKEYJUC45SXM62O", "length": 7647, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो लीक, नेटकरी घेत आहेत मनसोक्त आनंद - Majha Paper", "raw_content": "\nT20 World Cup 2022 : T20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो लीक, नेटकरी घेत आहेत मनसोक्त आनंद\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / जर्सी, पाकिस्तान क्रिकेट, फोटो व्हायरल / September 19, 2022 September 19, 2022\nपुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक 2022 चे आयोजन केले जाणार आहे. या जगासाठी सर्व 13 देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. आता संघाची घोषणा केल्यानंतर सर्व देश 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी आपली नवीन जर्सी लाँच करत आहेत. याच क्रमाने, टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानच्या नवीन जर्सीचे फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. हा फोटो लीक झाल्यानंतर नेटकरी सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवत आहेत.\nनेटकऱ्यांनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली\nT20 विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या नव्या जर्सीची छायाचित्रे सोशल मीडियावर लीक झाली आहेत. आता या लीक झालेल्या फोटोंची क्रिकेट चाहते खिल्ली उडवत आहेत. वास्तविक, नवीन टी-शर्टमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह काही खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर नेटकरी मजा घेत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप नवीन जर्सी अधिकृतपणे लाँच केलेली नाही. सोशल मीडियावर काही युजर्स पाकिस्तानची नवी जर्सी टरबुजाप्रमाणे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे अनेक वापरकर्ते हा ड्रेस पाहून खूपच नाखूष आहेत.\nटीम इंडियाची नवी जर्सी लाँच\nभारतीय संघाला पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. त्याचवेळी विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची नवी जर्सी आज लाँच करण्यात आली आहे. या संघाच्या नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संघाची ही नवीन जर्सी निळ्या रंगाची आहे. या जर्सीमध्ये तीन स्टार आहेत. त्याचवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा या जर्सीत पोज देताना दिसत आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल ��्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/page/6/", "date_download": "2022-09-25T21:08:20Z", "digest": "sha1:I3HXRLQM4T4LA4HVSIUL6ZTNVSHI2A6S", "length": 10442, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सातारा | थिंक महाराष्ट्र | Page 6", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसंगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साता-यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे...\nसातारा शहराच्या नैऋत्येस नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या पायथ्याशी 'परळी' या गावी एक मंदिर आहे. त्या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यांची बांधणी यादव काळात तेराव्या...\nपूर्वी तेलाचे घाणे असत. त्या घाण्यांवर शेंगदाणे, सरकी अशा तेलबियांपसून तेल काढले जाई. तेल काढल्यानंतर जो चोथा राहतो त्याला पेंड म्हणतात. शेंगदाण्याची पेंड फार...\nगोविंद पोवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेले ‘रात्र काळी घागर काळी’ हे गाणे गाजलेले आहे. ‘रात्र काळी घागर काळी’ ही सोळाव्या शतकातील ‘विष्णुदास नामा’ नावाच्या...\nकिरण क्षीरसागर - July 24, 2017 3\nझाशीच्‍या राणी लक्ष्‍मीबाई यांचे पूर्ण नाव लक्ष्‍मीबाई गंगाधरराव नेवाळकर. त्‍या एकोणीसाव्‍या शतकात ब्रिटीशांच्‍या 'ईस्‍ट इंडिया कंपनी'विरोधात झालेल्‍या 1857 च्‍या स्‍वातंत्र्य उठावातील अग्रणी सेनानी होत्या....\nऔंध हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे. औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. ते ऐतिहासिक स्थानदेखील आहे. त्या ठिकाणी प्राचीन...\nबिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख...\nदुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबा�� गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी...\nखोटा कळवळा येऊन दुःख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात. नक्र म्हणजे सुसर. नक्राश्रू म्हणजे सुसरीची आसवे....\nएखाद्या व्यक्तिच्या एका डोळ्यात व्यंग असेल, त्याचा एक डोळा सरळ बघताना बाहेरच्या बाजूला कानाकडे वळत असेल तर त्याला ‘काणा’ किंवा ‘चकणा’ असे म्हणतात. त्याला...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/sports/bcci-soon-team-india-will-be-seen-in-new-jersey-watch-the-video/92204/", "date_download": "2022-09-25T21:32:15Z", "digest": "sha1:NETPXMJKM7MZER42PLTWUESNJL4AGC3H", "length": 8633, "nlines": 109, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Bcci Soon Team India Will Be Seen In New Jersey Watch The Video", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome खेळीयाड लवकरच टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत\nलवकरच टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत\nलवकरच टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. या आगामी टी-20 चषकापूर्वीच भारतीय संघाला नवी जर्सी मिळणार आहे. बीसीसीआयचे (BCCI) अधिकृत प्रायोजक असलेल्या एमपीएल स्पोर्ट्स या कंपनीने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या दिसत आहेत. तर यामध्ये हार्दिक पांड्या चाहत्यांना टीम इंडियाच्या नवीन जर्सीचा भाग होण्यास सांगत आहे.\nहा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी नवीन जर्सीसाठी वेगवेगळे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. कुणी जुन्या स्काय ब्लू जर्सीची मागणी करत आहे. तर कुणी म्हणत आहे यावेळी तीच जर्सी असेल जी 2007 मध्ये पहिल्या T-20 वर्ल्ड कपमध्ये होती.\nसुपर-12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होतील\n22 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सामन्याने टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. मात्र, त्याआधी 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान पात्रता सामने खेळवले जातील. भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.\nपूर्वीचा लेखही ‘फसवी’ आदित्य सेना…, फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरुन पुरावे देत राणेंचा ठाकरे गटावर निशाणा\nपुढील लेखगोव्यात ‘ऑपरेशन लोटस’ नंतर सुरू झाला #BikGayiCongress ट्विटर ट्रेंड\nICC चा मोठा निर्णय T-20 विश्वचषकाआधी क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल\nबजरंग पुनियाने रचला इतिहास; जागतिक कुस्ती स्पर्धेत 4 पदकं जिंकणारा पहिला भारतीय\nआता IPL मध्ये 11 नाही, तर 15 खेळाडू उतरणार मैदानात, BCCI चा नवा नियम\nरॉजर फेडररने केली निवृत्तीची घोषणा; हा असणार शेवटचा सामना\nT20 World Cup 2022 : भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व तिकिटे Sold Out, ‘या’ तारखेला असणार महामुकाबला\nBCCI बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सौरव गांगुलीसह जय शाह पदावर राहणार कायम\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\n‘मोदींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून रचला कट’; तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर...\nकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आता ‘या’ प्रिमियम एक्स्प्रेसमधून करता येणार मोफत...\nशिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना महापालिकेने परवानगी नाकारली\nदेशभरात ‘या’ 10 राज्यांत PFI विरोधात NIA आणि ED ची छापेमारी;...\nआठवी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय पोस्टमध्ये भरती\nउद्यानाजवळील बांधकाम क्षेत्रांना संरक्षण\nमहापालिकेलाच नकोय कर्मचाऱ्यांची ऑनटाईम हजेरी, आधार व्हेरिफाईड फेसियल हजेरी प्रणालीकडे दुर्लक्ष\nआठवी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय पोस्टमध्ये भरती\nकेंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर आता ‘या’ प्रिमियम एक्स्प्रेसमधून करता येणार मोफत...\nनागपूर-मडगाव विशेष रेल्वे ३० ऑक्टोबरपर्यंत धावणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/iran-world-cup-qualifier-women-in-attendance-first-since-islamic-revolution", "date_download": "2022-09-25T19:49:57Z", "digest": "sha1:74U5EYYY46HADGQ32M6DDEWIB23R44EW", "length": 8369, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘ब्ल्यू गर्ल, ब्ल्यू गर्ल’, ‘फिफा थँक्यू’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘ब्ल्यू गर्ल, ब्ल्यू गर्ल’, ‘फिफा थँक्यू’\n४० वर्षांनंतर इराणच्या महिलांनी पाहिला फुटबॉल सामना.\nतेहरान : इराणमध्ये १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर महिलांना फुटबॉल सामने पाहण्यास बंदी घातली होती. ती बंदी अखेर गुरुवारी ४० वर्षांनी उठली. राजधानी तेहरानच्या आझादी स्टेडियममध्ये सुमारे साडेतीन हजार महिलांनी इराण विरुद्ध कंबोडिया असा फिफा वर्ल्ड कप फुटबॉलचा पात्रता सामना पाहिला आणि या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला.\n१९७९मध्ये इराणमधील झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर पुरुषांचे खेळ पाहण्यास महिलांना बंदी घालण्यात आली होती. या बंदीवरून गेली चार दशके इराणच्या समाजात खदखद होती. विशेषत: इस्लामिक क्रांतीनंतर जन्मास आलेल्या पिढीमध्ये फुटबॉलचे विशेष आकर्षण असल्याने या बंदीच्या विरोधात अधूनमधून आवाज उठत असे.\nगेल्या महिन्यात सहर खोदयारी या फुटबॉलप्रेमी इराणी महिलेने एक फुटबॉल सामना पाहण्यासाठी पुरुषाचा वेष परिधान केला. पण पोलिसांनी तिला अटक केली. या अटकेचा विरोध म्हणून सहरने स्वत:ला जाळून घेतले. या घटनेनंतर इराणमध्ये महिलांना फुटबॉल सामने पाहण्याचे स्वातंत्र्य असावे यावर नागरी चळवळी झाल्या. फिफाने या घटनेची दखल घेत तेहरानमध्ये आपले एक प्रतिनिधी मंडळ पाठवले व महिलांना फुटबॉल सामन्याचा आस्वाद, आनंद लुटता यावा म्हणून मैदानातच त्यांच्यासाठी विशेष आसन व्यवस्था निश्चित केली.\nगुरुवारी जेव्हा इराण व कंबोडियाचे संघ एकमेकांसमोर भिडले तेव्हा संपूर्ण स्टेडियम सुमारे साडेतीन हजार महिलांनी डोक्यावर घेतले. आपल्या संघाला या महिला प्रोत्साहन देत होत्या. शेकडो इराणी झेंडे, फलकांनी स्टेडियममध्ये ऊर्जा आली होती.\nज्या सेहरने आपल्या अटकेविरोधात जाळून घेतले तिच्या स्मृतींना या महिला अभिवादन करत होत्या. सेहरला इराणमध्ये ‘ब्ल्यू गर्ल’ असे म्हटले जाते. स्टेडियममध्ये हजारो महिलांच्या तोंडी ‘ब्ल्यू गर्ल, ब्ल्यू गर्ल’ आणि ‘फिफा थँक्यू’, अशा आरोळ्या होत्या.\nबलाढ्य इराणपुढे कंबोडियाचा ���ंघ फारच दुबळा ठरला. हा सामना इराणने १४ -० असा सहज जिंकला.\nकाश्मिरी जनतेचे शांततापूर्ण असहकाराचे धोरण\nमी आणि गांधीजी – ८\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/science/classification-of-living-things/", "date_download": "2022-09-25T21:35:13Z", "digest": "sha1:4D7IVYW62RZF6BDHD7SKTTRIRFYPFHWP", "length": 8989, "nlines": 86, "source_domain": "marathit.in", "title": "सजीवांच्या वर्गीकरणाचा आधार - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nDecember 2, 2020 मराठीत.इन विज्ञान 0\nसजीवांच्या वर्गीकरणाचा आधार :\nआपल्या सभोवती वनस्पती आणि प्राणी यांचे असंख्य प्रकार आहेत.\nप्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव हे जमिनीवर किंवा पाण्यात आणि हवेतसुद्धा आढळतात.\nप्रारंभीक अवस्थेतील जीवन एका सरल जिवाणूपेशीच्या रूपात होते. या पेशीला पटलपरीबद्धीत केंद्रक नव्हते.ही पेशी म्हणजे आदिकेंद्रकी पेशी होय.\nउत्क्रांतीच्या ओघात आदिकेंद्रकी पेशीपासून सुस्पष्ट पटल असलेल्या केंद्रकयुक्त प्शिची उत्पत्ती झाली.\nही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली\nही पेशी म्हणजे पहिल्यांदा निर्माण झालेला दृश्यकेंद्रकी सजीव होय. या पेशींपासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली.\nप्रत्येक सजीव रूप, जीवनपद्धती अशा लक्षणात दुसर्‍यापासून भिन्न असतो. स्वत:ची वेगळी ओळख जपतो. यालाच जैवविविधता म्हणतात.\nसजीवांमध्ये असलेले असंख्य प्रकार व विविधता यामुळे त्यांचेही पधतशीर गत पाडणे आवश्यक ठरते.\nसजीवांमधील फरक ओळखून साधारणत: समान गुणधर्म असलेल्या सजीवांचे गट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.\nवर्ग��करण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समूहाना ‘वर्गेकक’म्हणतात.\nसर्वात उच्च स्थरिय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’ होय.\nवनस्पतीमध्ये सर्वात उच्च स्तरिय वर्गेककास ‘विभाग’म्हणतात.\nप्राणांमध्ये सर्वात उच्चस्तरिय वर्गेककास ‘संघ’म्हणतात.\nजवळचे संबध दर्शविणार्‍या प्रजातींच्या समुहास ‘कुल’ म्हणतात.\nएकमेकांशी संबंध दर्शविणार्‍या, जातीपेक्षा उच्च दर्जाचा वर्गेकक म्हणजे ‘प्रजाती’ होय.\nअगदी जवळचे संबध दर्शविणारे जीव एकाच वर्गेकक मध्ये गटबद्ध करतात. अशा वर्गेककास ‘जाती’ असे म्हणतात.\nजाती हे सर्वात लहान एकक आहे.\n1 सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती\n1. पारंपरिक दृष्टिकोन –\nव्दिसृष्टी/ व्दिनाम पद्धती –\nअँरिस्टॉटालने प्राण्याचे वर्गीकरण जलचर, भूचर, खेचर व उभयचर या गटात केले.\nतयाचा शिष्य थिओफ्रँस्टसने वनस्पतीचे वर्गीकरण वृक्ष झोडपे व शाक अशा गटात केले. व्दिनाम पद्धतीचा जनक कार्ल व्हॉन लिनी हा शास्त्रज्ञ आहे. याच पद्धतीने त्याने ताचे नाव ‘कारोलस लिनियस’असे ठेवले. त्यालाच वर्गीकरण शास्त्राचा जनक म्हणतात.\nव्दिनाम पद्धतीची काही उदाहरणे :\nसृष्टी मोनेरा – एकपेशीय आदिकेंद्रकीसृष्टी प्रोटीस्टा – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – प्रोटोझुआ, शैवाल\nसृष्टी कवक – एकपेशीय व दृश्यकेंद्रकी – किन्व, बुरशी , भूछत्र\n2. शरीर क्रीयाशास्त्र विषयक\nउपसृष्टी : 1 अबीजपत्री – अपुष्प वनस्पती\nविभाग – 1 : थॅलोफायटा\nशरीर साधे , मऊ ,तंतुमय\nमूळ , खोड , पान, नसते.\nलैगिक जननांग – युग्माकधानी\nवर्ग – 1 : शैवाल\nवाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी\nउदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा\nत्वचेच्या सौंदर्यासाठी काय करता येईल\nआज रात्री 12 वाजल्यापासून Netflix फ्रीमध्ये पाहता येणार\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/08/swamisamarth-882/", "date_download": "2022-09-25T21:18:25Z", "digest": "sha1:VOGOJTTH7JME4MLT7KUQ2UCQNV4A7NZ4", "length": 12905, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "9 सप्टेंबर अनंत चतुर्थी : गणपती विसर्ज���ाच्या दिवशी बोला 'हा' एक मंत्र : बाप्पांचा आशीर्वाद पाठीशी राहील! - Marathi 45 News", "raw_content": "\n9 सप्टेंबर अनंत चतुर्थी : गणपती विसर्जनाच्या दिवशी बोला ‘हा’ एक मंत्र : बाप्पांचा आशीर्वाद पाठीशी राहील\n9 सप्टेंबर अनंत चतुर्थी : गणपती विसर्जनाच्या दिवशी बोला ‘हा’ एक मंत्र : बाप्पांचा आशीर्वाद पाठीशी राहील\nमित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की 31 ऑगस्ट या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरांमध्ये आले होते आणि त्याचबरोबर आपल्या घराजवळ असणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळामध्ये ही बाप्पांची स्थापना करण्यात आली होती.\nआणि मित्रांनो सप्टेंबर या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाप्पांना आपण निरोप दिला होता आणि उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर शुक्रवारच्या दिवशी आनंद चतुर्थी आहे, 9 सप्टेंबर रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती बाप्पांचे विसर्जन या दिवशी होणार आहे. दहा दिवसांच्या गणपती शेवटचे विसर्जन या दिवशी होतात. सर्व गणपती आपापल्या घरी जातात.\nमित्रांनो या दिवशी आपण एका मंत्राचा जप करायचा. मित्रांनो हा मंत्र जप विसर्जनाच्या दिवशी खास करून केला जातो आणि मित्रांनो तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील किंवा नसतील परंतु प्रत्येक घरामध्ये देवघरामध्ये गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती असते.\nचांदीची पितळाची तर आपण त्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर या मंत्राचा जप करायचा आणि जर तुमच्या घरात दहा दिवसाचे गणपती असतील तर तुम्ही त्या मूर्तीसमोर हा मंत्र जप करु शकता. मित्रांनो फक्त हा मंत्र जप करताना तुम्हाला थोडीसे तांदूळ घ्यायचे आहे एक वाटी तांदूळ घ्यायचे आहे आणि देवघरा समोर बसायचं आहे. हा मंत्र जप तुम्हाला सकाळी करायचा आहे.\nमित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा करतात सकाळी लवकर उठून आंघोळ वैगेरे करा आणि देवघरासमोर बसा. तर तांब्या, पितळ्याची मुर्ती असेल तर ती अगदी समोर ठेवा. पाटावर ठेवा किंवा देवघरातच मधोमध ठेवा आणि गणपती बाप्पा विराजमान असेल तर त्या मूर्तीसमोर बसा आणि तुम्ही एक एक अक्षत म्हणजे एक एक तांदूळ घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवायचा आहे म्हणजे टाकायचा आहे. आणि हा मंत्र बोलायचं आहे हा मंत्र काही असा आहे ॐ गण गणपतये स्वाहा: ॐ गण गणपतये स्वाहा: असा एक एक वेळेस मंत्र बोलत असताना एक एक तांदूळ गणपतीवर टाकायचे आहे.\nमित��रांनो आपल्याला असे 108 तांदुळाचे दाणे गणपतीवर टाकायचे आहेत आणि 108 वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि मित्रांनो फक्त एवढेच तुम्हाला विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 9 सप्टेंबर रविवारच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. हे सगळं करून झाल्यानंतर गणपती बाप्पा वर टाकलेले तांदूळ जर घरात देवघरातल्या मूर्तीवर म्हणजे तांब्या-पितळ्याच्या मूर्तीवर तुम्ही टाकले असेल तर ते रात्रभर तिथेच राहू द्यायचे आहे.\nआणि गणपती बाप्पांचे मूर्ती विराजमान झालेली असेल त्या मूर्तीवर टाकलेला असेल तर गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर ते तांदूळ तुम्ही तिथेच जिथे तुमचे डेकोरेशन असेल, सजावट असेल तिथेच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तांदूळ तिथून उचलायचे आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचा आहे गणपती बाप्पाचा आशीर्वाद समजून देवघरातले सुद्धा आणि गणपती बाप्पा विराजमान असेल तिथे असेल तर ते तांदूळ सुद्धा तुम्ही ठेवायचे आहे असा हा उपाय, हा मंत्र जप तुम्हाला 9 सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भा��्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/distortion-of-history/page/17", "date_download": "2022-09-25T20:04:53Z", "digest": "sha1:NEX7KIDG66KPL443FE6Z4D7H7OBDJNA7", "length": 14933, "nlines": 209, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "इतिहासाचे विकृतीकरण - Page 17 of 17 - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > इतिहासाचे विकृतीकरण\nकर्णावती (अहमदाबाद) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nसंजय लीला भन्साळी निर्मित आगामी बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे विकृतिकरण होत असल्याचे या चित्रपटाच्या लघुपटावरून दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालावी या मागणीसाठी १२ डिसेंबर या दिवशी कर्णावती य���थे हिंदुत्ववाद्यांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. Read more »\n‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्ववादी एकवटले \nसंजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टिझर, तसेच ‘पिंगा’ या गाण्यात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. Read more »\nआंदोलनातील हिंदुत्ववादी आणि अन्य १४ जण यांवर पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट\nराजस्थानमध्ये काँग्रेसवाल्यांच्या मोर्च्यात आय.एस्.आय.एस्.च्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर २४ घंटे उलटूनही पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/forty-fifth-marathi-literary-meet-1964/", "date_download": "2022-09-25T21:46:31Z", "digest": "sha1:HFYNI7KOOF2GZ2ZSA6C2ISUL6NM7AQ6B", "length": 27381, "nlines": 210, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव संमेलनाध्यक्षांची ओळख पंचेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-fifth Marathi Literary Meet 1964)\nसु���ेश लोटलीकर- वामन देशपांडे\nपंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे टोपणनाव धारण केले.\nपंचेचाळिसावे मराठी साहित्य संमेलन गोव्यात मडगाव येथे 1964 साली आयोजित करण्यात आले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज होते. त्यांचा जन्म पुणे येथे 27 फेब्रुवारी 1912 या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. ते लहानपणी दत्तक गेल्याने त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. कुसुमाग्रज यांचे वडील वकील होते. त्यांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची लहान बहीण होती. कुसुम ही घरातील सर्वांची लाडकी होती. कुसुम ही एकुलती एक बहीण असल्याने शिरवाडकर यांनी कुसुमचे अग्रज अर्थात कुसुमाग्रज हे नाव धारण केले. तेव्हापासूनच त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लिहिल्या.\nकुसुमाग्रज यांची ‘खेळायला जाऊ चला…’ ही पहिली कविता सप्टेंबर 1929 च्या ‘बालबोधमेळ्या’त प्रसिद्ध झाली. त्याला आता त्र्याण्णव वर्षे होत आली. कुसुमाग्रज यांच्या समग्र कवितेचा आनंद तितकाच ताजा आणि अक्षयघटासारखा तुडुंब भरून वाहत आहे. सदाबहार, सदासतेज, आश्वासक कविता लिहिणारा हा कविश्रेष्ठ सृष्टीत भरून राहिलेले सौंदर्य त्यांच्या कवितेतून हलकेच उलगडतो. त्याहून अधिक त्यांचे चिंतनशील मन राजकीय आणि सामाजिक भान कवितांमधून समर्पकपणे प्रकट होते. त्यांच्या कवितेचे नाते मराठी मनाशी इतके जुळलेले आहे, की केवळ कुसुमाग्रज हे नाव उच्चारले तरी मराठी मन झंकारून उठते.\n‘माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील, मायदेशातील शिळा….\nकुसुमाग्रज यांचा ‘जीवनलहरी’ हा कवितासंग्रह 1933 साली प्रसिद्ध झाला तेव्हा ते अवघे एकवीस वर्षांचे होते. ‘जीवनलहरी’ ते ‘पाथेय’ हा कुसुमाग्रज यांचा एकूण काव्यप्रवास आहे. त्यांनी त्या काव्यप्रवासात इतर वाङ्मयीन बंदरेसुद्धा घेतली. विशेषतः नाटककार वि.वा.शिरवाडकर हे मराठी नाट्यसृष्टीतील महत्त्वाचे बंदर आहे. केवळ ‘नटसम्राट’ हे एकमेव नाटक जरी कुसुमाग्रज यांनी लिहिले असते तरी त्यांना मराठी नाट्यसृष्टीने डोक्यावर घेतले असते. इतके ते अजोड आहे. कुसुमाग्रज यांनी वाङ्मयातील सर्व प्रकार समर्थपणे हाताळले, परंतु नाटककार वि.वा.शिरवाडकर आणि कवी कुसुमाग्रज ही त्यांची दोन रूपे सूर्यासारखी तळपत राहिली.\nकुसुमाग्रज यांची वाङ्मयीन शैली हा मराठी साहित्यातील चमत्कार आहे. अभिजात रसिकता, मानवी भावभावनांचे नातेसंबंध, सृष्टीचे कौतुक, सामाजिक भान आणि देशप्रेमाने भारलेला तो मुक्त आत्मा असल्याचे सुरेख प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उतरलेले आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवाशी आणि आत्मप्रेरणेशी एक संयत इमान राखत काव्यलेखन केले आहे. कुसुमाग्रज यांनी त्यांची युगमुद्रा मराठी कवितेवर उमटवली. त्यांचे ते समृद्ध साहित्य विसरता येणार नाही.\nकुसुमाग्रज यांच्या साहित्याला राजमान्यता, लोकमान्यता, रसिकमान्यता भरभरून मिळाली आणि त्या प्रतिभावंत कवीच्या प्रत्येक सामाजिक चिंतनाला अधिष्ठान प्राप्त झाले. तो कवी सर्व मानसन्मान मिळूनही एखाद्या ऋषीसारखा निर्लेप, सर्व मोहांपासून दूर आणि व्रतस्थपणे साहित्य निर्माण करत राहिला. त्यांनी सत्य, सुंदर, मांगल्याचा ध्यास त्यांच्या ओळीओळींतून प्रकट केला. त्यांनी एके ठिकाणी म्हटलेले आहे की – ‘माझ्या प्रज्ञेतून उदे, भागीरथी प्रकाशाची…’ ते सत्य आहे.\nकुसुमाग्रज यांचे प्राथमिक शिक्षण नाशिकमधील पिंपळगावया तालुक्यात झाले. त्यांनी त्यांचे पुढील शिक्षण नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि मुंबईतून पूर्ण केले. त्यांनी मराठी आणि इंग्रजी या विषयांत बी ए पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर ‘गोदावरी सिनेटोन’मध्ये प्रवेश केला. त्यांनी ‘सती सुलोचना’चे कथालेखन करून त्यात लक्ष्मणाची भूमिका केली. तेथे ते 1936-38 अशी दोन वर्षे होते. त्यानंतर ते वृत्तपत्र व्यवसायात शिरले. त्यांनी साप्ताहिक ‘प्रभा’, दैनिक ‘प्रभात’, ‘सारथी’, ‘धनुर्धारी’, ‘नवयुग’ या नियतकालिकांतून संपादकीय विभागात काम केले. ते साप्ताहिक ‘स्वदेश’चे संपादक 1946 मध्ये झाले, तसेच ते ‘कुमार’ मासिकाचे काही काळ संचालकसुद्धा होते.\n‘जीवनलहरी’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह 1933 साली तर त्यांचा ‘विशाखा’ हा कवितासंग्रह 1942 साली प्रसिद्ध झाला. आणि कवी कुसुमाग्रज हे सर्वमान्य झाले. त्यांचे ‘जीवनलहरी’ ते ‘पाथेय’ पर्यंत सतरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या ‘वैष्णव’(1946), ‘जान्हवी’ (1952) आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ (1956) अशा तीन कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांचे ‘दूरचे दिवे’ हे 1946 साली लिहिलेले पहिले नाटक. त्यानंतर जवळजवळ वीस नाटके, तसेच ‘देवाचे घर’सारख्या सहा एकांकिका, ‘फुलवाली’सारखे आठ कथासंग्रह, ‘आहे आणि नाही’सारखे आठ-नऊ ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याच प्रमाणे कुसुमाग्रज यांनी बालकवी यांच्या निवडक कवितांचा ‘फुलराणी’ हा स्वतः संपादित केलेला संग्रह तर गोविंदाग्रज यांच्या निवडक कवितांचा ‘पिंपळपान’ हा इतरांच्या सहकार्याने संपादित केलेला संग्रह प्रसिद्ध आहेत.\nते वयाच्या विसाव्या वर्षी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून अहिंसात्मक आंदोलनात सहभागी झाले होते. त्याशिवाय त्यांनी त्यांच्या जीवन काळात अनेक सामाजिक आंदोलनांत सक्रिय सहभागही घेतला.\nते त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले होते, की “साहित्य संमेलनात प्रामुख्याने विचार व्हायला हवा तो साहित्याचा आणि भाषेचा, परंतु सर्व सामाजिक जीवनावर बरे-वाईट परिणाम करणारे प्रश्न जेव्हा उत्पन्न होतात तेव्हा हे राजकारण आहे असे म्हणून दूर जाणे योग्य होणार नाही. व्यापक राजकीय प्रश्न हेही अखेरतः सांस्कृतिक प्रश्न असतात.”\nत्यांनी मुंबई उपनगर साहित्य संमेलनाचे आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वार्षिकोत्सवाचे अध्यक्षपद अनुक्रमे 1956 व 1960 साली भूषवले होते. त्यांच्या ‘मराठी माती’ (1960), ‘स्वगत’(1962), ‘हिमरेषा’(1964) या तीन कवितासंग्रहांना; तसेच, ‘ययाति आणि देवयानी’(1966), ‘वीज म्हणाली धरतीला’ (1967) व ‘नटसम्राट’(1972) या नाटकांना राज्य पुरस्कार मिळाले आहेत. ‘नटसम्राट’ नाटकाला 1974 चा साहित्य अकादमी पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार 1985 साली मिळाले आहेत. त्यांना पुणे विद्यापीठाची ‘डी. लिट्’ पदवी 1986 मध्ये मिळाली. त्यांना 1988 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच, ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील सर्वोच्च सन्मानही मिळाला.\nशिरवाडकर यांनी नाशिकमध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था 1990 साली सुरू केली. त्या संस्थेचे कार्य हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे आणि गरीब व दलित लोकांना मदत करणे हे आहे. कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषेतील कार्यामुळे त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दरव��्षी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो.\nकुसुमाग्रज यांचा मृत्यू 10 मार्च 1999 रोजी वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी नाशिक येथे झाला.\n– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे\nसुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत.\nवामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची 109 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nPrevious articleशिवसंदेशकार हरिभाऊ निंबाळकर\nNext articleहिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे\nसुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत. वामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची 109 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे\nसुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम ‘कॅरिकेचरिस्ट’ ही आहेत.\nवामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची 109 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/mumbai/2022/04/24/42794/serious-allegations-against-kirit-somaiyas-cm-in-that-case/", "date_download": "2022-09-25T21:30:08Z", "digest": "sha1:MXLU7CHSJ5C66IQKZIC2NP6I77CCD56Z", "length": 12968, "nlines": 191, "source_domain": "krushirang.com", "title": "\"माझा जीव घेण्याचा ..\" 'त्या' प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\n“माझा जीव घेण्याचा ..” ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप\n“माझा जीव घेण्याचा ..” ‘त्या’ प्रकरणात किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप\nमुंबई – हनुमान चालिसाच्या (Hanuman chalisa) पठणावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरूच आहे. शनिवारी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई पोलिसांनी मुंबईतील खार भागात अटक केली, तर आज या दोघांनाही वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार आहे.\nपोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना कलम 153A अंतर्गत म्हणजेच धर्माच्या आधारावर दोन गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याबद्दल अटक केली.\nभाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप\nभाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या दबावाखाली मुंबई पोलिसांनी माझ्या नावावर खोटी एफआयआर नोंदवली, माझी सही नाही. त्या एफआयआरमध्ये त्यांनी लिहिले आहे की, किरीट सोमय्या म्हणाले की, माझ्या गाडीवर एकच दगड आला मात्र तर 70-80 शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला असं ते म्हणाले.\nमुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला\nकिरीट सोमय्या म्हणाले की, मुंबई पोलिसांनी केवळ माझा एफआयआर नोंदवण्यास नकार दिला नाही, तर माझ्याविरुद्ध खोटी एफआयआरही नोंदवली. एफआयआरमध्ये एकच दगडफेक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. माझ्यावर 70-80 शिवसैनिकांनी हल्ला केला, माहिती असूनही खार पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.\nआपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना.. मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा\nत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप करत माझा जीव घेण्याचा उद्धव यांचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. आधी वाशीम मग पुणे आणि आता खार. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या दबावाखाली मुंबई पोलिसांनी माझ्या नावावर खोटी एफआयआर नोंदवली असून त्यावर माझी सही नाही.\nमात्र, सोमय्या यांच्या वतीने अहवाल न लिहिल्याच्या आरोपावर महाराष्ट्र पोलिसांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. डीसीपी मंजुनाथ शिंगे मीडियासमोर आले आणि म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, निष्पक्ष चौकशी केली जाईल.\nअन्..’त्या’ प्रकरणावरून संजय राऊत यांनी विरोधकांना दिला इशारा, म्हणाले 20 फूट खोल..\nराज्याला बसणार अवकाळी पावसाचा फटका; ‘या’ भागात पुढच्या 24 तासांत पडणार गारपीट\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्��य…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/mumbai/2022/05/26/45177/feet-in-the-mahavikas-front-shiv-sena-leaders-shocking-statement-sparks-many-discussions/", "date_download": "2022-09-25T20:51:56Z", "digest": "sha1:PRQ63ABML3WQ5TWXWDQYQRZQTXKOSK35", "length": 11147, "nlines": 187, "source_domain": "krushirang.com", "title": "महाविकास आघाडीमध्ये फूट?; शिवसेना नेत्याचा धक्कादायक विधान, अनेक चर्चांना उधाण", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\n; शिवसेना नेत्याचा धक्कादायक विधान, अनेक चर्चांना उधाण\n; शिवसेना नेत्याचा धक्कादायक विधान, अनेक चर्चांना उधाण\nमुंबई – मागच्या काही दिवसांपासून राज्यातील महा विकास आघाडी सरकारमधील (MVA) तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे (Shiv Sena) नेते विकास गोगावले यांनी धक्कादायक विधान केला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस हेच शिवसेनेचे खरे शत्रू आहेत, भाजपचे नाही, अशी टीका शिवसेना (युवा विभाग) नेते विकास गोगावले यांनी गुरुवारी केली.\nगोगावले म्हणाले की, परिसरात भाजपची मतांची टक्केवारी कमी आहे.\nआपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना.. मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा\nगोगावले म्हणाले, “आम्ही आमच्या पक्षाचा येथे विस्तार करत आहोत. महाड तालुक्यात भाजपची मतांची टक्केवारी कमी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत असल्याने येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आमचे खरे शत्रू आहेत.” ते पुढे म्हणाले की, युती संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.\nराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे चार माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाने गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आम्ही आमची आघाडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते बिघडवण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले.\nकाँग्रेसच्या अडचणीत वाढ; कपिल सिब्बलने केला मोठा खुलासा; म्हणाले,मी स्वतः ..\nबिलावल भुट्टो यांची भारताबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, आम्ही आमची सर्व क्षमता दाखवू…\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठ�� संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/76401", "date_download": "2022-09-25T21:58:04Z", "digest": "sha1:DI3TIXNMR5OC7HMV7ORRZEDQDGPC6E37", "length": 9768, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मानव पृथ्वीकर - २ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मानव पृथ्वीकर - २\nश्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मानव पृथ्वीकर - २\nआधी गणपतीची आरती लिहिली होती.\nआता माझी एक काही(च्या) काही कविता लिहुन काढलीय.\nनियमात बसत नसेल तर प्रवेशिका बाद समजावी.\n कसली भारी कविता आहे\n कसली भारी कविता आहे. अक्षरही आवडले.\n खरंच काहीच्या काही आहे, पण आवडली\nकविता आणि अक्षर भारीये.\nकविता आणि अक्षर भारीये.\nथांब मानवा नको तो उपास\nथांब मानवा नको तो उपास\nमिळून बेडकाचा लावू तपास\nपाडू फडशा कशा कशाचा\nसही लिहीली आहेत कविता मानव स्टाईल ने .\nअक्षर व कविता दोन्ही छान.\nअक्षर व कविता दोन्ही छान.\nअक्षर व कविता दोन्ही छान.\nअक्षर आणि कविता दोन्हीही छान\nअक्षर आणि कविता दोन्हीही छान\nअक्षर छान आहेच पण कविता लय\nअक्षर छान आहेच पण कविता लय भारी आहे.\nअरे भन्नाट आहे हे. आणि युनिक\nअरे भन्नाट आहे हे. आणि युनिक आहे. आणि वेगळं आहे\nकसली फ्लो मध्ये लिहिली आहे\nइतके दिवस कंटेंट मजेचा न्हवता म्हणून अक्षराकडे लक्ष जात होते. आता अक्षराला मारा गोळी\nगमतीदार आहे कविता :\nगमतीदार आहे कविता :\nअक्षर छान आहे, आणि कविता एकदम\nअक्षर छान आहे, आणि कविता एकदम खमंग \nहायला, हे कसे मिळाले मी\nहायला, हे कसे मिळाले मीअफलातून कविता वर कोण म्हणाले त्याप्रमाणे अक्षराला गोळी मारा.अर्थात तेही सुरेख आहेच.पण कविता आवडली.खास मानव टच.\nधमाल आहे... कसे शोधून काढता\nधमाल आहे... कसे शोधून काढता जुने धागे..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2022-09-25T20:54:18Z", "digest": "sha1:UNLBJPRAUFUJYWV3W2JQJYP7BX5XEL2R", "length": 15485, "nlines": 139, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उन्हाळा Archives - Page 2 of 2 - Majha Paper", "raw_content": "\nदही, बहुगुणी आणि आरोग्यदायी पदार्थ\nयुवा, आरोग्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nप्रत्येक ऋतूनुसार भारतीय थाळीतील पदार्थ बदलत असतात. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे मसालेदर पदार्थ अधिक प्रमाणात खाल्ले जातात तर पावसाळ्यात पचनशक्ती …\nदही, बहुगुणी आणि आरोग्यदायी पदार्थ आणखी वाचा\nकेवळ स्वाद नव्हे तर गुणांनीही परिपूर्ण उसाचा रस\nयुवा, आरोग्य, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nउन्हाळ्याची काहिली आता चांगलीच जाणवू लागली आहे आणि त्यामुळे साहजिकच लोकांची पाउले आईक्रीम पार्लर, थंड पेये विकणाऱ्या दुकानांकडे वळू लागली …\nकेवळ स्वाद नव्हे तर गुणांनीही परिपूर्ण उसाचा रस आणखी वाचा\nउन्हाळ्यामध्ये थंडी आणि थंडीमध्ये घाम.. असे आहेत संतलाल\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nगेल्या दोन महिन्यांपासून भारतभर, सर्वच राज्यांमध्ये उकाड्याने कहर केला असून, वाढत्या उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. पण एक वयस्क व्यक्ती …\nउन्हाळ्यामध्ये थंडी आणि थंडीमध्ये घाम.. असे आहेत संतलाल आणखी वाचा\nकच्च्या कांद्याचे फायदे अनेक\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nस्वयंपाक घरामध्ये केलेला असो, किंवा हॉटेलमध्ये, त्यामध्ये कांद्याचा वापर निश्चितपणे केला जातो. त्यामुळे पदार्थाला आणखी चव येते. कांद्याचे सेवन, विशेषतः …\nकच्च्या कांद्याचे फायदे अनेक आणखी वाचा\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nतापमान जसे वाढत जाते तसे भूक मंदावते आणि सतत काही काही ना काही पेय प्यावे असे वाटायला लागते. आपण सतत …\nउन्हाळ्यातला आदर्श आहार आणखी वाचा\nयंदा उन्हाळ्यामध्ये आनंद घ्या अॅक्वा योगाचा\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nआजकाल आपल्या फिटनेसबद्दल जागरूक असणाऱ्यांना फिट राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणी रनिंग करत आहेत, तर कोणी एरोबिक्स, झूम्बा, किक …\nयंदा उन्हाळ्यामध्ये आनंद घ्या अॅक्वा योगाचा आणखी वाचा\nहे आयुर्वेदातील उपाय ठेवतील उन्हाळ्यातील आजारांना दूर\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nउन्हाळ्यामध्ये उद्भाविणारे लहान मोठे आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेले घरगुती उपाय अतिशय उत्तम मानले जातात. आधुनिक वैद्यक शास्त्राने देखील हे …\nहे आयुर्वेदातील उपाय ठेवतील उन्हाळ्यातील आजारांना दूर आणखी वाचा\nजगातील याठिकाणी असतो कडक उन्हाळा, ज्यामुळे वितळतात वस्तु\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nजिथे नेहमीच भारतीय उन्हाळ्याच्या उकाड्याने हैराण असतात आणि तितकीच उष्णता आपला शेजारी देश पाकिस्तानमध्येही जाणवत असते. जगात सर्वत्र इतकी उष्णता …\nजगातील याठिकाणी असतो कडक उन्हाळा, ज्यामुळे वितळतात वस्तु आणखी वाचा\nहे आहेत परफेक्ट ‘समर फूड्स’\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nउन्हाळ्याचा कडाका जसजसा वाढू लागतो, तसतसे थंड पदार्थ जास्त खावेसे वाटू लागतात. पण शरीराला थंडावा देणारे पदार्थ अपायकारक नसणे हे …\nहे आहेत परफेक्ट ‘समर फूड्स’ आणखी वाचा\nदररोज सनस्क्रीन लावणे गरजेचे कशासाठी\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nत्वचेच्या निगेबाबत बोलायचे झाले, तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की घराबाहेर पडताना सनस्क्रीन आवर्जून लावले जावे किंवा नाही. घराबाहेर पडण्यापूर्वी …\nदररोज सनस्क्रीन लावणे गरजेचे कशासाठी\nउन्हाळ्यामध्ये ह्या कापडांपासून बनविलेले कपडे वापरणे श्रेयस्कर\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nउन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. अश्या वेळी उकाड्यापासून आणि घामापासून बचाव करण्यासाठी सर्वजण अंगावर हलके, हवेशीर कपडे घालणे पसंत …\nउन्हाळ्यामध्ये ह्या कापडांपासून बनविलेले कपडे वापरणे श्रेयस्कर आणखी वाचा\nपायांचे तळवे सतत घामेजात असतील, तर करा हे उपाय\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nउन्हाळ्याचा कडाका आता चांगलाच जाणवू लागला आहे. ह्या काळामध्ये सतत घाम येत राहणे स्वाभाविक आहे. अनेक लोकांना पायाच्या तळव्यांना देखील …\nपायांचे तळवे सतत घामेजात असतील, तर करा हे उपाय आणखी वाचा\nरस्त्यावरचा आईस-गोळा तुमच्या शरीरासाठी अपायकारक\nआरोग्य, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर\nमुंबई : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढला असल्यामुळे तुमच्यापैकी अनेक जण शरीराला थंडावा मिळवण्यासाठी रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय …\nरस्त्यावरचा आईस-गोळा तुमच्या शरीरासाठी अपायकारक आणखी वाचा\nविशेष, लेख / By माझा पेपर\nलवकर येणार म्हणून आशा दाखवून आता सावकाश येऊ पाहणारा पाऊस आणि संपला संपला म्हणतानाही पुन्हा एकदा वाढलेला उन्हाचा तडाखा यामुळे …\nऊन-पावसाचा खेळ आणखी वाचा\nआंबा आणि टरबूजाच्या मदतीने मिळवा ग्लोईंग स्कीन\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nउन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक असते कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा रापते व निस्तेज दिसू लागते. स्पा मध्ये जाऊन ब्यूटी …\nआंबा आणि टरबूजाच्या मदतीने मिळवा ग्लोईंग स्कीन आणखी वाचा\nअसह्य उन्हाळ्यातही दिसा सदाबहार\nयुवा, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे\nतळपता सूर्य, असह्य उन्हाळा अशावेळी फॅशनसाठी कोणत्या रंगाची निवड करावी असा प्रश्न असेल तर त्याचे उत्तर पांढरा असे निश्चितच आहे. …\nअसह्य उन्हाळ्यातही दिसा सदाबहार आणखी वाचा\nआरोग्य / By माझा पेपर\nएखादा माणूस गैर मार्गाने पैसा कमावतो आणि श्रीमंत होतो. परंतु तो कितीही श्रीमंत झाला तरी त्याला समाजात आदराचे स्थान मिळत …\nघामाचे मोल जाणा आणखी वाचा\nलेख, विशेष / By माझा पेपर\nउन्हाचा तडाखा, अंगाची लाही लाही आणि तापमानाचे विक्रम यात तसे नवे काही नाही. आपला देशच मुळात उष्ण कटिबंधावत असल्यामुळे तापमान …\nदेशाची लाही लाही आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/asia-cup-2022-bcci-has-announced-indian-squad-virat-kohli-kl-rahul-returns-vkk-95-3062698/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-09-25T20:29:02Z", "digest": "sha1:MQHJHAGWJAZCOTVQDHBY4OQBT4EHYZ3M", "length": 21921, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asia Cup 2022 BCCI has announced Indian squad Virat Kohli Kl Rahul returns vkk 95 | Loksatta", "raw_content": "\nAsia Cup 2022: आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; विराट कोहली अन् केएल राहुलचे पुनरागमन तर दुखापतग्रस्त बुमराह बाहेर\nAsia Cup 2022 Indian Squad: संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nयेत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तेव्हापासून भारतीय संघाची निवड कधी होणार याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवडलेल्या संघात विराट कोहली आणि केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे. तर, पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहचा संघात समावेश केलेला नाही.\nसंयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बीसीसीआयने १५सदस्यीय संघाची निवड केली आहे. निवडलेल्या संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. प्रदीर्घकाळाच्या दुखापतीनंतर संघात परतलेल्या केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. राहुल व्यतिरिक्त माजी कर्णधार विराट कोहलीदेखील संघात परतला आहे. टी २० विश्वचषकापूर्वी फॉर्ममध्ये परत येण्यासाठी आशिया कप विराट कोहलीसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे.\n“पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा…” पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेप्रकरणी मुस्लीम नेत्याचा इशारा\nपुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”\nशिवाजी पार्कवर ठाकरेंचाच मेळावा : राज ठाकरेंच्या मनसेची पहिली प्रतिक्रिया; मैदानाचा उल्लेख करत म्हणाले, “वारसा मैदानाचा…”\nशीव-पनवेल महामार्गावर अंडा भुर्जी खाणे दुचाकीस्वाराला पडले महागात, पाहा काय झालं\nऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असेल. तर, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा अष्टपैलू कामगिरीची धुरा सांभाळतील. गोलंदा���ीमध्ये भारताकडे रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान हे पर्याय असतील. जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे संघात निवडण्यात आले नसल्याचे सांगितले जात आहे.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो आशिया चषकामध्ये खेळणार नाही. तो आमचा प्रमुख गोलंदाज आहे. टी २० विश्वचषकापूर्वी त्याने पुनरागमन करावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आशिया चषकामध्ये त्याला सहभागी करून धोका पत्करता येणार नाही. अशाने त्याची दुखापत वाढू शकते.\nहेही वाचा – Asia Cup 2022: भारतीय संघाला मोठा झटका; पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर\nआशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते. मात्र, तेथील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता आशिया चषक श्रीलंकेतून यूएईमध्ये हलवण्यात आला आहे. स्पर्धा जरी श्रीलंकेत होणार नसली तरी, लंकेकडे यजमान पदाचे सर्व अधिकार असतील. आशिया चषकाच्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. दोघांचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.\nआशिया चषकासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.\nराखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चहर आणि अक्षर पटेल.\nमराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nAsia Cup 2022: भारतीय संघाला मोठा झटका; पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह स्पर्धेतून बाहेर\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भा���त-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\nIND VS AUS: विश्वचषकात खेळावं का यावर विराटने त्याच्या टीकाकारांना दिले बॅटने उत्तर\nज्युलियस बेअर बुद्धिबळ स्पर्धा : अंतिम फेरीतील पहिल्या लढतीत कार्लसनची अर्जुनवर मात\nविक्रमी वेळेसह किपचोगे बर्लिन मॅरेथॉनचा विजेता\nआमची कृती नियमाला धरूनच -हरमनप्रीत\nदुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : पश्चिम विभागाला जेतेपद; दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा; मुलानीचा प्रभावी मारा\nटीम इंडिया विश्वविजेत्यांवर पडली भारी, भारताने सहा गडी राखत मालिका घातली खिशात\nInd vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2022/05/healthy-sugarcane-juice-without-sugarcane-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T21:16:41Z", "digest": "sha1:2JEMM6EKUDBK7C7OU4V7F3MW7CYBNVZW", "length": 7343, "nlines": 70, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Healthy Sugarcane Juice Without Sugarcane Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआरोग्यदायी स्वादिष्ट ऊसाचा रस बिना ऊस कसा बनवायचा\nआता उन्हाळा सीझन चालू आहे आपल्याला घरात व घराबाहेर पडले की खूप गरमीचा त्रास होतो. मग आपण घराबाहेर पडलो की आपल्याला ठिकठिकाणी ऊसाची गुरहाळ दिसतात. ऊसाचा रस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.\nऊसाचा रस तेपण उस नवापरता आपण आईकले आहे का गूळ हा ऊसाच्या पासून तयार होतो. गूळ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.\nगूळ सेवनांचे फायदे अनेक आहेत.\nगुळामध्ये लोह सारखी पोषक तत्व आहेत. आपण रोज गुळाचे सेवन केले तर शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. तसेच सांधेदुखी पासून आराम मिळतो. तसेच शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारा पासून आपली सुटका होते. जर रिकाम्या पोटी गूळ सेवन केला तर पचना संबंधित आजाराय पासून सुटका होते. गुळामध्ये पोट्याशियम आहे त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.\nआपल्या कडे प्रथा आहे की उन्हातून माणूस आला की त्याना गूळ व पाणी सेवन करण्यास दिले जाते. त्यामुळे शरीरातील गरमी कमी होते. आपल्याला डॉक्टरसुद्धा सांगतात की साखरेच्या आयवजी गुळाचे सेवन करा.\nबनवण्यासाठी वेळ: 5 मिनिट\nवाढणी: 2-3 ग्लास होतात\n1 कप गूळ (किसून किंवा चिरून)\n1 टे स्पून लिंबुरस\n½ टी स्पून वेलची पा���डर\n¼ टी स्पून काळे मीठ\n2 ग्लास पाणी (थंड)\nकृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 कप पाणी व गूळ 5 मिनिट भिजत ठेवा. पुदिना पाने स्वच्छ धुवून घ्या.\nमिक्सरच्या ज्यूसर भांड्यात गुळाचे पाणी, लिंबुरस, वेलची पाउडर, काळे मीठ, पुदिना पाने, काळे मीठ व 1 ग्लास पाणी घालून ब्लेंड करून घ्या. मग अजून 1 ग्लास पाणी घालून ब्लेंड करून घ्या.\nआता एका काचेच्या बाउलमध्ये मिश्रण काढून घेऊन त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्स करून काचेच्या ग्लास मध्ये ओतून सर्व्ह करा.\nउन्हाळ्याच्या दिवसांत आपण घरच्या घरी अश्या प्रकारचा ऊसाचा रस बनवून आपले शरीर मस्त थंड करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/ibps-recruitment-2022-for-various-posts-apply-online/", "date_download": "2022-09-25T19:52:05Z", "digest": "sha1:KVFDIVTXKHAPWFUIDCPN334V7RU3CUCI", "length": 5267, "nlines": 137, "source_domain": "careernama.com", "title": "IBPS Recruitment 2022 for various 15 posts | Apply online", "raw_content": "\nपदवीधरांना सुवर्णसंधी ; कर्मचारी राज्य विमा महामंडळात मध्ये भरती सुरू \nपदवीधरांना सुवर्णसंधी ; कर्मचारी राज्य विमा महामंडळात मध्ये भरती सुरू \nकरिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळात अंतर्गत विविध पदांच्या 93 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही ऑनलाईन परीक्षा घेऊन होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/esicssomar22/\nएकूण जागा – 93\nपदाचे नाव – सोशल सिक्योरिटी ऑफिसर/मॅनेजर ग्रेड-II/सुपरिंटेंडेंट\nशैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (वाणिज्य/कायदा/व्यवस्थापनातील पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल). (ii) ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे ज्ञान\nवयाची अट – 21 to 47 वर्षापर्यंत\nनोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत\nहे पण वाचा -\nIBPS Recruitment 2022 : बँकेत नोकरी शोधणाऱ्यांची चिंता…\nIBPS Recruitment 2022 : लिपिकांना मिळणार सरकारी नोकरी\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 एप्रिल 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/lifestyle/page/2/", "date_download": "2022-09-25T20:03:04Z", "digest": "sha1:YH5JBARGL7H2FUWIU62PD53W7NTSH2P6", "length": 11084, "nlines": 116, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "Lifestyle Marathi News, Latest Lifestyle Marathi headlines, Photo, videos and trends about Lifestyle | पृष्ठ 2", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome लाइफ स्टाइल पृष्ठ 2\nफक्त १२ अंकी आधार कार्ड क्रमांकाद्वारे असा चेक करा तुमचा बॅंक बॅलन्स\nश्रीनगरमध्ये मल्टिप्लेक्सचा शुभारंभ; 30 वर्षांनी ‘सिल्व्हर स्क्रिन’वर सिनेमा\nअ‍ॅपलपाठोपाठ आता गुगलही चीनमधून भारतात येणार, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार\nकोरोना काळात चीनकडून करण्यात आलेल्या मुजोरीमुळे अनेक देशांनी चीनला बॉयकॉट केले होते. त्यामुळे भारतासह जगभरातील अनेक देशांनी चीनवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन आणि...\nPAN Card : पॅन कार्डधारकांनी हा नियम मोडला, तर भरावा लागेल १० हजारांचा दंड\nपॅन कार्ड हे भारतीयांचे महत्त्वाचे ओळखपत्र समजले जाते. विशेषत: आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड गरजेचे असते. आयकर विभागाने सुद्धा आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड हे...\n याचे व्हिडिओ पाहून तुम्ही सु्द्धा थक्क व्हाल….\nसध्या बंगळुरूच्या पाच वर्षीय अ‍ॅरॉन राफेलचे व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चिमुकल्याच्या टॅलेंटची सर्वत्र चर्चा होत आहे. अ‍ॅरॉनची दखल थेट जर्मन...\nव्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर; शोधता येणार तारखेनुसार मेसेज\nव्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपचा जगभरातील लाखो युजर्स वापर करतात. त्यामुळे युजर्सना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप लवकरच काही नवे फिचर्स लॉंच करण्याच्या तयारीत आहे....\nफक्त ५० हजारात विदेशात फिरा IRCTC च्या हवाई टूर पॅकेजबद्दल जाणून घ्या सर्व...\nकोरोनामुळे गेली दोन वर्ष आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध होते परंतु आता निर्बंध हटवल्यानंतर नागरिकांनी भटकंतीला सुरूवात केली आहे. अलिकडे लोकांमध्ये विदेशात फिरण्याची क्रेझ निर्माण झाली...\nप्रवाशांना मिळेल कन्फर्म तिकीट; ‘या’ एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडले जाणार\nरेल्वेने साईनगर शिर्डी-विजयवाडा/काकीनाडा पोर्ट एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संपूर्ण तपशिल खालीलप्रमाणे... साईनगर शिर्डी-विजयवाडा/काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डबे गाडी क्रमांक...\nमुंबईच्या महाराजाची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद\nयंदा गणेशमूर्तींना उंचीचे बंधन नसल्याने अनेक मंडळांनी उंच मूर्त्यांची स्थापना केली आहे. यामध्ये खेतवाडीच्या ११ व्या गल्लीतील मुंबईच्या महाराजाच्या उंचीची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद...\nरेल्वे स्थानकांवर ‘एक स्थानक-एक उत्पादन’; काय आहे हा नवा उपक्रम\nस्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, कलाकारांच्या कलेला वाव मिळावा, या हेतूने रेल्वे मंत्रालयाने देशभरातील निवडक ७५० रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ (एक स्थानक-एक उत्पादन)...\nगणेशोत्सवात श्रीफळाला मोठी मागणी\nतब्बल दोन वर्षांनी कोरोनाचे सावट दूर झाल्यानंतर आता राज्यभरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदा गणेशोत्सवात पूजा, तोरणांसाठी नारळाच्या मागणीत मोठी वाढ झाली...\nमोबाईलच्या बॅटरीचं आयुष्य वाढवायचंय… मग पाळा चार्जिंगचे ‘हे’ नियम\nचार्जिंगच्या एका चुकीच्या सवयीमुळे तुमच्या गॅझेटला मोठी हानी पोहोचू शकते आणि या सवयीमुळे सर्व लिथियम बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होते. बॅटरीच्या दीर्घ आयुष्यासाठी काय...\n123...80चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nमंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत सामान्य प्रशासन विभागाची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार...\nरेल्वेचा स्टाफ असल्याचे सांगत, त्याने तब्बल 23 वर्षे केला विनातिकीट प्रवास\nPatra Chawl Case: पत्राचाळ प्रकरणी पवारांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले “…आम्ही...\nशीख कट्टरतावाद आणि मंदिरांवरील हल्ल्यांची मोदी सरकारने घेतली दखल, ब्रिटन-कॅनडाला प्रत्युत्तर...\nबेस्ट बस जमीन-पाण्यावर धावणार\n ‘या’ दिवशी राहणार शहरातील CNG पंप बंद\nभाजपच्या ‘मुंबईचा मोरया’ गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर ‘या’ गणेशोत्सव मंडळांनी मारली...\nSBI बॅंकेच्या ‘Wecare’ योजनेला मुदतवाढ आता ३१ मार्च २०२३ पर्यंत करू...\nआदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद\nकिटक नाशक विभागाच्या रडारवर महापालिकेची रुग्णालये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65215", "date_download": "2022-09-25T20:16:30Z", "digest": "sha1:LDMBDDHJMJFU3KUDMBKJMI3TKTFVVIOF", "length": 63594, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग १) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा /बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग १)\nबिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भ���ग १)\nआज ८मे २०१६.माझी ट्रीटमेंट संपून आज दहा वर्षे पूर्ण झाली.असं म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी आज पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.\nगेल्या दहा वर्षांतला प्रत्येक दिवस मी आज पर्यंत कित्येक वेळा अनुभवला आहे. एखाद्या flashback सारखे ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोरुन सरकत जातात.\n'३ नोव्हेंबर २००५' ही तारीख आणि भाऊबीजेचा तो दिवस माझ्या आयुष्यात बरंच काही बदलून गेला- खरं तर माझं सगळं आयुष्यच बदलून गेला.\nत्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मी जोधपूर (राजस्थान) च्या military hospital मधे radiologist च्या समोर बसले होते. त्यांचा चिंतातूर चेहरा आणि एकंदर body language बघून मला कल्पना आली होती की माझे सोनोग्राफी चे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीएत. त्यांच्या पुढच्या प्रश्नानी माझी शंका खरी असल्याची खात्री झाली. त्यांनी विचारलं,\" Mam, is your husband there with you\" मी म्हणाले,\" काय असेल ते मलाच सांगा. कारण ते आत्ता बाहेर गावी गेले आहेत. मी एकटीच आले आहे.\" त्यांची द्विधा मनस्धिती माझ्या लक्षात आली. मी त्यांना म्हणाले,\"माझे रिपोर्ट्स नॉर्मल नाहीत याची मला कल्पना आली आहे. जे काही असेल ते तुम्ही मलाच सांगा. After all this is my body and I must know what is wrong with it.\"\nदेवदयेनी माझ्या दिवंगत आई चा 'मनाच्या खंबीरपणाचा' वारसा माझ्या कडे आहे त्यामुळे मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केली. डॉक्टर म्हणाले,\"मँम, तुमचे हे रिपोर्ट्स ठीक नाहीत. This could be serious.\" मी पुन्हा विचारलं,\"How serious आणि नक्की काय झालंय मला आणि नक्की काय झालंय मला\nत्यांनी सांगितलं,\" तुमच्या दोन्ही ovaries मधे ट्यूमर्स आहेत आणि मला वाटतं की ते malignant आहेत. मला आणखी भीती आहे की या malignant cells आता फक्त ovaries पर्यंत सीमित नसाव्यात. पण त्या कुठपर्यंत पोचल्या आहेत हे आत्ता सांगणं कठीण आहे. त्यासाठी तुम्हांला PET CT Scan करून घ्यावा लागेल.\"\nहे सगळं ऐकून मी माझं मन आणखी घट्ट करून विचारलं,\" कुठली स्टेज आहे माझे husband दोन दिवसांनंतर येणार आहेत. जर खूप सिरियस असेल तर मी त्यांना आजच परत यायला सांगते.\"\nपण त्याची गरज नव्हती. २-३ दिवसांनी फारसा फरक पडणार नव्हता. म्हणून मी या बाबतीत दोन दिवस गप्प राहायचं ठरवलं.\nकारण मी जर फोन करून हे सगळं नितिन ला( माझ्या नवऱ्याला) सांगितलं असतं तर तो नक्कीच पुढची फ्लाईट घे���न जोधपूरला परत आला असता.पण त्या दिवशी भाऊबीज होती आणि बऱ्याच वर्षांनंतर तो ही भाऊबीज त्याच्या बहिणी बरोबर साजरी करत होता. माझ्या डोळ्यांसमोर माझे सासू-सासरे, माझी नणंद,नितिन यांचे उत्साही, आनंदी चेहरे झळकले. माझ्या आजाराची बातमी आजच त्यांना सांगून त्यांचा हा आनंद हिरावून घेणं योग्य नाही, असा विचार करून मी गप्प बसायचं ठरवलं.पण सगळ्यात आधी ही बातमी मला नितिन बरोबर share करायची होती म्हणून मग मी कुणालाच काही सांगितलं नाही.\nपण आधी ठरल्या प्रमाणे जर मी नितिन ला फोन करून रिपोर्ट्स बद्दल कळवलं नसतं तर त्याला कदाचित शंका आली असती म्हणून मग मी ठरल्याप्रमाणे दुपारी घरी गेल्यावर त्याला फोन केला आणि सांगितलं,\"डॉक्टर आज सुट्टी वर आहेत, म्हणून त्यांनी चार दिवसांनंतरची appointment दिली आहे. पण प्राथमिक परीक्षेत तरी काळजीचं काही कारण नाहीये.\" खोटं बोलल्या बदल मनोमन देवाची क्षमा मागितली.\nत्या संध्याकाळी मी माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स घेऊन एका civilian डॉक्टर कडे गेले.. second opinion साठी. त्यांनीही bilateral ovarian cancer असल्याचं सांगितलं.पण त्याची severity काय आहे हे फक्त CT Scan च्या रिपोर्ट्स नंतरच स्पष्ट होणार होतं.\nरात्री मुलींना झोपवल्यानंतर मी डोळे मिटून थोडा वेळ शांतपणे बसले. मन सैरभैर होत होतं त्याला आवरायचा प्रयत्न केला. सगळयात आधी ठरवलं,\"Why me मी कुणाचं काय वाकडं केलं होतं मी कुणाचं काय वाकडं केलं होतं मग माझ्या बरोबर च असं का झालं मग माझ्या बरोबर च असं का झालं\" असा विचारही अजिबात मनात आणायचा नाही. कारण आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना घडल्या तेव्हा तर मी कधीही नव्हतं विचारलं देवाला,\"Why me\" असा विचारही अजिबात मनात आणायचा नाही. कारण आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतक्या चांगल्या गोष्टी, चांगल्या घटना घडल्या तेव्हा तर मी कधीही नव्हतं विचारलं देवाला,\"Why me माझ्याच आयुष्यात इतक्या चांगल्या घटना का माझ्याच आयुष्यात इतक्या चांगल्या घटना का\" ते सगळं मी आनंदानी स्वीकारलं, मग आत्ता या प्रसंगी मी असा प्रश्न का विचारू\nआणि मला असं वाटतं की आपण जेव्हा एखादी परिस्थिती किंवा वस्तुस्थिती बदलू शकत नाही तेव्हा त्या बद्दल मनस्ताप करून घेण्यात काही अर्थ नाही. उलट त्या परिस्थिती ला स्वीकारून त्यातून पुढे कसा मार्ग काढायचा हा विचार केला पाहिजे. मी ही माझ्या मनाची तयारी केली. कागद आणि पेन घेऊन बसले. एका त्रयस्थाप्रमाणे मी स्वतःच माझी situation assess केली.\nमाझ्या समोरचा प्रॉब्लेम होता 'माझा आजार' आणि माझं ध्येय होतं -या आजारावर मात करून त्याला कायमचं नेस्तनाबूत करणं पण सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे माझ्या आजाराचं गांभीर्य मला अजुन पर्यंत कळलं नव्हतं. रोग शरीरात पसरला असण्याची दाट शक्यता होती... नव्हे जवळ जवळ खात्रीच होती. पण तो किती आणि कुठे कुठे पसरला आहे हे अजून कळलं नव्हतं.\nएकदम मनात विचार आला,' अजून किती महिने असतील माझ्या कडे महिने तरी असतील ना...का आता फक्त दिवसच मोजायचे महिने तरी असतील ना...का आता फक्त दिवसच मोजायचे\nदोन तीन दिवसांपूर्वीच मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते तेव्हा तिच्या ओळखीत एका बाईला लास्ट स्टेजचा ब्लड कँसर असल्याचं कळलं होतं. तिला डॉक्टर नी जेमतेम महिन्याभराचा अवधी दिला होता. \"माझ्या बाबतीत पण असंच काही असलं तर\" असा प्रश्न हळूच मनात डोकावला. पण मी लगेचच तो विचार झटकून टाकला. जर तितकंच सीरियस असतं तर डॉक्टर नी सांगितलं असतं .. नक्कीच. तशा परिस्थितीत ही आशेचा एक किरण दिसला.\nपण मी या शक्यतेवर ही विचार सुरू केला. कारण मला माहीत होतं की जर मी याचा सोक्षमोक्ष नाही लावला तर हा विचार सारखा डोकं वर काढत राहील आणि ते मला मान्य नव्हतं.\nमी नेहमी प्रमाणे या situation बद्दल चे positive आणि negative पॉइंट्स लिहायला सुरुवात केली. आणि त्या विचार मंथनातून एक नवीनच thought process सुरू झाली.\nअचानक वाटलं की 'देवाची आपल्यावर जरा जास्त च मेहेरनजर आहे त्यामुळेच कदाचित त्यानी मला हा पुढच्या काही दिवसांचा ग्रेस पीरिएड दिलाय. तो मला सांगतोय की ,'तुला जे काही करावंसं वाटतंय ते करून घे. तुझ्या मुलींच्या भविष्याबद्दल काही प्लॅन करायचं असेल तर ते कर.\" त्या क्षणी मनोमन देवाचे आभार मानले.. त्यानी दिलेल्या या ग्रेस पीरिएड साठी. हो ना त्यामुळेच कदाचित त्यानी मला हा पुढच्या काही दिवसांचा ग्रेस पीरिएड दिलाय. तो मला सांगतोय की ,'तुला जे काही करावंसं वाटतंय ते करून घे. तुझ्या मुलींच्या भविष्याबद्दल काही प्लॅन करायचं असेल तर ते कर.\" त्या क्षणी मनोमन देवाचे आभार मानले.. त्यानी दिलेल्या या ग्रेस पीरिएड साठी. हो ना जर त्यानी मनात आणलं असतं तर मलाही इतर अनेक जणांसारखं all of a sudden घेऊन गेला असता ... without prior notice.... But now, even in this situation, I had the advantage. आता त्या बाबतीतली uncertainty नाहीशी झाली आणि मी इतर issues वर लक्ष् केंद्रित केलं.\nमनात एकदम आमच्या मुलींचा विचार आला. दोघींच्या खोलीत जाऊन बघितलं. माझ्या दोन्ही मुली-ऐश्वर्या ( वय वर्षे ११) आणि स्रुष्टी (वय वर्षे ६) शांतपणे झोपल्या होत्या. त्यांच्या आईच्या आणि पर्यायाने त्यांच्या आयुष्यात आलेल्या या वादळाची त्यांना तीळमात्र ही कल्पना मी होऊ दिली नव्हती. मी दोघींच्या डोक्यावरुन हात फिरवला. मनोमन देवाची प्रार्थना केली. म्हटलं,\"देवा, माझ्या मुलींना त्यांच्या आयुष्यात नीट सेटल झालेलं बघायचं आहे मला. आणि त्यासाठी मला या आगंतुक संकटावर मात करणं आवश्यक आहे.इतक्या गुणी आणि समजुतदार मुली आहेत माझ्या, मी खूपच नशिबवान आहे म्हणून मी 'त्यांची' आई झाले.They have made my life complete and so they also deserve the best in their life. आणि कुठल्याही मुलांकरता त्यांच्या आई वडीलांपेक्षा बेस्ट दुसरं काहीच नसतं. त्या क्षणी मी ठरवलं- हा कँसर माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. त्याला माझ्या आयुष्यात स्थान नाही. मी या रोगावर मात करीन. माझ्या मुलींना त्यांची आई मिळेल... नक्की\nअचानक मनातलं वादळ शांत झालं आणि विचारांना एक नवी दिशा मिळाली. परत आमच्या खोलीत येऊन बसले. मनातले विचार कागदावर उतरवायला सुरुवात केली. कागदावर मधोमध एक उभी रेघ आखली...एका बाजूला होता माझा आजार-कदाचित 'जीवघेणा'. आणि दुसऱ्या बाजूला लिहित गेले- माझे आई बाबा आणि सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद, नितिन ची साथ, आप्त स्वकीयांच्या सदिच्छा आणि प्रार्थना, मुलींचं निर्व्याज प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आजारावर मात करायची माझी जिद्द आणि देवावर असलेली माझी असीम श्रद्धा..... लिस्ट वाढतच होती. तेव्हा लक्षात आलं - शत्रू कडे एकच हत्यार आहे पण माझ्याकडे ..... \nअचानक माझ्या या शत्रुवर मला खूप दया आली. वाटलं-'बिच्चारा याला माहिती नाहीये यानी कुणाशी पंगा घेतलाय याला माहिती नाहीये यानी कुणाशी पंगा घेतलाय' त्या परिस्थितीतही चेहऱ्यावर एक मंद हसू आलं 'विजयाचं हसू'.डोळ्यांसमोर एक द्रुश्य दिसलं-\nमाझा आजार (एक vague आकार) घाबरून माझ्या पासून लांब पळत सुटलाय आणि मी मात्र एके ठिकाणी ठामपणे उभी आहे-माझ्या पाठीशी (वर लिहीलेली) माझी सगळी सेना घेऊन...\nत्या दिवसापासून आजपर्यंत मी हे चित्र माझ्या मनात कोरून ठेवलंय.\nपरत एकदा हातातल्या कागदाकडे पाहिलं आणि सिनेमात दाखवतात तसं माझं दुसरं मन म्हणालं,\"पण ���र असं नाही झालं तर\" म्हणतात ना-Hope for the best but be prepared for the worst. मी ही तेच करायचं ठरवलं. दुसरा कागद घेतला, लिहायला सुरुवात केली... माझ्या नंतर काय आणि कसं होऊ शकतं\" म्हणतात ना-Hope for the best but be prepared for the worst. मी ही तेच करायचं ठरवलं. दुसरा कागद घेतला, लिहायला सुरुवात केली... माझ्या नंतर काय आणि कसं होऊ शकतं नितिन ची नोकरी अशी आहे की घरात मुलींना सांभाळायला कायम कुणीतरी असणं आवश्यक आहे. त्या दोघी अजून लहान आहेत. नितिन कामानिमित्त तीन तीन महिने बाहेरगावी असतो. आणि जेव्हा त्याची फील्ड पोस्टींग येईल तेव्हा तर तो मुलींना बरोबर घेऊन नाही जाऊ शकणार. मग त्यावेळी मुली कुठे राहतील\nपहिला पर्याय होता- मुलींना होस्टेल मधे ठेवायचं. खरं तर सगळयात practical मार्ग तोच होता पण माझ्या मनाला तो पटत नव्हता. दोघींच्या मनावर याचा काय आणि कसा परिणाम होईल आई अचानक गेली आणि आता बाबा ही जवळ नाहीत आई अचानक गेली आणि आता बाबा ही जवळ नाहीत छेः ....... कल्पनाच खूप भयावह होती.\nदुसरा मार्ग म्हणजे- नितिन नी आर्मी सोडून सिव्हिल मधे नोकरी करायची किंवा त्यानी योग्य अशी जोडीदार शोधून दुसरं लग्न करायचं. पण हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. यावर सर्व द्रुष्टीनी विचार करायची गरज होती. त्यमुळे हे सगळं नितिन बरोबर सविस्तर बोलायचं ठरवलं आणि मी होस्टेल च्या पर्यायावर विचार सुरू केला. राहून राहून मुलींचे निरागस चेहरे डोळ्यांसमोर येत होते. त्याच रात्री त्यांनी दोघींनी माझ्या साठी एक grand dinner प्लॅन केला होता.\nसंथ्याकाळी दोघींनी मला सांगितलं,\"आई, आज बाबा आत्याकडे खूप छान पार्टी करत असतील ना म्हणून आम्ही पण तुला पार्टी देणार आहोत. सगळं आम्ही दोघीच करणार. तू अजिबात किचन मधे नाही यायचं.\"\nमाझ्यासाठी त्यांनी एक मेन्यु कार्ड तयार केलं. Candlelight dinner साठी टेबल सेटिंग केलं. डिनर चा मेन्यु होता- soft drink, potato chips आणि दोन प्रकार ची सँडविघेस्.. जँम आणि सॉस सँडविच. इतका स्पेशल डिनर मी आजपर्यंत नाही खाल्ला. दोघींना खूप आनंद झाला कारण मी ताटातलं सगळं संपवलं. त्यांच्या मते 'सगळं संपलं' म्हणजे आईला खरंच खूप आवडलं. पण ते जेवण मी कसं खाल्लं ते माझं मलाच माहिती आहे. एकीकडे खात होते आणि दुसरीकडे डोळ्यांतून पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करत होते.\nहे सगळं आठवत, मुलींचा विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. दुसरा दिवस म्हणजे ४ नोव्हेंबर असाच विचारात आणि पुढची प्लॅनिं��� करण्यात गेला. बोलता बोलता मुलींसमोर होस्टेल चा विषय काढला. त्या बद्दल खूप उत्साहानी बोलायला सुरुवात केली. तिकडे गेल्यावर त्यांना दोघींना किती मजा येईल, वगैरे वगैरे.. पण मुलींना तो विचार काही फारसा पटला नाही. मीही जास्त फोर्स नाही केलं. जी कल्पना मुळात मलाच पटत नव्हती ती मी मुलींना कशी पटवणार मी ते सगळं देवावर सोपवलं.\n५ नोव्हेंबर चा दिवस उजाडला. नितिन परत आला घरी. बाबा येणार म्हणून दोघी मुली खूप खुश होत्या. मला म्हणाल्या,\"आज बाबांच्या आवडीचा स्वैपाक कर हं आई.\" पण स्वैपाक करताना अचानक मनात विचार आला-' या पुढे कधी ह्या तिघांसाठी असा स्वैपाक करणं असेल का माझ्या नशीबात ' पण मी लगेच तो विचार झटकला आणि माझ्या दोलायमान मनाला दटावलं.\nदुपारचं जेवण होईपर्यंत मी नितिन ला काहीच सांगितलं नाही..पण योग्य वेळ बघून मग मी त्याला सगळं सविस्तर सांगितलं. ट्रीटमेंट साठी दिल्ली ला किंवा पुण्याला जायला लागणार होतं. कारण तिथल्या मिलिटरी हॉस्पिटल मधेच oncology departments आणि कँसर स्पेशालिस्ट्स होते. माझं माहेर पुण्यात असल्यामुळे आम्ही साहजिकच पुण्याला जायचा निर्णय घेतला.\n७ नोव्हेंबर ला सकाळी CT Scan साठी हॉस्पिटलमध्ये गेले. नितिन होताच बरोबर. आजपर्यंत ब्लड टेस्ट, सोनोग्राफी आणि एक्स रे या शिवाय मी कुठलीच इनव्हेस्टिगेशन नव्हती केली. कधी गरजच नाही भासली. पण त्या दिवशी CT Scan च्या त्या अवाढव्य मशीन समोर उभी होते तेव्हा मनात विचार आला- या स्कँन मधे काही शारीरिक वेदना किंवा त्रास होत असेल का पण मग एकदम लक्षात आलं की माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. मला या रोगावर मात करायची होती आणि त्यासाठी आधी मला त्याची पूर्ण माहिती असणं आवश्यक होतं.\n'अगर दुश्मन को हराना है, तो पहले उसे पूरी तरह से जान लो, समझ लो फिर उसकी हार और तुम्हारी जीत - पक्की\nCT Scan ची पूर्ण प्रक्रिया साधारण एक तास भर चालू असावी. पण मला मात्र प्रत्येक क्षण युगासारखा भासत होता. पण मनात एकच विचार चालू होता-'या रोगावर मात करायला जे जे करावं लागेल ते सगळं मी करीन. जितका त्रास, वेदना होतील, ते सहन करीन. कारण मला खात्री होती की या वेदना काही वेळापुरत्याच आहेत. मी लवकरच या सगळ्यांतून बाहेर पडेन आणि माझं आयुष्य पुन्हा नव्या जोमानी जगेन.\nरेडिऑलॉजिस्ट म्हणाले,\" Mam, stay still. तुम्ही जितक्या स्थिर राहाल तितका स्कँन स्पष्ट येईल.\" इतक्या वे��नांमधे हात पाय न हलवता स्थिर राहाणं आणि तेही तासभर..... अवघड होतं.. पण तितकंच आवश्यक ही होतं. म्हणून मग मी शारीरिक शक्तीला माझ्या मनाच्या शक्तीची साथ दिली आणि scan पूर्ण होईपर्यंत निभावून नेलं.\nरेडिऑलॉजिस्ट नी थोड्याच वेळात आम्हांला बोलावलं. म्हणाले,\"पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मधले oncologist surgeon सध्या टेम्पररी ड्यूटी वर इथे आले आहेत. आत्ता ऑपरेशन थिएटर मधे आहेत. तुम्ही स्कँन ची फिल्म घेऊन जा आणि त्यांना दाखवा. सविस्तर रिपोर्ट्स मी संध्याकाळ पर्यंत देतो.\nत्यांचं हे वाक्य ऐकलं आणि मला जग जिंकल्याचा आनंद झाला. मी त्या क्षणी ठरवलं- मी या रोगावर मात करणारच. ते पुढे म्हणाले,\"तुम्ही कन्सल्टिंग रूम मधे बसा. मी एक छोटीशी सर्जिकल प्रोसिजर संपवून येतो.\" थोड्या वेळानी ते आले आणि त्यांनी पुन्हा एकदा स्कँन नीट अभ्यासला. माझी प्राथमिक शारीरिक तपासणी केली आणि म्हणाले,\" मँम, तुमच्या दोन्ही ओव्हरीज् मधे malignant tumors आहेत. पण आता ते फक्त ओव्हरीज् पर्यंत सीमित नाही राहिले. डाव्या ओव्हरी मधला ट्यूमर खालच्या दिशेने वाढत जाऊन रेक्टम ला चिकटला आहे आणि आता तिथे आतपर्यंत पसरला आहे. In fact, now it is difficult to differentiate between the organ and the tumor.. उजव्या ओव्हरी मधला ट्यूमर वरच्या बाजूला वाढून diaphragm ला चिकटला आहे आणि हळूहळू तिकडे पसरतो आहे. दोन्ही ट्यूमर्स प्रत्येकी साधारणपणे ९.५ सें मी ते १० सें मी इतके लांब आहेत. तुमचा कँसर तिसऱ्या स्टेज मधे आहे- स्टेज '3-C' to be precise. कँसर cells शरीरात इतर ठिकाणी पोचल्या असण्याची देखील शक्यता आहे.म्हणूनच मी मगाशी म्हणालो की you have not come early. पण काळजी करू नका. We will manage this.\" मग नितिन कडे बघून ते म्हणाले,\" Patient is very positive. त्यांच्या body language वरूनच कळतंय. आणि त्यांची ही सकारात्मक भूमिका त्यांना नक्कीच मदत करेल.\"\nमग त्यांनी आम्हांला ट्रीटमेंट चा आराखडा समजावून सांगितला - आथी तीन केमोथेरपी सेशन्स मग सर्जरी आणि मग उर्वरित तीन केमोथेरपी. सर्जरी मधे ओव्हरीज् बरोबरच गर्भाशय आणि fallopian tubes पण काढून टाकण्यात येणार होत्या.\nहे सगळं ऐकत असताना एक प्रश्न वारंवार माझ्या मनात येत होता. मी डॉक्टर ना म्हणाले,\"मगाशी मी वेटिंग रूम मधे बसले होते तेव्हा तिथल्या एका पोस्टरवर 'how to detect cancer या हेडिंग खाली signs and symptoms of cancer अशी एक लांबलचक लिस्ट होती. पण माझ्या बाबतीत त्यातली कुठलीच लक्षणं नाही आढळली. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रोग माझ्या शरीरात शिरून पसरतो आहे पण मला कसलाही त्रास किंवा वेदना नाही जाणवल्या. अगदी कॉमन असणारे weight gain किंवा weight loss वगैरे पण नाहीत. असं कसं\nयावर ते म्हणाले,\" मँम, ओव्हेरियन कँसर च्या पेशंट्स मधे बऱ्याच वेळा असं होतं. सुरुवातीच्या काळात पेशंटला कसलाच त्रास जाणवत नाही. म्हणूनच या कँसरला बरेच लोक silent killer असंही म्हणतात.\"\nघरी गेल्यावर देवा समोर उभी राहिले. हात जोडून त्याचे आभार मानले... दोन गोष्टीं साठी- पहिली म्हणजे 'मला वेळेतच माझा आजार लक्षात आला, अगदी just in time. (कारण आणखी काही दिवस उशीर झाला असता तर कँसर चौथ्या स्टेज मधे पोचला असता आणि मग त्यातून सुटका होणं जवळजवळ अशक्य झालं असतं.)\nआणि दुसरी गोष्ट म्हणजे 'माझ्या शरीरातलं कुठलंही vital organ रोगग्रस्त झालं नव्हतं.\nअचानक विचारांना नवीन दिशा मिळाली -\"God wants me to live\" देवाची अशी इच्छा आहे की मी या आजारातून सुखरुप पणे बाहेर पडावं आणि म्हणूनच त्यानी मला वेळेत सावध केलं.\nसंध्याकाळ पर्यंत माझ्या आजाराची बातमी आमच्या कॉलनीत पसरली. माझ्या मैत्रिणी, नितिन चे सहकारी, मित्र सगळ्यांनी मदतीची तयारी दाखवली.पण सगळ्यांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं- Of all the people, प्रिया ला कँसर कसा झाला\nकारण ते सगळे जण मला रोज संध्याकाळी एक-एक तास brisk walk करताना बघायचे.आमच्या जोथपूरच्या मिलिटरी स्टेशन मधल्या सगळ्या official आणि cultural कार्यक्रमात मी नेहमी सक्रियपणे सहभागी होत असे. त्यामुळे माझ्या कँसरची बातमी माझ्या इतकीच इतरांसाठी ही धक्कादायक होती.\nआता आम्हाला पुढची तयारी करायची होती. ट्रीटमेंट कमीत कमी ६-७ महिने तरी चालणार होती. आणि तेवढा काळ मला पुण्यात राहणं भाग होतं.दोघी मुली अर्थातच माझ्या बरोबर पुण्याला जाणार होत्या. पण त्यात भर म्हणून नितिनची पोस्टिंग ऑर्डर आली होती- त्याला ११ नोव्हेंबर ला पंजाब मधे 'मोगा' ला हजर राहायचे होते.\nआम्ही माझ्या CT Scan नंतर सरळ मुलीच्या शाळेत गेलो. त्यांच्या मुख्याध्यापिका ना भेटून सगळं सविस्तर सांगितलं. ऐकून त्यांनाही धक्का बसला. पण त्यांनी आम्हांला पूर्ण सहकार्य दिलं. सहा-सात महिने मुलींची गैरहजेरी लागणार होती. कदाचित त्यांना वार्षिक परीक्षेकरता यायला ही जमणार नाही याची आम्ही पूर्ण कल्पना दिली. पण त्या म्हणाल्या,\" तुम्ही त्या बाबतीत निर्धास्त रहा. ते सगळं कसं मँनेज करायचं ते मी बघून घेईन. तुमच्या दोन्ही मुलींचा आत्तापर्यंतचा academic performance खूप चांगला आहे त्यामुळे त्यांनी मंथली टेस्ट्स दिल्या नाहीत तरी चालेल. वार्षिक परीक्षेच्या प्रश्णपत्रिका मी तुम्हाला पोस्टानी पाठवीन. तुम्ही मुलींकडून उत्तरपत्रिका लिहून घ्या आणि मला पाठवा. त्या दोघी चीटिंग करणार नाहीत याची मला खात्री आहे. तुम्ही आता फक्त तुमच्या ट्रीटमेंट कडे लक्ष द्या.\" त्यांच्या या बोलण्यामुळे आमची ती काळजी दूर झाली.\nआता अजून एक महत्त्वाचं काम होतं-आणि ते म्हणजे घरातल्या सगळ्या सामानाची आवराआवर आणि पँकिंग.सगळ्यात आधी माझी आणि मुलींची पुण्याला घेऊन जायच्या सामानाची जमवाजमव आणि पँकिंग. त्यात इतर सामानाबरोबर मुलींची अभ्यासाची पुस्तकं पण ठेवली. मग होती स्वयंपाक घर आणि फ्रीजची स्वच्छता, दूधवाला, पेपरवाला, मोलकरीण यांचे हिशोब.\nया सगळ्या बरोबर नितिन ची मोगाला जायची तयारी- त्याच्या सामानाचं वेगळं पँकिंग. त्याशिवाय घरातल्या इतर सामानाची पँकिंग पण आवश्यक होती. कारण नितिन ची पोस्टिंग दुसऱ्या गावाला झाल्यामुळे आम्हांला शैक्षणिक वर्ष संपल्यावर (मार्च- एप्रिल च्या सुमारास) हे घर रिकामं करावं लागणार होतं. पण त्यावेळी मी पुण्याहून येऊ शकेन की नाही याची काही खात्री नव्हती. त्यामुळे आम्ही चौघांनी मिळून शक्य होईल तेवढं सामान बॉक्सेस् मथे पँक केलं.\nनितिन नी इमर्जन्सी कोटा मधून आमची तिघींची पुण्याची तिकिटं रिझर्व्ह केली, आठ नोव्हेंबर ची.\nतिकिटं हातात आल्यावर मी पुण्यातल्या माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला. तिला सगळं सविस्तर सांगितलं. ट्रीटमेंट च्या काळात मी तिच्या घरी राहायचा विचार करत होते. माझा आजार आणि त्याची severity कळल्यावर साहजिकच ती मूळापासून हादरली होती. तिच्या आवाजावरून माझ्या लक्षात आलं. पण स्वतःला सावरून घेत ती म्हणाली,\" पियु, तू मुलींना घेऊन सरळ माझ्याकडे ये. बाकी कुठलाही विचार करू नको.\" मी तिला ट्रीटमेंट च्या कालावधीचीही कल्पना दिली. त्यावर ती म्हणाली,\"तुला जितके दिवस पाहिजे तितके दिवस तू माझ्याकडे राहू शकतेस.\" मी तिला ९ नोव्हेंबर करता पुण्यातल्या एखाद्या ऑन्कॉलॉजिस्ट ची अपॉईंटमेंट घेऊन ठेवायला सांगितली - थर्ड ओपिनियन साठी.\nदुसऱ्या दिवशी (आठ तारखेला) सकाळी मी माझ्या शाळेत- जिथे मी शिकवत होते - तिकडे गेले. प्रिन्सिपॉल ना सगळं सांगितलं. नोकरीचा राजीनामा लिहून दिला. सगळ्या सहकर्मचार्��ांचा निरोप घेतला. त्यांचा कुणाचा या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. पण सगळयात अवघड होतं माझ्या वर्गातल्या मुलांना सांगणं. गेल्या काही महिन्यांत त्यांच्या बरोबर एक वेगळाच ऋणानुबंध जुळला होता माझा. मी दुसऱ्या गावाला कामासाठी जाते आहे हे कळल्यावर त्यांचा पहिला प्रश्न होता -\" तुम्ही परत कधी येणार\" मी म्हणाले,\"लवकरात लवकर.\" त्यांच्या भाबड्या डोळ्यांमधे अजूनही बरेच प्रश्न होते पण त्यांची उत्तरं कदाचित माझ्याकडे नव्हती. त्या मुलांचं ते निरागस प्रेम बघून मला अजूनच स्फूर्ति मिळाली- या रोगावर मात करायची.\nत्याच दिवशी संध्याकाळच्या ट्रेन नी मी आणि दोघी मुली पुण्याला जायला निघालो.\n‹ बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा up बिच्चारा कॅन्सर.... माझी विजय गाथा (भाग २) ›\nकाय लिहु तेच कळत नाही.\nकाय लिहु तेच कळत नाही. तुम्ही जो धीर दाखवलात, तुमचे positive विचार याचे खरच खुप कौतुक वाटते. Really Hats off to you\nहँट्स ऑफ, तुमची सकारात्मक\nहँट्स ऑफ, तुमची सकारात्मक द्रुष्टी, परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणे , निर्णयक्षमता सर्वच घेण्यासारखे आहे. तुम्हाला पुढील निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा\n खरंच तुमची सकारात्मक दृष्टी अनुकरणीय आहे.\nपण माझ्या बाबतीत त्यातली\nपण माझ्या बाबतीत त्यातली कुठलीच लक्षणं नाही आढळली. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा रोग माझ्या शरीरात शिरून पसरतो आहे पण मला कसलाही त्रास किंवा वेदना नाही जाणवल्या. अगदी कॉमन असणारे weight gain किंवा weight loss वगैरे पण नाहीत. >>>मग तुम्हाला काय शंका आली किंवा काय वेगळे जाणवले आणि तुम्ही टेस्ट्स करून घेतल्या ते शक्य असल्यास लिहाल का\nखरंच सलाम तुम्हाला आणि\nखरंच सलाम तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीला. तुमचे सकारात्मक विचार इतरांना पण बळ देणारे आहेत\nनमिता, पुढील लिखाणात ते\nनमिता, पुढील लिखाणात ते स्पष्ट केले आहे. लवकर च share करीन. ☺️\nमस्त. तुमची लेखनशैली आवडलीच\nमस्त. तुमची लेखनशैली आवडलीच पण त्याहि पेक्षा एका बिकट समस्येला हँडल करण्याचा पर्स्पेक्टिव अणि बोल्डनेस आवडला. पुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा\nनिःशब्द. ग्रेट, Hats off.\nनिःशब्द. ग्रेट, Hats off.\n मला तुमची सुस्पष्ट विचार पद्धत अतिशय आवडली. तुम्ही हे लिहून अनेकांना विश्वास देताय की तेदेखील विजय गाथा लिहू शकतील they too can win this war. हे फार भलं काम करताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.\n(डिसेंबर २०१�� माझी ट्रिटमेंट संपून १२ वर्षे - १ तप झाले\nनिमिताजी काय लिहु कळत नाहिये.\nनिमिताजी काय लिहु कळत नाहिये.. वाचता वाचता छातीत धड-धड वाढतेय हे जाणवत होतं..डोळ्यासमोर चित्र उभं रहात होतं. कौतूक वाटलं तुमचं.\nपुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा\nतुम्ही खरोखर महान आहात _/\\_\nतुम्ही खरोखर महान आहात _/\\_\nलेख आणि सकारात्मक विचारपद्धती\nलेख आणि सकारात्मक विचारपद्धती आवडली.\nसकारात्मक विचारप्रक्रिया सविस्तर लिहिलीत ते फारच भावलं.\nस्वतःला झालेल्या या जीवघेण्या\nस्वतःला झालेल्या या जीवघेण्या आजाराचे इतके तटस्थपणे आणि संयमितरित्या निरीक्षण करून सकारात्मक परिणाम साधणे ... हे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. फार धीराच्या आहात. हे नक्किच इतरानाही प्रेरणादायी ठरो.\nपुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ..\nतुमच्या जिद्दीला, आशावादी स्वभावाला सलाम.\nतुमच्या लिखाणातून तुमचा संघर्ष, तुमच्या जवळच्या माणसांबद्दलचं तुमचं प्रेम कळून येतंय.\nफार प्रेरणादायी आहे तुमचा एकुणच प्रवास. इथून पुढे आपणास केवळ प्रेम व आनंद लाभो हीच प्रार्थना.\nअतिशय प्रेरणादायी अनुभव. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.तुझे अनुभव अनेकांना हिंमत देतील.\nनिमिता तुमच्या लेखाचे शिर्षकच\nनिमिता तुमच्या लेखाचे शिर्षकच लेखाकडे खेचून आणतेय आणि त्यातला एक न एक शब्द मनाला भिडतोय.\nअसल्या बिकट मनःस्थितीत इतका सॉर्टेड विचार करणं भल्याभल्यांना जमत नाही, त्यातून तुम्ही एकट्या, पदरात दोन लहान मुली असून तुम्ही जे धैर्य दाखवलंय त्याला तोड नाही.\nआपल्याला कॅन्सर आहे हि भावना व्यक्तीला अधिक आजारी करते पण तुम्ही त्या अवस्थेत सुद्धा खंबीर पणे सर्व निर्णय घेतलेत याचं प्रचंड कौतुक वाटतं आहे.\nकृपया पुढिल भाग लवकर लिहा.\nतुम्हाला खूप खूप शुभेच्छा\nसर्वांना मनापासून धन्यवाद. पुढील लिखाण लवकरच शेअर करीन\nलिहायला शब्द नाहीत. डोळे\nलिहायला शब्द नाहीत. डोळे पाणावत होते वाचताना आणि तुमची जिद्द वाचून फक्त ग्रेट लिहावस वाटत.\nअश्या स्टोरीज वाचल्या की खरंच बरं वाटतं.\nनिमिता,कॅन्सरशी तुम्ही निश्चयपूर्वक व जिद्दीने दिलेला लढा एका वीरपत्नीला शोभणाराच आहे.लेखन प्रेरणादायी आहेच. तुमच्यासारख्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून लढणाऱ्यांच्या बाबतीत उत्तम व चकित करणारे रिझल्टसच दिसतात बहुतेक वेळा.\nअसं म्हणतात की 'काळ हे उत्तम\nअस��� म्हणतात की 'काळ हे उत्तम औषध आहे'. जसाजसा काळ जातो, तसे तुम्ही तुमची दुःख, तुमच्या यातना सगळं हळूहळू विसरता. राहतात, मागे उरतात त्या फक्त आठवणी \nया situation बद्दल चे positive आणि negative पॉइंट्स लिहायला सुरुवात केली. आणि त्या विचार मंथनातून एक नवीनच thought process सुरू झाली.....\nप्रेरणादायी लेखन, खूप धीरच्या आहात तुम्ही. _/\\_\nमस्त. तुमची लेखनशैली आवडलीच\nमस्त. तुमची लेखनशैली आवडलीच पण त्याहि पेक्षा एका बिकट समस्येला हँडल करण्याचा पर्स्पेक्टिव अणि बोल्डनेस आवडला---) +1\nपुढील आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा\nलिहायला शब्द नाहीत. डोळे\nलिहायला शब्द नाहीत. डोळे पाणावत होते वाचताना आणि तुमची जिद्द वाचून फक्त ग्रेट लिहावस वाटत. >>> + १११\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/ipl-2021-final-csk-vs-kkr-dinesh-karthik-makes-huge-mistake-drop-catch-of-faf-du-plessis-mhsd-618721.html", "date_download": "2022-09-25T21:38:34Z", "digest": "sha1:QMDBJUUESBIQIM4Z6A3CCT6EY6DTQ6QS", "length": 6934, "nlines": 97, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL Final 2021 : 13 व्या बॉललाच KKR ने गमावली मॅच, हातातून गेली आयपीएल ट्रॉफी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nIPL Final 2021 : 13 व्या बॉललाच KKR ने गमावली मॅच, हातातून गेली आयपीएल ट्रॉफी\nIPL Final 2021 : 13 व्या बॉललाच KKR ने गमावली मॅच, हातातून गेली आयपीएल ट्रॉफी\nएमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आणखी एक आयपीएल ट्रॉफी (IPL Final) पटकावली आहे. आयपीएल फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे.\nएमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आणखी एक आयपीएल ट्रॉफी (IPL Final) पटकावली आहे. आयपीएल फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे.\nदुबई, 15 ऑक्टोबर : एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आणखी एक आयपीएल ट्रॉफी (IPL Final) पटकावली आहे. आयपीएल फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 165 रनपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. बॉलिंगसाठी मैदानात आल्यानंतर केकेआरने मॅचच्या 13 व्या बॉललाच सगळ्यात मोठी चूक केली, ज्यामुळे त्यांच्या हातातून आयपीएल ट्रॉफी निसटली. कोलकात्याने मॅचची तिसरी ओव्हर शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) दिली, या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटला बॉल लागला नाही. शाकिबने टाकलेला हा बॉल दिनेश कार्तिककडे (Dinesh Karthik) गेला, पण त्याला हा बॉल पकडता आला नाही. दिनेश कार्तिकने फाफ डुप्लेसिसचा हातातला स्टम्पिंग सोडला.\nदिनेश कार्तिकने दिलेलं हे जीवनदान फाफ डुप्लेसिस आणि चेन्नईच्या चांगलंच पथ्थ्यावर पडलं. डुप्लेसिसने 35 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. फाफने 59 बॉलमध्ये 86 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. डुप्लेसिसच्या या खेळीमुळे चेन्नईने कोलकात्याला विजयासाठी 193 रनचं आव्हान ठेवलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasamvad.in/?p=73939", "date_download": "2022-09-25T19:56:54Z", "digest": "sha1:GPRK2KSKQS3N6NPTAOT7NPPKHQC5ZAGL", "length": 20134, "nlines": 250, "source_domain": "mahasamvad.in", "title": "वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी - जिल्हाधिकारी संजय मीणा", "raw_content": "\nवीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य यात जिल्हा निर्मितीपासून भरीव कामगिरी – जिल्हाधिकारी संजय मीणा\nस्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांचेहस्ते ध्वजारोहण\nin जिल्हा वार्ता, गडचिरोली\nगडचिरोली,(जिमाका)दि.15: जिल्हा निर्मितीपासून वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य याबाबत अमुलाग्र बदल झाले आहेत. जिल्हयात दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य व शिक्षण सुविधा अजून चांगल्या प्रकारे कशा देता येतील याबाबत प्रशासन काम करीत आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी ध्वजारोहण कार्यक्रमावेळी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी ध्वजरोहण केले. यावेळी त्यांनी जिल्हयातील आदरणीय ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, विद्यार्थी आणि इतर नागरिकांना स्वातंत्र्य दिन���च्या शुभेच्छा दिल्या.\nयावेळी शुभेच्छा संदेशात ते म्हणाले, या वर्षीचा स्वातंत्र्य दिनाला विशेष महत्त्व आहे. या वर्षी आपण स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. त्यांनी राष्ट्रीय एकता आणि अखंडता अबाधित रहावी, तसेच एकीकृत मजबूत भारताच्या मूल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांची आठवण काढत व त्यांच्या विचारांना उजाळा देत श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांनी अखंड भारतासाठी आपणही योगदान देण्यासाठी आज संकल्प करूया असे आवाहनही केले. या ध्वजारोहण प्रसंगावेळी आमदार डॉ. देवराव होळी, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुमार आशिर्वाद, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी त्यांनी सांगितले आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याने बरीच प्रगती केली असून मोबाईल आणि इंटरनेट मधेही आता गतीने कामे केली जात आहेत. नुकतेच जिल्हयात खाजगी कंपन्यांकडून ५०० हून अधिक नवीन मोबाईल टावर उभारण्यात येणार आहेत. यापुर्वी सर्व तालुक्यात शासकीय कार्यालये इंटरनेटने जोडली गेली आहेत. जिल्हयात रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू होत आहे. मेडिकल कॉलेजही सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळाली असून गोंडवाना विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक युवकाला जिल्हयातच शिक्षण व उद्दोगाच्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन गतीने योजना राबवित आहे.\nपोलिस विभागाबद्दल माहिती सांगतांना म्हणाले की, जिल्ह्यात नक्षलवाद कमी होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 302 नक्षली ठार झाले तर 377 जणांना अटक करण्यात आली. 2893 नक्षल समर्थकांना अटक झाली. ही कामगिरी करीत असताना 212 जवान शहीद झाले आहेत, शहिद जवानांना त्यांनी यावेळी श्रध्दांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी केले.\nविविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव:\nयात सेवानिवृत्त परिसेविका, सामन्य रुग्णालय, गडचिरोली येथील श्रीमती शालीनी नाजुकराव कुमरे, शिक्षक जि.प. उच्च प्राथमिक शाळा, असरअल्ली, ता. सिरोंचा येथील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लेखामेंढा, ता.धानोरा देवाजी तोफा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गुरुदेव ��ेवा मंडळ, गडचिरोली नानाजी वाढई, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार, गडचिरोली कृष्णा रेड्डी, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, गडचिरोली प्रकाश बापूसाहेब गायकवाड, आरेखक पाटबंधारे विभाग गडचिरोली गोपीचंद निलकंठ गव्हारे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, गडचिरोली ङि जी. कोहळे, सन 2021-22 या आर्थिक वर्षात शेतकरी मासिकाचे 552 वर्गणीदार केल्याबद्दल सुरभी राजेंद्र बावीस्कर, तालुका कृषि अधिकारी, कुरखेडा, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, गडचिरोली अंतर्गत महाआवास अभियान 2.0 पुरस्कार सन 2021-22 करीता प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत मन्नेराजाराम पं.सं. भामरागड, इतर राज्य योजना पुरस्कार, जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत, इरकडूम्मे पं.स. भामरागड, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण), जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ तालुका, भामरागड, इतर राज्य योजना पुरस्कार, जिल्हास्तरावरील सर्वोत्कृष्ठ तालुका, आरमोरी, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामिण), जिल्हास्तरावरील सर्वोत्कष्ठ क्लस्टर, वैरागड- मानापूर आर.एच.ई, राकेश चलाख, इतर राज्य योजना पुरस्कार जिल्हास्तरावरील सर्वोत्कष्ठ कल्स्टर, बेडगाव-कोटगुल, आर.एच.ई, प्रमोद मेश्राम यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.\nजिल्हाधिकारी कार्यालय जवळ 75 फूट ध्वजाची उभारणी-\nगडचिरोली जिल्ह्यात प्रथमच 75 फूट उंच ध्वजाची उभारणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील नियोजन भवन समोर करण्यात आली आहे. या ठिकाणचा ध्वज मुख्य कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी संजय मीणा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वरती घेण्यात आला. उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर अभियंत्यांनी तातडीने काम पूर्ण करून ध्वजाची उभारणी केली.\nTags: भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन\nअमृत महोत्सवी वर्षात सर्वांनी विकासाचा संकल्प करावा – वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार\nदेशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nदेशातील युवा वर्ग सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहील- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंद��ा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/current-affairs-20th-august-2022/", "date_download": "2022-09-25T20:57:14Z", "digest": "sha1:7NLPK6EEFBS63IZHZBGKEDHA3RVMFDSF", "length": 20360, "nlines": 288, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Current Affairs 20th August 2022: Current Affairs & GK Updates in Marathi", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nआपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० ऑगस्ट २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उप���ुक्त…….\n१) कोणता दिवस “सद्भावना दिवस” म्हणून साजरा केला जात आहे\n२)“हर घर जल” प्रमाणपत्र मिळणारे देशातील पहिले केंद्र्शाशित प्रदेश कोणता बनला आहे\n(४) दादर नगर हवेली आणि दिव दमन\nउत्तर:(४) दादर नगर हवेली आणि दिव दमन\n३)हेल्थ इफेक्ट्स institute नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे\n४) १७ वा प्रवासी भारतीय दिवस२०२३ कोठे आयोजित होणार आहे\n५)कोणाचा“गृह सचिव” म्हणून कार्यकाल १ वर्षे वाढवला आहे\n(२) अजय कुमार भल्ला\n(४) विनय मोहन क्वात्र\nउत्तर:(२) अजय कुमार भल्ला\n६)नाबार्डच्या चेअरमन पदी कोणाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे\n(२) हर्ष कुमार भानवाला\n७) “स्वच्छता पंधरवडा” चे आयोजन कधी केले जात आहे\n(१) १५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट\n(२) १६ ऑगस्ट ते३० ऑगस्ट\n(३) १६ ऑगस्ट ते३१ ऑगस्ट\n(४)१७ ऑगस्ट ते३१ ऑगस्ट\nउत्तर:(३) १६ ऑगस्ट ते३१ ऑगस्ट\n८)कोणाला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे\n९)कोणतादिवस भारतात “अक्षय ऊर्जा दिवस” म्हणून साजरी करण्यात येतो.\n१०)भारत आणि कोणत्या देशात “पिच ब्लेक” युद्धसराव आयोजितकेला जाणार आहे\n११) कोणाच्या हस्ते “AQUA BAJAR” या ऑनलाईन मार्केट अप्प्लीकेशन चे उद्घाटन केले आहे\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nकाटोल नगरपरिषद नागपूर मध्ये “स्थापत्य अभियंता” पदांची भरती २०२२- 35,000 मिळणार पगार\nशासकीय तंत्रनिकेतन ठाणे मध्ये नवीन 30 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसा��ी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/nandurbar-anusuchit-jamati-pramanpatra-tapasani-samiti-recruitment/", "date_download": "2022-09-25T20:21:47Z", "digest": "sha1:D777YJK7W4T3FQZAA5ABT5QCXDKLS2SM", "length": 15064, "nlines": 214, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Nandurbar Anusuchit Jamati Pramanpatra Tapasani Samiti Recruitment 2018 Apply Offline For 01 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 ��ैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nअनुसूचित जनजाति प्रमाणपत्र जांच समिति, नंदुरबार ने नौकरी विज्ञापन प्रकाशित करने के लिए कहा है नंदुरबार अनुसूचित जमाती प्रमनपत्रा तपस्यानी समिति भर्ती २०१८. यह नया विज्ञापन कानून अधिकारी / कानून सहायक की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से ०१ रिक्तियां हैं पूरी तरह से ०१ रिक्तियां हैं अभ्यर्थियों को आवेदन करने से पहले आधिकारिक अधिसूचना सावधानीपूर्वक पढ़ने की सलाह दी जाती है\nमहाराष्ट्र लोक सेवा आयोग वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा भरती २०२१ – २०२२.\nनंदुरबार जिल्हा मध्ये होम गार्ड पदाच्या भरती २०१८\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/06/25/ravi-shankar-prasad-claims-china-gave-donation-to-rajiv-gandhi-foundation/", "date_download": "2022-09-25T20:30:03Z", "digest": "sha1:RDO5RAHHF6X55HUFHMXKMGOD6L42MEA4", "length": 7644, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राजीव गांधी फाउंडेशनला चीनने केले फंडिंग, रविशंकर प्रसाद यांचा दावा - Majha Paper", "raw_content": "\nराजीव गांधी फाउंडेशनला चीनने केले फंडिंग, रविशंकर प्रसाद यांचा दावा\nमुख्य, देश / By Majha Paper / काँग्रेस, चीन, भाजप, रविशंकर प्रसाद, राजीव गांधी फाउंडेशन / June 25, 2020 June 25, 2020\nचीनने राजीव गांधी फाउंडेशनला फंडिग केल्याचा दावा केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले की, राजीव गांधी फाउंडेशनला चीनने पैसा दिला आहे. काँग्रेसने हे सांगावे की हे प्रेम कसे वाढले. त्यांच्या कार्यकाळातच चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला. कायद्यानुसार कोणताही पक्ष सरकारच्या परवानगी शिवाय परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. या निधीसाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का हे स्पष्ट करावे.\nआजतकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रसाद म्हणाले की, राजीव गांधी फाउंडेशनच्या 2005-06 च्या डोनरच्या यादीत चीनच्या दुतावासाने रक्कम दिली असल्याचे स्पष्ट लिहिलेले आहे. असे काय झाले काय गरज पडली यात अनेक उद्योगपती, पीएसयूची नावे देखील आहेत. हे सर्वकाही विचारपुर्वक झाले का यानंतर काँग्रेसच्या काळात भारत-चीनमध्ये व्यापार तूट 33 पट वाढली. काँग्रेसने याबाबत उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.\nरविशंकर प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केला की, फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेग्यूलेटरी कायदा 1976 नुसार कोणताही उमेदवार, राजकीय पक्ष परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. विना सरकारच्या परवानगी शिवाय परदेशातून फंडिग घेता येत नाही. चीनकडून पैसे घेण्याआधी केंद्र सरकारची परवानगी घेतली का चीन सोबत फ्री ट्रेडसाठी हे पैसे घेतले का चीन सोबत फ्री ट्रेडसाठी हे पैसे घेतले का , असे प्रश्न त्यांनी काँग्रेसला विचारले आहेत.\nआज ही मैंने टेलीविजन में देखा और दंग हूं कि राजीव गांधी फाउंडेशन को 2005-06 में people's republic of china और चाइनीज एंबेसी ने मोटी रकम राजीव गांधी फाउंडेशन को दिया\nरविशंकर प्रसाद यांच्यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस आणि चीनमधील हेच नाते रहस्य असल्याचे त्यांनी म्हटले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/01/27/the-tandav-web-series-is-not-a-relief-from-the-supreme-court/", "date_download": "2022-09-25T21:05:11Z", "digest": "sha1:4NBIERFF7NTQW77SRVDJ75W3QRRIRICI", "length": 7906, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाकडून 'तांडव' वेब सिरीजला दिलासा नाही - Majha Paper", "raw_content": "\nसर्वोच्च न्यायालयाकडून ‘तांडव’ वेब सिरीजला दिलासा नाही\nमनोरंजन, मुख्य / By माझा पेपर / तांडव, वेबसिरीज, सर्वोच्च न्यायालय / January 27, 2021 January 27, 2021\nनवी दिल्ली – अॅमेझॉन प्राईमची वेब सिरीज तांडव ही हिंदूंच्या भावना दुखाव���्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांडव या वेब सिरीजविरोधात अनेक राज्यांमध्ये हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणी सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान तांडवच्या टीमला एफआयआरपासून दिलासा देण्यास अथवा अंतरिम जामीन देण्यास नकार दिला. तसेच संविधान देण्यात आलेले अभिव्यक्ती स्वातंत्र ही अमर्याद नसल्याचेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.\nसर्वोच्च न्यायालयात तांडव या वेब सिरीजचे निर्माते आणि कलाकारांकडून याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत दाखल करण्यात आलेले एफआयआर आणि अंतरिम जामिनाची मागणी करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला. तसेच न्यायालयाने यावेळी याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.\nज्येष्ठ वकील नरीमन, मुकुल रोहतगी आणि सिद्धार्थ लुथरा यांनी याचिकर्त्यांकडून बाजू मांडली. तसेच यावेळी त्यांच्याकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे उदाहरणही देण्यात आले. वेब सिरीजच्या दिग्दर्शकांचे शोषण केले जात असून देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होणार का, असे लुथरा यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना म्हटले. त्याचवेळी न्यायालयाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य अमर्याद नाही. काही प्रकरणांमध्ये त्यावर बंधनही घातली जाऊ शकतात, असे स्पष्ट केले.\nकोणत्याही अटीशिवाय लिखित स्वरूपात दिग्दर्शकाने माफी मागितली आहे आणि वादग्रस्त दृश्य हटवण्यातही आली आहे. त्यानंतरही सहा राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याचे, फली एस. नरीमन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले. जर एफआयआर रद्द करायचा असेल तर राज्यांच्या उच्च न्यायालयात का जात नाही अशी विचारणा यावेळी न्यायलायाने केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ajit-pawar-and-parth-pawar-absent-from-ncp-rally-in-pimpri-chinchwad-mhss-619392.html", "date_download": "2022-09-25T21:31:48Z", "digest": "sha1:2CB2YVZUIV5JKL22SBR4NQHUTTODJON2", "length": 14206, "nlines": 165, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काकांच्या कार्यक्रमाला पुतण्या आणि नातू गैरहजर! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nराष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काकांच्या कार्यक्रमाला पुतण्या आणि नातू गैरहजर\nराष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काकांच्या कार्यक्रमाला पुतण्या आणि नातू गैरहजर\nया मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे.\nया मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे.\nसहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, मी तुम्हाला... फडणवीसांचा अजितदादांना गुरूमंत्र\nगोवंश हत्या बंदीमुळे वाढला लम्पीचा धोका पाहा काय म्हणाले अजित पवार\nदारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती दिली, नंतर जे घडलं ते भयानक\nराष्ट्रवादीच्या नेत्याकडून विधवा महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप\nपिंपरी चिंचवड, 17 ऑक्टोबर : महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या (sharad pawar) उपस्थितीत मेळावा होत आहे. या मेळाव्याला मात्र राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) गैरहजर आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पार्थ पवारही या मेळाव्याला आले नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित आहे. मात्र अजित पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित आहे. अजितदादा आणि पार्थ पवार गैरहजर आहे. शरद पवारांचे जुने कार्यकर्ते कार्यक्रमाच्या आणि आयोजनाच्या केंद्रस्थानी आहे. Bigg Boss फेम या अभिनेत्रीला गंभीर दुखापत, चालणंही झालंय कठीण विशेष म्हणजे, शरद पवार हे 2004 नंतर तब्बल 17 वर्षांनी पिंपर��-चिंचवडचा राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्याआधी शरद पवार हे पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवड भागाचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत होते. मात्र काही जुन्या मंडळींचा संपर्क वगळता पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात त्यांनी कधीही लक्ष घातलं नाही. इथली जबाबदारी कायम अजित पवार यांच्यात खांद्यावर होती. 2016 च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादीचा पराभव झाला होता पाठोपाठ 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा मावळ लोकसभेतून पराभव झाला होता. त्यानंतर सरकार आल्यावर ही पिंपरी चिंचवड मधल्या राष्ट्रवादीची मरगळ काही केल्या संपत नव्हती. Team India चा कोच होण्यासाठी पूर्ण कराव्या लागणार या अटी, BCCI ने दिली जाहिरात महापालिका निवडणुका 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या नंतरही महापालिकेत सत्तांतर होईल, असं कुणी खात्रीने सांगू शकत नाही, स्थानिक राष्ट्रवादीत तसा कुठलाही जोर दिसत नाही. गटबाजीने पोखरलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा रुळावर आणा असे साकडे घालत काही जुनी मंडळी गाऱ्हाणं घेऊन शरद पवारांकडे गेली आणि पवार यांनी थेट पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा लावला. शरद पवार यांनी अनेकांना भेटीगाठीसाठी बोलावलं मात्र या सगळ्या दरम्यान अजित पवार आणि अलीकडच्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष घालणारे पार्थ पवार यांच्या नेतृत्वावर पवार आणि प्रश्नचिन्ह लावलाय का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या बहिणी आणि पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यामुळे शरद पवार या मुद्यावर काय भूमिका मांडतात हे पाहण्याचे ठरणार आहे.\nLove Marriage : प्रेमविवाहानंतर वैचारिक मतभेद, पुण्यातील दाम्पत्याला नऊ दिवसात घटस्फोट मंजूर\nपत्नीला मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगे; स्वत: कोपऱ्यात उभं राहून...,पुण्यातील किळसवाणा प्रकार\nभाजप-राष्ट्रवादी राड्यानंतर आज दोन्ही पक्ष उतरले रस्त्यावर, पुण्यात नेमकं घडतंय तरी काय\nShocking VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक, बारामतीतील घटनेचा CCTV आला समोर\nRaj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुण्यात 50 हजार रुपयांची पुस्तक खरेदी, 200 हून अधिक पुस्तके खरेदी, पाहा VIDEO\nEngineer उमेदवारांनो, नोक��ीची ही संधी सोडू नका; पुण्यातील विद्यापीठात Vacancy; थेट होणार मुलाखत\nपुण्यात तृतीयपंथीयांचं ही निघणार Aadhaar Card, खास शिबिराचं आयोजन\nराज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट, मनसे उद्या करणार महत्त्वाची घोषणा\nहा अनुभव जीवन बदलवून टाकणारा, रिक्षाचालकाच्या घरी बिर्याणी खाल्ल्यावर अमेरिकन महिलेची पोस्ट व्हायरल\nजगू द्याल का नाही राज ठाकरे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीवरच भडकले\nBREAKING : पुण्यात तुर्तास राजगर्जना नाहीच राज ठाकरेंची सभा रद्द\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2022-09-25T20:17:03Z", "digest": "sha1:IHYOMJGZNZPAUMQNVXTNG5KRAL64HFH5", "length": 9248, "nlines": 82, "source_domain": "metronews.co.in", "title": "कोट्यावधी रुपये खर्च करुन झालेल्या महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nकोट्यावधी रुपये खर्च करुन झालेल्या महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगर कार्यालयांतर्गत एन.एच. 61 महामार्गाची मोठी दुरावस्था झाली असून, अनेकांचे अपघात होऊन बळी जात असताना त्वरीत रस्ता दुरुस्तीचे कामे मार्गी लावावे व या रस्त्याच्या निकृष्ट कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा सोमवार दि.10 जानेवारी पासून शहरातील सहकार सभागृह येथील उपप्रबंधक तांत्रिक प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अहमदनगर कार्यालयांतर्गत माळशेज घाट एन.एच. 61 या रस्त्यावर 101 ते 211 किलोमीटर आंतर करिता कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. ऑगस्ट 2014 साली या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. या महामार्गाची काही वर्षातच मोठी दुरवस्था झाली असून, अद्यापही दुतर्फा साईड पट्ट्या, मुरूम फिलिंगचे काम झालेले नाही. महामार्गाच्या दुतर्फा लावलेल्या झाडांना दोन वर्षापासून पुरेशे पाणी न मिळाल्याने त्यांची वाढ झाली नसून, काही झाडे जळाली आहेत. भाळवणी गाव ते ढवळपुरी फाटा या अंतरावर 50 ते 60 लोकांची अपघाती मृत्यू झाले आहे. हा परिसर मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्टीवर मुरूम टाकलेला नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.\n4 नोव्हेंबर 2020 रोजी सदर प्रश्‍नांसाठी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. विनंती पत्रावरून रास्तारोको स्थगित करण्यात आले. परंतु अद्याप कामाची पूर्तता करण्यात आलेली नाही. महामार्गावरील लहान-मोठे पूला खाली व शेजारी वाढलेले गवत, झाडे झुडपांमुळे तसेच महामार्गाच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमण वाहतुकीस अडथळा होत आहे. या महामार्गाच्या कामात अनियमितता असून, निष्काळजीपणामुळे अनेकांचा जीव गेलेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार उघडकीस आनण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, त्वरित सदर रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टयांवर मुरुम टाकण्यात यावे, बस स्टॅन्ड पेंटिंगचे काम करुन कापरी चौकात हायमॅक्स बसवावा, रस्त्यावरील प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.\nहरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सिंधूताई सपकाळ यांना भिंगारमध्ये श्रध्दांजली\nशहराला मिळणार पाइप लाइनद्वारे गॅस . चार प्रभागात प्रयोग -पुढची महिन्यात काम सुरु होणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती .\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा ‘लयशाला नृत्यालय येथे पार…\nपीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण…\nविनयभंगाच्या गुन्ह्यात बोठेचा जामीन फेटाळला\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्व���ाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AC%E0%A5%AC", "date_download": "2022-09-25T21:02:33Z", "digest": "sha1:4KVNRN5AMCG5UJAUU5ZN4XAKGDMXWSRN", "length": 1681, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ३६६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nइ.स. ३६६ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ३६६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nशेवटचा बदल ५ जून २०१५ तारखेला १७:४४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१५ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/newstags/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T20:42:10Z", "digest": "sha1:FHWOCZWGD2EHJIWIS6VAHOPFT4CEZ5ML", "length": 21177, "nlines": 230, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "शिक्षा - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > शिक्षा\nआतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा\nवाराणसी येथील श्री संकटमोचन मंदिर आणि कँट रेल्वे स्थानक येथे ७ मार्च २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणी गाझियाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जिहादी आतंकवादी वलीउल्लाह याला फाशीची शिक्षा सुनावली. Read more »\nनवज्योत सिद्धू यांनी केले आत्मसमर्पण \nवर्ष १९८८ मध्ये झालेल्या एका वाहन अपघाताच्या वेळी सिद्ध�� यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. Read more »\nउत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्यात येणार \nराज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह मंत्री धर्मवीर प्रजापती यांनी हा आदेश दिला आहे. Read more »\nकुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे भाजपचा विजय साजरा करणार्‍या मुसलमान तरुणाची त्याच्या धर्मबांधवांकडून हत्या \nविधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणार्‍या कठघरही गावातील बाबर या मुसलमान तरुणाला त्याच्याच धर्मबांधवांनी २० मार्च या दिवशी अमानुष मारहाण करत छतावरून खाली फेकले. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने त्याच्यावर लक्ष्मणपुरी येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना २७ मार्च या दिवशी त्याचा मृत्यू झाला. Read more »\nपाकिस्तानमध्ये कथित ईशनिंदेच्या प्रकरणी हिंदु शिक्षकाला जन्मठेपेची शिक्षा \nगेल्या २ वर्षांपासून नौतन लाल कारागृहातच आहेत. त्यांचा जामीनअर्जही दोनदा फेटाळण्यात आला होता. नौतन लाल यांनी सामाजिक माध्यमांतून एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यातून ईशनिंदा झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. Read more »\nब्रिटनच्या संसदेचे आजन्म सदस्य नझीर अहमद यांना साडेपाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा\nनझीर हे संसदेचे आजन्म सदस्य म्हणून नियुक्त होणारे पहिले मुसलमान आहेत. आता त्यांचे हे सदस्यत्व रहित करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. नझीर अहमद यांचा जन्म पाकव्याप्त काश्मीरमधील आहे. Read more »\n‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास \n‘आय्.एस्.आय्.एस्.’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या जिहादी आंतकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मोहसीन सय्यद आणि रिझवान अहमद या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष न्यायालयाने ७ जानेवारी या दिवशी ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. Read more »\nउत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याद्वारे पहिली शिक्षा \nजावेद याने नंतर त्याची खरी ओळख उघड करून या मुलीशी मुस���मान पद्धतीने विवाह करण्याचे सांगितल्यावर तिने त्यास नकार दिला. पोलिसांनी या तरुणाला अटक केल्यावर त्याच्यावर मुलीच्या सांगण्यावरून बलात्काराचा गुन्हाही नोंदवण्यात आला. आतापर्यंत उत्तरप्रदेश पोलिसांनी लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या अंतर्गत एकूण १०८ गुन्हे दाखल केले आहेत. Read more »\nइस्लामी देश इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून \nजगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे. Read more »\nबलात्कार पीडितेशी विवाह करण्याच्या दोषी पाद्य्राच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार \nकेरळमधील कोट्टियूर येथील ४९ वर्षीय कॅथॉलिक पाद्री रॉबिन वडक्कमचेरी याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पीडितेशी विवाह करण्याची अनुमती मागणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. Read more »\nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/news/sports/cricket-t20-new-rules-13-players/", "date_download": "2022-09-25T20:36:51Z", "digest": "sha1:KHQEAH25EKGRG6WNJBCROAREV2WDETYA", "length": 5496, "nlines": 47, "source_domain": "marathit.in", "title": "T20 मध्ये नवीन नियम; आता 12वा खेळाडू करू शकतो बॅटिंग / बॉलिंग - MarathiT.in", "raw_content": "\nबातम्या, मनोरंजन, आरोग्य टिप्स\nजनरल नॉलेज | माहिती\nT20 मध्ये नवीन नियम; आता 12वा खेळाडू करू शकतो बॅटिंग / बॉलिंग\nइंडियन प्रीमिअर लीगचे (IPL) 13वे पर्व नुकतेच UAE येथे पार पडले. आता सर्वांना बिग बॅश लिगची उत्सुकता लागली आहे.\nआता तर या लीगमध्ये भारताचा युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी खेळणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण, ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तीन नवीन नियम आणले आहे.\nIPL चे 3 नवीन नियम\nया नियमानुसार 6 षटकांचा पहिला पॉवर प्ले हा 4 षटकांचा केला गेला आहे. उर्वरित 2 षटकांचा पॉवर प्ले कधी घ्यायचा याचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. पण, त्यांना 11व्या षटकानंतरच पॉवर प्लेमधील 2 षटकांचा पॉवर प्ले घेता येणार आहे. त्यानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फक्त 2 खेळाडू सर्कल बाहेर ठेवता येतील.\nआता कर्णधारांना 11 खेळाडूंची नव्हे तर 12 किंवा 13 खेळाडूंची अंतिम यादी तयार करावी लागणार आहे. त्यानुसार सामन्याच्या 10व्या षटकानंतर 12 वा किंवा 13 वा खेळाडूपैकी कोणीही अंतिम 11 मधील एका खेळाडूला रिप्लेस करू शकतो, ज्याने फलंदाजी केलेली नसावी किंवा एकपेक्षा अधिक षटक टाकलेलं नसावं.\nजर एखादा संघ धावांचा पाठलाग करत असेल आणि त्यानं लक्ष्य ठेवणाऱ्या संघाच्या 10व्या षटकानंतरच्या धावांपेक्षा अधिक धावा पहिल्या 10 षटकांत केल्या, तर त्यांना 1 बोनस गुण मिळेल. तसंच लक्ष्याचा बचाव करणाऱ्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघानं 10 षटकांत कमी धावा केल्या, तर पहिली फलंदाजी करणाऱ्या संघाला तो बोनस गुण मिळेल.\nदिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) का साजरा केला जातो \nथंडी आणि गुणकारी गुळाचे असेही फायदे\nCulture History Jobs place Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A5%82", "date_download": "2022-09-25T21:59:16Z", "digest": "sha1:MVRFNFZK2SLC7YEGYZ37YVRTNT6WKTBV", "length": 6031, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्वांगशू - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nअधिकारकाळ फेब्रुवारी २५, इ.स. १८७५ - नोव्हेंबर १४, इ.स. १९०८\nजन्म ऑगस्ट १४, इ.स. १८७१\nमृत्यू नोव्हेंबर १४, इ.स. १९०८\nसम्राट क्वांगशू (सोपी चिनी लिपी: 光绪 ; पारंपरिक चिनी लिपी: 光緒帝 'फीनयीन: Guāngxù ;) (ऑगस्ट १४ १८७१ - नोव्हेंबर १४ १९०८), जातनाम चाइत्यान (सोपी चिनी लिपी: 載湉 ; फीनयीन: Zaitian ;) हा मांचू छिंग वंशाचा दहावा आणि चिनावर राज्य करणारा नववा छिंगवंशीय सम्राट होता. इ.स. १८७५ ते इ.स. १९०८ सालांदरम्यान त्याने राज्य केले; मात्र प्रत्यक्षात विधवा सम्राज्ञी त्सशी हिच्या प्रभावाखाली इ.स. १८८९ ते इ.स. १८९८ सालांदरम्यान त्याने सत्ता गाजवली. त्याने शंभर दिवसांची सुधारक चळवळ सुरू केली. परंतु त्सशीने इ.स. १८९८ साली त्याच्याविरुद्ध कट शिजवून बंड घडवून आणले व त्यानंतर हयात असेपर्यंत नजरकैदेत ठेवले.\nइ.स. १८७१ मधील जन्म\nइ.स. १९०८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/23/pak-vs-eng-babar-azam-equals-rohit-sharmas-record-virats-record-is-broken-the-english-are-shocked/", "date_download": "2022-09-25T20:01:55Z", "digest": "sha1:ITEN677SX7KZAT4RVTIH7SI6SALVV6SX", "length": 8612, "nlines": 84, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "PAK vs ENG : बाबर आझमची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, मोडला विराटचा रेकॉर्ड, इंग्रजांना बसला धक्का! - Majha Paper", "raw_content": "\nPAK vs ENG : बाबर आझमची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, मोडला विराटचा रेकॉर्ड, इंग्रजांना बसला धक्का\nक्रिकेट, सर्वात लोकप्रिय / By माझा पेपर / टी-२० मालिका, पाकिस्तान क्रिकेट, बाबर आझम, मोहम्मद रिझवान / September 23, 2022 September 23, 2022\nकराची : खराब फॉर्मशी झुंजत अ��लेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अशी खेळी खेळली, ज्याने अनेक विक्रम मोडीत काढले. 200 धावांच्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने 66 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 110 धावा केल्या. त्यांच्याशिवाय मोहम्मद रिझवानने 51 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने 3 चेंडू राखत आणि 203 धावा करून सामना जिंकला. या विश्वविक्रमी विजयादरम्यान बाबरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.\nकर्णधारपदाच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी बरोबरी\nयाआधी, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्वित्झर्लंडचा फहीम नाझीर यांच्या नावावर कर्णधार म्हणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम आहे. या दोघांनी 2-2 शतके झळकावली होती. आता या यादीत बाबर आझमचे तिसरे नाव जोडले गेले आहे. तसेच पाकिस्तानकडून दोन शतके झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.\nबाबर आझमने आपल्या शतकी खेळीत 8000 टी-20 धावा पूर्ण केल्या. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलनंतर हा पराक्रम करणारा तो दुसरा वेगवान खेळाडू ठरला. पाकिस्तानच्या कर्णधाराने विराट कोहलीचा 243 डावात 8000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम मोडला. त्याने 218 डावात हा टप्पा गाठला. गेलने 214 डावात 8000 धावा केल्या होत्या.\nख्रिस गेल – 214 डाव\nबाबर आझम – 218 डाव\nविराट कोहली – 243 डाव\nआरोन फिंच – 254 डाव\nडेव्हिड वॉर्नर – 256 डाव\nलक्ष्यांचा पाठलाग करताना सर्वात मोठी सलामी भागीदारी\nबाबर आझम आणि मोहम्मद रिझवान – 203 धावा विरुद्ध इंग्लंड (2022)\nबाबर आझम आणि मोहम्मद रिझवान – 197 धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2021)\nआरोन फिंच आणि जेसन रॉय (सरे) – मिडलसेक्स विरुद्ध 194 धावा (२०१८)\nनमन ओझा आणि डेव्हिड वॉर्नर (दिल्ली डेअरडेव्हिल्स) – डेक्कन चार्जर्स विरुद्ध 189 धावा (2012)\nनील ब्रूम आणि ब्रेंडन मॅक्युलम (ओटागो) – 188 धावा विरुद्ध नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स (2012)\nयासह पाकिस्तानने 200 धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण करण्याचा विश्वविक्रम केला. आतापर्यंत कोणत्याही संघाला टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अशी कामगिरी करता आली नव्हती.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणा���्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/8-october-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:58:25Z", "digest": "sha1:DBZALFCFXQG54R4JKPQJHSCBU26CBQZO", "length": 18993, "nlines": 190, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "8 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)", "raw_content": "\nचालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2018)\nपॅरा आशियाई स्पर्धेत भारताला पाच पदके:\nभारतीय संघाने आशियाई पॅरा स्पर्धेत दमदार सुरूवात करताना पहिल्या दिवशी दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण पाच पदकांची कमाई केली.\nभारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाने कांस्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 49 किलो वजनी गटात फर्मान बाशा आणि परमजीत कुमार यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.\nभारतीय पुरुष बॅडमिंटन संघाला उपांत्य फेरीत मलेशियाकडून 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला.\nसुहास यथीराजने एकेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाच्या बाक्री ओमारचा 21-8, 21-7 असा पराभव केला.\nएकतर्फी झालेल्या या सामन्यात सुहासने आक्रमक खेळ करताना सहज बाजी मारली. मात्र, दुहेरीत कुमार राज व तरुण या जोडीला आणि परतीच्या एकेरीत चिराग बरेथा यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.\nपॉवरलिफ्टिंग प्रकारात पुरुषांच्या 49 किलो गटात लाओ प्रजासत्ताकच्या लाओपाकडी पीयाने 133 किलो वजन उचलून सुवर्ण नावावर केले. भारताच्या फर्मानने 128 किलोसह रौप्य व परमजीतने 127 किलोसह कांस्यपदक जिंकले.\nचालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2018)\n‘आयुष्यमान भारत’ आयोग्य योजनेचे दुसऱ्यांदा उपचार घेताना ‘आधार’सक्ती:\nदेशातील 10 कोटी गरीब व वंचित कुटुंबांना आरोग्यविम्याचा लाभा देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘आयुष्यमान भारत’ प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पहिल्या वेळी लाभ घेण्यासाठी ‘आधार’ सक्तीचे नसले तरी दुस-यांदा उपचार घेणा-यांना अशी सक्ती करण्यात येणार आहे.\nसरकारी योजनांचे लाभ नेमक्या लाभार्थींना पोहोचविण्यासाठी ‘आधार’चा उपयोग करणे वैध अल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर हे ठरविण्यात आले.\nही योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या ‘नॅशनल हेल्थ एजन्सी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण म्हणाले की, योजना सुरु करताना ‘आधार’ची सक्ती नव्हती. आता असे ठरविण्यात आले की, या योजनेखाली दुसर्‍यांदा उपचार घेणार्‍यांना ‘आधार’ नंबर किंवा तो नसेल तर निदान ‘आधार’ नोंदणीचे पुरावे द्यावे लागतील.\nतसेच भूषण म्हणाले की, पहिल्यांदा उपचार घेताना असल्यास ‘आधार’ कार्ड किंवा मतदार ओळखपत्रासारखा ओळख पटविणारा अन्य कोणताही दस्तावेज ग्राह्य मानला जाईल. जगातील सर्वात मोठी सार्वजनिक अरोग्यविमा योजना म्हणून गाजावाजा होत असलल्या या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर रोजी झारखंडपासून केला.\nसाखर कारखाने करणार थेट इथेनॉल निर्मिती:\nउसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यासाठी इथेनॉल प्रकल्प देशात वाढावेत म्हणून सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्जदेखील पाच वर्षांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रात 35 ते 40 तर देशात 114 प्रकल्प सुरू होणार आहेत.\nसाखर कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून अथवा बी मोलॅसिसव्दारे थेट इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. एखाद्या कारखान्यात अशा पद्धतीने तयार होणारे 600 लिटर इथेनॉल म्हणजे एक टन साखर असे प्रमाण गृहीत धरून उसातील साखरेचा सरासरी उतारा काढला जाणार आहे.\nमागील वर्षी साखरेची मागणी 250 लाख टन असतानाही साखरेचे उत्पादन मात्र 322 लाख टन झाले. त्यामुळे देशात अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने दर घसरले आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखान्यांना मुश्‍कील झाले. त्यावर इथेनॉल प्रकल्प हाच उत्तम पर्याय असल्याचे गृहीत धरून केंद्र सरकारने नियोजन केले आहे. सोलापुरातून सर्वाधिक नवे 11 प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सहकार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.\nराज्यात हुक्का बंदी कायदा लागू:\nराज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आली आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. हुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठर���े आहे.\nमहाराष्ट्राआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हुक्का पार्लरवरील बंदीचे विधेयक महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्यानंतर ते मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते.\nराष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने आता राज्यात हुक्काबंदी लागू झाली आहे. कमला मिलमध्ये लागलेल्या आगीनंतर हुक्काबंदीच्या मागणीने जोर पकडला आणि त्यानुसार राज्य सरकारने त्याविरोधात विधेयक मंजूर केले होते.\nडिसेंबर 2017 मध्ये झालेल्या नागपूर अधिवेशनात आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधीमंडळात हुक्का पार्लर बंदी विधेयकाचा प्रस्ताव मांडला. यावर्षी एप्रिलमध्ये हे विधेयक विधीमंडळात पारित झाले. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.\nयुवा ऑलिम्पिक स्पर्धेत शाहु मानेला रौप्यपदक:\nकोल्हापूरकर 16 वर्षीय शाहू माने याने भारताला युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या पदकामुळे अर्जेंटीनाच्या ब्यूनस आयर्स येथे 8 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आपले पदकाचे खाते खोलले आहे. नेमबाजीच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात शाहुने रौप्य पदकाची कमाई केली.\nअंतिम सामन्यात अवघ्या 1.7 गुणांनी शाहुचे सुवर्ण पदक हुकले. अंतिम सामन्यात त्याने एकूण 247.5 गुण मिळवले. तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोव याने 249.2 गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले, आणि सर्बियाच्या अलेस्का मिट्रोविक याने 227.9 गुण मिळवून कांस्यपदक मिळवले.\nशाहु माने हा एकमेव भारतीय नेमबाज या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र ठरला होता. पात्रता सामन्यांमध्ये त्याने शानदार प्रदर्शन करताना एकूण 623.7 गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला होता.\nसंशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी.एन. रामचंद्रन यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 मध्ये झाला.\nइंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट व्दारे 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायूदलाची स्थापना झाली. तेव्हा पासून हा दिवस ‘भारतीय वायुसेना दिन’ म्हणून पाळला जातो.\nसन 1959 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.\n11 सप्टेंबरच्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष��ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सन 2001 मध्ये सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.\nचालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा\nचालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2018)\n24 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n21 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://haltichitre.com/major-release-date-caste/", "date_download": "2022-09-25T20:51:00Z", "digest": "sha1:TU5XIMROFD7ZYTYME2HDK2OJ5ZK6F7XM", "length": 35611, "nlines": 461, "source_domain": "haltichitre.com", "title": "Major - Release date, Caste - सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये. - HALTI CHITRE", "raw_content": "\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nसोनाली कुलकर्णी, आता या नावाला आपण सगळेच ओळखून आहोत ...सोनालीचा परिचय आपल्याला तिच्या नटरंग या चित्रपटातून झाला.. सोनाली ही...\nPretty Young Girl Aarya Ambekar \"Pretty Young Girl\" आर्या आंबेकर, आपल्या पुण्यातील मराठी पार्श्वगायिका. आर्या...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये...\nमहाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आईकॉन आणि मराठी सिनेसृष्टीतील एक उमद व्यक्तिमत्व म्हणजे अनिकेत विश्वासराव Aniket Vishwasrao - अनिकेत विश्वासराव\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन स���ंग...\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nआपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.पण समांतर, हि गोष्ट थोडी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nनुकतेच \"चंद्र आहे साक्षीला\" या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती...\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\n....भारतकुमार राऊत आजपासून बरोबर 86 वर्षांपूर्वी 1931 साली भारतीय चित्रपटाला कंठ फुटला आणि तो हिंदी/उर्दूत बोलू लागला. अर्देशर...\nदिगपाल लांजेकर हे नाव आता आपल्या सगळ्यांना परिचयाचे झाले आहे, याला कारण पण तसेच आहे, दिगपाल ने दिग्दर्शित केलेले आधीचे दोन चित्रपट.फर्जंद...\nगिरीश कुलकर्णी(Girish Kulkarni).. हे नाव आता थोडे फार परिचयाचे वाटते... देऊळ...मसाला...असे रंगतदार मराठी चित्रपट देणारे गिरीश आणि...\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nसोनाली कुलकर्णी, आता या नावाला आपण सगळेच ओळखून आहोत ...सोनालीचा परिचय आपल्याला तिच्या नटरंग या चित्रपटातून झाला.. सोनाली ही...\nPretty Young Girl Aarya Ambekar \"Pretty Young Girl\" आर्या आंबेकर, आपल्या पुण्यातील मराठी पार्श्वगायिका. आर्या...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये...\nमहाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आईकॉन आणि मराठी सिनेसृष्टीतील एक उमद व्यक्तिमत्व म्हणजे अनिकेत विश्वासराव Aniket Vishwasrao - अनिकेत विश्वासराव\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nआपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.पण समांतर, हि गोष्ट थोडी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nनुकतेच \"चंद्र आहे साक्षीला\" या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती...\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nMajor – Release date, Caste – सई मांजरेकरचा मेजर चित्रपट प्रदर्शित होतोय २०२१ मध्ये.\nसई मांजरेकर, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी पण आता सईने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.\n२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या “दबंग ३” या चित्रपटात सई ने सलमान खान सोबत मुख्य भूमिका केली होती. त्या अगोदर सईला आपण २०१२ मध्ये “काकस्पर्श” या मराठी चित्रपटात एका छोट्या भूमिकेत पहिले.\nआता नुकतेच सईने सोशल मीडिया वर तिच्या पुढील चित्रपटविषयी माहिती दिली आहे.\nदक्षिणेतील सुपरस्टार महेशबाबू हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट संदीप उन्नीकृष्णन ज्यांना २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यामध्ये ताज हॉटेल मध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवताना वीर मरण आले, त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.\nसई सोशल मीडिया वर नेहमीच ऍक्टिव्ह असते, नुकतेच तिने तिच्या आगामी “मेजर” चित्रपटाचे पोस्टर शेअर केले, सोबतच तिने चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख सुद्धा जाहीर केली.\n“मेजर” हा चित्रपट हिंदी सोबतच तेलगू भाषेत सुद्धा प्रदर्शित होतोय.\nशशी किरण टिक्का दिग्दर्शित , सोनी पिक्चर्स फिल्म, महेश बाबू एंटरटेनमेंट, आणि A+S मूव्हिज यांची निर्मिती असलेला “मेजर” चित्रपट २ जुलै २०२१ ला संपूर्ण भारतात प्रदर्शित होतोय. चित्रपटाचे एकाचवेळी तेलगू आणि हिंदी अश्या दोन्ही भाषांमध्ये शूटिंग झाले आहे.\nआदिवी सेश यांनी या चित्रपटात मुख्यभूमिका साकारली आहे, त्यांनी या आधी अनेक तेलगू चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि पटकथा लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.\nसई सोबतच या चित्रपटात शोभिता धुलीपाला, प्रकाश राज, रेवथी, मुरली शर्मा हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत .\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\nबेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण BellBottom Movie Trailer Review लोकडाऊन मधील मागील...\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\nबेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण BellBottom Movie Trailer Review लोकडाऊन मधील मागील...\nनागपूरच्या कस्तुरबानगर मधील जिल्हा कोर्टात अक्कू यादव नावाच्या एका आरोपीला आणले जाते. त्या दिवशी कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते आणि त्यातही स्त्रियांचे...\nडायल १०० चित्रपट परीक्षण Dial 100 Movie Review in Marathi रेन्सील...\nBellBottom Movie Trailer Review – बेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण\nबेलबॉटम चित्रपट ट्रेलर परीक्षण BellBottom Movie Trailer Review लोकडाऊन मधील मागील...\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nस्वप्निल जोशी, नितीश भारद्वाज, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडीत यांच्या अभिनयाने नटलेल्या‘समांतर-२’ला ‘एमएक्स प्लेयर’वर मोठा प्रतिसाद, ‘जीसिम्स’च्या अर्जुन सिंग...\nयुद्ध कथांवर आधारित अनेक चित्रपट आणि वेब मालिका आपण पहिल्या असतील, युध्दाचा चित्रपट म्हटले कि मला तरी सर्वात प्रथम डोक्यात येतो तो...\nJL५० - वेब सिरीज चे नाव म्हणजे एका विमानाचा नंबर आहे. वेब सिरीज ची कथा सुरु होते तेव्हा एका विमानाचे अपहरण झालेले...\nआपण आत्तापर्यंत पुनर्जन्मावर आधारित अनेक मालिका, चित्रपट बघितले असतील, ज्यात मागील आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा नव्याने घडू लागतात.पण समांतर, हि गोष्ट थोडी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nनुकतेच \"चंद्र आहे साक्षीला\" या कलर्स मराठीवरील मालिकेने १०० भाग पूर्ण केले. त्या निमित्ताने मालिकेच्या संपूर्ण टीम ने केलेल्या पार्टी ची माहिती...\nAuthor - Vivek Kulkarni Michelle Yeoh कुठलीही मार्शल आर्ट्सची पार्श्वभूमी...\nजेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं निधन – Kishore Nandalaskar\nअभिनेते किशोर नांदलस्कर(Kishore Nandalaskar) यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.\nMarathi Actor - Suyash Tilak - सुयश टिळक सुयशची झी मराठी वरील \"का रे...\nAastad Kale Wiki - Biography - आस्ताद काळे अनेक मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1835", "date_download": "2022-09-25T20:59:04Z", "digest": "sha1:SHPGV4PX7BX55ZJPJCTYLO6SXCTSZK5X", "length": 17451, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सायकल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सायकल\nकॉलेज ला जाण्यासाठी व तसेच व्यायाम करण्यासाठी सायकल घेण्याचा विचार आहे.हायब्रीड बाईकच घ्यायची आहे.माझी उंची ६'२\" व वजन १०३ किलो आहे तर त्यास अनुसरून १९.५ फ्रेम साइज ची सायकल सुचवा,बजेट २५ हजारापर्यंत आहे.धन्यवाद.\nRead more about कोणती सायकल घ्यावी\nसायकलने छे सेल्फ रिस्पेक्ट नाम की भी कोई चीज होती है यार\nहा फोटो आहे Netherland चे पंतप्रधान मार्क रुट यांचा\nते नेहमी सायकलनेच पंतप्रधान कार्यालय गाठतात मजेची गोष्ट म्हणजे सायकल पार्क केल्यानंतर ती तिथुन चोरली तर जाऊच शकत नाही तरी पण सायकलप्रेम म्हणून तीला कुलुप सुद्धा लावतात वयाच्या 55व्या वर्षी ते हे सगळं करताय त्याचं कारण असं की सायकल चालवण्याचे फायदे खुप आहेत पहीलं तर ट्रॅफिक चा वेळ आपण वाचवु शकतो,पर्यावरण प्रदुषण मुक्त करु शकतो,सायकल चालवुन फिट राहू शकतो\nRead more about सायकलने छे सेल्फ रिस्पेक्ट नाम की भी कोई चीज होती है यार\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत\nध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना\nयोग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ३: दूसरा दिवस- धायरी (पुणे) ते भोर\nयोग ध्यानासाठी सायकलिंग ४: तिसरा दिवस- भोर- मांढरदेवी- वाई\nRead more about योग ध्यानासाठी सायकलिंग ९ (अंतिम): अजिंक्यतारा किल्ला व परत\nकोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(चवथा दिवस)\nआज कोडै टूरचा शेवटचा दिवस. सकाळी 9 वाजता मला त्रिचीची ट्रेन पकडून ड्युटी सुद्धा जॉईन करायची आहे. 80km चा प्रवास 4 तासात पूर्ण करायचा आहे. काल जो प्लॅन केला होता, तो प्रत्येक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. वेळ न घालवता मी लगेच फ्रेश झालो. सायकलची वॉटर बॉटल मध्ये गुलकोज मिक्स केल. थंडी आहे म्हणून स्वेटर घातले. 4:45 झाले पण माझे पाय काही रूम मधून निघत नव्हते. आज मला काही हि केलं तरी करेक्ट 5 ला निघायला पाहिजेे होत.\nRead more about कोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(चवथा दिवस)\nकोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(तिसरा दिवस)\nदमदार पाऊसानेच आजच्या दिवसाला सुरवात झाली. पण मी आज जरा निश्चिन्त आहे कारण माझे मेन टार्गेट कालच पूर्ण झाले आहे. पण कोडैला येऊन कोडै फिरायच नाही म्हणजे थिएटर मध्ये जाऊन पिचर न बघता झोपून येण्या सारख म��ा वाटू लागल. काल पण मी भिजलोच होतो मग आज काय बिघडले म्हणून मी लगेच तयार झालो. नाष्टा केला आणि पाऊस थांबायची वाट बघत बसलो. साधारण 10 वाजता पाऊस थांबला.\nRead more about कोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(तिसरा दिवस)\nघाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.\nभाग १ - कुंभार्ली घाट\nभाग २ - कशेडी घाट\nमाणगांवला सकाळी उठलो.. आवरले. किरणने जाहीर केले की त्याला बरे वाटत नाहीये, हातही सुजला आहे त्यामुळे बहुदा तो वाटेतून टेम्पो घेईल. आजचे टारगेट होते ताम्हिणी घाट.\nRead more about घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.\nसायकल राईड - शिरकोली यात्रा\n\"माझ्या एका मित्राच्या गावी; शिरकोलीला यात्रेचे आमंत्रण आले आहे. शनिवारी निघून रविवारी परत..\nअसा संदेश किरणने ग्रूपवर टाकला आणि पटापट \"हो येणार\", \"चुकवणार नाही\", \"फायनल रे\" असे रिप्लाय आले.\nयात्रा, बगाड, गांवरान चिकन-मटण आणि कँपिंग वगैरे गोष्टी असल्याने या राईडचे फारसे प्लॅनींग झालेच नाही. सगळे जण लगेचच तयार झाले.\nमाझ्यासह कांही मित्रांची सायकल अनेक दिवसांपासून (की महिन्यांपासून) घरातच विसावली असल्याने सायकल राईडचे निमीत्त हवेच होते. त्यामुळे गाडीने जायचे की सायकलने हा मुद्दाही लगेचच निकाली निघाला.\nRead more about सायकल राईड - शिरकोली यात्रा\nसायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)\n...नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला\nसकाळी कडाक्याच्या थंडीत जाग आली. सगळा परिसर धुक्याची दुलई पांघरून झोपी गेला होता. सुर्योदय होण्याआधी मी आवरले. थोड्या वेळात अमित आणि किरणही उठले व आवरू लागले.\nकाल जेवताना व नंतरही आमचे बरेच वेगवेगळे प्लॅन्स ठरत होते व रद्द होते. तापोळा-बामणोली-सातारा-पुणे असे जायचे की पुन्हा महाबळेश्वर-पुणे करायचे वगैरे चर्चा झाल्या होत्या. शेवटी सकाळी महाबळेश्वर-पुणे या रूटवर शिक्कामोर्तब झाले.\nRead more about सायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)\nसायकल राईड - तापोळा - भाग १\nनववर्षाची सुरूवात शुक्रवारी होत असल्याने मोठ्ठा वीकांत रिकामा होता त्यामुळे वीकांताला कुठे जायचे याचे वेगवेगळे बेत ठरू लागले. कांही महिन्यांपूर्वी अमितने तापोळा सहल केली होती आणि तो रूट एकदा सायकलने करण्याचे सर्वांच्याच मनात होते त्यामुळे तापोळा हे ठिकाण पक्के ��रवले व फोनाफोनी करून बुकींग केले.\nमी, किरण कुमार आणि अमित M या राईडला जाणार हेही नक्की झाले. महाबळेश्वर आणि महाडच्या घाटवाटांच्या राईडनंतर सायकल खूप कमी चालवली होती. सराव नव्हताच आणि एकंदर मोठ्ठा गॅप पडला होता त्यामुळे या राईडच्या एक आठवडा आधी रोज ५० किमी सायकलींग केले.\nRead more about सायकल राईड - तापोळा - भाग १\nव्हॉट्सअ‍ॅपवर सायकल समुह करण्याचे योजले आहे.\n- सायकलप्रेमी एकत्र आणणे,\n- सायकल संदर्भात एकमेकांना मदत करणे\n- दुरुस्तीबद्दल मदत करणे\n- आणि प्रोत्साहन देणे\nअसे सर्वसाधारण प्राथमिक उद्देश आहे.\nतसेच सायकल विषयक स्पर्धा किंवा भेटी वगैरेही यात अंतर्भूत असू शकेल.\nतुमच्या सुचवण्यांचे स्वागत आहे.\nसमुहात सामील होण्यासाठी आपले मोबाईल क्रमांक कृपया विपुमध्ये पाठवावेत.\nहे क्रमांक नोंदवल्यानंतर डिलिट केले जातील.\nहा समुह फक्त सायकल या विषयासाठीच मर्यादित असेल याची नोंद घ्यावी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/about/test-cricket/", "date_download": "2022-09-25T21:51:52Z", "digest": "sha1:GPSI7XRPMJAUKYO2FSJ7LKI2U5632I7Y", "length": 24468, "nlines": 349, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Test cricket News: Test cricket News in Marathi, Photos, Latest News Headlines about Test-cricket Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nआवर्जून वाचा मल्टिप्लेक्सवाल्यांना ‘नॅशनल सिनेमा डे’चा हाऊसफुल धडा\nआवर्जून वाचा कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते, माणसे मोठी करावी लागतात..\nआवर्जून वाचा समोरच्या बाकावरून : काँग्रेसला अध्यक्ष मिळणार की नेता\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचेल का\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल, तर २०२५ च्या अंतिम सामन्याचे आयोजन लॉर्ड्सवर केले जाईल.\nICC World Test Championship: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ आणि २०२५ चा अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले…\nजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्याचे आयोजन कोणत्या मैदानावर केले जाईल तसेच २०२५ च्या अंतिम सामन्याचे आयोजन कोणते…\n“….अन्यथा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट होईल लुप्त” कपिल देव यांचे वक्तव्य चर्चेत\nएकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मांडले आहे.\nइंग्लंडच्या संघाला मिळाले खुर्च्या उचलण्याचे काम सोशल मीडियावर फोटो व्हायरल\nEngland Cricket Team: १७ ऑगस्टपासून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे.\n ‘या’ वर्षी क्रिकेटच्या पंढरीवर रंगणार जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे अंतिम सामने\nICC World Test Championship final : आयसीसीने २०२३ आणि २०२५ मधील स्पर्धेच्या अंतिम सामन्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.\nSL vs AUS Test Series: आता तर स्मिथनेही ठोकले शतक; विराट कोहली मात्र अजूनही प्रतिक्षेतच\nSteve Smith Test Century : श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथने कठीण परिस्थितीत शतक झळकावले.\nविश्लेषण : तिसऱ्या डावात फलंदाजी, चौथ्या डावात गोलंदाजी; परदेशी मैदानांवर भारताची नित्याची डोकेदुखी\nभारतीय संघासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अलीकडेच मान्यही केले.\nIND vs ENG Test Series: भारतीय संघात होणार मोठे बदल द्रविड गुरुजींच्या वक्तव्याने वाढली खेळाडूंची चिंता\nनिवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यासोबत बसून चुकांचे विश्लेषण करण्याची योजना द्रविड आखत आहे.\nWTC Standings: एजबस्टन कसोटीतील ‘ही’ चूक भारताला पडली महागात; पाकिस्तानने केले ओव्हरटेक\nपाचव्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.\nIndia vs England 5th Test : क्रिकेटच्या मैदानात ‘बेझबॉल’ची चर्चा हा प्रकार नेमका आहे तरी काय\nBazball Tactics : साधारण दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत इंग्लंड क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत.\nIND vs ENG Test Series: इंग्लंडच्या ‘या’ फलंदाजाने लावली विक्रमांची रांग; भारतासाठी ठरला खलनायक\n२०२२मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जॉनी बेअरस्टो पहिल्या स्थानावर आहे.\nIND vs ENG Test Series : बेअरस्टो आणि रूटने हिसकावून नेला भारताचा विजय; मालिका सुटली बरोबरीत\nIND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरी सुटली.\nIND vs ENG Edgbaston Test : ‘ये रे ये रे पावसा…’, भारतीय चाहत्यांनी सुरू केली प्रार्थना\nIND vs ENG 5th Test : भारतीय चाहत्यांनी आता पावसाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.\nInd Vs Eng Test: ‘तोंड बंद ठेव नी बॅटिंग कर’; स्टुअर्ट ब्रॉडला अंपा���रनं दिली तंबी\nजसप्रीत बुमराहने त्याला टाकलेल्या शॉर्ट बॉलबद्दल तक्रार करण्यासाठी तो अंपायर केटलबरोकडे गेला होता.\nIND vs ENG Edgbaston Test : प्रशिक्षकानेच दिला श्रेयस अय्यरला धोका\nआयपीएलच्या गेल्या हंगामात ब्रेंडन मॅक्युलम कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रशिक्षक होता. तर, श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार होता.\nIND vs ENG Edgbaston Test : इंग्लंडचा पराभव निश्चित मायदेशात करावा लागणार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग\nकसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.\n‘ही तर माझी किमया’, बायकोने लुटले नवऱ्याच्या कामगिरीचे श्रेय\nजसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा फटकावल्या.\nVIDEO : विराटने जॉनी बेअरस्टोला दिला ‘फ्लाइंग किस’ सोशल मीडियावर रंगली चर्चा\nVirat Kohli Flying Kiss : बेअरस्टोचा झेल टिपल्यानंतर भारताच्या माजी कर्णधाराने अनोख्या पद्धतीने आनंद साजरा केला.\nIND vs ENG 5th Test: “काळजी करू नका आम्ही आज रात्री एकत्र जेवणार”, जॉनी बेअरस्टोने टाकला वादावर पडदा\nइंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ३२व्या षटकात विराट आणि जॉनी दरम्यान वाद झाला होता.\nIND vs ENG Edgbaston Test : अँडरसनच्या टोमणेबाजीला रविंद्र जडेजाचे सडेतोड उत्तर\n२०१४ मध्ये झालेल्या एका कसोटी सामन्यात दोघांचा जोरदार वाद झाला होता. तेव्हा जेम्स अँडरसनने रविंद्र जडेजाला ड्रेसिंग रूममध्ये येऊन मारण्याची…\nPhoto: विराट कोहली ते मुथय्या मुरलीधरन… ‘या’ पाच दिग्गजांचे कसोटी क्रिकेटमधील विक्रम मोडणे आहे अशक्य\nTest Cricket Records : कसोटी क्रिकेटमध्ये असे काही विक्रम प्रस्थापित झालेले आहेत, ज्यांची कल्पना करणेही अशक्य आहे.\nPhotos : एजबस्टन कसोटीसाठी भारतीय संघाची जय्यत तयारी, सराव सत्रात गाळला घाम\n१ जुलै ते ५ जुलै याकाळात भारत आणि इंग्लंड दरम्यान कसोटी सामना खेळवला जाणार आहे.\nPhotos : इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाने सुरू केली जय्यत तयारी\nरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड विरुद्ध एक कसोटी सामना खेळणार आहे.\nWTC Final: टीम इंडियाचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आहे. भारताचा अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास…\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिक�� विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिनिधींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत���तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/02/16/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T20:26:44Z", "digest": "sha1:HBWWUSNNSIV27TUAGNYSQ5ES3T2MYDMD", "length": 6093, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होणार ५ सहयोगी बँका - Majha Paper", "raw_content": "\nस्टेट बँक ऑफ इंडियात विलीन होणार ५ सहयोगी बँका\nअर्थ, मुख्य / By माझा पेपर / केंद्र सरकार, विलीनीकरण, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद / February 16, 2017 February 16, 2017\nमुंबई – अखेर केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून देशाची बँकिंग व्यवस्था पाच बँकांच्या विलीनीकरणामुळे बळकट होईल. तसेच बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता आणि फायदा, दोन्हींमध्ये वाढ होईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे.\nस्टेट बँक ऑफ इंडियात स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या सर्व सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार आहे. मात्र भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया आकाराच्या दृष्टीने जागतिक स्तरावरची एक मोठी बँक बनली आहे. सहयोगी बँकांतील सर्व ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एसबीआयच्या सर्व सुविधांचा फायदा मिळणार आहे. याचा फायदा ग्राहकांना किती होणार याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ५ सहयोगी बँकांच्या विलीनीकरणाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/12/tasty-green-peas-pan-cake-for-kids-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T20:31:50Z", "digest": "sha1:AHVKWGQ7GYNQFUWKP7XEYFEB7VN5FEYQ", "length": 7803, "nlines": 77, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty Green Peas Pan Cake For Kids Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचटपटीत पौष्टिक हिरव्या ताज्या मटारची पॅन केक मुलांच्या नाश्त्यासाठी\nआता बाजारात छान हिरवे गार मटार मिळतात. त्या पासून आपण मस्त वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. ताज्या मटार पासून आपण पॅन केक बनवू शकतो. पॅन केक अगदी मस्त लागतात. मुले अगदी आवडीने खातात. तसेच मटारचे पॅन केक बनवायला अगदी सोपे झटपट होणारे व पौस्टिक सुद्धा आहेत कारण की त्यामध्ये आपण रवा, गाजर, शिमला मिरची, कांदा व टोमॅटो घातला आहे. तसेच ते छान कुरकुटीत लागतात. आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.\nमटार मध्ये लोह, जिंक, मैंगनीज, कॉपर ही अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्याच्या सेवणाने आपल्या शरीरातील बरेच रोज कमी होतात कारण मटार मध्ये एंटीऑक्सीडेंट चे गुण आहेत. त्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपण शरीर रोगासाठी लढू शकते.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\nवाढणी: 8-10 छोटे बनतात\n1 कप हिरवे ताजे मटार\n2 टे स्पून दही\n1 टे स्पून कांदा (बारीक चिरून)\n1 टे स्पून टोमॅटो (चिरून)\n1 टे स्पून गाजर (चिरून)\n1 टे स्पून शिमला मिरची (चिरून)\n1 टे स्पून कोथबिर (चिरून)\n1 टी स्पून मीठ (चवीने)\n¼ टी स्पून इनो ऑर ¼ टी स्पून बेकिंग सोडा\n1 टी स्पून चिली फ्लेस्क\nकृती: प्रथम मटार सोलून धुवून घ्या. कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथबिर धुवून चिरून घ्या.\nमिक्सरच्या भांड्यात मटार, दही, लसूण, आले, हिरवी मिरची व 2 टे स्पून पाणी घालून वाटून घ्या.\nवाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये रवा, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथबिर, मीठ व ½ कप पाणी घालून मिक्स करून झाकून 10 मिनिट बाजूला ठेवा म्हणजे रवा चांगला फुलून येईन. रवा चांगला मुरला की त्यामध्ये इनो घालून त्यावर एक चमचा पाणी घालून हलक्या हातांनी मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चिली फ्लेस्क घालून मिक्स करून घ्या.\nनॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर तेल लावून एक मोठा डाव मिश्रण घालून थोडेसे जाडसर पसरवून बाजूनी थोडेसे तेल घाला. मग दोन्ही बाजूने छान भाजून घ्या.\nमटारचे पॅन केक चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/mangeshgavadepatil/", "date_download": "2022-09-25T20:42:42Z", "digest": "sha1:QGB7BDE5L6647OTKWJQR7N2VZJQW6MZB", "length": 6104, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मंगेश गावडे पाटील | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमंगेश गावडे पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील पाटेठाण या गावी राहतात. ते इतिहास विषयाचे अभ्यासक, तसेच मोडी लिपीचे जाणकारही आहेत. ते गावडे फॅब्रिकेशन येथे कार्यरत आहेत.\nदेविका घोरपडे फलटणची सुवर्णकन्या (Phaltan’s Boxer Devika Ghorpade)\nमंगेश गावडे पाटील - July 1, 2022 0\nदेविका घोरपडे बॉक्सिंग स्पर्धेत अकरा सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. देविका इतिहासप्रसिद्ध संताजी घोरपडे यांची वंशज. वारसाहक्काने मिळालेले धाडस व मेहनती वृत्ती हे या सुवर्णकन्येच्या यशाचे गमक आहे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.hindusthanpost.com/special/the-police-enlisted-the-help-of-a-teacher-to-convict-the-deaf-and-dumb-thief/22327/", "date_download": "2022-09-25T20:25:06Z", "digest": "sha1:EFELBKVA3SDPNSRDSNR5CQH5UX5MYAHC", "length": 10103, "nlines": 104, "source_domain": "marathi.hindusthanpost.com", "title": "The Police Enlisted The Help Of A Teacher To Convict The Deaf And Dumb Thief", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nHome विशेष गुन्हेगाराला पोलिसांनी नाही तर शिक्षकांनी बोलते केले कसे\nगुन्हेगाराला पोलिसांनी नाही तर शिक्षकांनी बोलते केले कसे\nपोलिसांनी शाळेच्या शिक्षकाची मदत घेतली आणि त्या चोराला अखेर बोलतं करण्यात आले.\nचोरीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक तर केली, मात��र तो तोंडातून एकही शब्द काढत नसल्यामुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली होती. या चोरासमोर डोके आपटून झाल्यानंतर पोलिसांना कळले की, हा तर मूकबधिर चोर आहे. त्यामुळे त्याला बोलतं करण्यासाठी अखेर पोलिसांनी मूकबधिर शाळेच्या शिक्षकाची मदत घेतली आणि त्या चोराला अखेर बोलतं करण्यात आले.\nमुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ८ जून रोजी गावी जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवान संतोष गायकवाड यांचे रात्रीच्या वेळी सामान चोरीला गेले होते. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सुनील डोके यांच्या पथकाने या चोराचा शोध घेत त्याला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे चौकशी सुरू केली. मात्र त्याच्या तोंडातून एक शब्द ही बाहेर पडत नसल्याचे बघून, चौकशी करणारे अधिकारी कंटाळले. हा बोलत का नाही म्हणून त्याला प्रेमाने घेत पुन्हा चौकशी केली असता, तो चोर मूकबधिर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.\n(हेही वाचाः केकमधून गांजा : भारतात नशेचा नवा ट्रेण्ड\nएवढा वेळ आपण ज्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होतो, तो मूकबधिर निघाल्यामुळे तपास अधिका-यांची काळजी वाढली. आता हा कसा आपला गुन्हा कबूल करेल, चोरलेला माल त्याने कुठे ठेवला हे कसे सांगेल, म्हणून काळजीत असलेल्या तपास पथकापैकी एकाने मूकबधिर शाळेच्या शिक्षकांना बोलावले तर कदाचित हा काही तरी सांगेल म्हणून अखेर हा देखील उपाय करण्यात आला. वांद्रे येथील मूकबधिर शाळेतील एका शिक्षकाचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. या शिक्षकाने अखेर हातवारे आणि इशाऱ्यावरुन या मूकबधिर चोराला बोलतं केलं आणि त्यांने आपला गुन्हा देखील कबूल केला.\nसलीम उर्फ तुषार(३३) असे या मूकबधिर चोराचे नाव असून, तो भांडुप येथील खिंडीपाडा येथे राहणारा आहे. सलीम हा लहानपणापासून मूकबधिर असून, त्याच्यावर मुंबईत ६ ते ७ गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेहबूब इनामदार यांनी दिली आहे. तसेच या गुन्ह्यातील चोरीला गेलेली मालमत्ता देखील हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.\n(हेही वाचाः पर्यटकांची लोणावळा-खंडाळामध्ये गर्दी : कोरोना निर्बंधांचे उल्लंघन)\nपूर्वीचा लेखमुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ५००च्या दिशेने\nपुढील लेखमुलावर झाडल्या वडिलांनी गोळ्या… काय आहे कारण\nमुंबईकरांनो आता समुद्राखालून जाणार ट्रेन; ‘असा’ असणार भुयारी मार्ग\n1 ऑक्टोबरपासून देशात 5G सेवा सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शुभारंभ\nदेशविरोधी कट रचल्याचा आरोप;औरंगाबादमधून पीएफआय संस्थेच्या पदाधिका-यांना अटक\n पुण्यातील चांदणी चौकातील जुना पूल ‘या’ दिवशी पाडण्यात येणार\nतामिळनाडू : संघ स्वयंसेवकाच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकला\nपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीसांचा इशारा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\n1 ऑक्टोबरपासून बॅंकेचे ‘हे’ नियम बदलणार, वाचा सविस्तर\nमुंबई महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘असाही’ गरीब आजीला मदतीचा हात\nमुंबईकरांनो आता समुद्राखालून जाणार ट्रेन; ‘असा’ असणार भुयारी मार्ग\nलोकमान्य टिळक वैद्यकीय रुग्णालय ग्राहक सहकारी संस्थेची वार्षिक सभा पार पडली\nवेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गमावण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार – चंद्रशेखर बावनकुळे\n1 ऑक्टोबरपासून बॅंकेचे ‘हे’ नियम बदलणार, वाचा सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/2013-muzaffarnagar-riots-bjp-sangit-som-bhartendu-singh-sadhvi-prachi-suresh-rana", "date_download": "2022-09-25T20:13:45Z", "digest": "sha1:4XNNN5GBRGOVFYN3R6SGNFV2CNH2XWVS", "length": 7161, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द - द वायर मराठी", "raw_content": "\nमुझफ्फरनगर दंगलः भाजप नेत्यांवरचे खटले रद्द\nमुझफ्फरनगरः २०१३ सालच्या मुझफ्फरनगर भीषण दंगलीतल्या आरोपी १२ भाजप नेत्यांविरोधातल्या सर्व तक्रारी रद्द कराव्यात असे आदेश येथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. या नेत्यांमध्ये काही जण उ. प्रदेश सरकारमध्ये मंत्री व आमदार आहेत. त्यापैकी सुरेश रैना हे उ. प्रदेश सरकारमधील मंत्री असून संगीत सोम हे भाजपचे आमदार आहेत, भारतेंदू सिंग हे भाजपचे माजी खासदार तर साध्वी प्राची या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या आहेत. या नेत्यांनी दंगल भडकवणारी चिथावणीखोर भाषा केली होती व दंगलीत सहभाग घेतला होता, असे त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते. या नेत्यांवर सरकारी कामात ढवळाढवळ करण्याचा त्यांच्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा व जमावबंदीचा कायदा मोडल्याचेही आरोप होते.\n२०१३ मध्ये मुझफ्फरनगरमध्ये हिंसाचाराला उद्युक्त करणारी महापंचायत बोलावण्यात आली होती. या महापंचायतीला हे नेते उपस्थित होते, असाही त्यांच्यावर आरोप होता.\nशुक्रवारी न्या. राम सुध सिंग यांनी या १२ भाजप नेत्यांवरचे आरोप सरकारने मागे घ्यावेत असे सांगितले. त्यानंतर सरकारी वकिलांनी व्यापक जनहित लक्षात घेता या १२ भाजप नेत्यांविरोधात पुन्हा खटले चालवले जाणार नाहीत व त्यांची पुन्हा चौकशी केली जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे.\n२०१३ मध्ये मुझफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीत ६६ जण ठार झाले होते तर ५० हजाराहून अधिक स्थानिक रहिवाशांना आपले घर सोडावे लागले होते.\nन्याय 231 featured 4661 उत्तर प्रदेश 6 दंगल 2 पोलिस 4\nपंजाब भाजप आमदाराला मारहाणप्रकरणी गुन्हे दाखल\nवादग्रस्त म्यानमारच्या लष्करी परेडला भारत उपस्थित\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/563/", "date_download": "2022-09-25T21:35:12Z", "digest": "sha1:GTSVEJU4T5HFGADX7T4FETZJDVN7CKOF", "length": 6519, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "सूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून - Public", "raw_content": "\nसूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आला खून\nनंदुरबार ( प्रतिनिधी ) –\nनंदुरबार तालुक्यातील सूजालपुर शिवारात शेतकरी महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी अज्ञाताविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .\nयाबाबत पोलीससुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार तालुक्यातील कोरिट येथील रहिवासी उषाबाई हिरामण कोळी ( ४६ ) ही महिला आपल्या शेतात कामासाठी गेली असतांना अज्ञाताने तिच्य��� गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन जिवेठार मारले . मयत उषाबाई कोळी या महिलेचा मृतदेह सुजालपुर | शिवारातील शेतकरी शांतीलाल जतन कोळी यांच्या ऊसाच्या शेतात आढळुन आला . घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , तालुका पोलीस निरीक्षक ए.व्ही.पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी , पीएसआय माळी यांनी घटनास्थळी भेट दिली . अज्ञाताने उषाबाई कोळी यांचा खून करुन पुरावा नष्ट केला . हिरालाल जुलाल कोळी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ , २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी पुढील तपास पो. नि. ए. व्ही.पाटील करीत आहेत.\nराष्ट्रवादी कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांचा भाजपात प्रवेश,शनीमांडळ जि. प. गटातून भाजपतर्फे केली उमेदवारी दाखल\nव्यापाऱ्याचे ६० हजार हातचलाखी करून लांबविले\nव्यापाऱ्याचे ६० हजार हातचलाखी करून लांबविले\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/classmates-part2/", "date_download": "2022-09-25T21:24:28Z", "digest": "sha1:CC7NQP3CFZSOWURFLKVG52ETD7MG4DJG", "length": 25077, "nlines": 274, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "वर्गमित्र (classmates)-भाग २ - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nByराधिका कुलकर्णी Nov 6, 2021\nघाईने रात्री पर्समधे कुठेतरी कोंबलेले पुड���े आता शोधायला सुरवात झाली.पर्स कसली कबाडखानाच..असंख्य वस्तुंचे भांडार. सेफ्टी पिना, टिकल्यांची पाकीटे,रूमाल,पेपरमिंट गोळ्यांचे अर्धवट फाडलेले पाकीट,झालंच तर हळदीकुंकवाला गेल्यावर दिलेली विड्याची पाने असेच कोंबलेली,चूरडून वाळून गेलेली,हळदी कुंकू,पान सुपारीची पाकीटे, फुले, मुलांच्या चॉकलेट/ गोळ्यांची रॅपर्स ,प्रवासात हाताशी असावी म्हणून ठेवलेल्या आवळा सूपारीच्या पूड्या,गाडी लागली तर ओवामिनची गोळी, बामची बाटली, विक्स, शेंगदाण्याची पाकीटे आणि असेच चघळायला काहीतरी लागते म्हणून खूपसलेल्या असंख्य वस्तू.. विचारू नका…. लागेल असु द्यावे म्हणुन प्रत्येक खेपेला काही ना काही कोंबलेले..\nगरज किती पडते माहित नाही पण त्यामुळेच नेमकी हवी ती वस्तु मात्र वेळेला सापडेल तर शप्पथ…. पण आज माझे नशीब जोरावर होते.ह्या सगळ्या पसाऱ्यात लपलेले ते गिफ्ट हाताला लागले..\nखरेतर वरची वेष्टण केलेली कागदं मी फार जपून काढते. तडातडा फाडणे मला आवडत नाही. आज मात्र तो नियम धाब्यावर बसला आणि कागद अगदी लहान मूल होउनच मी फाडला.\nआता एक छोटिशी डबी होती.\nआणि डबीत एक सुंदर नाजूकसे कानातले.\nएक उभा सोनेरी व्ही आणि त्यावर अगदी छोटे छोटे मोती जडवलेले. खालीही तसेच छोटेसे मोत्याचे लोलक लटकत होते. त्याच्या चॉईसवर मी जाम फिदा झाले..\nमाझा आणि श्रीधरचा खरेतर प्रेम-विवाहच. पण बापजन्मात श्रीधरला सरप्राईज गिफ्ट आणणे कधी जमलेच नाही.\nएक-दोनदा मला सरप्राईज करायचा प्रयत्न करण्यात मला गिफ्ट आवडले नाही म्हणुन जोरदार भांडणच झाले आमचे.\nतो ऐतिहासिक किस्सा आठवून आम्ही आजही खूप हसतो.आता हसतो पण त्यादिवशी मात्र जोरदार भांडण झाले होते आमचे. आज तो तुम्हाला सांगतेच आता…\nतर झाले असे की ती आमच्या लग्नानंतरची पहिलीच दिवाळी. दिवाळीच्या पाडव्याला बायकोला भेट द्यायची असते एवढे श्रीधरला माहीत होते आई बाबांना बघून, त्यात घरची सगळी मंडळी अगदी सासूबाईंपासून घरातल्या सगळ्यांनीच श्रीधरला ‘ काय मगऽऽ… पहिल्या पाडव्याला बायकोला काय गिफ्ट देणार म्हणून सगळ्यांनी पिळून काढलेले… ‘बघ हं.. म्हणून सगळ्यांनी पिळून काढलेले… ‘बघ हं.. बायकोची आवड-निवड ओळखून गिफ्ट दे..’ त्यात वर हे बोलून अजूनच टेंशन दिलेले..\nएवढे प्रेमबिम केले पण गिफ्ट तेही सरप्राइज द्यायची कामं मीच करायचे नेहमी. गिफ्ट मिळाल्यावर त्याचा चम��लेला चेहरा बघूनच मी खूष व्हायचे पण आज मात्र त्याची परीक्षाच होती. त्याने माझ्या माहेरी सगळ्यांना माझी आवड निवड विचारून झाले.आमच्या कॉमन फ्रेंड्संना विचारून झाले.प्रत्येकाने काही वेगवेगळे ऑप्शन्स सुचवले ज्यामुळे तो जास्तच कन्फ्युज झाला.मग अखेरीस खूप विचार करून त्याने स्वतःच काहीतरी ठरवून एक भेट विकत घेतली. आम्ही सगळेच त्याची ही सगळी गडबड कान्या डोळ्यांनी बघत होतो. त्याच्या गूपचूप आमच्या बेडरूममध्ये माझ्या नकळत होणाऱ्या चकरा पाहून मीही मनातल्या मनात खूष होत होते..काय आणले असेल श्रीने माझ्यासाठी मलाही त्या क्षणाची भारी उत्सुकता होती…..\nशेवटी तो क्षण येऊन ठेपला. संध्याकाळ झाली. औक्षणाची वेळ झाली. आधी सासू सासऱ्यांचे पारंपारिक पध्दतीने औक्षण झाले मग मी ओवाळायला घेतले. श्री रांगोळीने अधोरेखित चौरंगावर येऊन बसला. मी औक्षण करताच गिफ्ट रॅप केलेले एक जाडजूड वजनदार कव्हर त्याने माझ्या हातात दिले. मी अगदी ‘आनंदी आनंद गडे.. ‘ अशा अवस्थेत बेडरूममध्ये गेले… कव्हर उघडून आत काय दिलेय लाडक्या नवऱ्याने म्हणून बघायची कोण घाई मला… घाईघाईने मी कव्हरचा वरचा कागद बाजूला केला. इतके वजनदार काय असेल विचार करतच मी गिफ्ट उघडले आणि त्यातली वस्तू बघून माझं तोंड कडू कारलं खाल्ल्यागत वाकडं झालं… पहिल्या पाडव्याला श्री मला वाचायची आवड म्हणून पाच सहा पुस्तके घेऊन आला होता.\nदिवाळी पाडव्याला कोणी असे गिफ्ट देते का\nमाझी प्रतिक्रिया बघायला उत्सुक श्रीधर जवळच कुतूहलाने उभा होता, गिफ्ट मिळाल्यावरची माझी रीॲक्शन बघायला. माझा लालपिवळा इंद्रधनुषी रंगातला चेहरा बघून तो काय समजायचे ते समजला… खूप भांडले मी त्यादिवशी त्याच्याशी…\nपण सासूबाईंना माहीत होते की असेच काही होईल म्हणून त्यांनी अगोदरच एक सुंदर नेकलेस आणि साडी आणून ठेवली होती. तीच मला देऊन ‘मी तुझी गंम्मत करत होतो ‘ अशी श्रीधरने संपादनी केली . नंतर सासूबाईंनी खरा किस्सा सांगितला तेव्हा आम्ही दोघीही खूप हसलो…तर असे माझे नवरोबा…\nपण मग त्या दिवसानंतर श्रीने कानाला खडाच लावला. काहीही घ्यायचे झाले तर तो मला सोबत घेऊनच खरेदी करायचा. त्यामुळे कित्येक वर्षात अशा सरप्राईज गिफ्टची मला सवयच नव्हती.\nपण प्रसादची ही भेट मला मनोमन खूष करून गेली. दोन कारणांनी…\nएकतर माझ्या आवडीनिवडी फारशा माहित नसतानाही त्याने सरप्राईज गिफ्ट इतक्या थ्रिलिंग स्टाईलने दिले.\nमला कोणीतरी गिफ्ट तेही एका मित्राने दिले होते.\nआजवर मैत्रिणी नातेवाईक किंवा इतर परिचितांकडून अनेक भेटी मिळाल्या पण मित्र , तोही वर्गमित्र… आणि त्याने आणलेले हे पहिले वहीले गिफ्ट…\nलगेच कानात घालुन बघितले.लोलक हलताना होणारी नाजुक किणकीण कानात घुमत होती.\nफोनवर ईनकमिंग कॉलरट्युन ढायढाय\nवाजत होती. धावत जाऊन फोन बघितला तर प्रसादचाच कॉल…..\n“अरे कित्ती गोड आहेत कानातले.\nतुझी निवड सुंदर आहे हं\nपण गिफ्टची काय गरज होती रे\nमी धाडधाड बोलतच सुटले. नकळत ओव्हर एक्साईटमेंट\nत्यावर हलकेसे हसत तो म्हणाला…\n“अगंऽ पहिल्यांदाच आयुष्यात कुठल्यातरी गोड मैत्रिणीकडे जात होतो. मग असेच रित्या हाती कसे जाणार म्हणून जे सहज दिसले ते घेतले.”\nखरेतर मला टेन्शन आलेले… पण आता तुझ्याशी बोलून उतरले ते..\n मी निरागसपणे विचारले.त्यावर जोरजोराने हसतच मला म्हणतो कसा\n” आशूऽऽ तुला माहितीय का आज पहिल्यांदा मी कुणासाठी तरी तेही एका स्त्रीसाठी काहीतरी खरेदी केलीय.\nअख्खे शाळा/कॉलेजचे आयुष्य गेले पण कोणी मैत्रिणी नव्हत्या गं मला आणि लग्नानंतर बायकोच माझ्या आणि तिच्या खरदीचा भार वाहते. ती ड्रेस डिझायनर आहे ना,तिला हा सेन्स खूप चांगलाय की मला काय छान दिसेल\nतीने तर सांगुनच टाकलेय मला की ‘ प्रसाद तुला ह्यातले काही कळत नाही. मला काही आणायच्या भानगडीत तु पडूच नकोस.’ त्यामुळे गिफ्ट आणणे ही जवाबदारी आमच्याकडे आमच्या गृहमंत्रीच सांभाळतात..\nत्यामुळे हे मी निवडलेले पहिले वहिले गिफ्ट. तुला आवडले हे ऐकुन बरे वाटले….\nकालपासून मला सारखे हेच वाटत होते की तू इतका उशीर लावलास म्हणजे नक्कीच तुला कानातले आवडले नसणार..पण हे मला कसे सांगायचे म्हणुन तू मला काहीच बोलत नाहिएस…\nअसोऽऽ…मी खरच खूप आनंदी आहे..\nकुणाला तरी माझी निवड आवडली ह्याहून जास्त भाग्याचे काय असू शकते. तसेही स्त्रियांना खूष करणे सगळ्यात अवघड .त्यात दिलेली भेट आवडणे ही दूरापास्तच क्रिया आहे पण आज मला त्यात यश मिळाले..हम बहोत खूष है आज\nम्हणजे ह्यापुढे आता मी हिंम्मत करायला हरकत नाही.. हो ना..\nतो पुन्हा जोरजोरात हसत होता पलिकडून..”\nमीही हसले…… मनात आले.\nशिक्षण- बीएससी एम ए(इंग्रजी) बीएड.\nलेखन वाचन ही माझी आवड आहे.\nबऱ्याच कथा, कविता, लघूकथा/दीर्घ कथा लेखन झालेले.\nआयूष्यात कोणतेही प्रसंग आले तरी आपली सकारात्मकता सोडू नये ह्या विचारांनी कायम पॉझिटिव्ह राहते म्हणूनच आनंदी आणि समाधानी आहे.\nमला अजिबात आवडली नाहीस तू\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/motivational-articles-why-life-is-so-difficult/", "date_download": "2022-09-25T20:16:24Z", "digest": "sha1:46CZJ7U6QIRIY3FXYDMJTHMPABS2JAMK", "length": 16211, "nlines": 230, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "खरंच आयुष्य किचकट असते का ?? - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nखरंच आयुष्य किचकट असते का \nByअपर्णा कुलकर्णी May 2, 2022\nmotivational articles : आयुष्य किती गुंतागुंतीचे आणि किचकट असते ना. जगणं ही एक कला आहे आणि ती कला अवगत झाली पाहिजे तर आणि तरच जगण्याचा आनंद लुटता येतो. खरंय अगदी खरंय. पण हे आयुष्य जगत असताना आपल्याला असे काही अनुभव देत असते ना की परिस्थिती कशी हाताळावी याही पेक्षा ही अशी जगावेगळी परिस्थिती माझ्या नशिबी का असाच प्रश्न मनात येतो. कधी कधी आयुष्य इतके अनपेक्षित वळण घेते ना ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते.\nजगण्याचा रादर जीवंत असण्याच त्रास होतो. हे बघण्याआधी आपण मेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यातील निर्णय चुकतात. माणसं आहोत आपण. चुका तर होणारच. संत महात्मे चुकले, त्यांना कष्ट भोगावे लागले तर मग आपण तर अगदीच सामान्य माणसं आहोत. पण खरतर काही निर्णय चुकून चालत नाही. शिक्षण, नोकरी, करिअर, संगत, लग्न या गोष्टी खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या ठरतात आयुष्य जगत असताना. यातील एक जरी निर्णय चुकला ना तर संपूर्ण आयुष्य चुकत जाते. हे आयुष्य पुन्हा सगळं नीट करण्याची संधी देत नाही आणि ती अपेक्षाही आपण करू नये.\nया चुकीच्या निर्णयामुळे रोज आपल्याला नको असलेल्या गोष्टींना सामोरे जावे लागते, इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, मन मारावे लागते. एक सल आयुष्यभर तशीच रहाते आणि काही चुकीच्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या की ती सल मान वर काढते. मी असं केलं असतं तर किंवा आयुष्याची काही वर्षे मागे जाता आल तर किंवा आयुष्याची काही वर्षे मागे जाता आल तर अशा कधीच शक्य नसणाऱ्या शक्यता मनात यायला लागतात, खूपच त्रास होतो. कधी कधी तर आपण इतके हताश होतो की वाटत संपलं सगळं. आता सगळे रस्ते बंद झाले काहीच नाही होऊ शकत आता आपले.\nहे करून तर पहा, आयुष्य सोपे वाटेल …\nअशा परिस्थितीत काय करावे हे समजत नाही. पण कधी विचार केलाय का की इतका त्रास आपल्याला का होतो कारण आपण तो करून घेतो. खरतर अशा वेळी जप, ध्यान, motivational speech किंवा व्हिडिओ बघायला हवेत, मोकळे करणारे संगीत ऐकायला हवे. पण डोक्यात इतके विचार असतात ना की हे सगळं लक्षातच येत नाही.\nस्वाभाविक आहे असे होतेच आपले. आपल्याकडून चुका होणार, वाईट वाटणार, नैराश्य येणार अगदी स्वाभाविक आहे. पण जरा शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की हा इतका मनस्ताप अशासाठी की हा त्रास आपल्याला आपलीच माणसे देतात म्हणून होतो. हो खरं आहे. बाहेरच्या अनोळखी माणसाला काय माहित आपल्या आतुष्यातील व्याप आणि अडचणी आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांना आपलं मानतो , विश्वास ठेवतो अशीच लोकं जेंव्हा आपल्याला समजून घ्यायला कमी पडतात, आपल्या भावना समजून घेऊ शकत नाहीत, आपल्या रागामागे लपलेली काळजी जेंव्हा त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्याच आपल्या लोकांसोबत मन मारून जगायची वेळ येते ना त्याचा त्रास सगळ्यात जास्त असतो. उगाचच साठवून ठेवलेला राग, तिरस्कार, रुसवे फुगवे, मान अपमान, कुरघोडी यामुळे आपले आयुष्य आपणच किचकट करतो. अशी परिस्थिती येते की गोष्टी सहन होत नाहीत आणि कोणाला सांगताही येत नाहीत.\nखरतर आयुष्य किती क्षणभंगुर आहे. त्यात नवीन रोगांनी ते अजुनच बेभरवशी झाले आहे. आणि आपण किती छोटे, आखूड, कूंचीत विचार करून ते अजुनच अवघड करतो आहोत असे वाटत नाही का \nत्यापेक्षा आपले मन थोडे मोठे ठेवले, विचार प्रगल्भ आणि वृत्ती समंजस ठेवली तर सगळेच सुखी राहू ना.\nहे करून तर पहा, आयुष्य सोपे वाटेल …\nस्वतः मध्ये बदल करून, यशाच्या इतक्या उंचीवर नेऊन ठेवा की लोकांना बघताना मान वर करावी लागेल.\nहे करून तर पहा, आयुष्य सोपे वाटेल …\nउखाण्��ांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/search/node/page/3/?keys=%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2022-09-25T21:25:13Z", "digest": "sha1:SH2FL3I4FZIOYIOTX5Z2G6OKSBW4RLHZ", "length": 13883, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "node | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nलक्ष्मीबाई टिळकांना 29 मे 1921 रोजी दुसरा नातू झाला. त्याचे नाव अशोक देवदत्त टिळक. त्यांच्यासारख्याच रंगारूपाचा. मुलीची हौस म्हणून ह्या मुलाचे केस पाठीवर रुळतील एवढे त्यांच्या सुनेने -- रूथबाईंनी वाढवले.\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे - May 20, 2021 0\nएकोणिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे होते. ते संमेलन नागपूर येथे 1933 साली भरले होते. खाडिलकर यांची ख्याती थोर नाटककार, झुंझार पत्रकार आणि लोकमान्य टिळक यांचे अनुयायी व देशभक्त अशी होती.\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे - May 17, 2021 0\nअठराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे होते. ते संमेलन कोल्हापूर येथे 1932 साली भरले होते. मात्र संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड संमेलनाला हजरच राहू शकले नाहीत \nचंद्रपूरचे सृजन- सांस्कृतिक यज्ञाचे तप \nगोपाल शिरपूरकर - May 16, 2021 0\nनाशिकचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 26-27-28 मार्चला होऊ शकले नाही, परंतु त्याच तारखांना नाशिकहूनच एका आभासी साहित्य संमेलनाची सूत्रे हलवली गेली आणि ते तिन्ही दिवस एक झकास मराठी साहित्य संमेलन घडून आले ते योजले होते चंद्रपूरच्या ‘सृजन’ संस्थेने आणि त्याचे सूत्रसंचालन केले होते मृणाल पात्रीकर-धर्माधिकारी यांनी, नाशिकहूनच...\nतानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman...\nश्रुती भातखंडे - May 14, 2021 3\nतानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, \"त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, \"त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल \nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे - May 10, 2021 3\nहैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी ‘गोविंदपौत्र’ या टोपणनावाने कविता लिहिल्या...\nमनोहर सन्मुखदास वास्वानी यांनी त्यांच्या अंधत्वावर मात करून मिळवलेले यश हे स्तुत्य असे आहे. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबात 1975 साली नागपूर शहरात झाला.\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे - May 6, 2021 1\nमडगाव (गोवे) येथे भरलेल्या सोळाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ‘रागिणी’कार वामन मल्हार जोशी. कादंबरीकार वि.स.खांडेकर यांनी वामन मल्हार यांचा ‘नैतिक उंचीचा आदर्श’ असा उल्लेख केला होता. वामन मल्हार यांचे सर्व साहित्य हे सजीव ध्येयवादाने भारलेले आणि विचारांना प्रेरणा देणारे होते. त्यांच्या कादंबऱ्यांतून नवी स्त्री आणि स्त्रियांच्या प्रश्नांची जाणीव प्रभावीपणे व्यक्त झाली आहे...\nवि.स. खांडेकर (भाऊसाहेब) यांनी मराठी भाषेला पहिले ज्ञानपीठ मिळवून दिले. त्यांचा जन्म 11 जानेवारी 1898 चा आणि त्यांचे निधन झाले 2 सप्टेंबर 1976 रोजी. भाऊसाहेबांनी विविध प्रकारचे लेखन केले.\nमाझे प्रकाशनासाठी पाठवलेले पहिले साहित्य म्हणजे एक कविता होती. मी वयाच्या दहाव्या वर्षी मराठी पाचव्या इयत्तेत शिकत होतो. त्या वयात प्रेमकविता लिहिण्याचे काहीच कारण नव्हते, पण लिहिली. मला तिच्यातील कल्पना आठवते. त्या कवितेत प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्याप्रमाणे आहेत अशी नोंद होती.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्क���तिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/shot-in-the-back-pm-cares-hasnt-given-rs-100-crore-to-develop-covid-vaccines", "date_download": "2022-09-25T21:54:49Z", "digest": "sha1:NQM5WH2GKSO3ZIDFPIFDD2FU5ZYJAZ4P", "length": 16267, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पीएम केअरः १०० कोटींतील रुपयाही लसीवर खर्च नाही - द वायर मराठी", "raw_content": "\nपीएम केअरः १०० कोटींतील रुपयाही लसीवर खर्च नाही\nनवी दिल्लीः कोविड-१९ प्रतिबंधित लस विकसित करण्यासाठी पीएम केअर फंडमधील सुमारे १०० कोटी रु.ची रक्कम वापरली जाईल अशी घोषणा केंद्राने केली होती पण यातील एक रुपयाही लस विकसित करताना वापरला गेला नाही, असा खुलासा माहिती अधिकार अर्जातून झाला आहे.\nकमोडोर लोकेश बात्रा (निवृत्त) यांनी केंद्रीय आरोग्य खात्याला एक माहिती अधिकार अर्ज पाठवला होता. या अर्जात त्यांनी पीएम केअर फंडमधील किती रक्कम कोविड-१९ लस निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडून खर्च केली गेली याची माहिती सार्वजनिक करावी अशी विनंती केली होती. हा अर्ज त्यांनी जुलै २०२१मध्ये केंद्रीय आरोग्य खात्याला सादर केला होता पण त्याचे उत्तर दिले जात नव्हते. अखेर बात्रा यांनी केंद्रीय आरोग्य खात्याला चार स्मरण पत्रे पाठवल्यानंतर त्यांना उपरोक्त माहिती देण्यात आली.\n१३ मे २०२० रोजी पंतप्रधान कार्यालयाने कोविड-१९ महासाथीविरोधात लढण्यासाठी पीएम केअर फंडमधील ३,१०० कोटी रु. खर्च करण्यात येतील अशी घोषणा केली होती. या घोषणेत पीएमओने कोविड-१९ लस विकसित करण्यावर सरकारकडून १०० कोटी रु. खर्च के��ा जाईल असेही स्पष्ट करण्यात आले होते. हा पैसा पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार यांच्या देखरेखीखाली खर्च केला जाईल असेही सरकारतर्फे सांगण्यात आले होते.\nलोकेश बात्रा यांनी १६ जुलै २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य खात्याच्या मुख्य सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांना एक अर्ज केला. या अर्जात त्यांनी पीएम केअरमधील पैशाचे विवरण मागितले होते. शिवाय त्यांनी कोविड-१९ लस विकसित करण्यासाठी आर्थिक वर्षांत किती रक्कम पीएम केअरमधून खर्च करण्यात आली असा थेट सवालही केला होता. बात्रा यांनी आपल्या अर्जात लस विकसित करण्याच्या प्रक्रियेतील संबंधित सरकारी अधिकारी, कंपन्या, संस्था व अन्य बाबींची माहितीही विचारली होती.\nत्यांच्या या अर्जावर सीपीआयओ कार्यालयाने पीएम केअर फंडमधील एकही रुपया कोविड लस विकसित करण्यासाठी खर्च करण्यात आला नाही, असे उत्तर दिले. सीपीआयओने बात्रा यांचा अर्ज पीएमओ कार्यालय, आयसीएमआर व बायोटेक्नॉलॉजी खात्याला वर्ग करण्यात येत आहे, असेही उत्तर दिले होते.\nबात्रा यांचा अर्ज आयसीएमआरच्या अपिलेट ऑथॉरिटीने निकालात काढत पीएम केअर फंडकडून आयसीएमआरला एकही रुपया लस विकसित करण्यासाठी मिळाले नाहीत, असे स्पष्ट केले.\nबायोटेक्नॉलॉजी खात्याने बात्रा यांचा अर्ज अन्य सार्वजनिक खात्याकडे पाठवत असल्याचे त्यांना ९ ऑगस्टला कळवले. ही अन्य सार्वजनिक खाती कोणती ते स्पष्ट करण्यात आले नव्हते.\nबात्रा यांनी ८ सप्टेंबर २०२१ रोजी पीएमओ कार्यालयाकडे पहिले अपिल पाठवले. त्यावर सीपीआयओ कार्यालयाने पीएम केअर फंड हा आरटीआय कायदा २००५, सेक्शन २(एच) अंतर्गत पब्लिक ऑथॉरिटीमध्ये येत नसल्याने या संदर्भातील माहिती तुम्हाला पाठवता येत नसल्याचे उत्तर बात्रा यांना पाठवले.\n१ ऑक्टोबर २०२१ रोजी पीएमओच्या अपिलेट ऑथॉरिटी पोर्टलवर बात्रा यांचा अर्ज निकाली निघाला आहे, असे जाहीर केले.\nत्या दरम्यान बात्रा यांचा अर्ज नीती आयोग व सेंट्रल ड्रग्ज स्टँण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे पाठवण्यात आला.\n१४ सप्टेंबर २०२१ रोजी सेंट्रल ड्रग्ज स्टँण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने आमची संस्था लसीचे नियम, सुरक्षितता व परिणामकारता याचे नियमन करणारी संस्था असून लस विकसित करण्यासाठी निधी पुरवल्याचा विषय आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट केले.\nहा लेख वाचाः पीएम के��र्स : लपवाछपवी व टोलवाटोलवी\n२८ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधात लढण्यासाठी एक चॅरिटेबल ट्रस्ट – पंतप्रधान नागरिक साहाय्य व आपातकालीन मदत निधी- (पीएम केअर) स्थापन केला होता. त्यानंतर पाच दिवसांत पीएम केअरमध्ये ३०७६.६२ कोटी रुपये देणगी म्हणून जमा झाले होते. त्यातील ४० लाख रुपये हे परदेशातून देणगी म्हणून आले होते. पण हा पैसा कोणी जमा केला याची माहिती सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. सरकार देणगीदारांची नावे जाहीर करत नसल्याने याविरोधात टीका होऊ लागली. त्यात अनेक माहिती अधिकार अर्ज सरकारने गोपनीयतेच्या नावाखाली फेटाळून लावले होते.\nपीएम केअर फंडमध्ये परदेशातून देणग्या मिळाव्या म्हणून पंतप्रधानांनी सर्व भारतीय राजदूतांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क करून अनिवासी भारतीय व भारतीय मूळ असलेल्या नागरिकांकडून पीएम केअरसाठी आर्थिक मदत मागितली जावे असे आवाहन करावे अशा सूचना दिल्या होत्या.\nवास्तविक आपत्ती आल्यास आजपर्यंत भारत सरकारने विदेशी मदतीचा स्वीकार न करण्याची भूमिका घेतली होती पण ही भूमिका बाजूला ठेवून सरकारने त्यांचीही मदत स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.\nहा लेख वाचाः निराळ्या पीएम-केअर फंडाची गरज काय\nकोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांना आर्थिक मदत देता यावी यासाठी देशातील जनतेकडून मदतीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली व त्यातून पीएम केअर्स फंड जन्मास आला. पण या अगोदर कायद्याने पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधी असताना असा नवा फंड सरकारने कशासाठी तयार केला यावर अद्याप सरकारचेच मौन आहे. या पीएम केअर फंडामधील पैशाचा हिशेबही सरकार व पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात येत नाही. मध्यंतरी ज्या बँकेत हा फंड जमा केला जात आहे, त्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही या फंडमध्ये किती पैसे जमा झाले आहेत, किती पैशाचा विनियोग कोरोनाग्रस्त व अन्य गोरगरिबांसाठी केला आहे, याचीही माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला. त्यांच्या नकारानंतर एका आठवड्याच्या आत पंतप्रधान कार्यालयानेही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली होती.\nदंतकथेतील राजाने केला प्राक्तनाचा स्वीकार\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2022-09-25T21:38:50Z", "digest": "sha1:PDL73VVLU3ZUXBLPSKKTROU4UH6LGO33", "length": 6279, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "त्या बांधकाम व्यावसायिक व भिंगारच्या गुंड प्रवृत्तीच्या महिलेवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nत्या बांधकाम व्यावसायिक व भिंगारच्या गुंड प्रवृत्तीच्या महिलेवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा\nशहरातील एक बांधकाम व्यावसायिक व भिंगार येथील गुंड प्रवृत्तीच्या महिलेवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई केली जात नसल्याने आरपीआयचे (गवई) युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी पोलीस अधीक्षकांना स्मरणपत्र दिले. तर सदर प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.\nबांधकाम व्यावसायिक व राजकीय पक्षाची महिला पदाधिकारी यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होण्यासाठी भिंगारदिवे यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे. मात्र सदर गुंड प्रवृत्तीच्या महिलेच्या दबावापोटी पोलीस गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत आहे. तक्रार अर्जाची दखल घेण्यात आलेली नसून, पोलिस प्रशासन याबाबत उदासीनता दाखवत असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तर सबंधित व्यक्तींपासून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे. त्वरीत त्या बांधकाम व्यावसायिक व राजकीय पक्षाची महिला पदाधिकारीवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार भिंगारदिवे यांनी केली आहे.\nबिबट्याच्या हल्ल्यात���ल जखमी वन मजूराचा मृत्यू.\nगोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल\nशिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली – संजय सपकाळ\nशिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप\nघरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा\nघर घर लंगर सेवेच्या वतीने कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/water-release-from-mulshi-dam-increased-discharge-of-11400-cusecs-297927/", "date_download": "2022-09-25T19:43:58Z", "digest": "sha1:QWRPCUCBFAEFYQVOKFZ7PRTJIDMWPQJZ", "length": 13291, "nlines": 196, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri News : मुळशी धरणातून पाणी विसर्ग वाढविला; 11,400 क्युसेकने विसर्ग - MPCNEWS", "raw_content": "\nरविवार, सप्टेंबर 25, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPimpri News : मुळशी धरणातून पाणी विसर्ग वाढविला; 11,400 क्युसेकने विसर्ग\nएमपीसी न्यूज – मुळशी धरण पाणलोट परिसरात पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे सायंकाळी पाचनंतर धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 9 हजार 176 क्युसेकवरून वाढवून 11 हजार 400 क्युसेक करण्यात आलेला आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल संभवू शकतो. त्यामुळे मुळा नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.\nमागील रविवारपासून धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील पवना, खडकवासला, मुळशी, वडिवळे, आंद्रा धरणे भरली आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या पुढील वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला आहे. पाऊस सुर���च असल्याने सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.\nपाचनंतर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग 9 हजार 176 क्युसेकवरून वाढवून 11 हजार 400 क्युसेक करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुळा नदीपात्रात कोणी उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन बसवराज मुन्नोळी यांनी केले.\nपवना धरण 98.29 टक्क्यांवर\nपिंपरी – चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणारे पवना धरण 98.29 टक्के भरले आहे. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. विद्युतर्निमिती (हायड्रोद्वारे) 1400 क्युसेक तर धरणाच्या सांडव्याद्वारे 2 हजार 121 क्युसेकद्वारे असे 3 हजार 521 क्युसेक पाणी सकाळी नदीत सोडण्यात येत होते. त्यामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत आहे.पवना धरण 98 टक्के भरल्याने पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.\nएमपीसी टाॅप मराठी बातम्या\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nGuardian Minister: अखेर पालकमंत्री जाहीर; चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री\nElection ID card : निवडणूक ओळखपत्रास आधार जोडणीस नागरिकांचा अल्प प्रतिसाद\nBopkhel News : इंग्लंडमधील ‘टी फॉर एज्युकेशन’ संस्थेच्या क्रमवारीत महापालिकेची बोपखेल शाळा तृतीय स्थानी\nTalegaon Dabhade : आई तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रम\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन���न\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83727.html", "date_download": "2022-09-25T20:48:11Z", "digest": "sha1:BJIFA5QBMSTVJD76PQDLML4R53BC5GZC", "length": 17946, "nlines": 215, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > हिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती\nहिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती\nरायबरेली (उत्तरप्रदेश) – स्वातंत्र्यानंतर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात न आल्याने राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती विदारक झाली आहे. भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांतील भ्रष्टाचार अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी (६३ टक्के आध्यात्मिक पातळी) यांनी केले. येथील सलवन तालुक्यातील मिर्जापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे लक्ष्मणपुरीचे समन्वयक श्री. प्रशांत वैती यांनी ‘सध्याच्या काळात हिंदु संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते’, असे सांगितले.\n१. ही सभा बहुसंख्येने अन्य पंथीय असलेल्या क्षेत्रात घेण्यात आली. येथे हिंदूंवर पुष्कळ अत्याचार झाले आहेत. अन्य क्षेत्रातील हिंदूंना एकत्रित करून येथे सभा घेण्यात आली.\n२. येथे सर्वानुमते प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे निश्चित करण्यात आले.\nराष्ट्रीयहिंदु जनजागृती समितीहिंदु राष्ट्र जागृती सभा\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंद�� धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/author/mukundnewasa3126/", "date_download": "2022-09-25T20:14:42Z", "digest": "sha1:XIIGVJOCK4NA3PIQOGOUUSXE3HQJCYRC", "length": 12820, "nlines": 193, "source_domain": "krushirang.com", "title": "Team Krushirang, Author at Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल ‘त्या’…\nFood Crisis : जगाला सध्याच्या काळात अत्यंत भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) अन्न प्रमुखांनी गुरुवारी दिला. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले ‘हे’…\nCrop insurance : सप्टेंबर महिन्यातही नगर जिल्ह्यात (Heavy Rain In Ahmednagar District) मुसळधार पाऊस सुरू आहे. हा अति पाऊस आता पिकांसाठी मारक ठरू लागला आहे. आतापर्यंत हजारो हेक्टरवरील पिकांचे…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत तुमच्या बजेटमध्ये;…\nBudget Smartphones : बाजारपेठेतील ग्राहकांची गरज आणि सुविधा लक्षात घेऊन अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्या उत्तम स्मार्टफोन ऑफर करतात. बाजारातही रोज नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होत असतात. जे…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा ‘हा’ नेता भरणार…\nCongress President Election : आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत (Congress President Election) स्थिती स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतक���’ दिवस राहणार बँका बंद; जाणून…\nBank Holiday : तुम्ही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पुढील महिन्यासाठी पुढे ढकलत आहात का जर उत्तर 'हो' असेल तर ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे सर्व कामे वेळेत…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले प्रशासनाचे टेन्शन\nWeather Update : राजधानी दिल्लीसह देशाच्या इतर अनेक भागात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. पुढील तीन दिवस (24, 25, 26 सप्टेंबर) दिल्लीसह अनेक भागांत पावसाची (Rain)…\nIPL 2023 : आयपीएलबाबत मोठा अपडेट.. पहा, लिलावासाठी काय सुरू आहेत हालचाली\nIPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 2023 च्या हंगामापूर्वी इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा लिलाव या वर्षी डिसेंबरच्या मध्यात आयोजित करण्याची योजना आखत आहे. क्रिकबझने दिलेल्या…\nPrepaid Recharge Plan : जबरदस्त प्लान.. कमी पैशांत मिळवा जास्तीत जास्त फायदा; चेक करा डिटेल..\nPrepaid Recharge Plan : दूरसंचार कंपनी Vodafone-Idea उत्तम प्रीपेड प्लान (Prepaid Plan) ऑफर करत आहे. कंपनीचा 151 रुपयांचा प्लान यापैकी एक आहे. हा प्लान जास्त पैसे खर्च न करता मिळत आहे.…\nPetrol Price : शनिवारी मिळाला मोठा दिलासा.. पेट्रोलच्या किंमतीबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’…\nPetrol Price : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Petrol Price) जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाचा दर 90 डॉलरवर येऊनही आज पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय घेतलाच; पहा, काय सुरू आहे युद्धग्रस्त…\nRussia Ukraine War : युक्रेनमधील रशियाच्या ताब्यातील चार प्रदेशांमध्ये शुक्रवारी सार्वमताला सुरुवात झाली. लुहान्स्क, झापोरिझिया, डोनेत्स्क आणि खेरसन भागात मतदान होत आहे. हे क्षेत्र रशियाच्या…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/10/11-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5/", "date_download": "2022-09-25T20:27:58Z", "digest": "sha1:UB6WUGXTSGQYXY6CBAU5BGXPLEUC7H5I", "length": 13240, "nlines": 71, "source_domain": "online45times.com", "title": "11 ऑगस्ट मोठा श्रावणी गुरुवार,स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला 'हा' मंत्र: सर्वोच्च यश प्राप्त होईल ! - Marathi 45 News", "raw_content": "\n11 ऑगस्ट मोठा श्रावणी गुरुवार,स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: सर्वोच्च यश प्राप्त होईल \n11 ऑगस्ट मोठा श्रावणी गुरुवार,स्वामींची विशेष सेवा फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: सर्वोच्च यश प्राप्त होईल \nमित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या साठी खूप प्रिय असतो आणि म्हणूनच आपल्यातील बरेच जण या दिवशी स्वामी समर्थांना व गुरुदेव दत्त यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.\nपरंतु मित्रांनो स्वामी समर्थांची वरील पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गुरूवारच्या दिवशी स्वामी समर्थांची एक विशेष सेवा करायची आहे, ही विशेष सेवा करत असताना आपल्याला यामध्ये महादेवांच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो स्त्री पुरुष लहान मुले किंवा वृद्ध यांच्यातील कोणीही व्यक्ती ने या विशेष मंत्राचा जप केला तरी चालेल फक्त ही सेवा आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासने आणि करायची आहे.\nमित्रांनो ह्या मंत्राचा तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही केला तरी चालेल.\nजर तुम्ही सकाळच्यावेळी स्वच्छ स्नान करून जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा घरातील देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थाच्या प्रतिमेसमोर बसून या मंत्राचा जप केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुऊन जेव्हा तुम्ही तुमच्या तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावता त्या वेळी केला तरीही चालेल, परंतु गुरूवारच्या दिवशी तुम्हाला या विशेष मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राच्या जप करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी समर्थांकडे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायचे आहे आणि प्��ार्थना करायची आहे घरात सुख समृद्धी नांदुदे आणि घरातील संपत्तीत वाढ होऊ दे यासाठी.\nस्वामींकडे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा विशेष मंत्राचा जप करायचा आहे, मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, ओम श्री भस्मभूताय नमः , ओम श्री भस्मभूताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला फक्त एकवीस वेळा अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. एकवीस वेळा पेक्षा जास्त वेळा किंवा कमी वेळा तुम्हाला या मंत्राचा उपयोग करायचा नाही, अगदी योग्य पद्धतीने एकवीस वेळाच या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ किंवा अगदी दोन्ही वेळा तुम्ही गुरूवारच्या दिवशी या विशेष मंत्राचा जप करू शकता.\nमित्रांनो या श्रावण महिन्यातील येणाऱ्या दुसऱ्या गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांची आणि त्याचबरोबर भगवान भोलेनाथांची सेवा पूजाच्या केली आणि त्या सेवेबरोबरच जर मित्रांनो तूम्ही या चमत्कारी मंत्राचा जप तुम्ही एकवीस वेळा गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणूनच 11 ऑगस्ट या गुरुवार च्या दिवशी तुम्ही जर या विशेष मंत्राचा जप नक्की करा.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेह��� संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/category/informational/", "date_download": "2022-09-25T21:10:59Z", "digest": "sha1:O4MHK4NC7PAOHOC7BH7QYFIW4U6X6SQ7", "length": 14805, "nlines": 240, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "Informational Marathi Stories | माहितीपूर्ण Stories - Ritbhatmarathi", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nचड्डा आर्मी मधून रिटायर होतात आणि पंजाबमध्ये येऊन गुरूप्रीतचे स्वप्न पूर्ण करतात. काही दिवसात पंजाबमध्ये दंगे होतात,\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nनारळाचं झाड जणू आकाशाशी स्पर्धा करते. माडाचा असा एकही भाग नाही की जो उपयोगात आणला जात नाही. शहाळी, नारळ, खोबरेल तेल, जाडजूड दोर, लाकूड, शोभिवंत वस्तू, खराटे..काय नि किती वस्तू…\nमुलांना वाढविताना त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी\nparenting tips in marathi : मुल जेंव्हा आईच्या उदरात वाढू लागतं तेंव्हापासनं आईला आईपणाची जाणीव होऊ लागते आणि बाबाला बाबापणाची. आईबाबा हे दोघेही फार महत्त्वाचे असतात, त्यांच्या मुलांसाठी. आपलं मुल…\nभोंडला किंवा हादगा कसा साजरा करतात पौराणिक कथा आणि विधी\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesSep 14, 2022\nजुन्या काळी खऱ्या अर्थाने रांधा, वाढा नि उष्टी काढा इतपतच बाईचं आयुष्य मर्यादित होतं. लग्नही लवकर होत. अगदी वयाच्या चौदापंधराव्या वर्षीही लग्ने होत.\nऋषिपंचमी व्रत विधी आणि कथा\nइनफार्मेशनलभारतीय सणवारसंस्कृती भारताची0LikesSep 13, 2022\nएकदा त्या ब्राह्मणाच्या पत्नीला शिवायचे नव्हते परंतु तिने तशाच स्थितीत श्राद्धाचे अन्न तयार केले. सगळीकडे शिवाशिव केली.\nपितृपक्षामध्ये हे उपाय करून आपल्या पितरांचे आशीर्वाद घ्या\nइनफार्मेशनलसंस्कृती भारताचीसंस्कृती भारताची0LikesSep 11, 2022\nआई वडिलांचे ऋण आपण कशानेच फेडू शकत नाही. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो, रक्ताचे पाणी करून दिवस रात्र एक करून वाढवलेले असते,\nगिरनार पर्वत माहिती मराठीमध्ये\nइनफार्मेशनलधार्मिक स्थळेपर्यटन0LikesSep 11, 2022\nआज दत्त महाराजांच्या अशाच एका पावन ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत जिथे स्वतः दत्त महाराजांनी वास्तव्य करून ते ठिकाण पावन केलेले आहे,\n१२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे महत्व\nइनफार्मेशनलधार्मिक स्थळेपर्यटन0LikesSep 11, 2022\nआपल्याला तेहातिस कोटी देवांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे आपण खूप श्रीमंत आहोत असे म्हणायला हरकत नाही. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार कुळदेवतेला किंवा इतर देवांना मानतात, त्यांची सेवा करतात.\nमासिक पाळीमध्ये वेदना कमी करण्याचे नैसर्गिक उपाय.\nप्रत्येक स्त्रीची प्रकृती वेगळी आणि त्यानुसार मासिक पाळीत होणारे त्रास पण वेगवेगळे. या चार पाच दिवसांच्या काळात स्त्रियांना आणि मुलींना गरज असते ती आरामाची, कोणीतरी हक्काचे माणूस जवळ असण्याची, समजून…\nसर्वात शक्तिशाली स्तोत्र असे श्री महालक्ष्मी अष्टक स्तोत्र..नवरात्री मध्ये नक्की पठण करा\nदेवी लवकर प्रसन्न व्हावी यासाठी आपण रोज तिची सेवा करतो. मग ती तिची पूजा करून असो , मंदिरात जाऊन असो किंवा जप करून असो, किंवा मग तिची उपासना करून, उपास…\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद्य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/3/?s=%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2022-09-25T20:38:12Z", "digest": "sha1:3CIJPFLCYS7CNUOVNLBTGMTJRMZRTP66", "length": 13946, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गुजरात | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 3", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसुरेश लोटलीकर- वामन देशपांडे - December 24, 2021 0\nबत्तिसावे साहित्य संमेलन पुणे येथे 1949 साली झाले. त्याचे अध्यक्ष ‘आधुनिक भारत’कार आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर हे होते. ते 1920 च्या महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीत एम ए चा अभ्यास अर्धवट टाकून पडले. त्या वेळी भारतीय राजकारणात टिळकयुग संपून गांधीयुग सुरू झाले होते. जावडेकर यांनी स्वतःला महात्मा गांधी यांच्या विचारप्रणालीत झोकून दिले होते. ते गांधीवादाचे भाष्यकार म्हणूनच ओळखले जात...\nश्रीराम भिकाजी वेलणकर हे ‘पिनकोड’चे जनक म्हणून ओळखले जातात. ‘पिनकोड’शी प्रत्येक भारतीयाचे नाते घट्ट जोडलेलेआहे. त्याच्या नावासमोर नुसता पिनकोड नंबर लिहिला, तरी ती व्यक्ती देशाच्या कोणत्या भागात राहते हे कळून येते.\nजयेश काशिनाथ जाधव - October 4, 2021 1\nनेहरोली हे गाव पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील दक्षिण सीमेवर वसलेले आहे. ते पालघर जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण साठ किलोमीटरवर येते. गाव आहे निसर्गरम्य, परंतु औद्योगिकीकरण आणि दळणवळणाच्या सोयी यांमुळे गावाचा विकासही साधला गेला आहे.\nमराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.\nसंभाजीराजांचा मृत्यू गुढीपाडव्यास झाला\nसंभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनुस्मृतीतील संकेतांनुसार 11 मार्च 1689 या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी, मुख्यतः विरोधक ब्राह्मणांनी आनंदाच्या भरात गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधुनमधून फिरतात.\nख्रिस्ती महिला संत; भारतातील तीन \nसिसिलिया कार्व्हालो - June 4, 2021 1\nभारतात ख्रिश्चन धर्म पंधराशे वर्षे अस्तित्वात असला तरी केवळ तीन भारतीय स्त्रियांची संत म्हणून गणना त्या धर्मात होते. सर्व धर्मपंथांत संत परंपराही आहे. संत परंपरा ��ी सहसा भक्तीशी जोडलेली असते.\nघरासाठी पागडी आली कोठून\nनितीन अनंत साळुंखे - June 3, 2021 4\n'पागडी' हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा शब्द. तो पुनर्विकास आणि त्यातून मिळणारी ओनरशिप घरे या काळात विस्मृतीत गेला आहे. एकेकाळी मुंबईत घर पागडीनेच मिळायचे. 'पागडी'ची घरे म्हणजे भाड्याने घेतलेली घरे. घरमालक किंवा चाळमालक त्याच्या मालकीच्या जागेवरील किंवा चाळीतील घरे गरजूंना भाड्याने देई.\nतानुबाई बिर्जे – पहिल्या भारतीय महिला संपादक (Tanubai Birje – The First Indian Woman...\nश्रुती भातखंडे - May 14, 2021 3\nतानुबाई बिर्जे यांनी ‘दीनबंधू’ या वृत्तपत्राचे संपादकपद एकशेवीस वर्षांपूर्वी यशस्वीपणे भूषवले होते महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, \"त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या त्या पहिल्या स्त्री संपादक मानल्या जातात. श्रीराम गुंदेकर त्यांच्या 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' या ग्रंथात म्हणतात, \"त्या ब्राह्मणेतर पत्रकारितेतील पहिल्या स्त्री संपादक आहेत. कदाचित मराठी पत्रकारितेतील स्त्री म्हणून पहिलेपणाचा मानही त्यांनाच मिळू शकेल \nथिंक महाराष्ट्र - May 1, 2021 2\nमहाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आचार्य अत्रे यांनी व्यक्तिश: आणि त्यांच्या ‘नवयुग’ साप्ताहिकाने व ‘दैनिक मराठा’ यांनी अतुलनीय कामगिरी केली. अत्रे यांनी ‘नवयुग’मध्ये 1 मे 1960 रोजी लिहिलेला लेख.\nचौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर. त्याचा उल्लेख चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अशा विविध नावांनी इतिहासात आढळतो. चौलचा उल्लेख घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखातदेखील आढळतो. चौल बंदरात 1470 साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचे नाव – अफनासी निकीतीन.\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण���यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%8A/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T21:02:40Z", "digest": "sha1:ZZTAHMBRNZ7WWRIAZA42XDX2BLAKSPVE", "length": 2379, "nlines": 62, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ऊ | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ऊ\" अक्षरापासून सुरू झालेले ३९ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/author/admin/page/5/", "date_download": "2022-09-25T20:19:52Z", "digest": "sha1:O2TWKTPAEO3QE5JIYYHG2DUNTD3UMAII", "length": 7646, "nlines": 142, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "admin - amchi mati amchi mansa - Page 5 of 533", "raw_content": "\nCM Eknath Shinde : शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये, कधीपासून आणि कसे सीएम एकनाथ शिंदेनी दिलं उत्तर – News18 लोकमत\nवाजत-गाजत, गुलाल उधळत या; कोर्टाची लढाई जिंकल्यानंतर ठाकरेंची ..\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोयाबीनची केली होळी – Lokmat\nहिंदी | Englishशनिवार २४ सप्टेंबर २०२२FOLLOW US : शहरंमनोरंजनव्हिडीओसखीआणखी ..\nआपण कोणत्या तोंडाने आंदोलन करताय, निलंगेकरांनी काँग्रेसच्या आमदारांना सुनावले… – Sarkarnama (सरकारनामा)\nआपण कोणत्या तोंडाने आंदोलन करताय, निलंगेकरांनी काँग्रेसच्या ..\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनातून शरद पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले�� – a.msn.com\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत ..\nसोयरे सहचर : ‘जटायू’चे भाऊबंद\nLoksatta ‘निसर्गाच्या अन्नसाखळीतला गिधाड अत्यंत महत्त्वाचा, स्वच्छता ..\n“भारतात तुम्ही स्त्रियांची उघडपणे छेडछाड करु शकता अन् त्यांना…” उर्फी जावेद संतापली – Loksatta\nLoksatta आपल्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे उर्फी जावेद सतत चर्चेत ..\nतापमानवाढ, आपत्ती व्यवस्थापनासाठी 'स्त्री आधार केंद्र' घेणार पुढाकार : नीलम गोर्हे – Sakal\nबोलून बातमी शोधापुणे : महिलांच्या आर्थिक हक्कांवर होत असलेले ..\nPM Kisan 12 hafta 2022 | पीएम किसान 12 वा हप्ता: तारीख, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया येथे जाणून घ्या\nशेतकरी योजना 2022पीएम किसान 12 वा हप्ता: तुम्ही अद्याप योजनेसाठी ..\nवाघानं घेतले 12 बळी, 12 गावांतील लोकं आले रस्त्यावर, काय आहे प्रकरण\nगोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल | Sep 23, 2022 | 4:50 PM मोहम्मद इरफान, ..\nSatara News: लग्नाला दहा वर्षे होऊनही मूल नाही, साताऱ्यातील दाम्पत्याने उचललं टोकाचं पाऊल\nSatara News: लग्नाला दहा वर्षे होऊनही मूल नाही, साताऱ्यातील दाम्पत्याने ..\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nकृषिसंस्कृतीचा वेदनाविष्कार – Maharashtra Times ...\nगहू निर्यातबंदी : विश्वगुरूची कोलांटउडी शेतकऱ्यांच्या मु ...\nकृषीपंप भारनियमन – Sakal\nBuldana Farmer : शेतकरी उद्धव यांचा थेट मुख्यमंत्र्यांना ...\nनिमतवाडी प्राथमिक शाळा 11 वर्षांनंतरही इमारतीच्या प्रतीक ...\nPM Kisan Yojana: तुम्हाला 11व्या हप्त्याचा लाभ मिळाला नस ...\nPM Kisan : PM शेतकरी योजनेचा 11 वा हप्ता नाही झाला खात्य ...\nसांगली : नव्या पीक पॅटर्नचे बीजारोपण – Sakal ...\nOsmanabad : उसाला भारी टोमॅटो, वर्षात दुहेरी उत्पादनातून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://chaprak.com/2020/12/21/", "date_download": "2022-09-25T20:46:18Z", "digest": "sha1:GJR53J2OQJUQFS6WOIQTKPNKQKHDNOQX", "length": 7077, "nlines": 67, "source_domain": "chaprak.com", "title": "December 21, 2020 - साहित्य चपराक", "raw_content": "\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत���त्व - हरिश बैजल\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\n१९६० नंतरच्या कवितांची सफर\n‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2020 साहित्य चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि ‘चपराक’ची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क – 7057292092 कवितेसोबत चालताना… मराठी कवितेत 1960 नंतरच्या कवितेचं वेगळेपण आहे. खरी सशक्त कविता 1960 नंतर आलेल्या संग्रहांनी मराठीला दिली आहे पण इथं तो इतिहास सांगायचा नाही. त्या कवितेवर समीक्षा करावयाची नाही. आता एकविसाव्या शतकाची दोन दशकं संपून गेल्यावर या कवितांबद्दल लिहिणं हे सिंहावलोकन आहे पण वैयक्तिक माझ्यासाठी हे स्मरणरंजन आहे. कळत्या वयापासून या कवितेची आवड लागली. नंतर स्वत: कविता लिहू लागलो. कवीसंमेलनात भाग घेणं सुरु झालं. हे गेली चाळीस वर्ष सुरु आहे. त्यामुळं…\nFeatured, दखलपात्र, व्हायरल१९६० नंतरच्या कवितांची सफर, कविता, चपराक दिवाळी, चपराक मासिक, दिनकर जोशी, मराठी कविता2 Comments\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/bjps-agitation-in-tuljapur-demanding-start-of-temples-in-the-state/", "date_download": "2022-09-25T21:15:25Z", "digest": "sha1:UTEM2JALPZ7B7CBLNWICTOAZES4NP6Y4", "length": 5574, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nतुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या\n\"दार उघड उद्धवा, दार उघड\nराज्यातील मंदिरं सुरु करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी भाजप आध्यात्मिक आघाडीनं आज पुन्हा एकदा तुळजापूरमध्ये आंदोलन पुकारलं आहे.\nतुळजाभवानी मंदिर परिसरात भाजप आध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वात बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.\n‘दार उघड उद्धवा, दार उघड’ म्हणत हे आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाला तुळजापूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही तुषार भोसले आणि राज्यातील साधू-महंतांच्या नेृत्वात हे आंदोलन सुरु करण्यात आलं.\nमंदिराच्या मुख्य दरवाजावर तुळजाभवानीच्या प्रतिमेची आरती करण्यात आली. त्यानंतर या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. साधू-संतांचा आवाज ऐकायला हे सरकार तयार नाही. साधू-संतांशी चर्चा करा म्हणून दोन वेळा पत्र पाठवली. पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग आणत आहे’, अशी टीका तुषार भोसले यांनी केली.\nखडक पोलीस ठाण्यात उडाला गोंधळ\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nकरुणा मुंडेनी शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची केली घोषणा .\nदेवस्थानांची ५१३ एकर जमीन लाटली – नवाब मलिक\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/tag/girl/", "date_download": "2022-09-25T20:57:51Z", "digest": "sha1:YW2F75ZOJCPHDWBPAHZWOP7OXBZHYODR", "length": 6500, "nlines": 130, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "girl Archives - Kesari", "raw_content": "\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nमोटारचालक संगणक अभियंता गजाआड पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी सात वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खराडी...\nडिलिव्हरी बॉयने केला तरुणीचा विनयभंग\nपुणे : जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका डिलिव्हरी बॉयनेच तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येवलेवाडी परिसरात शनिवारी रात्री...\nडंपरच्या धडकेत मुलीचा मृत्यू\nलोहगाव : शिकवणीला जात असलेल्या सायकलस्वार शाळकरी मुलीचा भरधाव डंपरच्या धडकेने लोहगाव येथे मृत्यू झाल��. या अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाच्या विरोधात गुन्हा...\nस्कूल बसचालकाचा शाळकरी मुलीवर अत्याचार\nपुणे : शाळकरी मुलीला दररोज घरी सोडवणार्‍या स्कूल बसचालकाने दहावीच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कोंढवा-उंड्री परिसरात मार्च महिन्यांपासून हा...\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/world/2022/02/26/35759/russia-ukrain-war-news-nato-to-deploy-thousands-of-commandos-to-nations/", "date_download": "2022-09-25T20:42:18Z", "digest": "sha1:UMFAY2YTDFLAB4MOPI3V2X32JA3R2X36", "length": 16256, "nlines": 191, "source_domain": "krushirang.com", "title": "Russia-Ukrain War News : रशियाला झटका देणार NATO..! पहा नेमकी काय केलीय व्यूहरचना - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\n पहा नेमकी काय केलीय व्यूहरचना\n पहा नेमकी काय केलीय व्यूहरचना\nमॉस्को / कीव : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे तणावात असलेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या (नाटो) देशांनी रशियाचा वेढा आणखी तीव्र केला आहे. युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये हजारो कमांडो तैनात करणार असल्याची घोषणा नाटोने केली आहे. यासोबतच युक्रेनच्या लष्कराला शस्त्रास्त्रांचा पुरवठाही सुरू राहणार आहे. नाटोने म्हटले आहे की युक्रेनला हवाई संरक्षण प्रणाली देखील दिली जाईल जेणेकरून ते रशियन विमाने नष्ट करू शकतील. नाटो देशांनी आधीच 100 ���ढाऊ विमानांना अलर्टवर ठेवले आहे आणि पोलंड-युक्रेन सीमेजवळ अमेरिकन सैन्य उपस्थित आहेत.\nनाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी शुक्रवारी सांगितले की, आम्ही युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या देशांमध्ये हजारो पूर्णतः तयार कमांडो तैनात करणार आहोत. या कमांडोमध्ये जमीन, हवाई, समुद्र आणि विशेष ऑपरेशनमध्ये सहभागी होणाऱ्या जवानांचा समावेश आहे. 30 देशांची संघटना असलेली नाटो युक्रेनला सर्व प्रकारची शस्त्रे देणार आहे. नाटोचे सरचिटणीस म्हणाले, “मित्र राष्ट्रे पाठिंबा देण्यासाठी अत्यंत वचनबद्ध आहेत. आमच्या सामूहिक संरक्षण धोरणांतर्गत आम्ही प्रथमच NATO प्रतिसाद दल तैनात करत आहोत.\n पहा सुरक्षा परिषदेत काय करणार मोदींचा भारत देश\nखरेदिवाला म्हणजे ऑफरवाला. https://bit.ly/3gpEvq9 यावर क्लिक करून करा खरेदी दणक्यात..\n पहा युक्रेनी सैन्याने काय केलेय\nनाटोचे सरचिटणीस म्हणाले की चुकीची गणना किंवा गैरसमजांना जागा नसावी. आमच्या मित्रपक्षाच्या आणि नाटोच्या भूमीच्या प्रत्येक इंचाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वकाही करू. त्यांनी रशियावर युक्रेनचे सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला. युक्रेनची राजधानी कीवमध्ये भीषण युद्ध सुरू असताना नाटोच्या महासचिवांनी ही घोषणा केली आहे. युक्रेनियन सैन्याने रशियन हल्ल्यांदरम्यान बचावात्मक स्थितीत असल्याचे दिसून आले, जरी युक्रेनियन सैन्याने रस्त्यावर उतरून राजधानी ताब्यात घेण्यापासून रोखण्यासाठी अथक प्रयत्न केले.\nदुसरीकडे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये त्यांच्या युरोपियन समकक्षांना एक अशुभ इशारा दिला. इस्रायलच्या वाला न्यूजच्या रिपोर्टरनुसार, त्यांनी इतर नेत्यांना सांगितले की, “तुम्ही मला जिवंत पाहण्याची ही शेवटची वेळ असू शकते.” युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागाराने यापूर्वी इशारा दिला होता की जर रशियाने युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केला कारण त्यांना ते ताब्यात घ्यायचे आहे आणि झेलेन्स्कीला मारणे. कीव यशस्वीपणे ताब्यात घेतल्यास रशिया युक्रेनमध्ये कठपुतळी सरकार स्थापन करण्याचा विचार करत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.\nडेली मेलच्या वृत्तानुसार, विशिष्ट युक्रेनियन अधिकार्‍यांना पकडण्यासाठी किंवा मारण्यासाठी चेचेन विश���ष दलाचे एक पथक युक्रेनमध्ये तैनात करण्यात आले आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, प्रत्येक सैनिकाला युक्रेनियन अधिकार्‍यांची छायाचित्रे आणि त्यांच्यावरील तपशीलांसह मॉस्को टेलिग्राम चॅनेलच्या सुरक्षा आस्थापनाच्या लिंक्ससह एक खास ‘डेक ऑफ कार्ड’ देण्यात आला होता. अहवालात म्हटले आहे की रशियन तपास समितीने “गुन्हे” केल्याचा संशय असलेल्या अधिकारी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची यादी आहे. युक्रेनच्या अध्यक्षांनी कबूल केले की ते त्यांच्या राजधानीतील रशियन मारेकर्‍यांसाठी “नंबर वन टार्गेट” आहेत, तर त्यांचे कुटुंब पुतीनच्या हल्लेखोरांसाठी “नंबर टू टार्गेट” आहे.\nशिवसेनेला मोठाच झटका; पहा मुख्यमंत्री ठाकरेंच्या शिलेदारांवर कोणती कारवाई झालीय सुरू\nघोटाळेबाज मोदींच्या विरोधात लंडनमध्ये तक्रार; पहा नेमका काय आरोप आहे\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/gujarat-68-college-girls-in-bhuj-made-to-strip-to-check-if-they-were-menstruating", "date_download": "2022-09-25T21:33:46Z", "digest": "sha1:VNKIQTQOTJU63YYKFS45AMUIQ6JFWVRG", "length": 9995, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गुजरातमध्ये ६८ विद्यार्थींनींना नग्न केले - द वायर मराठी", "raw_content": "\nगुजरातमध्ये ६८ विद्यार्थींनींना नग्न केले\nनवी दिल्ली : गुजरातेतील भूज येथील सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमधील मुलींच्या हॉस्टेलनजीक बगीच्यात सॅनिटरी नॅपकीन सापडल्यानंतर या संस्थेतील ६८ मुलींना मासिक पाळी आली आहे का हे तपासण्यासाठी संस्थेतल्या शिक्षकांनी�� मुलींना नग्न करून तपासणी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या सोमवारी घडली. हा प्रकार आमचा मानसिक छळ असल्याची तक्रार एका मुलीने केली पण ही घटना घ़डून तीन दिवस उलटल्यानंतरही पोलिसांमध्ये तक्रार केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. नंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कच्छ विद्यापीठाने या प्रकरणी पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे.\nया समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभारी कुलगुरू दर्शना ढोलकिया यांची नियुक्ती केली असून या घटनेची माहिती घेण्यासाठी सर्व विद्यार्थींनीशी संवाद साधून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी गुरुवारी दोन सदस्यांसह काही विद्यार्थींनीशी संवादही साधला.\nया संस्थेतील विद्यार्थींनीनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हॉस्टेलच्या वॉर्डनना बगीच्यात वापरलेले सॅनिटिरी नॅपकीन सापडले. याची माहिती वॉर्डननी संस्थेच्या प्राचार्या रिटा रंगीया यांना दिली. त्यानंतर रिटा रंगीया यांनी हॉस्टेलमधील ६८ मुलींना एकत्रितपणे आवारात बोलवले व त्यांच्यापुढे स्वामीनारायण मंदिर व्यवस्थापनाच्या नियमावलीसंदर्भात भाषण दिले. या भाषणानंतर दोन मुलींनी आपली चूक कबूल केली पण या मुलींच्या कबुलीनंतरही प्राचार्यांसह काही शिक्षकांचे समाधान झाले नाही. त्यांनी प्रत्येक विद्यार्थींनीला वॉशरुममध्ये जाऊन कपडे काढण्यास सांगितले.\nया संस्थेच्या नियमांनुसार मासिक पाळी आलेल्या विद्यार्थींनीना मंदिर व स्वयंपाकघरात जाण्यास बंदी आहे. त्या विद्यार्थींनीना स्वत:च्या रुममध्येही बसण्यास मनाई आहे. मासिक पाळीच्या दिवसांत या मुलींनी वर्गात शेवटच्या बाकांवर बसणे बंधनकारक असून त्यांनी अन्य मुलींना स्पर्श करणे वा अन्य मुलींमध्ये मिसळण्यासही मनाई आहे. या मुलींची राहण्याची सोय हॉस्टेलच्या तळघरात करण्यात येते.\nजेव्हा या प्रकरणाबाबत काही मुलींनी कॉलेजचे ट्रस्टी प्रवीण पिंडोरिया यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी हा विषय विसरून जा असे सांगितले.\nआपल्या संस्थेच्या नियमावलीच्या संदर्भात पिंडोरिया यांनी, या हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतानाच आम्ही मुलींच्या पालकांसमोर आमचे नियम ठेवतो. काही शिक्षक नियमांचे कठोर पालन करत असतील पण यासंदर्भात प्रशासकी�� समितीची बैठक घेतली गेली असून या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.\nट्रम्प यांच्या भेटीआधी संरक्षणविषयक करार पूर्ण करण्याचा प्रयत्न\n‘भीमा-कोरेगाव तपास एनआयएनने करण्यास सरकारची हरकत नाही’\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/10/pitrudosh/", "date_download": "2022-09-25T20:48:05Z", "digest": "sha1:FZ5AVIQXC7IIQMN6OANVLVGTDH67YQDF", "length": 13435, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "'या' गोष्टी आपल्या सोबत, परिवारासोबत घडत असतील तर पितृदोष आहे असे समजावे, पितृदोष कसा ओळखावा? - Marathi 45 News", "raw_content": "\n‘या’ गोष्टी आपल्या सोबत, परिवारासोबत घडत असतील तर पितृदोष आहे असे समजावे, पितृदोष कसा ओळखावा\n‘या’ गोष्टी आपल्या सोबत, परिवारासोबत घडत असतील तर पितृदोष आहे असे समजावे, पितृदोष कसा ओळखावा\nमित्रांनो आपल्या घरात पितृदोष आहे किंवा नाही, आपल्याला त्यामुळे काही अडचणी येत आहेत का हे कसे ओळखावे याबद्दलच आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपणाला पितृदोष आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी कुंडली असणे गरजेचे आहे. पण प्रत्येका जवळ कुंडली असते असे नाही.कारण या धावपळीच्या जगात निश्चित वेळ किंवा तिथी माहिती नसल्या कारणाने आपण कुंडली काढू शकत नाही आणि बऱ्याच लोकांचं कुंडली असून देखील आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे निश्चित समजत नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्या घरांमध्ये ज्या घटना घडतात त्यावरुन देखील आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे समजते.\nआणि मित्रांनो हे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे या लेखामध्ये दिलेली आहेत ते पाहूयात. मित्रांनो जे आपले पितृ आहेत. त्यांचा आशी���्वाद मिळावा या साठी आपण श्राध्द करत असतो. पितृ म्हणजे जे आपले लोक आपल्या सोडून गेलेले आहेत ते. जर का आपले पितृ आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला पितृदोष निर्माण होतो. आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर आल्याला बऱ्याच अडचणीला समोर जावे लागते.\nआणि मित्रांनो जर का आपल्या हातातून नकळत अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याला पितृदोष निर्माण होतो. यामुळे सोपे आणि साधे काम सुद्धा करताना अडचणी निर्माण हातात. कोणतीही कामे असो पूर्ण लवकर होत नाही काही वेळेस एखादे काम होता होता तसेच राहून जाते.\nमित्रांनो अशी काही लक्षणे आहेत जी आपण पहाणार आहोत ज्या मुळे आपल्याला पितृदोष आहे का नाही. हे थोडेफार समजण्यास मदत होईल. मित्रांनो आपल्याला पितृ रंगवतात त्यावेळेस आपल्या घरात बऱ्याच अडचणी येत असतात. घरातील लोक सारखे आजारी पडत असतात; जेवण करताना वाद विवाद होतात, घरातील एखादा व्यक्ती जेवण न करताच निघून जातो.\nएखादी व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते. मुलात आणि आई वडिलांचे सतत वादविवाद होता राहतात किंवा एकमेकांचे ऐकत नाही. मित्रांनो एखादया घरात लोक वारंवार आजारी पडतात. मानसिक गोष्टीचा विचार केल्यास शरीरी आणि मन नेहमी अस्वस्थ होत जाते.\nआणि मित्रांनो आपल्याला सारखी कशाची तरी भीती वाटत जाते. रात्री झोप लागत नाही. रात्री वाईट सोपने पडतात. पती पत्नीचे सारखे भांडणे होत. घरात एखादे कार्य सुरू होण्याआधी त्यात सारख्या अडचणी येत असतील. वारसा हक्का साठी भांडणे होणे. या सारखी लक्षणे आपल्याला पितृदोष असल्याची जाणवतात.\nमित्रांनो पितृ पासून आपल्याला होत असलेला त्रास कमी कास होईल किंवा पितृदोष कमी कसा करता येईल या बदल आपण जाणून घेऊ. पितृ आपल्यावर संतूष्ट असतील तर आयुष्य मध्ये संसार सुख, आरोग्य, आर्थिक, बल, आणि सन्मान या सारख्या गोष्टीची कमतरता कधी जमवत नाही.\nयामळे जर पितृ आपल्यालवर प्रसन्न असतील तर आपल्याला असंख्य सुखाचा लाभ होत जातो. मित्रांनो आपण आपल्या पितृ कसे प्रसन्न करता येईल, या साठी काही छोटेशे उपाय आपण या ठकाणी पाहूत. या आधीच्या विविध लेखात आपण महती जाणून घेतली आहे. रोज एक पहिली पोळी तरी गाईला खाऊ घालत चला, रोज भोजन करण्याआधी आपण आपण एक घास तरी कावळा, कुत्रा किंवा गया याना खाऊ घालत चला. अन्न दान करत चला, पशु पक्षी या सुद्धा अन्न देत जा. या सारख्या छोट्याश�� उपाय मळे सुद्धा आपला लाभ होऊ शकतो.आणि मित्रांनो जर वरील दिलेल्या कारणांपैकी कोणताही त्रास होत असल्यास आपल्याला पितृदोष आहे हे समजून घेऊन त्यावर उपाय करावेत.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1508/", "date_download": "2022-09-25T21:53:16Z", "digest": "sha1:PF3KSCNXKTFESTQ63HMLIA6ICZQFIFCH", "length": 7088, "nlines": 84, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "अक्कलकुवा ग्रामपंचायतीत धाडसी चोरी; दफ्तर सह सीसीटीव्ही कैमरा ही चोरट्यांनी केला लंपास - Public", "raw_content": "\nअक्कलकुवा ग्रामपंचायतीत धाडसी चोरी; दफ्तर सह सीसीटीव्ही कैमरा ही चोरट्यांनी केला लंपास\nअक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये चोरी झाल्याची घटना दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी समोर आली असून ग्रामपंचायतीचे दप्तर तसेच नुकतेच बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच नवीन कंप्यूटर यांची चोरी झाली असल्याचे बोलले जात असून या ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचार ची चौकशी सुरू असतानाच ती अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली असतानाच या ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले असून यातील चोरट्यांचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये दि. 3 ऑगस्ट रोजी रात्री चोरी झाल्याचा प्रकार दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी उघड झाला असून ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच ग्रामपंचायती मध्ये नुकत्याच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची, कंप्यूटर व सहित्यांची चोरी झाल्याची माहिती पोलिस ठाण्याला सरपंच राजेश्वरी वळवी व प्रभारी ग्रामसेवक मनोज पाडवी यांनी दिली.पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ग्रामपंचायतीत चोरी झाली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असताना या ग्रामपंचायतीतून ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे शहरांमध्ये एकच चर्चा रंगली असून या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.\nसदर यावेळी पोलिस प्रशासन संध्याकाळी घटना स्थळी हजर झाले. तसेच स्वानपथक ही हजर झाले. सदर पोलिस प्रशासन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करित आहे.\nनंदुरबार जिल्ह्यात आज अखेर असलेले लसीकरणाचे शिल्लक डोस\nनंदुरबार येथे दोन गटात हाणामारी, 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 15 जणांना अटक\nनंदुरबार येथे दोन गटात हाणामारी, 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 15 जणांना अटक\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/mmrcl-recruitment-2022-for-various-posts-apply-online-2/", "date_download": "2022-09-25T20:14:29Z", "digest": "sha1:5TOQRTRWN4QJG7AVCFUTMIHR36VM7R4V", "length": 8796, "nlines": 150, "source_domain": "careernama.com", "title": "MMRCL Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\nपदवीधरांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती सुरू \nपदवीधरांना सुवर्णसंधी ; महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये भरती सुरू \nकरिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या 27 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन /ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com\nएकूण जागा – 27\nपदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –\n1.सहायक महाव्यवस्थापक – 05 जागा\nशैक्षणिक पात्रता- 01. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद/ इलेक्ट्रिकल / यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी 02. अनुभव.\n2.सहायक व्यवस्थापक – 02 जागा\nशैक्षणिक पात्रता – 01. शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून यांत्रिक/विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठापासून पूर्ण-वेळ बीई (IT किंवा संगणक विज्ञान) किंवा एमसीए किंवा समतुल्य पदवी 02. अनुभव.\n3.उपअभियंता – 02 जागा\nशैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठापासून इलेक्ट्रिकल/ यांत्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी 02. अनुभव.\n4.कनिष्ठ पर्यवेक्षक – 01 जागा\nशैक्षणिक पात्रता – 01. शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून यांत्रिक/विद्युत/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा डिप्लोमा 02. अनुभव.\n5.कनिष्ठ अभियंता – 16 जागा\nशैक्षणिक पात्रता – शासकीय मान्��ताप्राप्त संस्था / विद्यापीठापासून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी मध्ये बी.ई./बी. टेक किंवा डिप्लोमा / इलेक्ट्रिकल मध्ये किंवा यांत्रिक अभियांत्रिकी मध्ये पदवी/डिप्लोमा 02.अनुभव.\n6.सहायक – 01 जागा\nशैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त महाविद्यालय / विद्यापीठातून पूर्ण वेळ 03 वर्षे पदवी i.e. बी.एससी (IT/संगणक) / बीसीए किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठापासून कॉम्प्युटर सायन्स / ऍप्लिकेशन मध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य\nवयाची अट – 40 वर्षापर्यंत\n1.सहाय्यक महाव्यवस्थापक – 70,000 to 200,000\n2.सहाय्यक व्यवस्थापक – 50,000 to 160,000\n4.कनिष्ठ पर्यवेक्षक – 35,280 to 67,920\nअर्ज शुल्क – नाही\nहे पण वाचा -\nMMRCL recruitment 2022 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन…\nनोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन /ऑफलाईन\nनिवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022 आहे.\nअधिकृत वेबसाईट – www.mmrcl.com\nमूळ जाहिरात – pdf\nऑनलाईन अर्ज करा – click here\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/gujrat-girl-suicide-in-train-after-gangraped-in-vadodara-mhcp-631001.html", "date_download": "2022-09-25T20:23:56Z", "digest": "sha1:TUZ6A4GEO36DGTLZWI7Q5QNLOJL7VSQI", "length": 12288, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तरुणीचा दिवाळीच्या दिवशीच ट्रेनमध्ये गळफास, आत्महत्येनंतर मन हेलावून टाकणारं कारण समोर – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nतरुणीचा दिवाळीच्या दिवशीच ट्रेनमध्ये गळफास, आत्महत्येनंतर मन हेलावून टाकणारं कारण समोर\nतरुणीचा दिवाळीच्या दिवशीच ट्रेनमध्ये गळफास, आत्महत्येनंतर मन हेलावून टाकणारं कारण समोर\nवलसाड रेल्वे स्थानकावर तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता\nआत्महत्या करणारी तरुणी खूप हुशार होती. तिचं नाव इयत्ता दहावीत मेरिट लिस्टमध्ये (Merit List) आलं होतं. पण तिच्या आयुष्यात दिवाळीच्या (Diwali) दिवसांमध्ये जी घटना घडली त्यामुळे ती पूर्णपणे खचली. त्यातून तिने स्वत:चं आयुष्य संपविण्याचं टोकाचं पाऊल उचललं.\nचार्जिंगला लावला मोबाइल, काही मिनिटात बँक खातच रिकामी; अकाऊंटमधून असे काढले पैसे\nShocking मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च\nगर्ल्स हॉस्टेलमधील व्हायरल MMS प्रकरणात धक्कादायक अपडेट; मास्टरमाईंड निघाला..\nनाशिक : प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न\nगांधीनगर, 15 नोव्हेंबर : आपल्या आयुष्यात असलेल्या कोणत्याही समस्यांवर आत्महत्या (Suicide) हा उपाय नाही. त्यामुळे आत्महत्या करु नका, असं आवाहन करणाऱ्या किंवा नैराश्यात (Depression) असलेल्यांना प्रोत्साहन (Motivate) देणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये (NGO) कार्यरत असलेल्या एका तरुणीनेच ट्रेनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आत्महत्या करणारी तरुणी खूप हुशार होती. तिचं नाव इयत्ता दहावीत मेरिट लिस्टमध्ये (Merit List) आलं होतं. पण तिच्या आयुष्यात दिवाळीच्या (Diwali) दिवसांमध्ये जी घटना घडली त्यामुळे ती पूर्णपणे खचली. त्यातून तिने स्वत:चं आयुष्य संपविण्याचं टोकाचं पाऊल उचललं. सुरुवातीला या तरुणीने आत्महत्या का केली याची माहिती उलगडत नव्हती. पण पोलिसांच्या (Police) हाती जेव्हा तिची डायरी लागली तेव्हा तिच्यावर दोन नराधमांकडून सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती उघड झाली.\nदिवाळीच्या दिवशी 4 नोव्हेंबरला गुजरात क्वीन एक्सप्रेस वलसाड रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. या गाडीत कोच नंबर डी-12 मध्ये स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत असताना त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह दिसतो. तो तातडीने याबाबतची माहिती वलसाडच्या स्टेशन मास्ट आणि रेल्वे पोलिसांना देतो. वलसाड पोलिसांना त्यावेळी मुलीच्या मृतदेहासोबत तिचं तिकीट मिळत नाही. पण तिच्या बॅगेत पोलिसांना मोबाईल सापडतो. त्या मोबाईलच्या माध्यमातून पोलिसांनी तिच्या कुटुंबियांशी संपर्क केला. त्यातून मुलगी मुळची वलसाडची असून ती बडोद्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती, तसेच ती बडोद्यातील मुलींच्या वस्तीगृहात राहत होती, अशी माहिती समोर आली. हेही वाचा : लग्न पाच दिवसांवर असताना मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, पित्याचं टोकाचं पाऊल पोलीस तपासासाठी मृतक मुलीच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना तिची डायरी मिळाली. त्यामध्ये मुलीने आपल्यासोबत घडलेला प्रसंग लिहिलेला होता. मुलगी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्या रुमवर परतत होती. यावेळी दोन व्यक्तींनी तिचा पाठलाग केला. त्यांनी मुलीला धमकावून बडोद्यातील एका मैदानात नेलं. तिथं त्यांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले.\nसंबंधित घटनेनंतर मुलीला आपल्या रुमवर जाण्यासाठी एका बस चालकाने मदत केली होती. पोलिसांनी संबंधित बस चालकाचा शोध घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने सांगितलेली माहिती खरी असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. \"मी संध्याकाळी बस पार्क केल्यानंतर संबंधित परिसरात जात होतो त्यावेळी एका झाडाजवळ तरुणी अर्धनग्न अवस्थेत उभी होती. ती मदतीसाठी विनंती करत होती. आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती तिने दिली. दोन तरुणांनी माझे हात बांधून माझ्यासोबत गैरकृत्य केलं, असं ती रडत-रडत सांगत होती\", अशी माहिती बस चालकाने दिली. हेही वाचा : रिक्षातून उतरताच तरुणाला घेरलं, छातीवर बंदूक रोखत लुटलं, आणि.... \"मुलीने कपडे परिधान केल्यानंतर माझ्या मोबाईलने आपल्या मैत्रिणीला फोन केला. तिने आपल्या मैत्रिणीला चकली सर्कलला येण्यास सांगितलं. आम्ही तिला तिथे सुखरुप पोहोचवलं. त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसोबत निघून गेली\", असंदेखील बसचालकाने सांगितलं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/ascdcl-bharti/", "date_download": "2022-09-25T21:07:05Z", "digest": "sha1:723DEN35S4CLVKK5NUJGAB4RIZCTO7BH", "length": 19179, "nlines": 278, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "ASCDCL Bharti 2022 | Aurangabad Smart City Bharti | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nHomeDistrictsAurangabad Bhartiऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२.\nऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२.\nMay 17, 2019 Shanku Aurangabad Bharti, Government Jobs Comments Off on औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२.\nऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२२.\n⇒ पदाचे नाव: मुख्य वित्त अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक.\n⇒ रिक्त पदे: 02 पदे.\n⇒ नोकरी ठिकाण: औरंगाबाद.\n⇒ आवेदन का तरीका: ऑनलाइन (ई-मेल).\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 24 ऑगस्ट 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nइंदिरा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट, पुणे भरती २०२२.\nECHS अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड मध्ये नवीन 21 जागांसाठी विविध रिक्त पदांची भरती २०२२.\nऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९\nJune 22, 2018 Shanku Aurangabad Bharti, Government Jobs Comments Off on औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 04 जागांसाठी भरती २०१९\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर ���ध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मध्ये नवीन 122 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली भरती २०२२.\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे मध्ये नवीन 10 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/rajasthan", "date_download": "2022-09-25T20:55:06Z", "digest": "sha1:Q2QFFPR73MCX32T75JM4XEAXOTF7PZRJ", "length": 9069, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Rajasthan Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nबलात्काराच्या गुन्ह्यांत २० टक्क्याने वाढ, सर्वाधिक बलात्कार राजस्थानमध्ये\nनवी दिल्लीः २०२१ या वर्षांत देशात महिलांवरील बलात्काराच्या ३१,६७७ गुन्ह्यांची नोंद झाली असून राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्काराची नोंद झाल्याची माहिती न ...\nसवर्णांचे पाणी प्याले म्हणून दलित विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू\nजयपूरः राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात दलित कुटुंबातील एका ९ वर्षाच्या मुलाचा शाळा संचालकाने केलेल्या मारहाणीत रविवारी दुर्दैवाने मृत्यू झाला. २० जुलैला ...\nरियाज अत्तार हा डबल एजंट म्हणून काम करत होता का\nगेल्या आठवड्यात राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैय्यालाल या एका शिंप्याची मोहम्मद घौस व रियाज अत्तारी दोन मुस्लिम कट्टरवाद्यांनी गळा चिरून हत्या केली. कन ...\nनुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्याची गळा चिरून निर्घृण हत्या\nनवी दिल्लीः भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱे एक शिंपी कन्हैया लाल यांची मंगळवारी मोहम्मद रियाज अत्तारी व घौस मोहम्मद या दोन ...\nराजस्थानः बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या मुलाविरोधात गुन्हा\nजयपूर/नवी दिल्लीः फेब्रुवारी २०२१मध्ये राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणात काँग्रेस आमदाराचा एक मुलगा व अन्य चार ...\nराजस्थानात दलिताला माफीसाठी नाक घासायला लावले\nनवी दिल्लीः द काश्मीर फाइल्स या चित्रपटावरच्या चर्चेत सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांवर टीका टिपण्णी करणाऱ्या एका दलित व्यक्तीला मंदिराच्या पायऱ्यांवर न ...\nराजस्थान काँग्रेस सरकारकडून प्रत्येक आमदाराला आयफोन\nजयपूरः राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या काँग्रेस सरकारकडून २०२२-२३ या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक आमदाराला ब्रीफकेस, अर्थसंकल्पाच ...\nराजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार\nनवी दिल्ली: राजस्थानमधील काँग्रेस सरकार येत्या चार-पाच महिन्यांत वैदिक शिक्षण व संस्कार बोर्डाची स्थापना करणार आहे. बोर्डाची उद्दिष्टे, लक्ष्य आणि काम ...\nमाणुसकीचा ‘व्हॉट्स अॅप कॉल’\nफाळणीने केवळ धर्मांमध्ये उभी फूट पाडली नाही, तर रक्ताच्या नात्यांची ताटातूट घडवून आणली. ती वेदना उरी घेऊन आयुष्यभर अश्रू ढाळणाऱ्या दफियानामक एका वयोवृ ...\nराजस्थानमधील काँग्रेसमधील राजकीय पेचप्रसंग सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक् ...\nय���पी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/will-vrde-be-shifted-from-maharashtra-now", "date_download": "2022-09-25T21:31:14Z", "digest": "sha1:OEPABJZ6Y67XNEJCNYVZLU3YN3BRZPTF", "length": 10028, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आता 'व्हीआरडीई' महाराष्ट्रातून हलवणार ? - द वायर मराठी", "raw_content": "\nआता ‘व्हीआरडीई’ महाराष्ट्रातून हलवणार \nएखाद्या राज्याकडे आकसाने पाहण्याची केंद्र सरकारची भूमिका गेल्या काही काळापासून सातत्याने जाणवत असून त्याचाच परिपाक राज्यातील नगर येथील केंद्रीय संरक्षण विभागाची वाहन संशोधन आणि विकास संस्था (व्हीआरडीई) ही मोठी संस्था आता महाराष्ट्रातून चेन्नईत हलविण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे तब्बल १ हजार कुटुंबीयांना त्याचा फटका बसणार आहे.\nकेंद्रीय संरक्षण विभागाच्या देशभरात वाहन विकास आणि संशोधन करणाऱ्या ५२ शाखा असून त्यापैकी एक महाराष्ट्रात आहे. नगर ते दौड या रस्त्यावर ही संस्था असून त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. शेकडो एकर जागेवर ही संस्था गेल्या काही तपापासून म्हणजे १९४७ पासून कार्यरत असून येथे आतापर्यंत अनेक उपयुक्त आणि मोठी संशोधन झाली आहेत. अनेक लांब पल्ल्याच्या तोफांचे तसेच युद्ध सामुग्रीचे येथे संशोधन होऊन त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा झाले आहे. संरक्षण विभागासाठी आवश्यक असलेली वाहने आणि अन्य सामुग्री येथे विकसित झालेली आहेत. तसेच वाहनांची तपासणी करून त्यांना विशेष प्रमाणित करणारा देशातील एकमेव ट्रॅक येथे आहे. आता मात्र ही संस्था येथून चेन्नई अथवा अन्यत्र हलविण्यात येणार असून तशा हालचाली सुरू आहेत.\nदेशाच्या संरक्षण विभागात नगर येथील संस्थेचे विशेष महत्व आहे. १९४७ मध्ये ही संस्था नग���ला आणण्यात आली. सुरुवातीला ती जामखेड येथे होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता ही संस्था अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली दिल्ली पातळीवर सुरू आहेत. येथील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे संकेत मिळाले आहेत. याबाबत असेही समजते की देशपातळीवर विखुरलेल्या संरक्षण विभागाच्या संस्था विशेषतः प्रयोगशाळा यांचे एकत्रीकरण करण्याचे केंद्राने ठरवले असून त्याचाच हा एक भाग आहे.\nयाबाबत राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली. त्याबाबतचे निवेदनही त्यांनी पवार यांना दिले. याविषयी लंके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणत्याही स्थितीत राज्याची आणि नगरची विशेष ओळख असलेली ही संस्था बंद करून अन्यत्र हलवून दिली जाणार नाही असे सांगितले. या संस्थेची शेकडो एकर जमीन असून त्यावर काही लोकांचा डोळा असून त्यामधून हे कारस्थान शिजल्याचा संशय लंके यांनी व्यक्त केला. यावर सुमारे एक हजार कुटुंबीय अवलंबून असून संस्था अन्यत्र हलविली तर त्यांचे मोठे नुकसान होईल तसेच येथील विकासावर विपरीत परिणाम होईल, असे लंके म्हणाले. याप्रश्नी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे असे ते म्हणाले.\nदरम्यान या प्रश्नात आता शिवसेनेनेही उडी घेतली आहे. ही संस्था नगरमधून बाहेर जाऊ नये यासाठी व्यापक आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nवैकल्पिक ‘किसान गणतंत्र परेड’चे जनक नरेंद्र मोदी\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1914/", "date_download": "2022-09-25T21:36:20Z", "digest": "sha1:LXV4M25NXN4GAOSYCG7QVYXGXRGGVAHK", "length": 8676, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "नंदुरबार शहरातील मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा : नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाची मागणी - Public", "raw_content": "\nनंदुरबार शहरातील मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा : नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाची मागणी\nनंदुरबार शहरातील मोकाट, पिसाळलेले कुत्रे, डूकरांसह गुरा-ढोरांचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी केली आहे. तसे निवेदन नंदुरबार नगर पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना देण्यात आले. मागणीचा विचार न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.\nनिवेदना पुढे म्हटले आहे की, नंदुरबार शहरात मोकाट व पिसाळलेले कुत्रे तसेच डूकरांची वर्दळ वाढलेली आहे. सदर मोकाट कुत्रे व डूकर ही रात्री-बेरात्री ये-जा करणार्‍या नागरिकांवर हल्ला करतात. यामुळे मोकाट कुत्रे, डूकरे, मोकाट गुरे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. शहरातील माणिक चौक, नेहरु पुतळा, हाटदरवाजा, मुख्य बाजार, अमृत चौक, मंगळ बाजार, माळीवाडा, बागवान गल्ली, शहीद टिपु सुलतान चौक, शादुल्ला नगर, गाझी नगर, राजीव गांधी नगर, सोनाबाई नगर आदी परिसरात या मोकाट गुरेढोरांमुळे नागरीक हैराण झाले आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चावामुळे बालकांचा जीव देखील गेला आहे. तसेच मोकाट गुरांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवून वाहतुकही ठप्प करतात. अनेकवेळा लहान-मोठ्या स्वरुपाचे अपघात झाल्याच्या नगरपालिकेत तक्रारी केलेल्या आहेत.शहरातील विविध भागात पिसाळलेल्या कुत्रांचा व डूकरांचा फारच त्रास वाढला आहे. मोकाट कुत्रे रोज अनेकांना चावा घेतात, लोकांच्या दुचाकी, चारचाकी वाहनात अचानकपणे घुसुन अपघात होवून अनेक अपघात झालेले आहेत. तरी आमच्या मागणीचा विचार न झाल्यास शहरातील सर्व मोकाट जनावरे नगरपालिकेत सोडण्यात येतील, असा इशाराही नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांनी दिला आहे. निवेदन देतेप्रसंगी आसिफ बागवान, वाजिद बागवान, डॉ.हेमंत चौधरी, पंडीत चौधरी, जाकीर शाह, रिजवान खान आदी उपस्थित होते.\nनंदुरबार तालुक्यातील समृद्धगाव स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण करणाऱ्या उमर्दे खुर्द गावाचा जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार\nमहाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, नाशिक विभागाचा दादासाहेब पोतनीस पुरस्कार नंदुरबार दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार यांना जाहीर\nमहाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, नाशिक विभागाचा दादासाहेब पोतनीस पुरस्कार नंदुरबार दै. लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक मनोज शेलार यांना जाहीर\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/84229.html", "date_download": "2022-09-25T20:07:00Z", "digest": "sha1:EFB52RIYHBEC7IFVB2ZOMYNHIQ4MN7ZL", "length": 15899, "nlines": 214, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम���ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश \nअफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश \nकाबुल – अफगाणिस्तानातील महिला वृत्तनिवेदिकांनी कॅमेर्‍यासमोर वृत्त निवेदन करत असतांना स्वत:चा तोंडवळा झाकावा, असा आदेश तालिबानने दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच तालिबानने सर्व महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याचा आदेश दिला होता. तसे केले नाही, तर त्यांना शिक्षा देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.\nतालिबानच्या या सातत्याने महिलाविरोधी भूमिकेला सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे.\nआंतरराष्ट्रीयतालिबानधर्मांधपत्रकारितामहिलांवरील अत्याचारहिजाब / बुरखा वाद\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nअधिवक्ता इरशाद अलीने हिंदु असल्याचे भासवून हिंदु युवतीशी केला विवाह \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/14/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2022-09-25T20:10:42Z", "digest": "sha1:ANBTQBFGHO6KQ6BGR2ZMKL3MAS2DTGRC", "length": 14382, "nlines": 93, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "संवेदना जागवूया, चला माणूस होऊया... - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nसंवेदना जागवूया, चला माणूस होऊया… – Lokmat\nसंवेदना जागवूया, चला माणूस होऊया… – Lokmat\nरविवार १४ ऑगस्ट २०२२\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकट होणारा देशाभिमान चराचरात चैतन्य जागविणाराच आहे, त्याचसोबत मनामनातील माणुसकी, संवेदना व भूतदया जागविण्याचीही गरज आहे. चला, त्यासाठी कटिबद्ध होऊया…\nकाळाच्या ओघात व धावपळीच्या जगण्यात जिथे माणुसकीच क्षीण होत चालल्याचे दिसून येते, तिथे भूतदया कशी वा कितीशी आढळणार निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटात मनुष्याच्या हाल अपेष्टांची चर्चा होताना प्राणीमात्रांच्या विषयाकडे सोयीस्कर दुर्लक्षच होते. माणसातली माणुसकी जागविण्यासोबतच भूतदयेचा संस्कार रुजविण्याचीही गरज निर्माण झाली आहे ती त्यामुळेच.\nराग, संशय व बदल्याची भावना यांसारख्या कारणातून बघावयास मिळणारी मनुष्यातल्या पशुत्त्वाची उदाहरणे कमी नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा अपेक्षित असताना मुलगी झाल्यावर या नकोशीला कचराकुंडीत टाकून देण्यापासून ते नीट अभ्यास केला नाही म्हणून पोटच्या लहानग्या बाळांना चक्क चटके देण्यासारखे निर्दयी प्रकारही अधूनमधून बघावयास मिळतात. अगदी जराजराशा कारणातून हे घडून येते, आणि मनुष्य हिनतेची पातळी गाठतो. अरे माणसा माणसा, कधी होशील माणूस; असा प्रश्न विचारला जातो तो त्यामुळेच. अपवादात्मक का होईना, अशा घटना घडतात तेव्हा समाजमन कळवळते. कारुण्याचा गहीवर दाटून येतो, अरेरे… असा उसासा टाकला जातो; अखेर ज्याची त्याची मानसिकता म्हणत झाले गेले विसरत सारे जण आपापल्या कामाला लागतात. हीच जगरहाटी. त्यामुळे मनुष्याच्या मनुष्याबद्दलच्याच निर्दयत्त्वाची ढीगभर ���दाहरणे आपल्या अवतीभवती घडत असताना मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाची कोण काळजी वाहणार तेवढी संवेदना शिल्लक आहे कुठे\nसध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. यंदा संततधार पावसाने बळीराजापुढे अनेक समस्या वाढून ठेवल्या आहेत. यात शेत शिवारातील पाणंद रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा प्रश्न समोर आला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्यांची कामेच झालेली नाहीत. काही ठिकाणी कामे न करता बिले काढली गेल्याने पाणंद रस्त्यावरील चिखलातून वाट काढणे अवघड बनले आहे. या समस्येकडे केवळ बळीराजाची अडचण म्हणून पाहिले जात आहे. शेतकरी शेतापर्यंत कसा पोहोचेल, असा प्रश्न केला जात आहे. पण गुडघाभर चिखल तुडवीत बैलगाडी व त्यावरील ओझे वाहून नेताना बैलजोडीची होणारी दमछाक आपल्या कुणाच्या नजरेस पडत नाही. मनुष्याच्या पशु, प्राण्यांबद्दलच्या निर्दयत्त्वाचेच हे निदर्शक म्हणायला हवे.\nया सदराच्या मजकुरासोबत वापरलेले पातूर तालुक्यातील खेट्री टाकळी शेत रस्त्यावरचे हे छायाचित्र बारकाईने व मनाच्या संवेदनशीलतेने बघितले तर प्रचंड चिखलातून गाडा ओढणाऱ्या बैलांची कीव आल्याखेरीज राहू नये. अर्थात हे प्रातिनिधिक चित्र आहे, जवळपास सर्वच शेत रस्त्यांवर अशीच स्थिती असल्याचे पाहता बैलांबद्दलची अमानवीयता अस्वस्थ करून जाते. वर्षातून एकदा पोळ्याच्या दिवशी या बैलांना सजवून मिरवले व पुरणपोळीचा नैवेद्य घातला म्हणजे झाले. परंतु एरवीच्या त्यांच्या श्रमाचे व आरोग्याचे काय दुर्दैवाने कोणीही गांभीर्याने याचा विचार करताना दिसत नाही. थंडीच्या दिवसात उबदार रजाईमध्ये शिरणारे आपण, बाहेर गोठ्यातील गुराढोरांच्या कुडकुडण्याची संवेदनाच हरवून बसलो आहोत. भटक्या कुत्र्यांना बिस्कीट, ब्रेड खाऊ घालणारे सन्माननीय अपवाद आहेतच. पण दिवाळीत कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यांची लड बांधून ती पेटवणारे व त्याच्या किंचाळण्यात आनंद मानणारेही आपल्याकडे कमी नाहीत. तेव्हा, माणुसकीसोबतच पशु, प्राण्यांबद्दलचा दयाभाव बाळगून त्यांचे शोषण होणार नाही, हे बघणेही गरजेचे आहे.\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारक व स्वातंत्र्यसेनानींच्या शौर्याने आपला ऊर अभिमानाने भरून येत आहे, हर घर तिरंगा फडकवत सर्वत्र जन गण मन अधिनायक जय हे…चा घोष सुरू आहे. हे मंगलगान, हा जयघोष मनामनाला पुलकित करणारा, देशाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारा आहे. स्वातंत्र्योत्तर सुराज्याला अधिक मजबूत करायचे व प्रगतीपथावर न्यायचे तर राष्ट्रप्रेमाने ओथंबलेली मने हवीत. त्यासाठी राष्ट्राभिमान जागवूया. याचसोबत मनामनातील माणुसकी व संवेदनाही जागवूया. प्राणिमात्रांसाठीही आशिष मागूया, इतकेच यानिमित्ताने.\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nखेड ः राज्य सरकारचे पशुधन विकासाकडे दुर्लक्ष – Sak ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा भव्य ‘आक्रोश मोर ...\nMumbai High Court : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील ...\nरब्बीत कपाशीची लागवड फायद्याची की नुकसानीची \nगडहिंग्लजला आज शमनजींचा नागरी सत्कार, शेतकरी मेळावा R ...\nFarm Laws : कायदे रद्द केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष\n‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाचा पशुपालकांपर्यंत प्रसार करा R ...\nAkola News | रखरखत्या उन्हात डोलणार ज्वारीची कणसे\nRain Update : विदर्भात रिमझिम तर सोलापूर, लातुरात मुसळधा ...\nदेवरूख ः भाजपची दातखिळी का बसली हे सिद्ध झालं – Sa ...\nशेतकरी आंदोलन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संघटना ...\nअंशकालीन स्त्री परिचरांच्या प्रश्नांसाठी आंदोलन – ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/21/buldhana-%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%95/", "date_download": "2022-09-25T20:01:27Z", "digest": "sha1:O4IKHIDWDNWIOOSO4QATNMQDC75VI2PS", "length": 5017, "nlines": 76, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Buldhana: ...अखेर वरवंडच्या आंदोलनकर्त्यांपुढे प्रशासन झुकलं! - Saam TV (साम टीव्ही) - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nBuldhana: …अखेर वरवंडच्या आंदोलनकर्त्यांपुढे प्रशासन झुकलं\nBuldhana: …अखेर वरवंडच्या आंदोलनकर्त्यांपुढे प्रशासन झुकलं\nBuldhana: …अखेर वरवंडच्या आंदोलनकर्त्यांपुढे प्रशासन झुकलं Saam TV (साम टीव्ही)\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nखेड ः राज्य सरकारचे पशुधन विकासाकडे दुर्लक्ष – Sak ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची करतात वसुली\", बिहारच्या कृषीमंत्र्यांचे मोठे विधान – Lokmat\nलांग्या हेनिपाव्हायरस काय आहे चिचुंद्रीशी त्याचा काय सं ...\nअस्तरीकरण आंदोलनात शेट्टी यांची उडी – Sakal ...\nविश्लेषण : कुर्की म्हणजे काय शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरणा ...\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठ ...\nउद्दिष्टानुसारच जिल्ह्यात उन्हाळी धान खरेदी होणार\nआमचा पक्ष दिल्लीपुढे कधीही झुकणार नाही; शरद पवार रोखठोक ...\nभारतातील मसाला पिकांना वाढती मागणी – Agrowon ...\nFarmers Protest : बाळ हिरडा खरेदी प्रश्नी किसान सभा आक्र ...\nजाणून घ्या: मागे घेण्यात आलेले कृषी कायदे कोणते\nदोन बाळंतपणांमध्ये किती अंतर असावं याबद्दल डॉक्टर काय स ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/21/world-senior-citizens-day-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2022-09-25T21:38:11Z", "digest": "sha1:MGCRBA2NUC3E6RDP5KJYW6VH5VNJ5P42", "length": 9869, "nlines": 100, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "World Senior Citizen's Day: वृद्धपकाळात 'या' ९ नियमांचे पालन करणे आहे महत्त्वाचे! - Marathi Hindustan Times - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nWorld Senior Citizen's Day: वृद्धपकाळात 'या' ९ नियमांचे पालन करणे आहे महत्त्वाचे\nWorld Senior Citizen's Day: वृद्धपकाळात 'या' ९ नियमांचे पालन करणे आहे महत्त्वाचे\nवय ६० पेक्षा जास���त झालय मग तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमचे शरीर आता बदलत आहे. यावेळी अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होऊ शकतात. एवढेच नाही तर यावेळी स्नायूंची शक्तीही कमी होऊ शकते. त्यामुळे या वेळेपासून आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अशा ९ टिप्स येथे आहेत. हे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतील.\nया वयात रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे या काळात आजारांपासून दूर राहणे आवश्यक आहे. शक्यतो सावधगिरी बाळगा. संसर्गजन्य रोगांपासून दूर राहण्यासाठी उपाययोजना करा.\nया वयात अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये गोळा करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे यावेळी व्हिटॅमिन किंवा मिनरल सप्लिमेंट्स स्वतंत्रपणे घेणे आवश्यक आहे. पण हे डॉक्टरांना विचारले पाहिजे. यावेळी तुम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार मल्टीविटामिन घेऊ शकता.\nकाम पूर्णपणे थांबवू नका. शारीरिक श्रम न करता तुम्ही जसे आहात तसे ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहण्याचा प्रयत्न करा. शक्य तितके शांत रहा. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल.\nसध्या फक्त कोरोनाच नाही तर विविध संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना या प्रकारची समस्या जास्त असते. त्यामुळे अशा आजारांपासून दूर राहा. जर तुम्हाला समजले की कोणी आजारी आहे, तर तो बरा होईपर्यंत त्याच्या जवळ जाऊ नका.\nतुमच्या डॉक्टरांना नियमित भेट द्या. आवश्यक तपासण्या करा.\nतणावापासून शक्यतो दूर राहा. आवडते संगीत ऐका, आवश्यक असल्यास पुस्तके वाचा. हे मन निरोगी ठेवण्यास, तणाव कमी करण्यास मदत करतील.\nया वयात आहाराकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. सर्व आवश्यक पोषक तत्त्वे शरीरात जातात की नाही हे पाहणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तुम्ही खात असलेले पदार्थ तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत की नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ते समजून घ्या आणि तज्ज्ञाकडून डाएट चार्ट बनवा.\nलक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारचे संसर्गजन्य रोग पसरवण्यात अस्वच्छ हात मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे वारंवार हात धुण्याची सवय लावा.\nशेवटचे पण महत्त्वाचे. लक्षात ठेवा, या वयात विश्रांती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे नियमित ७ ते ८ तास झोपा. हे शरीरासाठी चांगले राहील.\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\n\"माझ्या विभागाचे अधिकारी भ्रष्ट, 25 ते 50 हजारांची ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे आश्वासन – Loksatta\nकांदा उत्पादक शेतकरी बेमुदत कांदा विक्री बंद आंदोलन करणा ...\nशेतकऱ्यांना मोठा दिलासा; 'या' अॅपच्या माध्यमात ...\nइशारा: … अन्यथा एकाही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू दे ...\nGround Report : Heat Wave मुळे उभं पीक करपलं आणि भारनियम ...\nfarmer suspends agitation : दिल्लीच्या सीमांवरील शेतकऱ्य ...\nलैंगिक आरोग्यः सेक्सदरम्यान स्त्रीच्या संमतीविना पुरुषान ...\nForest Farmers: जगावेगळे जंगलप्रेमी शेतकरी – Agrow ...\nपुणतांब्यात सभा: मागण्या मान्य न झाल्यास शेतकरी पुन्हा ज ...\nसांगलीत 'स्वाभिमानी'च्या मोर्चात शेतकरी-पोलिसा ...\nमहावितरण थांबेना; आता शेतकरीही भडकला – Sakal ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jalgaonlive.news/till-then-the-fast-will-continue-the-decision-of-the-villagers-at-lohara-29249/", "date_download": "2022-09-25T19:45:00Z", "digest": "sha1:WKT4CNRW4FE2XXTWAAF72U26YDFO6KWX", "length": 7972, "nlines": 99, "source_domain": "jalgaonlive.news", "title": "..तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार : लोहारा येथील ग्रामस्थांचा निर्धार | Jalgaon Live News", "raw_content": "\n..तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार : लोहारा येथील ग्रामस्थांचा निर्धार\n लोहारा ( ता. पाचोरा ) येथील आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा कार्यरंभ आदेश मिळवण्यासाठी तालुक्यातील लोहारा सरपंच व ग्रामस्थांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण पुकारले आहे. या उपोषणस्थळी शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जि.प. पदाधिकाऱ्यांनी या उपोषणस्थळी भेट दिली. दरम्यान, जो पर्यंत आरोग्य केंद्र इमारत बांधकामाचा कार्यरंभ आदेश मिळत नाही. तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा लोहारा सरपंच व ग्रामस्थांनी घेतला ���हे. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत तोडगा न निघाल्याने हे उपोषण सुरूच होते.\nसविस्तर असे की, लोहारा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून कधीही कोसळू शकते, अशी गंभीर परिस्थिती आहेत. तसेच लोहारासह ११ गावात रुग्णांची सोय व्हावी, वेळेवर उपचार मिळावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे आहेत. या इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार जानेवारी महिन्यात निविदा उघडण्यात येवूनही ठेकेदारास कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाही.\nत्यामुळे लवकरात गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामास कार्यारंभ आदेश द्यावा या मागणीसाठी लोहार सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांच्यासह सदस्य व ग्रामस्थांनी हे उपोषण पुकारले आहे. दरम्यान, उपोषणाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली. कामाला मंजुरी द्या किंवा निविदा रद्द करण्यासंदर्भात पत्र द्या, अशा सूचना सीईओ डॉ. पंकज आशिया यांना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या.\nयावेळी आमदार चंद्रकांत पाटील, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, शिवसेना जि.प.गटनेते रावसाहेब पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन, माजी जि.प.सदस्य दीपकसिंह राजपूत, जि.प.सदस्य पद्मसिंग पाटील, कॉंग्रेसचे जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते शशिकांत साळुंखे, जि.प.सदस्य पवन सोनवणे, संजय पाटील, माजी जि.प.सदस्य उध्दव मराठे, अरुण पाटील आदींनी भेट दिली.\nजळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.\nin जळगाव जिल्हा, पाचोरा\nपत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.\nएसटीचे १२ कर्मचारी निलंबित, मेस्मानुसार होणार कारवाई\nइंडियन डेंटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. पूनम पाटील\nतरुणाची ग्रा.पं.च्या विहीरीत पडल्याने मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B5_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2022-09-25T20:58:55Z", "digest": "sha1:MAOUOMOAK3VBTASTBOXAKSM5WE5QJOVP", "length": 4256, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२०१० मधील विमान अपघात व दुर्घटना - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२०१० मधील विमान अपघात व दुर्घटना\n\"२०१० मधील विमान अपघात व दुर्घटना\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nएर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट ८१२\n२०१० क्युबा विमान दुर्घटना\nविमान अपघात व दुर्घटना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ एप्रिल २०१५ रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dinvishesh.com/6-june-nidhan", "date_download": "2022-09-25T20:17:12Z", "digest": "sha1:EU22ZYFTASMW5PEFWCN6KHCHNUWF2HBG", "length": 4365, "nlines": 59, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "६ जून निधन - दिनविशेष", "raw_content": "\n६ जून निधन - दिनविशेष\n२००२: शांता शेळके - कवयित्री आणि गीतलेखिका (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)\n१९८६: मस्ती व्यंकटेश अय्यंगार - कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार - ज्ञानपीठ पुरस्कार (जन्म: ६ जून १८९१)\n१९७६: जे. पॉल गेटी - अमेरिकन उद्योगपती (जन्म: १५ डिसेंबर १८९२)\n१९६१: कार्ल युंग - मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (जन्म: २६ जुलै १८७५)\n१९५७: गुरूदेव रानडे - आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत (जन्म: ३ जुलै १८८६)\n१९४१: लुई शेवरोलेट - शेवरले कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २५ डिसेंबर १८७८)\n१८९१: जॉन ए. मॅकडोनाल्ड - कॅनडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ११ जानेवारी १८१५)\n१८६१: कॅमिलो बेन्सो - इटलीचे पहिले पंतप्रधान (जन्म: १० ऑगस्ट १८१०)\nghatana_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nghatana_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\njanm_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\njanm_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nnidhan_diwas १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ ३० ३१\nnidhan_mahina जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपतत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही.\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nआपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2020/04/Aurangabad-two-patient-corona-virus-positive.html", "date_download": "2022-09-25T20:09:14Z", "digest": "sha1:4HP3UGIETU2SOHMLEDE5YIE2V647JFUB", "length": 6516, "nlines": 55, "source_domain": "www.loksawal.com", "title": "औरंगाबादकर को लगा झटका; कोरोना संक्रमीत दो मरीज निकले पॉजिटिव्ह- जानिए पुरी खबर - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › Maharashtra › औरंगाबादकर को लगा झटका; कोरोना संक्रमीत दो मरीज निकले पॉजिटिव्ह- जानिए पुरी खबर\nऔरंगाबादकर को लगा झटका; कोरोना संक्रमीत दो मरीज निकले पॉजिटिव्ह- जानिए पुरी खबर\nऔरंगाबाद मे तीन सप्ताह पहले एक कोरोना पॉजिटिव्ह मरीज होने का मामला सामने आया था. यह मरीज एक महिला थी. लेकीन उसपर इलाज जारी रहा है और फिर वह ठिक भी हो गई. उसके बाद से औरंगाबाद के नागरीकों को थोडी बहोत बेफिक्री हो गई थी. लेकीन गुरुवार को एक खबर आयी कि औरंगाबाद मे कोरोना वायरस से संक्रमीत दो लोगो कि रिपोर्ट पॉजिटिव्ह निकली है.\nजानिए क्या है पुरी जानकारी \nमुंबई पुणे से औरंगाबाद शहर मे वापस आए औरंगाबाद के अलग अलग इलाके दो लोगो को जिसमे १ पुरुष, १ महिला है सर्दी खासी, बुखार, गला मे खराश यह लक्षण दिखाई दिए उसके बाद जिल्हा रुग्णालय मे उनकी जाँच कि गई. संदिग्ध होने के कारण उन्हे आयसोलेशन कक्ष मे भर्ती किया गया. उसके बाद उनके स्वॅब नमुने घाटी अस्पताल के व्हिआरडीएल लॅब मे भेज दिए गए. बुधवार को स्वॅब अहवाल आया उसके बाद गुरुवार को जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.सुंदर कुलकर्णी ने इन दोने कि रिपोर्ट पॉजिटिव्ह आने की खबर दी.\n0 Response to \"औरंगाबादकर को लगा झटका; कोरोना संक्रमीत दो मरीज निकले पॉजिटिव्ह- जानिए पुरी खबर\"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झा���ेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksawal.com/2021/10/0001-9999.html", "date_download": "2022-09-25T20:31:15Z", "digest": "sha1:RI2KBR6ORDY5ZYTQPNO5YZBZTUOVOOZ4", "length": 7423, "nlines": 56, "source_domain": "www.loksawal.com", "title": "औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती - The Loksawal News -->", "raw_content": "\nHome › औरंगाबाद › मराठी बातमी › औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: परिवहनेतर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका MH 20 FX ही सद्दस्थितीत सुरु असून सदर मालिकेतील नोंदणी क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी MH 20 FZ 0001 ते 9999 ही मालिका दिनांक 20 ऑक्टोबर पासुन सुरु करण्यात येईल.\nज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपला विहित नमुन्यातील अर्ज, सदरील आकर्षक क्रमांकाला लागू असलेली फी च्या रक्कमेचा प्रादेशिक परिवहन कार्यालय, औरंगाबाद यांच्या नावाचा धनाकर्ष (डी.डी.) व आपल्या ओळखपत्राच्या साक्षांकित प्रतीसह दिनांक 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 2.00 पर्यंत परिवहनेत्तर शाखेमध्ये खिडकी क्र.16 वर जमा करावा.\nसदर मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप महाराष्ट्र मोटार वाहन नियम व क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त्‍ अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांनी दुसऱ्या कामाचे दिवशी दुपारी 2.00 वाजेपर्यंत बंद लिफाफामध्ये मुळ शुल���का व्यतिरिक्त अधिक रक्कमेचा धनाकर्ष जमा केल्यानंतर लिलावाची विहित कार्यपद्धती अवलंबून नोदंणी क्रमांकाचे वाटप करण्यात येईल. तरी कृपया सर्व वाहन धारकांनी याची नोंद घ्यावी. असे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कळविले आहे.\n0 Response to \"औरंगाबाद आरटीओ कार्यालयात दुकाचीसाठी पसंती वाहन क्रमांक 0001 ते 9999 पर्यंत उपलब्ध- वाचा सविस्तर माहिती \"\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलॉकडाऊन नंतर अखेर...औरंगाबादच्या उमूमी इज्तेमाची तारीख झाली जाहीर \nऔरंगाबाद जिल्ह्याचे उमूमी इस्तेमा म्हणजे मराठवाड्यातील सर्वात मोठे इज्तेमा असते. यापूर्वी औरंगाबाद येथे झालेले सर्वात मोठे इजतेमाची सर्व ठि...\nराशन दुकान विरुद्ध तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करा -अप्पर जिल्हाधिकारी डॉ.गव्हाणे यांचे आदेश\nऔरंगाबाद : रास्त धान्य वितरण आणि ग्राहक हित संबंधीच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाण...\nऔरंगाबादेत खून: मित्रानेच केली आपल्या मित्राची हत्या - वाचा सविस्तर माहिती\nऔरंगाबाद: रागाच्या भरात येऊन आपल्याच मित्राची चाकू ने हत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. मंगेश हा एका खासगी कंपनीत कामाला होता. परिसरातच राह...\nऔरंगाबाद क्राईम जरुरी जानकारी फ़िल्मी दुनिया बड़ी खबर मनोरंजन मराठी बातमी महत्वाच्या बातमी मुंबई राजकारण व्हिडिओ बातमी Anti Fake News Maharashtra Maharashtra Update Videos\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE/?replytocom=7744", "date_download": "2022-09-25T21:34:44Z", "digest": "sha1:6ZV6AQJSHTLJPCKAKOQQHLDTOYV52CRB", "length": 16152, "nlines": 208, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सीडी देशमुखांचा मराठी बाणा (Spontaneous Lyrical Response by Finance Minister C.D. Deshmukh) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nभारताचे माजी अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख (सीडी) यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वेगळे आणि अनन्य स्थान आहे. त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन जो खंबीरपणा दाखवला ते मराठी बाण्याचे खरे रूप होय असा रास्त समज झाला. पंडित नेहरू यांची लोकप्रियता विलक्षण होती. सीडी यांनी त्यांच्यासमोर तो ताठपणा दाखवला होता.\nसीडी हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. ते मॅट्रि��ला पहिले आले. त्यांना जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. त्यावेळी कवी गोविंदाग्रजांनी त्यांच्यासाठी कवन लिहिले.\n“वंश जाति तव, समाज, त्यापरि महाराष्ट्र भाषा | आजपासूनी सर्वांनाही तुझी फार आशा.”\nसीडी मराठीइतकेच संस्कृतचे परमभक्त. ते आयसीएस होऊन इंग्लंडहून परत आले. केंब्रिजमध्ये अपूर्व यश व आयसीएस परीक्षेतही सर्वप्रथम असे त्यांचे उज्ज्वल यश होते. त्यांनी एकामागून एक उच्च पदे भूषवली. ते रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर 1940 च्या सुमारास झाले; तसेच, ते जेम्स टेलर यांच्या जागी पहिले हिंदुस्थानी गव्हर्नर म्हणून 1943 मध्ये नेमले गेले. त्यांना नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रीपद 1950 मध्ये दिले. ते खासदार म्हणून रायगड जिल्ह्यातून निवडून आले. देशमुख मूळ रोह्याचे.\nचिंतामणराव देशमुख यांच्या काळात आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण झाले. अर्थमंत्री या नात्याने त्यांनी घेतलेला तो महत्त्वाचा निर्णय. त्यांनी रिझर्व्ह बँकेपासून स्टेट बँकेपर्यंत सुरळीतपणे चालताना दिसणाऱ्या बँक व्यवहाराचे संघटन केले. संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. मराठी भाषिकांचे एकसंध राज्य मुंबईसह निर्माण व्हावे म्हणून तो लढा पेटला. अशावेळी सीडींनी त्यांच्या राजीनाम्याने चैतन्य आणले.\nसीडींनी 25 जुलै 1956 रोजी जे भाषण लोकसभेत केले ते ‘माझा जीवनप्रवाह’ या त्यांच्या आत्मचरित्रात परिशिष्ट म्हणून छापलेले आहे. त्यात ते म्हणतात “ज्या प्रांतातील लोकांनी मला निवडून दिले, ज्या मतदारसंघातील लोकांनी मला निवडून दिले त्यांच्या भावनांची कदर करणे माझे कर्तव्य आहे, म्हणून मी मंत्रीपद सोडतो.”\nमुंबईतील गोळीबारात एकशेपाच हुतात्मे झाले, त्याची चौकशी करण्यास मोरारजी देसाई यांनी नकार दिला. हे कारणही सीडींनी राजीनाम्यासाठी दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘अरेरावी व बेसनदशीर पद्धतीने निर्णय घेतले जातात’… “सत्तारूढ पक्षाच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध आकस आहे” संयुक्त महाराष्ट्राची चळवळ देशमुखांच्या राजीनाम्याने शिगेला पोचली.\nसंसदेतील – उत्स्फूर्त काव्यरचना\nचिंतामणराव देशमुख (सी.डी.) भारताचे अर्थमंत्री असतानाची एक वेगळी घटना नमूद करावीशी वाटते. त्यांनी अर्थसंकल्प लोकसभेत 8 मार्च 1956 रोजी सादर केला. त्यावर चर्चा सुरू झाली. त्यामध्ये हिंदी कवी मैथिलीशरण गुप्ता यांनी खासदार या नात्याने भाष्य केले आणि त्यांनी ते करताना त्यांच्या भाषणाचा शेवट प्रतिक्रियात्मक रीतीने व्यक्त केला, तो उत्स्फूर्त अशा कवितेतून. ती कविता पुढीलप्रमाणे –\nकुशलपत्र दूँगा पाऊगा अबके | आशा थी ऐसी |\nकिन्तु अडी है डाक डाकिनी | अब भी जैसी की तैसी ||\nसरस्वतीने सोचा अब फिर भारत मे | चल करू बिहार |\nसहसा हंस पख्त बीच मे निर्जल | वातावरण विहार ||\nबोला, माँ, एक ही डाक ही कर | सकती है मरूपथ पार |\nपर भाडे के लिये इष्ट है माता लक्ष्मी की मनुहार ||\nत्यावर चिंतामणराव देशमुख यांनीही उत्स्फूर्त कविता करून उत्तर दिले त्यांचे ते कवितेतील उत्तर असे –\nभारत भू के काय कल्प का | आज सजा है पावन याग |\nस्नेहभरे1 कर लगा कमर को |बाँध2 पटसले, कवि मत भाग ||\nसकल3 निगम और शिशु नरनारी | स्व स्व4पदोचित करके त्याग |\nचले जुडाकर कर मे कर को5 | दृढता करमे |नयनो जाग ||\nयही पारणा यही धारणा | यही साधना | कवि मत भाग ||\nनया तराणा, गूँज उठावो | नया6 देश का गावो राग ||\n– (राम देशपांडे यांच्या संग्रहातून 8600145353)\nधर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)\nअश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण \nकहाॅ गये वो लोग\nसीडी देशमुख यांना मानाचा मुजरा\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/maharashtra-srpf-recruitment-2022-for-various-posts-apply-online/", "date_download": "2022-09-25T20:17:43Z", "digest": "sha1:NZ5C3DXF7JDHLZLGZFDZUURWCMNKVOWM", "length": 4961, "nlines": 133, "source_domain": "careernama.com", "title": "Maharashtra SRPF Recruitment 2022 for various posts | Apply online", "raw_content": "\n7वी पास विद्यार्थ्यांना संधी महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली मध्ये भरती सुरू \n7वी पास विद्यार्थ्यांना संधी महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली मध्ये भरती सुरू \nकरिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.maharashtrasrpf.gov.in/\nपदाचे नाव – भोजन , सफाई कामगार\nशैक्षणिक पात्रता – 07 वी उत्तीर्ण.\nवयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत\n1.खुला – 300/- रुपये.\n2.मागासवर्गीय – 150/- रुपये.\nनोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nनिवड करण्याची पद्धत – परीक्षेद्वारे\nपरीक्षा – 08 एप्रिल 2022\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2022 आहे.\nमूळ जाहिरात – pdf\nनोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob\nTMC Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत क्रीडा प्रशिक्षक…\nJob News : राज्यात 75 हजारांहून अधिक शिक्षकांची भरती करणार;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/electricity-service-complaint-letter", "date_download": "2022-09-25T21:12:41Z", "digest": "sha1:YZUXQZXABEMGJGU3PB3SS2OMHBW2ZQZA", "length": 3880, "nlines": 59, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "वीजदेयक सेवेची तक्रार करण्यासाठी तक्रारपत्र | electricity service complaint letter In Marathi [ Full PDF Download ] - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nवीजदेयक सेवेची तक्रार करण्यासाठी वीजदेयक सेवा अधिकाऱ्यास तक्रारपत्र | complaint letter in marathi\nवीजदेयक सेवेची तक्रार करण्यासाठी वीजदेयक सेवा अधिकाऱ्यास तक्रारपत्र | complaint letter in marathi\n[वीजदेयक सेवा अधिकारी ],\n[ वीजदेयक कार्यालय पत्ता ]\nविषय : वीजदेयक सेवेची तक्रार करणेबाबत\nनमस्कार, सदर पत्रातून मी [ तुमचे नाव ]आपणांस महत्वाची बाब निदर्शनास आणू इच्छितो कि काही काळापासू��आपली वीजदेयक सेवा आमच्या परिसरात अनियमितपणे खंडित होत आहे तरी मी आपणांस विनंती करतो की आपण स्वतः या गोष्टीत लक्ष घालावे आणि या समस्यावर उपाय काढावा ही नम्र विनंती. धन्यवाद \n[ तुमचे नाव ]\n[ तुमचा पत्ता ]\nवीजदेयक सेवेची तक्रार करणेबाबत\n-> हे पण वाचा\n marathi birthday greetings | मराठी वाढदिवस शुभेच्छा संदेश\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/vada-pav-recipe-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:00:53Z", "digest": "sha1:QST6HQJORMTAUGYVZMABIK354F54XXEW", "length": 6240, "nlines": 64, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "वडा पाव रेसिपी | Vada Pav Recipe In Marathi - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nनमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत वडा पाव बनवण्याची रेसिपी – Vada Pav Recipe In Marathi मराठीतून. माघील रेसिपी लेखात आपण रव्याची इडली कशी करावी ते पाहिले या लेखात आपण वडा पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Vada Pav Ingredients In Marathi आणि वडा पाव बनवण्याची कृती – Vada Pav Making Process In Marathi हे सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात.\nवडा पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Vada Pav Ingredients In Marathi\nवडा पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Vada Pav Ingredients In Marathi\nहिरवी मिरची चार ते पाच\nबेसन पीठ दोन वाटी\nप्रथम आपण बटाटे उकडून घेऊ व थंड झाले की त्याचे साल काढून घेऊ आणि स्मॅशरने चांगले बारीक करून घेऊ.आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ आणि त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसुन, हळद व कांदा बारीक चिरलेला टाकून घेऊन व चांगले परतून घेऊ. नंतर, त्यात आपण कोथिंबीर, हिरवी मिरची चार-पाच, आलं आणि धने थोडेसे टाकून मिक्सरला चांगले फिरवून घेऊ व ते मिश्रण फोडणीमध्ये टाकून घेऊ आता सगळ्यात शेवटी आपण स्मॅश केलेले बटाटे त्या मिश्रणात टाकू चांगले परतवून घेऊ सगळ्यात शेवटी आवश्यकतेनुसार मीठ टाकून घेऊ आपली भाजी तयार झाली आता ती थंड करून घेऊ.\nआता आपण एका पातेल्यात दोन वाटी बेसन पीठ घेऊन एक छोटा चमचा ओवा, थोडे चवीनुसार मीठ व हळद टाकून हे मिश्रण पाण्याने चांगले कालवून घेऊ हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करू नये व त्यात सगळ्यात शेवटी थोडा खायचा सोडा टाकून चांगले मिक्स करून घेऊ.\nआपण जी बटाट्याची भाजी बनवली आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ व आता कढईमध्ये तळण्यासाठी तेल टाकून घेऊ.आता तेल तापले की गॅस कमी करून त्यात आपण बटाट्याच्या भाजीचे जे गोळे बनवले आहे ते बेसन पिठात बुडवून ते तेला�� तळून घेऊ.अशाप्रकारे, आपले बटाटेवडे खायला तयार हे आपण पाव आणून त्यासोबत खाऊ व तळलेल्या हिरव्या मिरच्या किंवा पुदिना चटणी सोबत तोंडी लावायला घेऊ शकतो.\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7/", "date_download": "2022-09-25T21:04:27Z", "digest": "sha1:JXLUGG46OQAQWVX2EA226QAT46FCEHMY", "length": 7793, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "याहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nयाहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड\nयाहिया पठाण यांची महाराष्ट्र शाॅटी व्हाॅलीबाॅल संघाच्या उपकर्णधार पदी निवड झाल्याबद्दल जामखेड मध्ये विविध ठिकाणी सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय,\nपंचायत समितीचे सभापती व उपसभापती, सावळेश्वर उद्योग समूह, कोठारी प्रतिष्ठान जामखेड पोलिस स्टेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने तसेच जामखेड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला\nतहसिल कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दुय्यम निबंधक मनोज पाटेकर, कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे, उपसभापती रवी सुरवसे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश आजबे, संजय वराट जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांनी आपापल्या कार्यालयात सत्कार केला.\nजामखेड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेशजी मोरे, हर्षल डोके, सुदाम वराट, अशोक वीर, यासिन शेख, धनराज पवार, संजय वारभोग पप्पू सय्यद, राजू म्हेत्रे, सामाजिक कार्यकर्ते नासिर चाचू, रोहित राजगुरू, जाकीर शेख, समीर शेख, संतोष गर्जे, नाजीम पठाण, जुबेर पठाण, तोफीक शेख, अरबाज सय्यद, कृष्णा बुरांडे याच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी सर्वानीच याहिया याने आता आपल्या देशाचे नेतृत्व करावे अशा शुभेच्छा दिल्या.\nकालही नगर येथे अहमदनगर सहकारी शहर बँक ;अहमदनगर जिल्हा पत्रकार संघ, लोकमत कार्यालयात व लोकसत्ता संघर्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला होता.\nपतंगाच्या मांजापासून रक्षण करणार शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी बनवलेला लाइफ रॉड अणि कॉलर जॅकेट\nअशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश\nजामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड\nनवले पेट्रोल पंपावर सिएनजी पंपाचा आ. रोहीत पवार व आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन\nतारखा देत देत चंद्रकांत दादांचे अडिच वर्षे झाली – आमदार रोहित पवार\nबांधावर ड्रगनफूड लावा ,अर्थीक प्रगती करा व बांधावरून होणारे वाद टाळा – प्रा.…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/why-drink-water-before-drinking-tea-or-coffee/", "date_download": "2022-09-25T21:30:53Z", "digest": "sha1:H6ZAKV43LCSVGIFFDSIZWHX7TACBTDU5", "length": 6930, "nlines": 85, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nचहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे \nसकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता \nअनेकांना ही सवय आहे. असे आपल्यापैकी अनेकजण करतात. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच विपरीत परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही.\nकॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे,याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे.\nचहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे \nचहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागच��� कारण म्हणजे त्यामुळे पोटातील ॲसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे ॲसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे ॲसिडिक रेंज थोडीसी कमी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा ॲसिडिटी वाढते. तसंच काहीशी अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील ॲसिडची पातळी काहीशी सौम्य होते व पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक ॲसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.\nखरं चर चहा किंवा कॉफी आपले भारतीय पेय नाहीच. त्यामुळे ते पिणे टाळणे उत्तमच. पण अगदीच प्यायचा झाला तर वरीलप्रमाणे काळजी अवश्य घ्या\nआठवणी २६ नोव्हेंबर च्या … कहाणी एका अज्ञात नायिकेची\nकार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आरास\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेचा उपोषणाचा…\nनिमगाव वाघात बिरोबा महाराजांची यात्रा व करिम शहा बाबांचा संदल ऊरुस एकत्रितपणे साजरा…\nबंधन लान्स इथे जी के एन सिंटर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न\nसकल शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये ई जोश बाईकचा स्टॉल\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/09/03/mithali-raj-announces-retirement-from-t20-internationals/", "date_download": "2022-09-25T20:12:27Z", "digest": "sha1:S2CDXK5NIKJCYA2HJHLOOMO337KRF6DG", "length": 6253, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मिताली राजची क्रिकेटमधून निवृत्ती ! - Majha Paper", "raw_content": "\nमिताली राजची क्रिकेटमधून निवृत्ती \nक्रिकेट, मुख्य / By माझा पेपर / क्रिकेट निवृत्ती, टी-२०, महिला क्रिकेटपटू, मिताली राज / September 3, 2019 September 3, 2019\nनवी दिल्ली – टी-२० क्रिकेटमधून भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने निवृत्तीची घोषणा केली. ती या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करणार आहे. ३२ टी -२० सामन्यात मितालीने भारताचे नेतृत्व केले असून तीन महिला क्रिकेट विश्वचषकाचाही यात समावेश आहे.\n२०१२ मध्ये श्रीलंका, २०१४ मध्ये बांग्लादेश आणि २०१६ मध्ये भारतात रंगलेल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटमधील सचिन तेंडुलकर अशी ओळख निर्माण करणाऱ्या मिताली राजने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या तिन्ही वेळेस भारतीय संघाला विश्वचषकावर नाव कोरण्यात अपयश आले.\nमिताली राज भारताची पहिली टी-२० कर्णधार आहे. तिने २००६ मध्ये डर्बीच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारतीय संघाचे पहिल्यांदा नेतृत्व केले. तिच्या नावे भारताकडून सर्वात प्रथम २००० धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रमही आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अगोदर मिताली राजने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा पल्ला गाठला होता. ८८ टी-२० सामन्यात मिताली राजने १७ अर्धशतकांसह २ हजार ३६४ धावा केल्या आहेत. भारतीय महिला क्रिकेटमध्ये ही सर्वोच्च धावसंख्या आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2008/10/ek-baman-dhasalalela-kavita-sangrah.html", "date_download": "2022-09-25T20:16:12Z", "digest": "sha1:ZVTBA7O7DR66QSX72QX3MYG5HE5HG26F", "length": 100169, "nlines": 2009, "source_domain": "www.marathimati.com", "title": "एक बामण ढसाळलेला - कवितासंग्रह", "raw_content": "\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)\nमहाराष्ट्र दिन (१ मे)\nजागतिक महिला दिन (८ मार्च)\nरिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)\nवारी विशेष (पंढरपूर वारी)\nवेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट\nएक बामण ढसाळलेला - कवितासंग्रह\nएक बामण ढसाळलेला, कवितासंग्रह - [Ek Baman Dhasalalela, Kavita Sangrah] कवी म��कुंद शिंत्रे यांचा एक बामण ढसाळलेला हा कवितासंग्रह.\nकवितेसंबंधी कवीनं बोलणं म्हणजे घटपटात गुंतलेल्या पंडीत समीक्षकांसमोर लाजवंतीनं ओठंगुन उभं राहण्याचाच प्रकार नव्हे काय तरीही स्वस्थ बसवेना म्हणून सांगतोय\n‘एक बामण ढसाळलेला’ या शिर्षकावरून नामदेव ढसाळांच अनुकरण किंवा प्रभाव असली बेगडी भुल कोणा समीक्षकानं माझ्या कवितेवर केली तर ते केवळ अन्यायीच नव्हे तर दोषास्पद ठरेल कारण ‘ढसाळ’ नावाच्या कवीचा अंशात्मक ऋणबोजा उचलूनही मी माझी कविता स्वतंत्र आणि केवळ माझीच मानतो. आत्ता आत्ता माहित पडलेल्या ‘नाम्या मठात’ मी कधी भजनालाही गेलो नाही आणि ढसाळ पंचाशी चुंबाचुंबी करण्याचा सोसही बाळगला नाही. ‘संताप’ हा भाव मला समर्थ शब्दातून व्यक्त करायचा होता परंतु संतापाची तिरपागडी झूल मला कवीतेला डकवायची नव्हती. ‘संताप’ या शब्दाबरोबर येणार ‘सात्वीक’ हे फुटकळ बिरुद लागोलग त्याच्या मागे लागायच अर्थात मी या शब्दाला हद्दपार करण्याचा माझ्या नकळत प्रयत्न केला तरी तो आलाच. ‘संताप’ व्यक्तविण्यासाठी ‘ढसाळ-ढसाळलेला’ हे शब्द समर्थ वाटले.\n‘मुंडा’ म्हणजे ओरीसातील जास्पुररोडनजीक आणि कटकच्या आसपासच्या प्रदेशात वावरणारी अर्धनग्न, कंगाल जमात आपल्याइथले दलितही त्यांच्यासमोर सावकार ठरतील एवढी दरिद्रता दशांगुळे व्यापुन राहिल्यासारखी ते उरीपोटी खेळवतात. तिथे माझं बालपण गेलं आणि नकळत माझ्यातही भिनलं. मग ते कवितेतून व्यक्त न झालं तर नवलच जन्म पुण्याचा, नाव कानडी मानाप्पा, त्याचं लाडीक रुप मानु आणि बालपण ओरीसातलं, हे सगळं वडिलांच्या सततच्या बदलीमुळे\nबालपणाच्या मुशाफिरीमुळे मी माझ्या मराठी आईला ‘आम्मा’ हे कानडी संबोधन लावतो. ‘आई’ पेक्षा तेच जवळचं वाटतं. तिनेच सगळं बालपण भळाभळा पुढ्यात ओतलं. त्यातला ‘परबाळ - पोकळ भाताचा’ संदर्भ हृदय आतून हलवण्यासारखा जीवघेणा\n‘परबाळ भात’ म्हणजे रात्रीचा उकडून ठेवलेला भात, त्यातलं पाणी सकाळी पिणं आणि तो दुपारी खाणं. ‘पोकळ भात’ म्हणजे त्यात पुन्हा पाणी टाकून शिजवणं संध्याकाळी पुन्हा तोच प्रकार, रात्री खातात तोच हा भात चवीला मिरचीचा तुकडा असला तर आभाळभर येळकोट करुन स्वर्ग मिळाल्याचा आनंद मोहाच्या दारुत ओथंबून, ढोलकीच्या तालावर बेभान होऊन नाचणं हा त्यांचा दरिद्री पुनवेचा उत्सव चवीला मिरचीचा तुकडा असल��� तर आभाळभर येळकोट करुन स्वर्ग मिळाल्याचा आनंद मोहाच्या दारुत ओथंबून, ढोलकीच्या तालावर बेभान होऊन नाचणं हा त्यांचा दरिद्री पुनवेचा उत्सव त्यांच्याच लयीच्या तोलात भिजलेली माझी दुधभाताची अस्मिता, त्यांची वेदना (की माझी त्यांच्याच लयीच्या तोलात भिजलेली माझी दुधभाताची अस्मिता, त्यांची वेदना (की माझी) शब्दांकित करते. तेव्हा ऋण चुकतं केल्याचं फसवं समाधान देऊन जाते. प्रबोधनाची रुळलेली पाऊलवाट तुडवतांना आलेल्या अनुभवांचे संमेलन म्हणजे कविता नव्हे हे मी जाणतो. परंतु हृदय भेलकांडविणारे अनुभव शब्दांना सारुन कवितेत उतरले. त्यांना माझा नकार लटका पडला म्हणूनच त्यांच्या कविता झाल्या एवढे मात्र नमूद करतो.\nसुशिक्षित हिंदू मनाचा परंपरागत अस्पृश्य द्वेष अजूनही शाबूत आहे. किंबहुना तो घाणेरडं रुप धारण करतोय हे पाहून स्वतःलाच काळवंडल्यासारखे होते. त्यातुनच ‘बी. डी’ची संकल्पना फेसाळत बाहेर निघते. मग आगरकर आणि सावरकरांची वेदना माझीही होते. अपमान आणि निंदा या भोवऱ्यात अटकलेल्या मला, कविता ही ‘उताऱ्यासारखी’ बाटली यात मी समाधानी आहे.\nमुंबईला झालेल्या ‘युवक बिरादरी ८६’च्या राज्यस्तरावरच्या काव्यस्पर्धेत संग्रहातील ‘मी चित्तपावन’ ही कविता पहिली आली आणि चेव आला. मित्रांच्या वेगवेगळ्या कंपूत माझ्या कविता मी सादर केल्या आणि त्यांनी उत्कटपणे (हाय कलीजा खलास झाला. अशी लटकी नव्हे) दाद देऊन संग्रह प्रसिद्ध करण्याचा लकडा लावला. एवढेच नव्हे तर हार्दिक आणि आर्थिक धक्का देऊन हा प्रसिद्ध करण्यास उद्युक्तही केले. त्यांचे ऋण मी मोकळ्या मनाने स्विकारतो. त्यांनी नामोल्लेखाची अट घातली नाही तरी ती करणे कर्तव्य समजतो.\nघोटीची कला-क्रीडा क्षेत्रातली ‘आझाद हिंद मंडळ’ ही संस्था सर्वश्री रामनाथ शिंदे, इंदरचंद सुराणा, भवरीलाल मोदी, नंदकुमार खंदारे, अशोक कुमठ, श्रीकांत सोनवणे, आनंद दळवी, आमदार शिवराम झोले या मित्रांनी सहकार्य केले म्हणूनच या कविता आपल्या हाती देता येतात. श्री. मुरलीधर ढाके व सौ. पुष्पावहिनी यांनी दिवसरात्र मेहनत करुन, आपलेचे काम समजून छपाईचे काम जल्दीने आटोपले अर्थात त्यांचा निर्देश करणे अगत्याचे आहे. प्रकाशक श्री. सुरेश गोठी यांनीही माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित करण्याचे सौजन्य दाखविले त्यांचाही मी आभारी आहे. चित्रकार श्री. सुदाम वाघमारे यांचे आभार मानले तर त्याला खचितच रुचणार नाही म्हणून थांबतो.\nदिनांक ५ मे १९८७\nमु. पो घोटी, जि. नाशिक.\nमी एक बी. डी.\nडी. बी. दादा / बी. डी. ताई\nराणी, एवढं सांगून जा\nमी कवी नसतो तर\nसंस्कृतीचे आम्ही भणंग छक्के\nहेच काम मी करणार आहे\nअंत क्रांतीचा - मराठी कविता\nमार्क्स - एक खडूस आजोबा\nजातीयवादी हरि रे ऽ\n सभासद, मराठीमाती डॉट कॉम\nमराठी कविता या विभागात लेखन.\nकवितासंग्रह मराठी साहित्य महाराष्ट्र मुकुंद शिंत्रे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nदिनांक २३ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस डॉ. अभय बंग - (२३ सप्टेंबर १...\nदिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टे...\nदिनांक २४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. जागतिक दि...\nदिनांक २२ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस भाऊराव पाटील / कर्मवीर भाऊराव...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nकोणत्याही देशाचा विनाश करायचा असेल तर केवळ धर्माच्या नावावर लोकांना भांडायला लावा, देश आपोआपच नष्ट होईल.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा श्रीज्ञानदेवाची आरती (Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja) आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती ...\nआरती तुकारामा - तुकारामाची आरती\nआरती तुकारामा (तुकारामाची आरती). आरती तुकारामा, स्वामी सद्गुरुधामा, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवी आम्हा. आरती तुकारामा \nजय जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती\nजय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय जय दीनदयाळा (सत्यनारायणाची आरती) सत्यणारायणाच्या पूजेच्या वेळी म्हंटली जाणारी श्री सत्यनारा...\nश्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - हरतालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगड��ारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भय...\nसन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,999,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,25,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,769,आईच्या कविता,20,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,7,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,16,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,21,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,51,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,6,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,422,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,69,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,25,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,8,निवडक,1,निसर्ग कविता,22,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,30,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,11,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,84,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,7,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,13,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,651,मराठी गझल,18,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,66,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,13,मराठी टिव्ही,32,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,6,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,35,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,195,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,305,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,2,माझा बालमित्र,85,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुं���ई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,54,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,42,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,129,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,19,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,107,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गी���,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\n माझ्या मातीचे गायन: एक बामण ढसाळलेला - कवितासंग्रह\nएक बामण ढसाळलेला - कवितासंग्रह\nएक बामण ढसाळलेला, कवितासंग्रह - [Ek Baman Dhasalalela, Kavita Sangrah] कवी मुकुंद शिंत्रे यांचा एक बामण ढसाळलेला हा कवितासंग्रह.\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ritbhatmarathi.com/lenskart-owner-peyush-bansal-information-in-marathi/", "date_download": "2022-09-25T20:51:06Z", "digest": "sha1:T4WRX2E7USKK76ZOKQSK3AYBZW27JICW", "length": 28816, "nlines": 256, "source_domain": "www.ritbhatmarathi.com", "title": "अमेरिकेतील बलाढ्य पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. ११ वर्षातच बनवली अडीच अरब करोडोंची कंपनी | lenskart owner peyush bansal information in marathi - RitBhatमराठी", "raw_content": "\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nनसतेस घरी तू जेव्हा\nऑन लाईन झाल्या भुलाबाई\nकमी साहित्यामध्ये बनवा कुरकुरीत अळूवडी\nनीरा पिताय मग ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा\nजीवनावर आधारित प्रेरणादायी सुविचार\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories)\nअमेरिकेतील बलाढ्य पगाराची नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू केला. ११ वर्षातच बनवली अडीच अरब करोडोंची कंपनी | lenskart owner peyush bansal information in marathi\nByअपर्णा कुलकर्णी Feb 28, 2022\nआपल्या भारतातील असेच एक यशस्वी व्यावसायिक ज्यांनी लहानपणापासून व्यवसाय करायचे ठरवून,मायक्रोसॉफ्ट मधली चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि यशस्वीपणे पूर्ण सुद्धा केला. आज त्यांच्या व्यवसायाचे नाव यशस्वी स्टार्टअप मध्ये अग्रभागी घेतले जाते. त्यांनी फक्त स्वतःसाठी व्यवसाय केला नाही तर बऱ्याच लोकांना कंपनी मोठी करून रोजगार संधी निर्माण करून दिली.लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ,मुख्य कस्टम अधिकारी,जैकल्सचे सह संस्थापक आणि सध्याच्या सोनी टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या व्यवसायावर आधारित शार्क टेंक इंडियाचे जज पियूष बन्सल (lenskart owner peyush bansal information in marathi)यांच्याविषयी जाणून घेऊया.\nकुठलाही व्यवसाय करायचा म्हटल की त्यात धोका हा असतोच.मग गुंतवणूक आली, जम बसण्यासाठी संयम ठेवणे आले,शिवाय जागा बघणे, व्यवसायाची कल्पना कितपत यशस्वी ठरते,ग्राहकांचा कल, या सगळ्याच गोष्टींना वेळ द्यावा लागतो,पटकन निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे व्यवसाय म्हटलं की सगळेच जरा विचार कचरतात.पण काही लोक मात्र आधीपासूनच व्यवसाय करायचे हे ठरवूनच पाऊले टाकतात.व्यवसायासाठी त्यांची धोका पत्करण्याची आणि होणाऱ्या परिणामांना स्विकारण्याची तयारी असते. पियूष बन्सल यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊ या.\n१. पियुष बन्सल ह्यांची माहिती आणि नेट वर्थ :\n२. जन्म आणि प्रारंभिक जीवन :\n४. लेन्सकार्टची सुरुवात कशी केली:\n५. शार्क इंडिया आणि बन्सल यांचा त्यातील सहभाग :\n१. पियुष बन्सल ह्यांची माहिती आणि नेट वर्थ :\n२. जन्म आणि प्रारंभिक जीवन :\nपियूष बन्सल यांचा जन्म २६ एप्रिल १९८५ मध्ये नवी दिल्ली,भारतात झाला. त्यांचे पालन पोषण त्यांच्या आई आणि वडिलांनी खूप चांगल्या प्रकारे केले. पियूष बन्सल घेतील त्या प्रत्येक निर्णयात त्यांच्या आई वडिलांनी खूप पाठिंबा दिला. पियूष बन्सल यांना अगदी लहापणापासूनच व्यवसाय करायचा होता,वेगळे काहीतरी करायचे होते,त्यामुळे त्यांना जे काही मिळाले त्यातील उत्तम त्यांनी निवडले.\nशिक्षण : सुरुवातीचे प्राथमिक शिक्षण त्यांनी दिल्लीतील डॉन बॉस्को या विद्यालयात घे��ले तर कॉलेज मधील शिक्षण त्यांनी मैकगिल विद्यापीठ ऑफ कॅनडा येथे केले,येथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी ही पदवी मिळवली तर पोस्ट ग्रॅज्युएशन आय.आय.एम बेंगलोर येथे संपादन केले.\nपियूष बन्सल यांना शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच अमेरिकी सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट येथे नोकरी मिळाली होती. आय.आय.एम मधले शिक्षण घेतल्यानंतर बन्सल यांनी मायक्रोसॉफटमध्ये प्रोग्राम मॅनेजर या पदावर एक वर्ष काम केले. पण बन्सल यांना नोकरी करायची नव्हती,स्वतःचे वेगळे असे काहीतरी करायचे होते,वेगळी ओळख निर्माण करायची होती. बन्सल यांना ऑनलाईन पद्धतीने चष्मा विकायचा होता,पण त्यासाठी लागणाऱ्या कामाचा त्यांना अनुभव नव्हता. व्यवसायासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टींचा बन्सल यांनी नीट विचार केला,आकडेमोड केली आणि मग व्यवसायात उतरायचे ठरवले. याच दरम्यान प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत असताना जॉन जेकब्स, एक्वालेन्स सारख्या कंपन्यांची साखळी शोधण्याचे काम त्यांनी केले. नोकरी सोडून भारतात परत येण्याचे त्यांनी ठरवले आणि सगळ्यांनीच त्यांना विरोध केला पण त्यांच्या आई वडिलांनी याही निर्णयात त्यांना पाठिंबा दिला आणि आपल्याच देशात काहीतरी वेगळे करण्यासाठी बन्सल आले.\nते भारतात आले त्यावेळी ई- कॉमर्सचा खूपच बोलबाला होता. बन्सल यांनी मार्केटची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्च माय कॅम्पस ही सुविधा सुरू केली. यात विद्यार्थ्यांसाठी पुस्तके,हॉस्टेल सुविधा, पार्ट टाईम नोकरी शोधण्यासाठी मदत केली जात होती. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीत मदत करणे हाच त्यामागे उद्देश होता. बन्सल यांनी सर्च माय कॅम्पसला ई- कॉमर्सच्या दुनियेत नेण्याचा निर्णय घेतला कारण ई- कॉमर्स त्यावेळी बाजारात खूप चालत होते आणि हेच बन्सल यांचे यश होते. बन्सल यांनी या प्रोजेक्टवर तीन वर्षे काम केले,याचा फायदा असा झाला की भारतीय ग्राहकांचे वागणे आणि मागणी काय आहे याचा सविस्तर अभ्यास त्यांना करता आला.\nयाच ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांनी चार वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट सुरू केल्या,त्यापैकी एक होती आयवीआर आणि बाकीच्या तीन वेबसाईट या युवकांना केंद्रस्थानी धरत ज्वेलरी,घड्याळ आणि बॅग्स ऑनलाईन विक्री करण्यासाठी सुरू केल्या होत्या. पण थोड्याच कालावधीत आयविअरला मिळालेले घवघवीत यश पाहून त्यांनी आयवियारवर लक्ष केंद्रित केले ज्या संधीच्या शोधात आयवीआर बाजारात आले होते,त्यालाच अमेझॉन, ईबे सारख्या प्रमुख ई- कॉमर्स कडून दुर्लक्षित केले होते आणि त्याच आयवीआरने अमेरिकेतील उद्योगांना समर्पित एक वेबसाईट बनवली जी खूप यश मिळवून गेली तिचे नाव होते फ्लायर. आणि खऱ्या अर्थाने लेन्सकार्टच्या यशाची सुरुवात झाली.\nअसं म्हटलं जात कि जोड्या स्वर्गात बनवल्या जातात पण ह्याने तर तब्बल लाखो जोड्या बनवल्या.\nकरोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी\nकमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा ११ आयडिया\n४. लेन्सकार्टची सुरुवात कशी केली:\nफ्लायर खूप यश मिळवत होते आणि चष्म्याची विक्री खूप प्रमाणात वाढली होती त्यामुळे २०१० मध्ये बन्सल यांनी लेन्सकार्टची स्थापना केली.सुरुवातीच्या काळात इथे फक्त कॉन्टॅक्ट लेन्स विकले जात होते, काही महिन्यात चष्मा लावून देण्याचे काम सुरू झाले पुढे २०११ मध्ये डोळ्यांचे धूप आणि सूर्याचा प्रखर प्रकाश यापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चष्म्याचा समावेश करण्यासाठी पोर्टफोलिओच विस्तार करण्यात यश मिळविले आणि त्यांना फॅशन अॅक्सेसरी मधे ठेवले.\nलोकल ग्लोबलच्या आधारावर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात दुकाने उघडायला बन्सल यांनी सुरुवात केली. त्या सर्व दुकानात प्रत्येक किमतीत म्हणजेच कमीत कमी ते जास्तीत जास्त किमतीत चष्मा तर मिळत होताच शिवाय डोळे तपासून देण्याची सोय सुद्धा सुरू केलेली होती. यासोबतच ऑनलाईन विक्री चालूच होती.याद्वारे आय टेस्ट एट यूर होम या संकल्पनेला ओळख दिली गेली. ही कल्पना लोकांना इतकी आवडली की अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या बन्सल सोबत गुंतवणुकीस तयार झाल्या,केकेआर,सॉफ्ट बैंक, विजन फंड,प्रमजीइंवेस्त आणि आयफसी ही त्यातील काही नावे आहेत. त्या दरम्यान लेन्सकार्ट व्हिजन फंड,लेन्सकर्ट प्लसची स्थापना केली ज्या सगळ्या प्रकारच्या चष्मा आणि लेन्स वर लक्ष केंद्रित करत असत.\nआज लेन्सकार्ट जवळ ग्राहकांसाठी ५००० पेक्षा जास्त फ्रेम आणि ग्लास आहेत तर ४५ पेक्षा जास्त प्रकारचे जास्त क्वालिटी चे लेन्स आहेत. त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो.\nसाधा चष्मा,धुपसाठी चष्मा आहे.\nआकार ( शेप) – वेफरार,ओवल, राऊंड,कैत आय.\nआकार (साई��) – छोटा,मध्यम,मोठा.\nब्रँड : बॉश आणि लोंब, जॉन्सन आणि जॉन्सन,अल्कोन.\nरंग संपर्क लेन्स : कलर कॉन्टॅक्ट लेन्स आणि बरेच काही.\nपियूष बन्सल यांनी सुरू केलेला हा लेन्सकार्टच व्यवसाय हा त्यांच्या पुरता मर्यादित नसून त्यांनी मार्च २०२२ पर्यंत २००० पेक्षा जास्त लोकांना नोकरी देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते आणि ते नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही.\nभारत देशातील महानगरापासून ते मध्यम आणि छोट्या शहरात लेन्सकार्ट पोहचले आहेच पण आता ते सिंगापूर,पश्चिम एरिया आणि अमेरिकेत सुद्धा आपली टीम वाढवत आहे.\n५. शार्क इंडिया आणि बन्सल यांचा त्यातील सहभाग :\nशार्क इंडिया हा असा मंच आहे जिथे भारतातल्या उभरत्या म्हणजेच येऊ घातलेल्या व्यावसायिकांना त्यांच्या डोक्यातील व्यवसाय विषयीच्या कल्पना म्हणजेच स्टार्टअप बद्दल आपले विचार मांडत असतात आणि त्या कल्पना जर आवडल्या तर त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा मिळण्याची संधी हा कार्यक्रम देत आहे. जे लोक आलेल्या व्यावसायिकांचे आकलन करतात ते हुशार व्यावसायिक म्हणजेच शार्क म्हणून ओळखले जातात. हा कार्यक्रम २० डिसेंबर २०२१ पासून सोनी टीव्हीवर दाखवण्यात येत आहे आणि त्यातील एक जज्ज म्हणजेच शार्क आहेत पियूष बन्सल.\nपियूष बन्सल यांना एका मुलाखतीत त्यांच्या यशाचे रहस्य विचारले असता ते म्हटले होते मी धोका पत्करायला घाबरत नाही आणि निर्णय घ्यायला उशीर लावत नाही,त्यामुळेच संधी माझ्या हातातून निसटत नाही. शिवाय काम जास्त चांगल्या प्रकारे होणे अपेक्षित असेल तर टीममध्ये जबाबदाऱ्या वाटून वेळोवेळी त्यांचे कौतुक केले तर टीम उत्तम प्रकारे आणि झपाट्याने काम करते.\nबन्सल यांनी योग्य आणि पटकन निर्णयक्षमता आणि धोका पत्करण्याची तयारी यांच्या जोरावर छान यश मिळवले आणि यशाचे सूत्र सांगितले. हेच गुण अंगी बाळगून आपणही यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुया.\nकमी खर्चात महिलांना घरच्या घरी व्यवसाय सुरु करता येईल अशा 11 आयडिया\n१३ वर्षे आयटी मध्ये नोकरी केल्यानंतर जयंती कठाळे (purnabramha jayanti kathale) ह्यांनी स्वतःच हॉटेल सुरु केलं. आज परदेशातही शाखा आहेत.\nमायबोली मराठी मधून रेसिपीस चे व्हिडिओज युट्युब वर टाकून आज कमावते करोडो रुपये…\nउखाण्यांतून जाणून घ्या नवरात्रीतील देवीची नऊरुपं, साडेतीन शक्तीपीठं, नवरात्रीचे नऊरंग, देवीच्या आवडीचे नैवैद��य\nजाणून घ्या कोण होते लाल सिंग चड्ढा\nआषाढी एकादशी उखाणे (1)\nहरतालिका व्रतासाठी उखाणे (1)\nफॅशन आणि लाइफस्टाइल (5)\nस्टार्टअप स्टोरीज (Startup stories) (13)\nलघुकथा स्पर्धा ऑगस्ट 22 (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/", "date_download": "2022-09-25T20:10:32Z", "digest": "sha1:EGSQSELW54IXTHCR3DJOIKB5LGGTFLLM", "length": 27646, "nlines": 260, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "थिंक महाराष्ट्र | महाराष्ट्रातील प्रज्ञाप्रतिभा आणि चांगुलपणा ह्याचे नेटवर्क", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nवैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली…\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर\nबनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती…\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा\nदापोली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी व्यक्ती म्हणजे नरहरी वराडकर.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वराडकर यांच्या मनात शिक्षणाविषयी तळमळ होती. त्याचप्रमाणे ते स्त्री-शिक्षणाविषयी आग्रही होते. त्यांची दूरदृष्टी व त्यांचे प्रयत्न यामुळे दापोली येथे उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी\nकोळबांद्रे या खेडेगावातील बारा वाड्यांपैकी कुंभारवाडीने वाडीच्या पाणी पुरवठ्याचे चित्र बदलले ते प्रकाश गुंदेकर यांच्या पुढाकाराने वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाण�� वाडीत आले वाडी बासष्ट कुटुंबांची आहे. त्या सर्वांनी पाणीपुरवठ्याच्या कल्पनेचे स्वागत व समर्थन केले. रानातील पाणी वाडीत आले वाडीच्या या प्रयत्नांना ‘शिवतरुण मित्र मंडळ’ कारणीभूत ठरले…\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार\nकुमारप्पा हे शाश्वत, पर्यावरणस्नेही, न्याय्य व अहिंसक अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते, गांधीवादी विचारवंत होते. त्यांनी शाश्वत, सर्वसमावेशक व विकेंद्रित विकासाची संकल्पना ऐंशी वर्षांपूर्वी मांडली. कुमारप्पा यांनी सुचवलेला मार्ग अधिक शहाणपणाचा व शाश्वततेकडे नेणारा आहे.अक्षय ऊर्जेच्या मदतीने विकेंद्रित उद्योग व सेवा यांच्या नवीन संधी सूक्ष्म, लहान व श्रमप्रधान उद्योगांत विकसित कराव्या लागतील असे त्यांचे म्हणणे आहे…\nखादीची गोल गांधी टोपी, खादीची अर्धी विजार व खादीचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट असा पेहराव,कामात सतत गर्क असणारे तरी हसरा चेहरा,वापरायला जुनी सायकल असे व्यक्तिमत्व म्हणजे बाबा फाटक.अशा नरकतीर्थ बाबांना १९७२ साली भारत सरकारने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन गौरविले …\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार\nआख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा\nश्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक\nज्योतिष इतिहासकार शं.बा. दीक्षित\nपां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट\nधर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)\nअश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण \nपरतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर\nशेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय\nऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव\nवैजापूरमधील धोंदलगावाने गेली पंचेचाळीस वर्षे पाणीटंचाईची झळ सोसली आहे. त्या गावात आनंद असोलकर या जादूगाराने येऊन गावातील नागरिकांना पाणी अडवण्याचे महत्त्व समजावले आणि ते फक्त लोकसहभागातून शक्य आहे ही भावना त्यांच्या मनी बिंबवली...\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर\nबनबिहारी विष्णू निंबकर यांनी शेळ्या व मेंढ्या यांचा सूक्ष्म स्तरावर जातीनिहाय शास्त्रीय अभ्यास केला. त्यांच्या त्या अभ्यास व संशोधन कार्यामुळे शेळी-मेंढीपालन करणारे लोक यांची उन्नती साधली गेली व त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेल्या योजना, उत्पादने आणि ती तयार करण्यातील त्यांची कल्पकता पाहून तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना सहा वर्षांसाठी ‘मॅफ्को’चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्या वेळी मॅफ्को तोट्यात होती. निंबकर यांच्या अभिनव कल्पनांमुळे ते मॅफ्कोतून निवृत्त झाले तेव्हा ती नफादायक सरकारी कंपनी झाली होती...\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा\nदापोली तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारी व्यक्ती म्हणजे नरहरी वराडकर.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वराडकर यांच्या मनात शिक्षणाविषयी तळमळ होती. त्याचप्रमाणे ते स्त्री-शिक्षणाविषयी आग्रही होते. त्यांची दूरदृष्टी व त्यांचे प्रयत्न यामुळे दापोली येथे उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार\nआख्यान, व्याख्यान, उपाख्यान आणि उखाणा\nश्री.ना. पेंडसे – कोकणचा कलंदर लेखक\nप्रत्येक मराठी माणसाने त्याच्या/तिच्या परिसराची सत्य माहिती द्यावी –\n- कर्तबगार व्यक्ती - उपक्रमशील संस्था\n- संस्कृतीचे वैभव – यात्रा, जत्रा, बाजार, किल्ले, लेणी... अगदी स्थानिक खाद्यपदार्थसुद्धा.\nहे लिहून द्यावे, टिपावे, फोटोग्राफ, व्हिडिओत बद्ध करावे, ऑडिओ आधारे श्रवणपरंपरा जपावी... क्राऊड सोअर्सिंग हा लोकशाही यशाचा मंत्र आहे. (लिहिण्याकरता – लिंक) प्रत्येक जाणत्या, समंजस, संवेदनशील, विचारी माणसाने त्यचा भवताल याप्रमाणे टिपला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा केवढा तपशीलवार व सूक्ष्म ‘डेटा’ संग्रहित होईल त्याची संगती शोधणे, अर्थ लावणे हे विद्वानांना मोठे काम होईल \nप्रत्येक मराठी माणसाने त्याचे किमान फक्त एक हजार रुपये या प्रकल्पास सहाय्य करावे. तर प्रकल्प पाच वर्षांत साकार होईल आणि तेव्हा संगणकाच्या/मोबाईलच्या पडद्यावर जणू महाराष्ट्राचे म्युझियम साकारलेले असेल. एका क्लिकवर महाराष्ट्राबाबत हवी ती माहिती उपलब्ध होईल. पक्षीय राजकारण व गुंडगिरी वगळून. तुमच्या सहकार्याविना ते स्वप्न अधुरे राहील.\nकृती - ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन नवीन माहितीपर लेख रोज प्रसिद्ध करावे अशी मनीषा आहे. ते मुख्यत: व्यक्ती - संस्था - संस्कृतिवैभव या तीन प्रकारांत व तालुका हे माहितीसंकलन केंद्र समजून संकलित केलेले असतील.\nमराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार करू पाहणारा ध्येयनिष्ठ प्रकल्प.\nसाहेब कोणी कोणाला म्हणावे (What does word saheb mean\nऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव\nगोविंद वल्लभ पंत यांचे ओंड (Ond of G.V. Pant)\nइंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)\nइंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...\nनरहर मालुकवी – दुर्गे दुर्गटभारीचा कर्ता (Narhar Malukavi- Marathi and Telugu...\nतत्त्वज्ञानातील सरस्वती शुभदा जोशी (Shubhada Joshi – Professor do Philosophy)\nराजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर महाराष्ट्रातील विधायक घडामोडींचे दर्शन \nज्योतिष इतिहासकार शं.बा. दीक्षित\nशेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय\nनाशिकचे योग विद्या धाम\nआल्फ्रेड गॅडने आणि त्यांचे दापोलीतील एकशेसदतीस वर्षांचे ए.जी. हायस्कूल\nधर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)\nअश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण \nआधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य\nविधवा सन्मान ही मलमपट्टी \nहेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले\nहिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य\nदातार – गोत्र आणि शाखा\nसरोजिनी वैद्य : संशोधनाची नवी वाट\nबी.जे. खताळ : सच्चा गांधीवादी… सच्चा माणूस (B. J. Khatal)\nलघुमाहितीपट स्पर्धा मार्गदर्शक तत्त्वे व सूचना I Video Competition I Think Maharashtra I\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्���गट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE-5-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/62fb7f97fd99f9db45bb4f1a?language=mr", "date_download": "2022-09-25T20:28:04Z", "digest": "sha1:2UHPXNRERJHGTNFSIA4YDMNN6K7MVDZY", "length": 7594, "nlines": 47, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आयुष्मान कार्ड साठी करा अर्ज, मिळवा 5 लाखापर्यंत मोफत उपचार ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआयुष्मान कार्ड साठी करा अर्ज, मिळवा 5 लाखापर्यंत मोफत उपचार \n➡️आयुष्मान भारत गोल्डन कार्ड: तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर प्रथम त्याची पात्रता आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या. आयुष्मान भारत गोल्डन कार्ड फायदे: कोरोना महामारी सुरू झाल्यापासून,आरोग्य विमा खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये अधिक जागरूकता आली आहे. पण, आजही देशात एक मोठा वर्ग आहे, त्यामुळे तो आरोग्य विम्याचा खर्च उचलू शकत नाही. अशा परिस्थितीत दुर्बल उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. आयुष्मान भारत योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड देते. ➡️याद्वारे तुम्ही कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर प्रथम त्याची पात्रता (आयुष्मान भारत गोल्डन कार्ड पात्रता) आणि अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या रोजंदारी मजूर, बेघर, निराधार, धर्मादाय किंवा भीक मागणारे, आदिवासी (SC/ST) किंवा कायदेशीररीत्या मुक्त झालेल्या लोकांसारख्या देशातील गरीब आणि कमकुवत उत्पन्न गटांना सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार उपलब्ध आहेत. यासाठी आयुष्मान भारतने गोल्डन कार्डची सुविधा आणली आहे. हे एक हेल्थ कार्ड आहे ज्याद्वारे गरीब लोकांना कोणत्याही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात 5 लाख मोफत उपचार मिळू शकतात. त्यासाठी अर्ज करू शकतात. ➡️आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिळविण्याची सोपी प्रक्रिया- 👉आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिळविण्यासाठी तुम्ही सार्वजनिक सेवा केंद्राला भेट द्या. 👉येथे अधिकारी तुमच्या नावाची पडताळणी करेल. 👉त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव तपासले जाईल. 👉जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, शिधापत्रिकेची छायाप्रत जमा करावी लागेल. 👉यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटोही जमा करावा लागेल. 👉तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दिला जाईल. 👉त्यानंतर 15 दिवस प्रतीक्षा करावी लागेल. 👉यानंतर तुम्हाला तुमच्या घरच्या पत्त्यावरून आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिळेल. 👉आता कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. 👉या कार्डच्या माध्यमातून सरकारला देशातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवायची आहेत. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nबातम्यामहाराष्ट्रअॅग्रोस्टारसल्लागार लेखप्रगतिशील शेतीकृषी ज्ञान\nKCC बाबत मोठी घोषणा, ऐकून शेतकऱ्यांना होईल आनंद \nदर १० वर्षांनी करावे लागणार आधार कार्ड अपडेट \nप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मिळणार मोफत रेशन \nलम्पी रोगामुळे जनावर दगावल्यास , शासनाची मदत जाहीर |\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nशाळा होणार अपग्रेड; केंद्राकडून 'पीएमश्री' योजनेची घोषणा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-current-affairs-chalu-ghadamodi-22-september/", "date_download": "2022-09-25T20:20:08Z", "digest": "sha1:4XI2SYB74HLRE5JZPMGT5PGCLZCVZJFC", "length": 15553, "nlines": 128, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी 22 सप्टेंबर 2022", "raw_content": "\nगुजराती चित्रपट “छेल्लो शो” हा ऑस्कर 2023 साठी भारताचा अधिकृत प्रवेश\n– या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत निवड झाली आहे.\n– भारतीय फिल्म फेडरेशनने 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताचा अधिकृत प्रवेश घोषित केला आहे.\n– Chhello शो भारतात 14 ऑक्टोबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.\n– 95 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.\n– पान नलिन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.\nकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन\n– कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांचे 21 सप्टेंबर 2022 रोजी वयाच्या 58 व्या वर्षी निधन झाले.\n– अभिनेत्याला 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना राष्ट्रीय राजधानीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.\n– राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी सत्य प्रकाश श्रीवास्तव म्हणून झाला. पुढे त्यांनी राजू हेच स्टेजचे नाव घेतले.\nनॉर्थ चॅनेल पार करणारा ईशान्य भारतातील पहिला\n– एल्विस अली हजारिका हा अनुभवी आसामी जलतरणपटू नॉर्थ चॅनेल ओलांडणारा ईशान्येकडील पहिला ठरला आहे.\n– उत्तर-पूर्व उत्तर आयर्लंड आणि दक्षिण-पश्चिम स्कॉटलंडमधील सामुद्रधुनी म्हणजे नॉर्थ चॅनेल.\n– एल्विस अली हजारिका हा नॉर्थ चॅनेल ओलांडणारा सर्वात वयस्कर भारतीय जलतरणपटूही ठरला.\n– ही कामगिरी करण्यासाठी, एल्विस आणि त्याच्या टीमने 14 तास 38 मिनिटांची वेळ नोंदवली.\n– विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी बिहार सरकार शाळांमध्ये “नो-बॅग डे” नियम आणि आठवड्यातून किमान एकदा अनिवार्य खेळ कालावधी लागू करणार आहे.\n– साप्ताहिक “नो-बॅग डे” मध्ये कार्य-आधारित व्यावहारिक वर्ग असतील.\n– आठवड्यातून किमान एकदा तरी विद्यार्थी जेवणाचा डबा घेऊनच शाळेत येतील.\n– अशा धोरणाचा उद्देश विद्यार्थ्यांना विविध क्रियाकलापांमध्ये गुंतवून ठेवणे हा आहे ज्यामुळे त्यांच्या शिक्षणावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.\n– हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने आहे आणि सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही शाळांमध्ये लागू केला जाईल.\nमहाराष्ट्र नीती आयोगासारखी संस्था स्थापन करणार\n– राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीत खुलासा केला की, महाराष्ट्र सरकार निती आयोगाच्या धर्तीवर एक संघटना निर्माण करण्याचा मानस आहे.\n– संस्थेकडे संपूर्ण डेटाचे विश्लेषण करणे आणि विविध राज्य क्षेत्रांबद्दल माहितीपूर्ण निवडींची जबाबदारी असेल.\n– 2015 मध्ये, भाजप सरकारने पंचवार्षिक योजना आराखडा काढून टाकला आणि सुधारित धोरणनिर्मितीद्वारे आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नीती आयोग थिंक टँकची स्था���ना केली.\nAIBD चे भारताचे अध्यक्षपद आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आले\n– एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (AIBD) चे भारताचे अध्यक्षपद आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे.\n– प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दूरदर्शनचे महासंचालक मयंक कुमार अग्रवाल हे AIBD चे अध्यक्ष आहेत.\n– एआयबीडीचा विस्तार करण्याचा निर्णय नवी दिल्ली येथे झालेल्या एआयबीडीच्या दोन दिवसीय सर्वसाधारण परिषदेत घेण्यात आला.\n– केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले.\n– AIBD ची स्थापना 1977 मध्ये झाली.\n– ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या आशिया आणि पॅसिफिकसाठी आर्थिक आणि सामाजिक आयोगाची आंतर-सरकारी संस्था आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक केशवराव दत्तात्रेय दीक्षित यांचे निधन\n– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक केशवराव दत्तात्रेय दीक्षित यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.\n– महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पुलगाव गावात 1925 मध्ये जन्मलेले केशव राव 1950 मध्ये बंगालमध्ये प्रचारक म्हणून काम करण्यासाठी आले.\n“प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार”\n– 29 वर्षीय अभिनेत्री आलिया भट्टला प्रतिष्ठित प्रियदर्शनी अकादमी स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.\n– हा सन्मान दरवर्षी उत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राप्तकर्त्यांना दिला जातो आणि त्यांच्या अतुलनीय उत्कृष्टतेसाठी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी जागतिक मान्यता प्रदान केली जाते.\n– सुश्री कियारा अडवाणी, अभिनेत्री, भारत, यांना प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2021 सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी मिळाला.\n– सुश्री तापसी पन्नू, अभिनेत्री, भारत, यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार 2020 मिळाला.\n– प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार; 1986 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रींचा सन्मान करण्यात आला.\nजागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रां प्री\n– भारतीय भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने मोरोक्को येथे जागतिक पॅरा अॅथ���ेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.\n– पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या देवेंद्रने ६०.९७ मीटर अंतरापर्यंत भाला फेकून रौप्यपदक पटकावले.\n– देवेंद्र तीन वेळा पॅरालिम्पिक पदक विजेता आहे.\n– तर २०२० टोकियो पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता निषाद कुमारने पुरुषांच्या T47 उंच उडीत सुवर्णपदक जिंकले.\nजागतिक अल्झायमर दिवस 2022\n– न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिवस पाळला जातो.\n– या वर्षीच्या जागतिक अल्झायमर महिन्याची थीम ‘डिमेंशिया जाणून घ्या, अल्झायमर जाणून घ्या’ अशी आहे.\n– अल्झायमर डिसीज इंटरनॅशनलच्या मते, 2020 मध्ये जगभरात 55 दशलक्षाहून अधिक लोक या विकाराने ग्रस्त होते.\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/83742.html", "date_download": "2022-09-25T21:06:41Z", "digest": "sha1:5GL66QLGN546JSLKSLZ33VFJZ3WFZPH7", "length": 19263, "nlines": 218, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा !’ - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घ���ेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > (म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा \n(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा \nप्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील शाळेचा विद्यार्थ्यांना फतवा\nसंतप्त हिंदु पालकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार \nप्रयागराज (उत्तरप्रदेश) – ईदच्या निमित्ताने न्यायनगर पब्लिक स्कूल, झूंसी या शाळेने विद्यार्थ्यांना कुर्ता, पायजमा आणि गोल टोपी परिधान करून ‘ईद मुबारक’ म्हणत असल्याचा व्हिडिओ बनवून तो शाळेच्या गटात प्रसारित करण्याचा फतवा काढला. यासह विद्यार्थिनींना सलवार, कुर्ता, दुपट्टा घालून तशीच कृती करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘या उपक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत काही गुण दिले जातील’, असे शाळेच्या सूचनापत्रात म्हटले आहे. यावरही काही पालकांनी आक्षेप घेतला.\nप्रयागराज के एक स्कूल में असाइनमेंट के तौर पर इस्लामिक टोपी पहनने के मसले पर विवाद हो गया है.\n१. या प्रकरणी संदीप पाठक यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली. त्याची तात्काळ नोंद घेत प्रयागराज पोलिसांनी झूंसी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची सूचना केली.\n२. शाळेचे मुख्याध्यापक बुशरा मुस्तफा यांनी सांगितले की, दसरा, दीपावली, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन यांसह सर्व सणांच्या दिवशी शाळेत अतिरिक्त उपक्रम आयोजित केले जातात. याच क्रमाने यावर्षी ईदच्या निमित्त मुलांना ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आला. (दसरा, दीपावली या दिवशी ‘शुभ दसरा’ किंवा ‘शुभ दिपावली’ म्हणत अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना व्हिडिओ बनवून पाठवण्यास यापूर्वी का सांगण्यात आले नाही याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले पाहिजे याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले पाहिजे – संपादक दैनिक सनातन प्रभात) जे पालक सहमत नाही, ते त्यांच्या मुलांना शाळेतून काढू शकतात. (हिंदु पालकांनी स्वतःच्या पाल्याला अशा उद्दाम धर्मांधांच्या शाळेत का म्हणून ठेवायचे – संपादक दैनिक सनातन प्रभात) जे पालक सहमत नाही, ते त्यांच्या मुलांना शाळेतून काढू शकतात. (हिंदु पालक��ंनी स्वतःच्या पाल्याला अशा उद्दाम धर्मांधांच्या शाळेत का म्हणून ठेवायचे , असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय , असे कुणाला वाटल्यास त्यात चुकीचे काय – संपादक दैनिक सनातन प्रभात)\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/06/tondli-chi-bhaji-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-09-25T19:54:55Z", "digest": "sha1:73ZVJTH4ANONIMZ6AWSL4UGHAVUVEFT5", "length": 6936, "nlines": 76, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tondli Chi Bhaji Recipe in Marathi", "raw_content": "\nतोंडलीची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी परतून चांगली लागते. लहान मुले आवडीने खातात. ही भाजी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. तोंडलीची भाजी बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. तसेच शेंगदाणे कुट घालून ह्याची चव पण चांगली लागते. कडीपत्ता नेहमी चिरून टाका म्हणजे तो खाल्ला जातो. नाहीतर लहान मुले तो काढून टाकतात. तसेच हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करावेत म्हणजे सहज काढता येतात.\nतोंडलीची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट\n२५० ग्राम तोंडली (कोवळी)\n१ मध्यम कांदा (चिरून)\n२ हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करून)\n१ टे स्पून शेंगदाणे कुट\n१ टे स्पून कोथंबीर\n१ टे स्पून नारळ (खोवून)\n१ टी स्पून साखर\n१ टे स्पून तेल\n१ टी स्पून मोहरी\n१ टी स्पून जिरे\n१/४ टी स्पून हिंग\n७-८ कडीपत्ता पाने (चिरून)\n१/४ टी स्पून हळद पावडर\nतोंडली धुवून उभी चिरावी. व चिरून झाल्यावर परत पाण्यात घालावी म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो.\nकढई मध्ये तेल गरम करून फडणी तयार करा मग त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला तोंडली घालून मिक्स करा. कढई वर झाकण ठेवून झाकणावर थोडेसे पाणी घालावे. भाजी मंद विस्तवावर शिजू ध्यावी. अधून मधून हलवावी.\nतोंडली शिजल्यावर त्यामध्ये शेंगदाणे कुट, कोथंबीर, खोवलेला नारळ, मीठ व साखर घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्यावी.\nटीप : तोंड्ल्याचा एक गुणधर्म आहे जर जिभेला चिरा झाल्या असतील किंवा तोंड आले असेल तर कच्चे तोंडले खावे त्याने चिरा बऱ्या होतात.\nतोंडली ही गोड, थंड, अरुची दूर करणारी आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांना ती खूप फायद्याची आहे. पण तोंडली ही पचण्यास जड आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2020/06/blog-post_11.html", "date_download": "2022-09-25T20:20:58Z", "digest": "sha1:2RBC5C64FHPMVM5DFFZIMZCMIFHRTFSG", "length": 18870, "nlines": 160, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "मजुरांचा ‘मसिहा’ बनलेल्या अभिनेत्याच्या कामाने रोहित पवार भारावले, घेतली भेट - TV9 Plus News", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मजुरांचा ‘मसिहा’ बनलेल्या अभिनेत्याच्या कामाने रोहित पवार भारावले, घेतली भेट\nमजुरांचा ‘मसिहा’ बनलेल्या अभिनेत्याच्या कामाने रोहित पवार भारावले, घेतली भेट\nमुंबई 5 जून: स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कामाने अभिनेता सोनू स���द सध्या देशभर ओळखला जातोय. त्याने हजारो कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मोठी मदत केलीय. गेले काही दिवस सोनू आणि त्यांची टीम यासाठी प्रचंड मेहेनत घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोनू सूदच्या कामाने भारावून गेलेत. गुरुवारी त्यांनी सोनूची त्याच्या निवास्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.\nरोहित पवार यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'घर जाना हैं', हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरुप पोचवणाऱ्या सोनू सूद यांची आज त्यांच्या घरी भेट घेतली अशी माहिती त्यांनी दिली आहे.\nतर काही नेटकऱ्यांनी यावर रोहित पवारांना ट्रोलही करण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्याच पक्षांचे कार्यकर्ते सोनू सूदवर भाजपचा एजंट असल्याचा आरोप करत आहेत. असं असताना तुम्ही का भेट घेतली असा सवाल त्यांनी केलाय.\nतर काहींनी तुम्ही असं काही काम करा की सोनू तुमच्या भेटीला आला पाहिजे असंही म्हटलं आहे.\nलॉकडाऊनमध्ये मदत केल्यानंतर आता सोनू सूद याने निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबाला मदत करण्यास सुरुवात केली आहे. सोनू सूद आणि त्याच्या टीमने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या 28000 लोकांना निवासाची जागा आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पुरविले आहेत.\nकोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवासी मजुरांना घरी परतण्यासाठी अभिनेता व्यवस्था करीत आहेत. तो म्हणाले की, चक्रीवादळाने ग्रस्त नागरिकांना महानगरपालिकेच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्थाही सोनू सूदच्या टीमकडून केली जात आहे.\nसूद याने एका निवेदनात म्हटले आहे की, “आज आपण सर्वजण कठीण परिस्थितीचा सामना करीत आहोत आणि त्या सर्वांचा सामना करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे एकमेकांना साथ देणे. मी आणि माझ्या टीमने मुंबईच्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या 28000 हून अधिक लोकांना भोजन वाटप केले आणि त्यांची विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये राहण्याची व्यवस्था केली. आम्ही खात्री करुन घेत आहोत की ते सर्वजण सुरक्षित आहे. ''\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat म���ीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/stateless-and-citizenship-book-statelessness-a-modern-history-by-mira-l-siegelberg", "date_download": "2022-09-25T21:49:44Z", "digest": "sha1:EK4HA3OOZ6DLXDX62KTJAF7OHVXMEPDH", "length": 17724, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नागरीकत्व आणि निर्वासित - द वायर मराठी", "raw_content": "\nभगतसिंग थिंड १९१३ साली ऊच्च शिक्षणासाठी पंजाबातून अमेरिकेत गेला. शिकत असताना पहिलं महायुद्ध उपटलं. १९१८ साली तो अमेरिकन सैन्यात भरती झाला. सैन्यात त्यानं केलेल्या कामगिरीचा सैन्यानं तसं कौतुकपत्रं देऊन गौरव केला.\nयुद्धावरून परतल्यावर भगतसिंगनं वॉशिग्टनमधे नागरीकत्वासाठी अर्ज केला, डिसेंबर १९१८ मधे. ब्यूरो ऑफ नॅचरलायझेशननं अर्ज नामंजूर केला. नागरीकत्वाच्या नियमांनुसार गोरे आणि आफ्रिकन काळे यांना नागरीकत्व दिलं जाई. भगतसिंग या दोन्ही वर्गातला नव्हता. नंतर ओरेगन राज्यातून पुन्हा अर्ज केला. तेव्हां त्याला अमेरिकन देशाच्या वतीनं लष्करी कामगिरी केली या मुद्द्यावर नागरीकत्व दिलं. ओरेगन राज्य सुप्रीम कोर्टात अपीलात गेलं. सुप्रीम कोर्टानं नागरीकत्व रद्द केलं. ही घटना १९२३ सालची.\nमधल्या काळात भगत सिंगनं पीएचडी केली, तो प्राध्यापक झाला. तत्वज्ञान हा विषय विश्वशाळेत शिकवू लागला. शिख तत्वज्ञान हा त्याचा विषय होता. विषय शिकवत असताना तो वेद, गुरु नानक, कबीर, राल्फ वाल्डो इमर्सन, वॉल्ट व्हिटमन, हेन्री डेविड थोरो यांच्या तत्वज्ञानाचे दाखले देत असे. भगत सिंग चांगलाच रुतला होता.\n१९३६ साली भगतसिंगला नागरीकत्व मिळालं. कारण १९३५ साली पास झालेल्या कायद्यात अमेरिकन सैन्यात काम केलेल्या सर्वाना नागरीकत्व मिळावं अशी तरतूद झाली होती.\n१९१३ ते १९३६ भगतसिंग अमेरिकेचा नागरीक नव्हता. तो मतदान करू शकत नव्हता, नागरीकत्वाचे अधिकार आणि हक्क त्याला मिळत नव्हते. या काळात तो तिथं शिकला, तिथल्या विद्यार्थ्यांना त्यानं शिकवलं; कोणतेही अधिकार नसलेला, आगापीछा नसलेल्या, भविष्य नसलेला त्रिशंकू माणूस म्हणून जगला.\nभगतसिंगना २३ वर्षांनी तरी नागरीकत्व मिळालं. आज जगात कित्येक लाख ल��कांना, त्यांच्या आईवडिलाना, त्यांच्या आजीआजोबांनाही नागरीकत्व न मिळालेले देश आहेत. अशा स्टेटलेस लोकांची संख्या आज सुमारे सव्वा कोटी असेल.\nनागरीकत्व नसलेल्या तरीही शिल्लक असलेल्या माणसाला स्टेटलेस व्यक्ती असं म्हटलं जातं.\nमीरा सेगेलबर्ग यांनी प्रस्तुत पुस्तकात स्टेटलेस माणसं हे वास्तव, ही घटना अभ्यासली आहे.\nप्रस्तुत पुस्तकाची सुरवात रशियातल्या बोल्शेविक क्रांतीनं होते. झारशाही उलथवून बोल्शेविक कम्युनिस्टांनी राज्यक्रांती केली. बूर्झ्वा, झारशाहीचे समर्थक, क्रांतीचे विरोधक इत्यादी लोकांचा संहार झाला आणि लक्षावधी लोक रशिया सोडून पळाले, युरोपभर, जगभर पसरले. ते जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांचं स्थान काय असा प्रश्न आला. जिथं गेले तिथं ते निर्वासित होते आणि ते मुळात ज्या रशियात होते त्या रशियानं त्याना नाकारलं होतं.\nहीच स्थिती पहिल्या महायुद्धाच्या काळातही झाली. युद्ध सुरु झालं आणि लाखो लोक जगभर पसरले. त्या वेळी साम्राज्यं होती पण पासपोर्ट नव्हता. जगातला कुठलाही माणूस जगात कुठंही जाऊन वास्तव्य करू शकत होता, कामधंदा करू शकत होता. युद्ध सुरु झालं, शत्रू निर्माण झाले, शत्रू आपल्या देशात असू नये म्हणून आपल्या देशाला एक कुंपण घालणं आलं आणि त्यातून पासपोर्ट तयार झाला. पासपोर्ट कोणाला तर आपल्या देशातल्या माणसाला. आपल्या देशातला माणूस म्हणजे तरी कोण त्यातून नागरीक नावाची कल्पना अस्तित्वात आली. नागरिकाचं संरक्षण करायला सरकार बांधील, नागरीक नसेल तर त्याला अधिकार नाहीत.नागरीकत्व हा विचार आणि कायदा अस्तित्वात आला.\nनंतर दुसरं महायुद्ध झालं. पहिल्या युद्धाच्या तुलनेत किती तरी अधिक माणसं एका जमिनीतून उखडली गेली आणि दुसऱ्या कुठल्या तरी जमिनीवर विसावली. येव्हांना नागरीकत्वाची व्याख्या झाली होती. परंतू येवढे लोंढे आले की नागरीकत्व देतानाही देश विचार करू लागले. त्यातून नागरीक आणि राष्ट्रीयत्व हे दोन घटक एकमेकापासून वेगळे झाले. माणसाला अमेरिका नावाचा देश मिळेल पण अमेरिका या देशाचं नागरीकत्व मिळणार नाही. देशातला साधासुधा माणूस असणं आणि नागरीकत्व यात अधिकार आणि स्वातंत्र्य या बाबतीत फरक करण्यात आल्या, स्वतंत्र तरतुदी करण्यात आल्या.\nकायदा, राज्यघटना, आंतरराष्ट्रीय व्यवस्था, आंतरराष्ट्रीय करार यांच्या संदर्भात नागरीक, ���ाष्ट्रीयत्व, स्टेटलेस या कल्पना कशा परिभाषित करण्यात आला याचा इतिहास लेखिकेनं पुस्तकात मांडला आहे.\nभगतसिंग थिंड आणि त्यांची पत्नी विवियन.\nनागरीकत्वाच्या कायद्याचे नीटसे अर्थ अजूनही लागलेले नाहीत. नागरिकाला अधिकार असतात पण देशात रहाणाऱ्या पण नागरीक नसलेल्या माणसाला अधिकार कां नाहीत असा प्रश्न निर्माण झाला. केवळ कागदपत्रं नाहीत या कारणासाठी माणसाला जगण्याचा अधिकार कां असू नये\nजॉर्डन, लेबनॉन इत्यादी देशात आज स्टेटलेस माणसांची तिसरी पिढी आहे. म्यानमारनं रोहिंग्यांना स्टेटलेस करून टाकलं होतं आणि ते स्टेटलेस आता बांगला देश आणि भारतात स्टेटलेस म्हणून जगणार आहेत.\nदोन महायुद्धं, म्यानमार, सीरियातली यादवी हे राजकीय प्रसंग आहेत. पण पुढल्या काही काळात निसर्गानं माजवलेल्या हाहाकारानं लाखो माणसं उखडली जातील, स्टेटलेस होऊन सैरावैरा फिरू लागतील.\nसरकारं भ्रष्ट होतील. ती संसाधनांचा गैरवापर करतील. परिणामी लाखो लोक जगणं अशक्य झाल्यानं देश सोडून दुसऱ्या देशांचा आश्रय घेतील. रोहिंग्ये बांगला देशात जातील, बांगला देशी भारतात येतील. भारतातली सुखवस्तू माणसं आताच भारतात पुरेसं सुख मिळत नाही म्हणून अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात जात आहेत.\nबाहेरून येणाऱ्या माणसांना देशात घ्यायचं की नाही आणि घ्यायचं असल्यास कोणत्या अटींवर असा प्रश्न पुन्हा एकदा येऊ पहातोय. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात ज्या संख्येनं माणसं इकडून तिकडे गेली त्या तुलनेत अधिक माणसं विस्थापित होण्याचीही शक्यता आहे. ही माणसं देशात थडकली की त्याना बाहेर ठेवणं अशक्य होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना स्वीकारावं लागेल. या संकटावरचं उत्तर व्यक्तिगत देशांपुरतं मर्यादित रहाणार नाही, ते आंतरराष्ट्रीयच असेल. ते उत्तर शोधायला हे पुस्तक मदत करेल.\nलेखिका केंब्रिज विश्वशाळेत इतिहास विषय शिकवतात. हे पुस्तक त्यांनी नागरीकत्व, स्टेटलेस या गोष्टींचा इतिहास म्हणून लिहिलं आहे. त्या राज्यशास्त्राच्या किंवा अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असत्या तर भविष्यात निर्माण होऊ पहात असलेल्या स्थलांतरीत आणि निर्वासितांच्या समस्येवर काही उपाय सुचवले असते. ते उपाय इतरानी शोधायचे आहेत.\nनिळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.\nतिन्ही दलांचा एक दिवसाचा पगार पीएम केअरमध्ये जमा\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/10/swamisamarth-889/", "date_download": "2022-09-25T20:29:56Z", "digest": "sha1:CTEWABOEXVZEREP4CIOVV4TTSYMPPWZZ", "length": 14574, "nlines": 75, "source_domain": "online45times.com", "title": "स्वयंपाक घराच्या भिंतीवर लावा 'ही' एक वस्तू : घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही! - Marathi 45 News", "raw_content": "\nस्वयंपाक घराच्या भिंतीवर लावा ‘ही’ एक वस्तू : घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही\nस्वयंपाक घराच्या भिंतीवर लावा ‘ही’ एक वस्तू : घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होणार नाही\nमित्रांनो आपल्या घरातील महत्त्वाची जागा म्हणजे आपले स्वयंपाक घर त्याला किचन रूम अस म्हटलं जातं आणि मित्रांनो आपल्या घरातील सर्वात मोठा भाग म्हणजे स्वव्यंपाक घर कारण इथेच आपण सर्व घरातील लोकांचे अन्न शिजवतो.\nआणि हे ग्रहण केल्यामुळेच आपल्याला ऊर्जा व शक्ती प्राप्त होते. आपण जसे अन्न खातो तसे आपले मन होते म्हणून स्वयंपाक करताना मन प्रसन्न असायलाच हवे. परंतु किचन देखील साफ स्वच्छ सकारात्मक ऊर्जेने भरलेले असायलाच हवे. जर किचन साफ नसेल जर त्यात जर नकारात्मक शक्ती भरलेली असेल तर गृहिणीला तिथे स्वयंपाक करण्याची इच्छा देखील होत नाही.\nघरात स्वयंपाक करत असताना आजूबाजूचे वातवरण जर नकारत्मक असेल तर स्वयंपाकवरही तोच परिणाम होतो. तो स्वयंपाक जे लोक खातात त्यांचे देखील मन नाकारात्मक विचारांनी भरून जाते. स्वयंपाक घरातील नकारात्मकता निघून जावी व तिथे सकारत्मक वातावरण निर्माण होण्यासाठी तिथे ही एक वस्तू नक्की ठेवा.\nमित्रांनो ही वस्तू आपल्याला कोणत्याही शुक्रवारच्या किंवा मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे आणि त्यानंतर ही वस्तू आपल्या देवघरांमध्ये आणून सर्वात आधी त्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्या स्वयंपाक घराच्या कोणत्याही एका भिंतीवर ही वस्तू लावायची आहे मित्रांनो ही वस्तू म्हणजे एक फोटो आहे आणि हाच फोटो आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये लावायचा आहे.\nतर मित्रांनो कोणतेही मंगळवारच्या आणि शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळी मी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या फोटोच्या दुकानातून किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रातून किंवा जर तुम्ही हा फोटो ऑनलाईन मागवला तरी चालेल तिथून मित्रांनो तुम्हाला हा फोटो मागवायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फोटो म्हणजे अन्नपूर्णा मातेचा फोटो तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे.\nमित्रांनो तुम्ही अन्नपूर्णा मातेचा केवढ्याही आकाराचा फोटो घरामध्ये आणून जर स्वयंपाक घरामध्ये लावला आणि ज्यावेळीही तुम्ही घरामध्ये असणाऱ्या फोटोंची पूजा करतात त्या त्यावेळी याची पूजन केले तर यामुळे अन्नपूर्णा माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल.\nतर मित्रांनो कोणत्याही शुक्रवारच्या आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला बाजारातून किंवा फोटोच्या दुकानातून अशा पद्धतीची अन्नपूर्णा मातेचा फोटो घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर सर्वात आधी स्वयंपाक घरामध्ये बसून त्याची विद्युतपणे आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे आणि हा फोटो आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये कोणत्याही एका दिशेला लावायचा आहे.\nमित्रांनो शक्यतो हा फोटो तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच लावायचा आहे आणि जर तुम्हाला पूर्व किंवा पश्चिम दिशेला हा फोटो लावणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही हा फोटो कोणत्याही दिशेला लावू शकता आणि मित्रांनो जर तुमचे देवघर स्वयंपाक घरामध्येच असेल तर अशावेळी तुम्ही देवघराच्या वरच्या बाजूला सुद्धा हा फोटो लावू शकता.\nतर मित्रांनो फक्त हे एक काम म्हणजे अशा पद्धतीचा अन्नपूर्णा मातेचा एक छोटासा जरी तुम्ही फोटो तुमच्या स्वयंपाक घरामध्ये लावला आणि ज्या ज्या वेळी म्हणजेच अमावस्या पौर्णिमा किंवा शुक्रवार ज्या ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये असणाऱ्या सर्व देवी देवतांची पूजा करता आणि फोटो स्वच्छ करून त्यांना हार घालतात त्या त्यावेळी तुम्ही या अन्नपूर्णा मातेच्या फोटोला सुद्धा तसेच पुजायचे आहे.\nमित्रांनो अशा छोट्या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरामध्ये हा एक उपाय केला आणि तिथे अन्नपूर्णा मातेचा एक फोटो लावला तर यामुळे अन्नपूर्णा माता तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल आणि मित्रांनो जर अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळाला किंवा ती जर आपल्या घरावर प्रसन्न झाली तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/?p=76602", "date_download": "2022-09-25T21:03:30Z", "digest": "sha1:OCQE644YH7QJW7AYFQ4AE6I2QXGAOJXZ", "length": 15287, "nlines": 246, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल", "raw_content": "\nअसंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल\nफेरीवाले, मच्छीमार आणि असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी - जिल्हाधिकारी राजीव निवतकर\nमुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र सरकारच्या ई-श्रम या वेब पोर्टलवर करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. मुंबईतील फेरीवाले आणि मच्छीमार यांची असंघटित कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या भागात शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी असंघटित कामगार अधिनियमांतर्गत स्थापित समितीला केल्या.\nअसंघटित कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी आज मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री.निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुंबई शहर कामगार उप आयुक्त श्रीमती निलांबरी भोसले, सदस्य सचिव तथा सहायक कामगार आयुक्त सतिश तोटावार , सहायक कामगार आयुक्त प्रवीण कावळे, कामगार अधिकारी श्रीमती स्वरा गुरव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी विनोद सिंह, श्री. सरफराज अहमद, सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, नियोजन विभाग, मुंबईचे एस.एन.काळे, श्रीमती संगीता गायकवाड समाजकल्याण विभाग, श्रीमती शोभा शेलार, महिला व बालविकास अधिकारी, उदय भट, सर्व श्रमिक संघ, शैलेश बोंद्रे, राष्ट्रीय मिल मजदूरी संघ, मुंबई उपस्थित होते.\nमुंबई शहर जिल्ह्याचे काम राज्यांत वरच्या क्रमांकावर आहे याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारने ई – श्रम पोर्टल तयार केले असून यावर देशातील कामगार स्वतः नोंदणी करू शकतात तसेच नागरी सुविधा केंद्रावरही ते नोंदणी करू शकतात. ही नोंदणी प्रत्येक असंघटित कामगारांनी जास्तीत जास्त प्रमाणात करावी यासाठी कामगार विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि प्रत्येक कामगाराला या नोंदणी द्वारे ई – श्रम कार्ड उपलब्ध करून देण्याच्या सूचना श्री.निवतकर यांनी दिल्या.\nया श्रमिक कार्डमुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे या कामगारांच्या क्रयशक्तीचा मागोवा घेऊन त्यांना क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यांना अनेक योजना व संधी उपलब्ध करून देण्याचे केंद्र व राज्य शासनाला या नोंदणीमुळे शक्य होणार असल्याचे श्री.निवतकर यांनी सांगितले.\nया नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक असणे आवश्यक असून नोंदणी करणारा कामगार आयकर भरणारा नसावा. तसेच तो भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. त्याचप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या 300 उद्योगांमध्ये तो काम करणारा असावा, असे या नोंदणीसाठीचे निकष आहेत.\nTags: मुंबई शहर जिल्हा\nधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा\nसेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका करण्याच्या मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना\nसेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुका करण्याच्या मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती ��� जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82/?replytocom=6667", "date_download": "2022-09-25T20:42:07Z", "digest": "sha1:D2Z47VTTQO2IW2WLWPCZYV7LDRD65IQQ", "length": 33149, "nlines": 198, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "प्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा? (Domestic Violence) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome मंथन प्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा\nप्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा\nकोरोनाच्या बरोबरीने जगभर फैलावलेली आपत्ती म्हणजे घरगुती हिंसाचार (डोमेस्टिक व्हॉयलन्स). तो विषय देशोदेशी चिंतेचा बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील त्याबाबत सावधान असण्याची गरज व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये बायकोला छळणाऱ्या नवऱ्यालाच क्वारंटाईन करण्याची सजा फर्मावली गेली आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ टीव्ही-रेडिओवरून तत्संबंधी भाषणे देत आहेत. एकूणच, मानसिक आजारांचे, विसंवादाचे प्रमाण गेल्या दोन-तीन दशकांत वाढले आहे. त्यामुळे समुपदेशन हा मोठा व्यवसाय बनला आहे. कोणत्याही दोन व्यक्ती एकत्र आल्या, की त्यांचे जसे जमते तसे बिनसते. त्यात बापलेक, मायलेक, पती-पत्नी अशा जोड्या कुटुंबात असतात. पैकी पतिपत्नीची वा सासुसुनेची भांडणे विकोपाला गेली, की घरगुती हिंसाचाराची ज्वाला भडकू शकते. तो हिंसाचार मानसिक छळणूक, शारीरिक छळणूक -अगदी काठीने बडवण्यापर्यंत असा असू शकतो. स्त्रीकडून पुरुषाचा छळ झाल्याचे उदाहरणही कानावर येते. घरगुती हिंसाचार कोरोना काळात वाढण्याचे कारण काय असावे जी भांडणारी जोडपी आहेत ती थोडी जास्त तीव्रतेने आणि जास्त वेळा याकाळात भांडतील, इतपत माझा अंदाज होता. पण तरीही सर्वत्र चर्चा घरगुती हिंसाचाराची आहे असे ऐकल्यावर मी काळजीत पडलो. मी माझ्या स्नेही प्रतिभा देशपांडे यांना तो प्रश्न अधिक खुलाशासाठी विचारला. प्रतिभा या मानसशास्त्र एमए झाल्यानंतर, त्यांनी परदेशी विद्यापीठांचे मानसोपचाराचे दोन अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण केले व गेली अनेक वर्षे त्या पुण्यात समुपदेशनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या बोलण्यात वेगवेगळ्या वयोग���ांतील पती-पत्नी संबंध हा विषय अनेक वेळा येई. त्यांची त्या विषयाशी संबंधित बारा पुस्तके आहेत आणि जयंत नारळीकर, अच्युत गोडबोले, राजेंद्र बर्वे अशा मान्यवरांनी त्यांच्या पुस्तकांची प्रशंसा केली आहे.\nमानसोपचार शास्त्र ज्या तऱ्हेने गेल्या दोनशे वर्षात विकसित झाले आहे त्याबद्दलच माझ्या मनात विचारणा आहेत. या शास्त्रात बिघाड दुरुस्त करण्याची किमया सुचवली गेली आहे पण मन घडवण्याची सूत्रे नाहीत, बहुधा. निदान मी त्याबाबत कोणाकडून फारसे ऐकलेले-वाचलेले नाही. मी परदेशातील व महाराष्ट्रातील पाच-सात ज्येष्ठ अनुभवी तज्ज्ञांशी चर्चा केली, परंतु फार उपयुक्त काही कानी आले नाही. मनोविकार वाढण्याचे प्रमुख कारण कुटुंबसंस्था ढासळण्यात व त्याच वेळी पर्यायी व्यवस्था न होण्यात आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रापुरते बोलायचे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सानेगुरुजी कथामाला, राष्ट्र सेवा दल, बाबा आमटे यांची श्रमसंस्कार छावणी असे राज्यपातळीवरील उपक्रम आणि त्यासारखे राज्यभरातील स्थानिक उपक्रम संपल्याने ‘आम्हीबी घडलो तुम्हीबी घडाना’ हे थांबून गेले. अशा परिस्थितीत पालक-बालक संबंधांकरता काही ऑनलाईन उपक्रम करता येईल का असा आमचा विचार जो चाललेला असतो, त्यातील प्रतिभा देशपांडे ह्या प्रमुख भागीदार आहेत. त्यामुळे मी काहीशा हक्काने कोरोना उद्भवल्यानंतर त्यांच्याशी घरगुती हिंसाचार या विषयावर बोलू लागलो.\nत्यांच्या मते, हा विसंवाद वाढला आहे व याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे, कारण कोरोनामुळे जनमानसात तयार झालेली अस्थिरता, अस्वस्थता व त्यामुळे आलेली हतबलता. माणसे कधीही नव्हती एवढी असहाय व पराधीन आहेत. त्यामुळे माणसांतील निराशा, दुःख, संताप, नकारात्मकता या भावना बळावल्या आहेत, तर सहनशक्ती कमी झाली आहे. कोरोनाचा आघात अनपेक्षित रीत्या एकाएकी आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील वेगवेगळ्या योजना, संकल्प, स्वप्ने… सारे काही ढासळून पडले आहे. नोकरीची शाश्वती नाही, कोठे पगार अर्ध्यावर आले आहेत. तशात लॉकडाऊनचा उपाय मनाला अधिकच खच्ची करणारा ठरत आहे, कारण घरातील दोन-तीन-चार-सहा माणसे एका छपराखाली चोवीस तास राहणार -त्यात फेरबदल, स्थित्यंतर काहीच संभवत नाही. अशा वेळी मनाचे कंगोरे अधिक टोकदार होतात व घर्षण तीव्र होऊ लागते. उदाहरणार्थ घरकाम. ते स्त्रीने करायचे हे इतके गृहीत धरलेले असते, की पुरुष तेथे ‘मदत करतो तो स्वतः घरकाम करत नाही’ हे कोणाच्या लक्षात येत नाही आणि त्यावरून अकारण वाद किंवा कुचेष्टा सुरू होतात.\nदेशपांडे यांच्या बोलण्यात पटापट उदाहरणे येत होती. मी त्यांना म्हटले, की हे सर्व मध्यमवर्गीय तरुण दिसतात. तळच्या वर्गात व अन्य वयोगटांत काय परिस्थिती आहे देशपांडे म्हणाल्या, की तळच्या वर्गातील प्रत्यक्ष अनुभव मजजवळ नाही, परंतु बोलण्याबोलण्यातून कळले त्याप्रमाणे त्या वर्गात भांडणे व हिंसाचार नेहमी घडत असतो आणि त्या प्रश्नाच्या सुटकेसाठी काही स्वयंसेवी संस्था सातत्याने प्रयत्न करत असतात. मध्य वयातील आणि ज्येष्ठ वयातील जोडपी कोरोनाच्या आघाताने अधिक स्वावलंबी झाल्याचे जाणवते. त्यांना जाणीव झाली आहे, की त्यांच्या मदतीला आपत्तीत दुसरे कोणी येऊ शकणार नाही. त्यांची त्यांनाच त्यावर मात करायची आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न स्वयंपूर्णतेकडे आहेत. आपण बरे आपले घर बरे. देशपांडे म्हणाल्या, की त्याच जाणिवेने ज्येष्ठ वयातील पती-पत्नी एकमेकांच्या अधिकच निकट आलेल्या व परस्परांची काळजी घेत असलेल्या दिसतात.\nदेशपांडे म्हणाल्या, की सद्यकाळात तरुण अधिक बिथरलेले असणे स्वाभाविक आहे, कारण त्यांचा जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. रोगामुळे मृत्यूची धास्ती आहे. त्यापेक्षा अधिक भीती उद्या ‘जगण्याचे जे संकट’ ओढवणार आहे त्यातून निर्माण झाली आहे. त्या संकटाचे स्वरूप आर्थिक अस्थैर्याचे आहे. देशपांडे यांचे त्यांना सांगणे आहे, की त्यांनी स्वतःला जपावे आणि त्यांच्या घराला जपावे. उद्याच्या संभाव्य अनिश्चिततेने आजचे जगणे भांडणांनी कशासाठी काळवंडायचे पती-पत्नींनी आमनेसामने बसून अडचणी मांडाव्या. आपल्यातील मतभेद सोडवण्याच्या दृष्टीने त्याबाबत विचार करावा. उत्तम म्हणजे मतभेद काही वेळापुरते Pause वर ठेवावेत. सध्याच्या काळात लढाई आहे ती जगायचे की मरायचे याचा विचार करण्याची. त्याबरोबरच स्वतःकडे काय आहे आणि स्वतःला अजून काय मिळवायचे आहे याचाही विचार करण्याची. ही वेळ आहे नियोजनाची. Sharpen your tools यात स्वतःची शक्ती घालवावी. माणसाला स्वकर्तृत्वाने सर्व अडचणींवर मात करता येते.\n(दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने '���्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.\nआधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य\nविधवा सन्मान ही मलमपट्टी \nहेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nयशोगाथा, पाणीदार धोंदलगावची… September 24, 2022\nकृषिसंशोधक शेळीतज्ज्ञ बनबिहारी निंबकर September 23, 2022\nनरहरी काशीराम वराडकर- दापोलीत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारा हिरा September 23, 2022\nगंगा आली रे… कोळबांद्र्याचे पाणी September 23, 2022\nकुमारप्पा यांचा अनोखा अर्थविचार September 22, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amchimatiamchimansa.com/2022/08/27/makarsankranti-2022-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T21:54:06Z", "digest": "sha1:ZUDHCNE7T2XYPFFBKVNDE6LUGIVH74BM", "length": 14474, "nlines": 94, "source_domain": "amchimatiamchimansa.com", "title": "Makarsankranti 2022 : संक्रांती ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जा... - Lokmat - amchi mati amchi mansa", "raw_content": "\nMakarsankranti 2022 : संक्रांती ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जा… – Lokmat\nMakarsankranti 2022 : संक्रांती ते रथसप्तमी या काळात सौभाग्यवती स्त्रिया हळदी कुंकू समारंभ का करतात, ते जा… – Lokmat\nशनिवार २७ ऑगस्ट २०२२\nकपाळी कुंकू लावण्याची प्रथा आर्य स्त्रियांनी आर्येतर स्त्रियांकडून अवलंबली आहे. कुंकवाचा रंग लाल आहे. अतिप्राचीन मातृसंस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. आर्येतर लोक हे मातृप्रधान संस्कृतीचे होते. मातृप्रधान संस्कृतीतील कित्येक दैवते रक्तवर्ण प्रिय असणारी आहेत.\nइ.स. च्या तिसऱ्या व चौथ्या शतकापासून वाङमयात कुंकवाचे उल्लेख आढळतात. रघुवंशात, अमरशतकात, भतृहरीच्या शृंगारशतकात कुंकमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू फार प्रिय असल्याचे दिसून येते. दुर्गापुजेतही कुंकवाचे आधिक्य असते. सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे. पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावत असत.\nकुंकू लावण्याच्या प्रथेचा पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख आहे. शाक्त उपासनेत देवीच्या कपाळी पशुबलीच्या रक्ताचा टिळा लावला जातो. स्त्री ही जगदंबेची अंशरूप असल्याचे मानले असल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रिला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचे असते, तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावयाचे व त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश करावयाचा, अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्येतर जातीत होती. विद्यमान काळातही अनेक आदिवासी जमातीत या प्रथेचे अवशेष आढळतात. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींनी देवीच्या मंदिरात कुंकवाचा सडा घालण्याची पद्धत अनेक ठिकाणी प्रचलित आहे.\nकुंकू अशाप्रकारे सौभाग्यप्रतीक मानल्यामुळे भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर सुरू झाला. स्त्रियांचे कुंकू हे लेणे ठरले. देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाल़े लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक, आप्तेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा सुरू झाली. हिंदु स्त्रिया नवे वस्त्र परिधान करायला काढताना त्या कापडाला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीला सुवासिनीनेच लावायचे असते. विवाहप्रसंगी कित्येक ज्ञातीत वधूच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात. सुवासिनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावत़ `तुझे सौभाग्य अक्षय्य राहो’ अशी उदात्त, महन्मंगल भावना त्यामागे असते. लग्नप्रसंगी वधू वरांना कुंकू लावण्याची चाल पारशी लोकांतही आहे. मांगलिक कार्यात पुरूषांनाही कुंकू लावले जाते.\nकुंकवाची झाडे महाराष्ट्रात विशेषत: कोकण, महाबळेश्वर, आंबेघाट नाशिक या ठिकाणी आढळतात. कुंकवाची झाडे १२-१५ फुटापर्यंत वाढतात. साल जाड असते. पाने सदापर्णी लंबवर्तुळाकार असून पानाच्या शिरा तांबड्या असतात. फुलाचा रंग पिवळसर असून त्यांना देठ नसतात. फळे छोटी असून फळात छोटी बी असून त्यावर जी तांबडी भुकटी असते, तेच खरे कुंकू . हे कुंकू फार मौल्यवान असते. कृत्रिम कुंकू चुना व हळद यांच्या मिश्रणापासून बनवतात. तसेच हळद व हिंगुळ किंवा करडईपासून कुंकू बनवतात.\nकुंकूमतिलक हा केवळ पंथाची, संप्रदायाची ओळख, धार्मिकतेचा प्रभाव किंवा कपाळाची शोभा नसून खऱ्या अर्थाने बुद्धिपूजेचे अधिष्ठान आहे. ईशपूजनानंतर तात्काळ बुद्धीचे निवासस्थान अशा मस्तकाचे पूजन करायचे. प्रथम साध्याचे म्हणजे ईश्वराचे पूजन आणि नंतर साधनाचे म्हणजे बुद्धीचे पूजन होय. तिलक आस्तिकांचेही चिन्ह आहे.\nआजच्या विज्ञानाच्या प्रगत युगातही भारतात कुंकू लावण्याची पद्धत अद्यापि चिरंतन आहे. ते लावण्याच्या पद्धतीत कालानुसार स्थित्यंतरे होत गेली. अलीकडे कुंकवाच्या जागी लाल गंध व आता आधुनिक काळात स्त्रिया टिकल्या वापरतात. पण यात मांगल्याचे व सौभाग्याचे ओज आहे. म्हणूनच हिंदू संस्कृतीने तेज चिरंतन असून हाच भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे.\nसमाजातील सर्व थरांच्या स्त्रियांत विशेषप्रसंगी स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ करण्याची पद्धत आजतागायत सुरू आहे. चैत्रगौरीचे चैत्रतीज ते अक्षय्यतृतीयेपर्यंत होणारे चैत्र वा वासंतिक हळदीकुंकू व संक्रांतीनिमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी या काळात होणारे हळदकुंकू ही मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय गौरी, गणपती, नवरात्र या धार्मिक सणांतही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदीकुंकू करावयाची प्रथा आहे. हे समारंभ म्हणजे गृहिणीपूजन आदरसत्कार व स्नेहमीलन हा सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक गोष्टीचे प्रतीक आहे.\nचिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साह ...\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश क ...\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाज ...\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोल ...\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal ...\nशिळफाटा बाधित शेतकऱ्यांच्या भरपाईवर दोन दिवसात बैठक ; वि ...\nचिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९२ वा हुतात्मा स्मृतीदिन उत्साहात साजरा, हुतात्म्यांना शासकीय मानवंदना – Lokmat\nआयएनएलडीच्या रॅलीत विरोधी पक्ष एकवटले शरद पवार, नितीश कुमार यांच्यासह अनेक – ABP Majha\nसोलापुरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री तानाजी सावंत यांचा आढवला ताफा; मागण्यांचे दिले निवेदन – Saamana (सामना)\nMaviaa Protest : शेतकरी मागण्यांसाठी ‘मविआ’चे धरणे आंदोलन – Agrowon\nBeed : पीकविमा ॲग्रिमसाठी शेतकरी आक्रमक – Sakal\n'पोलिसांनी माझं फोन रेकॉर्डिंग ऐकवलं, तो आवाज माझाच ...\nशेतकरी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने लावला ब्रेक, चर्चेसाठ ...\nगड-वीज वेळापत्रक – Sakal\n रेल्वे ट्रॅक ठप्प, रस्ते र ...\nगाळप पूर्ण होईपर्यंत कारखाने सुरू ठेवा – मुख्यमंत् ...\nसृष्टी-दृष्टी : साकारता नर-मादी द्वैत.. – Loksatta ...\nPune Aam Aadmi Party | प्रशासकांना हाताशी धरून अजित पवार ...\nतिरंग्याच्या अपमानाचा हा फोटो शेतकरी आंदोलनातील नाही; तो ...\nPunjab Election Results : शेतकरी आंदोलनातील सेवेचे फळ के ...\nपाणीटंचाई: घरकुलासह पाणीटंचाई, पालम रस्त्याचा विषय आला ऐ ...\nBeed : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/4493", "date_download": "2022-09-25T19:49:25Z", "digest": "sha1:ZB33VYVWLLUW3EP22RZHYZFBA5ZBT43C", "length": 6923, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "इगतपुरीच्या शिष्टमंडळाने पंचायतराज समितीच्या भेटीत मांडल्या विविध मागण्या - इगतपुरीनामा", "raw_content": "\nइगतपुरीच्या शिष्टमंडळाने पंचायतराज समितीच्या भेटीत मांडल्या विविध मागण्या\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nवाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६\nइगतपुरी तालुक्यातील विविध समस्या व विकास कामांसाठी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीच्या शिष्टमंडळाने जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायतराज समितीची भेट घेतली. अध्यक्ष संजय रायमुरकर व त्यांच्या समवेत असलेल्या सदस्यांची जिल्हा परिषदेच्या कार्यालयात भेट घेऊन तालुक्यातील विविध समस्या मांडल्या.\nइगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्या फसवत आहेत. पिकांचे नुकसान होऊनही या कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत अ���ल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबरोबर विविध विकास कामाबाबत माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी पंचायतराज समितीचे अध्यक्ष ना. संजय रायमुरकर, पंचायतराज समितीचे सदस्य आमदार महादेव जानकर, विक्रम काळे, किशोर दराडे, अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल, कैलास पाटील, संग्राम जगताप, किशोर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर आदी सदस्यांबरोबर चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, घोटीचे सरपंच रामदास भोर, माजी सरपंच संजय आरोटे, ग्रामपंचायत सदस्य हिरामण कडु, घोटी शहराध्यक्ष गणेश काळे, दिगंबर शिरसाठ, जयराम गव्हाणे, दिपक कोंबडे आदी उपस्थित होते.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/611", "date_download": "2022-09-25T20:42:02Z", "digest": "sha1:ZKF3YXSFLX7VZTP67K6Z6TZKD3EBK7LU", "length": 7657, "nlines": 81, "source_domain": "igatpurinama.in", "title": "इगतपुरी तालुक्यात तात्काळ कोविड सेंटर कार्यान्वित करा : भगीरथ मराडेंच्या नेतृत्वाखाली मनसेची मागणी - इगतपुरीनामा", "raw_content": "\nइगतपुरी तालुक्यात तात्काळ कोविड सेंटर कार्यान्वित करा : भगीरथ मराडेंच्या नेतृत्वाखाली मनसेची मागणी\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. २२\nगेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना महामारी पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात तातडीने कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणी इगतपुरी तालुक्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना आज मागण्यांचे निवेदन देण���यात आले.\nजिल्हाभर कोरोनाचे वाढते प्रमाण गंभीर असून इगतपुरी तालुक्यात पण त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. त्यामुळे बंद केलेले कोविड सेंटर अतितातडीने पुन्हा सुरू करण्यात यावे अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांची भेट घेतली. यावेळी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरच कोविड सेंटर चालू करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, उपाध्यक्ष संजय सहाणे, जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, माजी सरपंच रामदास आडोळे, माजी सरपंच कैलास भगत, तालुकाध्यक्ष कृष्णा भगत, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, गणेश मुसळे, विनोद चव्हाण, विशाल पावसे, रावसाहेब सहाणे, सखाहारी जाधव आदींसह राजसैनिक उपस्थित होते.\nइगतपुरी तालुक्यात कोविड सेंटर कार्यान्वित करण्यासाठी भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देतांना पदाधिकारी.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/money-market-economy/2022/03/23/39497/over-10-lakh-electric-vehicles-registered-1742-public-charging-stations-operational/", "date_download": "2022-09-25T19:59:26Z", "digest": "sha1:MN3VQUKH7RA4VX35FDVGTMYOKKUQ3WIU", "length": 14589, "nlines": 189, "source_domain": "krushirang.com", "title": "इलेक्ट्रिक वाहनांबाबत महत्वाची बातमी.. देशात आहेत 'इतकी' इलेक्ट्रिक वाहने; गडकरींंनी दिलीय माहिती.. - Krushirang | Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nअर्ज आणि कायदा सल्ला\nमहत्त्वाची माहिती व दुवे\nइलेक्ट्रिक वाहनांबाबत महत्वाची बातमी.. देशात आहेत ‘इतकी’ इलेक्ट्रिक वाहने; गडकरींंनी दिलीय माहिती..\nइलेक्ट्रिक वाहनांबाबत महत्वाची बातमी.. देशात आहेत ‘इतकी’ इलेक्ट्रिक वाहने; गडकरींंनी दिलीय माहिती..\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nदिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले, की देशात आतापर्यंत 10,60,707 इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. त्याच वेळी, देशात आतापर्यंत 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) स्थापित केले गेले आहेत.\nराज्यसभेत उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, की विकासकाने राष्ट्रीय महामार्गांवर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरू करणे आवश्यक आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 10,60,707 आहे. त्याच वेळी, ऊर्जा दक्षता ब्युरो (BEE) नुसार, 21 मार्च 2022 पर्यंत एकूण 1,742 सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) कार्यरत आहेत. राजस्थान (122), उत्तर प्रदेश (90) आणि मध्य प्रदेश (77) या राज्यात सर्वाधिक टोलनाके आहेत. गेल्या तीन वर्षांत 20,268.45 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत आणि 1,189.94 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.\nइलेक्ट्रिक वाहनांच्या जास्त किमतीचे कारण म्हणजे बॅटरीची जास्त किंमत. ते कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी एकूण गरजेच्या 81 टक्के लिथियम बॅटरीचे उत्पादन स्थानिक पातळीवर केले जात आहे. कमी किंमतीत बॅटरी कशा उपलब्ध करता येतील यावरही संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच सरकारने देशातील बॅटरीचे देशांतर्गत उत्पादनात वाढ करण्यासाठी 18,100 कोटी रुपयांची PLI योजनाही सुरू केली आहे.\nदरम्यान, आगामी काळात महामार्गावरील प्रवास आणखी स्वस्त होणार आहे. कारण, सरकारला याची काळजी वाटत असून त्यादृष्टीने आराखडाही तयार करण्यात आला आहे. सरकार एका निश्चित कालावधीत एक वेळाच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरून सतत प्रवास करणाऱ्या स्थानिकांना दिलासा देण्यासाठी त्यांना पास देण्याची योजना आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत सरकारच्या या योजनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता महामार्गावरील टोलनाक्यांची संख्या मर्यादित असेल, तर स्थानिकांना आता टोल भरावा लागणार नाही. सरकारची ही योजना येत्या 3 महिन्यांत लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली, की सरकार येत्या 3 महिन्यांत देशातील टोलनाक्‍यांची संख्या कमी करणार आहे आणि 60 किलोमीटरच्या परिघात फक्त एकच टोल नाका कार्यरत असेल. नितीन गडकरी म्हणाले की, 60 किमीच्या परिघात येणारे इतर टोलनाके येत्या ३ महिन्यांत बंद केले जातील.\nटोलनाक्यांसाठी सरकारचा मेगा प्लान.. 60 किलोमीटर अंतरात फक्त एक टोलनाका; ‘या’ लोकांना मिळणार खास फायदा..\nइलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची मोठी घोषणा; फक्त ‘इतक्या’ अंतरावर मिळेल चार्जिंग स्टेशन; वाचा, महत्वाची माहिती..\nरशियाला ‘त्या’ संघटनेतून बाहेर काढण्याचा अमेरिकेचा डाव; चीनने अमेरिकेला दिलाय ‘हा’ इशारा..\nGold Price : सतत बदलतोय सोन्या-चांदीचा भाव.. पहा, आज काय आहेत नवीन दर..\nFood Crisis : बाब्बो.. जगातील 5 कोटी लोकांसमोर मोठे संकट; पहा, कशामुळे बिघडेल…\nCrop Insurance : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी.. पीक विम्याबाबत कृषी विभागाने केले…\nBudget Smartphones : आता बजेटचे टेन्शन सोडा.. ‘हे’ स्मार्टफोन आहेत…\nCongress President Election : निवडणुकीबाबत महत्वाची बातमी.. काँग्रेसचा…\nBank Holiday : बँकेची काम करा वेळेत.. ऑक्टोबरमध्ये ‘इतके’ दिवस राहणार…\nWeather Update : .. म्हणून तेथे शाळा बंद, वर्क फ्रॉम होम सुरू; पहा, कशामुळे वाढले…\nFree Ration : मोफत रेशनबाबत मोठी अपडेट.. पहा, मोदी सरकारचा…\nCongress : काँग्रेसमध्ये खळबळ..\nCongress : काँग्रेसचे टेन्शन वाढले.. मुख्यमंत्रीपदासाठी…\nRecharge Plan : ‘या’ कंपनीच्या रिचार्ज…\nAAP : राजकारणात खळबळ.. भाजप विरोधकांना झटका; अरविंद…\nRussia Ukraine War : अखेर रशियाने ‘तो’ निर्णय…\nRain : ‘या’ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; पहा,…\nOnion Price : बाजार समितीत कांद्याला मिळालाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/09/aarogyasalla/", "date_download": "2022-09-25T21:07:14Z", "digest": "sha1:NWQEKOKNHFQDDNOUCKWGZR2MPAWFULKE", "length": 15877, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "अंडी सोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा वाईट परिणाम होतील ! कोणते आहेत हे पदार्थ नक्की जाणून घ्या! - Marathi 45 News", "raw_content": "\nअंडी सोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा वाईट परिणाम होतील कोणते आहेत हे पदार्थ नक्की जाणून घ्या\nअंडी सोबत चुकूनही ख���ऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा वाईट परिणाम होतील कोणते आहेत हे पदार्थ नक्की जाणून घ्या\nमित्रांनो, आपल्यापैकी सर्वांनाच मांसाहार हा अतिशय प्रिय असतो. मांसाहाराचे आपल्या शरीराला खूपच फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. शरीराला अंडी ही अत्यंत फायदेशीर आहेत. परंतु काहीजणांना अशी सवय असते की, अंडी खाल्ल्यानंतर ते काहीतरी खात असतात. तर मित्रांनो आज या विषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे जी तुम्हाला माहित नसेल. मित्रांनो अंड खाणं कुणाला आवडत नाही. लहान मुलांमध्ये तर अंड्याचे पदार्थ खूप प्रिय आहेत. जसे की आमलेट, बुर्जी खांडोळी असे विविध पदार्थ आहेत. अंडी खाण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आपले शरीर मजबूत तसेच शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते.\nमित्रांनो अंड्यामध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. याला सुपर फूड देखील म्हंटले जाते. मित्रांनो अंडी खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज 3 अंडी खाल्ल्याने आरोग्यासंबंधीच्या बऱ्याच तक्रारी कमी होतात. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शिअम आणि प्रथिने असतात. रोज अंडी खाल्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. रक्तातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यास डोकेदुखी, अशक्तपणा यासारखे आजार सतावत असतात. अंडी खाल्ल्याने हे आजार दूर होतात.शरीरातील विटामिन्सची कमतरता अंड्यांच्या सेवनामुळे कमी होते. डाएट करणाऱ्यांसाठी अंडी खाणे फायदेशीर असते. अंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.\nत्याचबरोबर मित्रांनो, गर्भवतींनी अंडी खाल्याने भ्रूणाची चांगली वाढ होते. अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते.अंडे आपल्या तब्येतीसाठी खूपच फायदेशीर आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात विटमिन्स, आणि प्रोटीन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. परंतु आज-काल कोणतेही दोन खाद्य पदार्थ एकत्र करून खाण्याची पद्धत चालू आहे तर आपण जाणून घेऊया दह्यासोबत कोणता खाद्यपदार्थ खाणे आपल्या शरीरासाठी दुष्परिणाम कारक असू शकते किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला दहा सोबत खाल्ल्या नाही पाहिजेत सर्वप्रथम फळे कोणत्याही फळांचे सेवन आपल्याला दह्यासोबत करायचे नाही आहे.\nत्याचबरोबर मासे किंवा तळलेले पदार्थ जसे की पुरी पराठा यासोबत आपल्याला दही नाही खाल्ले पाहिजे.दह्यासोबत चिकन आणि खजूर खाणे देखील आपल्या शरीरासाठी धोकादायक असू शकते हानिकारक असू शकते त्यामुळे या दोन गोष्टी कधीही एकत्र खाऊ नयेत. त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे दूध. दुधा सोबत देखील आपल्याला फळांचा वापर करायचा नाही आहे कारण फळांमध्ये असलेले पोषक तत्त्वे दुधामध्ये टाकल्यानंतर दुधा मधले प्रोटीन त्या तत्त्वांना शोषून घेते आणि आपल्याला हवे ते पोषक तत्त्वे मिळत नाहीत त्यामधून काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतो.\nकोणतेही तळलेले पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत सोबतच कोणतेही चटपटीत किंवा नमकीन पदार्थ दुधामधून खाणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते किंवा दुधाची चहा बनवलेली असताना आपण त्यामधून देखील कोणतेही नमकिन पदार्थ खाऊ नयेत. जर आपण उडीद डाळीचे सेवन केले असेल तर त्यानंतर दुधाचा वापर करू नये जर तुम्ही दुपारी जेवणामध्ये उडीद डाळ खाल्ली असेल तर त्यानंतर दूध पिऊ नये आणि मुळा खाल्ल्यानंतर देखील दुधाचे सेवन करू नये त्यानंतर अंडी, पनीर या गोष्टी खाल्ल्यानंतर देखील आपल्याला दुधाचे सेवन करणे टाळायचे आहे.\nआणि त्यानंतर आपण जाणून घेऊया कोणती अशी फळे आहेत जी एकत्र खाऊ नयेत. सर्वप्रथम संत्री आणि केळी. संत्री आणि केळे कधीही एकत्र खाऊ नये त्यामध्ये असणारे वेगवेगळे घटक एकत्र आल्यामुळे आपल्याला त्यातून कोणतीही पोषक तत्त्वे मिळत नाहीत. आणि त्यानंतर महत्वाचा पदार्थ म्हणजे मध. मधाला देखील कधीही गरम करून खाऊ नये किंवा जर ताप आला असेल तर मधाचे सेवन अजिबात करू नये कारण त्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते.\nआणि त्यानंतर बटर म्हणजेत मक्खन आणि मध एकत्र कधीच खाऊ नये आणि जसे की आंबट पदार्थांबरोबर गोड पदार्थ थंड पदार्थांबरोबर गरम पदार्थ अशा प्रकार से पदार्थ एकमेकांची सांगड घालून खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे यापुढे या गोष्टीची काळजी घेणे आपल्या साठी योग्य आहे जर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपण घेतली नाही तर याचे दुष्परिणाम किंवा याचे हानीकारक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात.\nमित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/1018/", "date_download": "2022-09-25T19:53:52Z", "digest": "sha1:5HG4OETJTVLUDQ56DTFJPXW5URCA5P5D", "length": 5221, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "तिसी येथील रेल्वेगेट २७ जुलैपर्यंत बंद - Public", "raw_content": "\nतिसी येथील रेल्वेगेट २७ जुलैपर्यंत बंद\nनंदुरबार तालुक्यातील तिसी स्टेशन येथे रेल्वे रूळाचे टेक्नीकल काम असल्याने दि.२० जुलै ते २७ जुलैपर्यंत गेट बंद राहण��र आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार – भुसावळ रेल्वे मार्गावर असलेल्या तिसी स्टेशन याठिकाणी कॉसिंग नंबर ४५ येथे रेल्वे रूळाचे रिपेरींगचे काम सुरू असल्याने दि.२० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रेल्वेगेट बंद करण्यात आले आहे. याठिकाणी कुठल्याही वाहनाला प्रवेश बंदी असणार आहे. याबाबतचे पत्र भालेर, नगांव, तिसी, आक्राळे येथील सरपंचांना रेल्वे विभागातर्फे देण्यात आले आहे. नागरीकांची गैरसोय होवू नये यासाठी नागरीकांनी या मार्गाने येवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.\nसमशेरपूर येथे कापूस पिका विषयी शेतकर्‍यांची शेतीशाळा\n9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करा: बिरसा फायटर्सतर्फे मागणीचे निवेदन\n9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करा: बिरसा फायटर्सतर्फे मागणीचे निवेदन\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/06/05/merger-of-4-national-banks-on-cards/", "date_download": "2022-09-25T21:09:19Z", "digest": "sha1:EPZFM5T6SQXAO3FAT5GSSHA64SV4ACPO", "length": 5594, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चार मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण - Majha Paper", "raw_content": "\nचार मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण\nअर्थ, मुख्य / By शामला देशपांडे / आयडीबीआय, ऑफ बरोडा, बँक, मोदी सरकार, विलीनीकरण / June 5, 2018 June 5, 2018\nमोदी सरकारने बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी लवकरच मोठे पाउल टाकण्यासाठी काम सुरु केले असून चार सरकारी बँकांचे विलीनीकरण करून एक मोठी बँक स्थापन करण्यात येणार आहे. वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयडीबीआय, बँक ऑफ बरोडा, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या त्या चार बँका आहेत. या बँका���च्या विलीनीकरणातून जी एक बँक तयार होईल ती स्टेट बँकेनंतरची देशातील दुसरी मोठी बँक बनेल आणि तिची मालमत्ता असेल १६.५८ लाख कोटी.\nआर्थिक वर्ष २०१८ मध्ये या चारी बँकांचा तोटा २१६४६ हजार कोटींवर गेला आहे. विलिनीकरणामुळे बँकेची स्थिती सुधारेल. स्टेट बँकेत ज्याप्रमाणे तिच्या सहयोगी बँकांचे विलीनीकरण झाले त्याच पद्धतीने हे विलीनीकरण होईल. आयडीबीआयच्या विलीनीकरणाबाबत मोदी सरकार अधिक आग्रही आहे कारण या बँकेत सरकारचे ५१ टक्के भागीदारी असून हा हिस्सा विक्री करून सरकार १० हजार कोटी रुपये मिळवेल असे सांगितले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/23/tata-institute-of-social-sciences-got-the-responsibility-of-studying-the-muslim-community-this-is-the-governments-intention/", "date_download": "2022-09-25T21:51:30Z", "digest": "sha1:HEOOQCFFNKOUZAHUVEYP4OF6DD3PU2J7", "length": 9309, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसला मिळाली मुस्लिम समाजाचा अभ्यास करण्याची जबाबदारी, हा आहे सरकारचा मानस - Majha Paper", "raw_content": "\nटाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसला मिळाली मुस्लिम समाजाचा अभ्यास करण्याची जबाबदारी, हा आहे सरकारचा मानस\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / टाटा सामाजिक विज्ञान संस्था, महाराष्ट्र सरकार, मुस्लिम समाज / September 23, 2022 September 23, 2022\nमुंबई : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास विभागाने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेला (TISS) मुस्लीम लोकसंख्या असलेल्या राज्यातील 56 शहरांमध्ये मुस्लिम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केले आहे. एका सरकारी प्रस्तावात विभागाने या प्रकल्पासाठी 33 लाख रुपये राखून ठेवले आहेत. सरकारच्या प्रस्तावानुसार, अभ्यासात मुस्लिम समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचे विश्लेषण केले जाईल. राज्याचे ��िक्षण, आरोग्य, रोजगार, गृहनिर्माण, पतपुरवठा आणि पायाभूत सुविधा धोरणांचा समाजावर काय परिणाम होतो, याचाही अभ्यास केला जाईल. महमूद-उर-रहमान समितीनंतर मुस्लिम समाजाचा हा पहिला राज्यव्यापी अभ्यास असेल.\n2008 साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्थापन केली होती एक समिती\n2008 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने निवृत्त आयएएस अधिकारी महमूद-उर-रहमान यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पाच वर्षे लागलेल्या या समितीने महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचे विदारक चित्र मांडले. 2013 मध्ये सादर केलेल्या अहवालात असे म्हटले होते की महाराष्ट्रात सुमारे 60 टक्के मुस्लिम दारिद्र्यरेषेखाली आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा वाटा फक्त 4.4 टक्के होता आणि समाजातील एकूण पदवीधरांची संख्या केवळ 2.2 टक्के होती.\nया प्रकरणी हायकोर्टाने दिला होता हा निर्णय\nत्यात राज्य, शिक्षण आणि गृहनिर्माण-सार्वजनिक आणि खाजगी अशा आठ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती आणि समाजाच्या मोठ्या वर्गाचे दुःख कमी करण्यासाठी आरक्षणाची शिफारस आवश्यक असल्याचे म्हटले होते. रहमान समितीच्या अहवालावर आधारित, तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने 2014 मध्ये सरकारी शाळा, महाविद्यालये आणि नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांसाठी पाच टक्के आरक्षण जाहीर केले. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारमध्ये बदल झाला.\nमुंबई उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निकालात नोकऱ्यांमधील पाच टक्के आरक्षणाचे कलम हटवले पण मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण मिळावे, असे म्हटले आहे. 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने धर्माच्या आधारावर आरक्षणाला समर्थन देत नसल्याचे सांगत आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर पावले उचलली नाहीत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्री���ा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dailykesari.com/2022/09/16/why-death-certificate-kesari-editorial/", "date_download": "2022-09-25T19:53:32Z", "digest": "sha1:Z3JVVGUQEREJOE5OT62STC5CQK7UGYXJ", "length": 19749, "nlines": 162, "source_domain": "www.dailykesari.com", "title": "मृत्युपत्र का बक्षीसपत्र ? - Kesari", "raw_content": "\nघर केसरी मृत्युपत्र का बक्षीसपत्र \nकायदेशीर सल्ला : अ‍ॅड. विलास सूर्यकांत अत्रे\nप्रश्‍न – आमच्या घरामध्ये आई-वडील, मी, माझी पत्नी आणि माझी मुले एकत्र राहत आहोत. आम्ही राहत असलेली सदनिका माझ्या वडिलांची खरेदी मालकीची आहे. मला मोठी बहीण असून, तिचे लग्न झालेले आहे. ती तिच्या मुलाबाळांसह सासरी सुखाने नांदत आहे. माझ्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या लेकीच्या लग्नात आणि लग्नानंतर तिच्यासाठी वेळोवेळी भरपूर खर्च केलेला असून, दागदागिने व रोख रकमाही तिला दिलेल्या आहेत. माझ्या वडिलांना त्यांची सदनिका म्हणजे आमचे राहते घर हे मला देणेचे आहे. मात्र त्यात तिच्या हयातीपर्यंत राहण्याचे हक्कही त्यात ठेवायचा आहे. काही जणांच्या मतानुसार वडिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे मृत्युपत्र बनवण्यास सांगावे. ते कमी खर्चाचे होईल; तर काही जणांच्या मतानुसार वडिलांकडून मी राहती सदनिका ही बक्षीसपत्राने घ्यावी. ते काम खर्चाचे असले, तरी दूरचा विचार करता ते फायदेशीर असणार आहे, असे त्यांचे मत आहे. योग्य ते मार्गदर्शन करा.\nउत्तर – तुमच्या वडिलांची सदनिकेबाबत तुमच्या आईला तिच्या आयुष्यभर राहता यावे या त्यांच्या इच्छेबाबत नंतर सांगतो. प्रथमतः ही सदनिका तुमच्या नावे होण्याच्या संबंधात सांगितलेल्या दोन तरतुदींबाबत विचार करू. तुमच्या वडिलांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे मृत्युपत्र करून ठेवणे आणि सदनिका तुम्हास देण्याबाबत तरतूद करणे किंवा बक्षीसपत्राने ही सदनिका तुम्हाला बक्षीस द्यावी, या दोनही व्यवहारांचा अंतिम परिणाम वरवर पाहता सारखा वाटतो. मात्र त्यातील बारकावे समजून घेतल्यानंतर, या दोनही तरतुदींमधील फरक जमीन-अस्मानाइतका आहे. पहिल्या प्रकारात भविष्यात तुम्हाला अस्मानही दाखवले जाऊ शकते; तर दुसर्‍या प्रकारात तुम्ही तुम्हाला म���ळणार्‍या सदनिकेसह तुम्ही जमिनीवर राहू शकता. या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळे कायदे आहेत.\nमृत्युपत्रासाठी भारतीय वारसा कायदा असून, बक्षीसपत्रासाठी मिळकतीच्या हस्तांतरणाचा कायदा आहे. हे दोन कायदे आहेत. यातील तरतुदी वेगवेगळ्या आहेत. कोणताही दस्त हा निष्पादित करावा लागतो. म्हणजे तो दस्त लिहिणारा किंवा लिहून देणारा किंवा लिहून ठेवणारा याने त्या दस्ताचे स्वरूप समजावून घेऊन त्यात काय लिहिले आहे, त्यातील अटी-शर्ती काय आहेत हे जाणून घेऊन, थोडक्यात दस्त वाचून घेऊन किंवा दुसर्‍याकडून वाचून घेऊन त्यावर सही करणे, म्हणजे दस्त निष्पादित करणे होय.\nवरील दोन्ही दस्तांना ते निष्पादित केल्यानंतर दोन अटेस्टिंग विटनेस म्हणजे प्रमाणित साक्षीदार असणे कायद्याने बंधनकारक आहे. प्रमाणित साक्षीदार म्हणजे ज्या व्यक्तीने दस्त निष्पादित केलेला आहे, त्याने असा दस्त साक्षीदारासमोर निष्पादित करणे किंवा आपण तो निष्पादित केला आहे, असे सांगणे जरुरीचे असते आणि त्याच्या साक्षीसाठी प्रमाणित साक्षीदाराने अशा व्यक्तीसमोर स्वतः सही करणे अपेक्षित असते. मृतुपत्राबाबत ज्या व्यक्तीने हे मृत्युपत्र केलेले आहे, त्याच्या मृत्यूनंतरच मृत्युपत्रात दिलेल्या मिळकतीबाबत अधिकार सुरू होतो. त्यासाठी कित्येक वेळा दिवाणी न्यायालयाकडून मृत्युपत्राच्या सत्यतेबाबत दाखलाही मिळवावा लागतो. म्हणजेच मृत्युपत्राद्वारे एखाद्याने मिळकत दिलेली असेल, तर ती मिळकत अशा व्यक्तीच्या मालकीची होण्यासाठी बराच कालावधी लागत असतो. या मृत्युपत्राला काही व्यक्तींकडून हरकतही घेतली जाणे शक्य असते. असे झाले तर ते मृत्युपत्र आणि ती मिळकत दिवाणी कोर्टाचा वाद विषय होऊ शकते आणि दीर्घ काळ अशी व्यक्ती त्याला मिळणार्‍या मिळकतीपासून वंचित राहू शकते. प्रसंगी या न्यायालयाच्या वादात निर्णय विरुद्ध गेला, तर तो कायमचाच अशा मिळकतीपासून वंचित राहतो. माणसाचे मन अतिशय चंचल असते आणि मृत्युपत्राबाबत, नवीन मृत्युपत्र केले, की आधीचे मृत्युपत्र आपोआप रद्द होत असते. आज एखाद्याला मिळकत द्यावीशी वाटली आणि तसे मृत्युपत्र करून ठेवले, तर अजून काही दिवसांनी, वर्षांनी त्या व्यक्तीचे मतही बदलू शकते. त्यामुळे त्याने पहिले केलेले मृत्युपत्र त्याच्यावर बंधनकारक नसते आणि म्हणून या धोक्याचा विचार करा���ा लागतो.\nथोडक्यात मृत्युपत्रामुळे मिळकतीचा मालक होण्यात बरेच अडथळे आहेत आणि कालावधीही खूप आहे. बक्षीसपत्राने बक्षीस दिलेली मिळकत ही ज्या क्षणी बक्षीसपत्र लिहून देणार्‍याने निष्पादित केलेले असते, त्या क्षणापासून ज्याला ती मिळकत बक्षीस मिळते, त्या मिळकतीचा तो मालक होतो.\nस्थावर मिळकतीच्या बक्षीसपत्रासाठी प्रमाणित साक्षीदार लागतातच आणि अशी मिळकत कितीही रुपयांची असली, तरी ते बक्षीसपत्र कायद्याने नोंदवावेच लागते. स्थावर मिळकतीबाबत जर बक्षीसपत्र लेखी केले, तर तेही नोंदवावे लागते. बक्षीसपत्राला हरकत घेतली जाऊ शकते का, असा प्रश्‍न विचारला तर बक्षीस देणार्‍याला आत्यंतिक मर्यादित कारणासाठी अशी हरकत घेता येऊ शकते. त्रयस्थ व्यक्ती अशी हरकत घेऊ शकेल. अशी कुणीही हरकत घेतली, तरी बक्षीस घेणार्‍याला मिळालेला मालकी हक्क लगेचच रद्द होत नाही. त्यासाठी हरकत घेणार्‍याला दिवाणी न्यायालयाचाच आधार घ्यावा लागतो आणि अशा वेळी हे बक्षीसपत्र चुकीचे आहे, खोटे आहे, बेकायदेशीर आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी हरकत घेणार्‍यावर असते. मृत्युपत्राबाबत मात्र नेमकी उलटी परिस्थिती असते. मृत्युपत्रात ही जबाबदारी ज्याला मिळकत मिळालेली आहे, अशा व्यक्तीवर येते. आजमितीस जवळच्या नातेसंबंंधामध्ये बक्षीसपत्रासाठी मुद्रांकशुल्कामध्ये जर बक्षीसपत्र निवासी सदनिकेचे किंवा शेतजमिनीचे असेल, तर मोठी सवलत दिलेली आहे. आजमितीस यासाठी मुद्रांकशुल्क रुपये दोनशे आहे. आजमितीस यासाठी मुद्रांकशुल्क रुपये दोनशे आहे. आणि नोंदणी फी रुपये दोनशे आहे. तेव्हा बक्षीसपत्राचा मार्ग हा सोयीचा आहे.\nआईचे जे हक्क राखून ठेवायचे आहेत त्याबाबतच्या सर्व अटी-शर्ती या दोन्ही दस्तांमध्ये लिहून ठेवणार्‍याला घालता येतात आणि असे सशर्त मृत्युपत्रही होऊ शकते किंवा बक्षीसपत्रही होऊ शकते.\nमात्र काळजी घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मृत्युपत्रात स्त्रीसाठी असा आयुष्यभराचा अधिकार राखून ठेवताना तो अधिकार तिच्या पोटगीसाठी ठेवला आहे असे नमूद झाल्यास, ती मिळकत त्या स्त्रीला पूर्ण मालकीहक्क मिळते.\nपुढील लेखलोकसभा निवडणुकीचे नगारे वाजू लागले\nसंबंधित लेखया लेखकाकडून अधिक\nप्रत्येक गोष्ट सुंदरच असते, हा दृष्टिकोन महत्त्वाचा\nअध्यक्षपदासाठी राहुल गांधीनाच पसंती\nलोकसंख्या नियंत्रणा��ेक्षा विकासनीती गरजेची\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nकेदारनाथ मंदिर परिसरात हिमस्खलन\nपुणे : खराडी येथे मोटारीच्या धडकेत बालिकेचा मृत्यू\nतरुणीच्या हत्येनंतर पुलकित आर्याचे रिसॉर्ट स्थानिकांनी पेटवले\nअंदमान : भारताने जपलेले एक सुंदर गुपित\nपरत फिरा रे घराकडे आपुल्या\nया दिवाळीत उडवा ‘सीड्स क्रॅकर्स’\nएखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्‍या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3/62fb7eecfd99f9db45b9b477?language=mr", "date_download": "2022-09-25T21:02:34Z", "digest": "sha1:JGF7RCPXMZW3XFC3E3657U4GSNYRSY4H", "length": 3884, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - केळी पिकातील पर्णगुच्छ रोग नियंत्रण ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकेळी पिकातील पर्णगुच्छ रोग नियंत्रण \n🌱केळी पिकातील पर्णगुच्छ या रोगालाच बंची टॉप व्हायरस किंव्हा क्लस्टर टॉप या नावाने देखील ओळखले जाते. पिकाच्या कोणत्याही अवस्थेत या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भाव ग्रस्त झाडावरील पानांचा गुच्छ बनतो आणि वाढ खुंटते. रसशोषक किडींमार्फत या विषाणूजन्य रोगाचे वहन केले जाते आणि त्यामुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत जातो. 🌱प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण करणे शक्य नाही त्यामुळे प्रतिबंधात्मक नियोजन करण्यासाठी प्रमाणित व निरोगी रोपांची लागवड करावी, बागेभोवती काकडीवर्गीय तसेच टोमॅटो, मिरची या पिकांची लागवड करू नये कारण विषाणूजन्य रोगांना हि पिके बळी पडतात. बाग नेहमी तण विरहित ठेवावी आणि रसशोषक किडींचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकेळेगुरु ज्ञानपीक संरक्षणप्रगतिशील शेतीकृषी वार्तामहाराष्ट्रकृषी ज्ञान\nकेळी पिकाच्या वाढ व विकासासाठी खत व्यवस्थापन \nजाणून घ्या,१२:६१:०० या विद्राव्य खताचे पिकातील महत्व\nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nनई खेती नया किसान\n चक्क 30 रुपयाला एक केळी, फुलवली लाल केळीची शेती \nकेळी पिकात पिल्ले कापण्याची योग्य पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/kareena-kapoor-khan-trolled-on-social-media/", "date_download": "2022-09-25T20:12:25Z", "digest": "sha1:5Q5VMCEO6YASD23SNA4PBZBYPKJOECUY", "length": 7773, "nlines": 84, "source_domain": "hellobollywood.in", "title": "जनजागृतीचे सल्ले देऊन बेबो झाली ट्रोलिंगची शिकार | Hello Bollywood", "raw_content": "\nजनजागृतीचे सल्ले देऊन बेबो झाली ट्रोलिंगची शिकार\nin फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट\n सध्या संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेत न जाणे कित्येकांनी आपले जीव गमावले आहेत. सध्या संपूर्ण जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक स्वतःला हतबल समजू लागले आहेत. याकरिता मास्क लावा, सतत हात धुवा, सॅनिटायझर वापरा, असे आवाहन सरकार आणि कलाकार वारंवार करीत आहेत. आता करिना कपूरनेही लोकांना मास्क लावण्याचे आवाहन केले. इतकेच नव्हे तर योग्य पद्धतीने मास्क न लावणा-यांना तिने चांगलेच बोल लगावले आहेत. मात्र लोकांना दिलेला सल्ला तिलाच महागात पडलाय. या पोस्टवरून तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.\nकरीनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मास्क निष्काळजीपणे वापरणा-यांवर तीने चांगलेच ताशेरे ओढले आहेत. ‘लोक इतके निष्काळजीपणे कसे वागू शकतात, हेच मला कळत नाही. देशात इतकी भीषण स्थिती असताना, हे असे कसे वागू शकतात घराबाहेर पडताना योग्य पद्धतीने मास्क लावणे गरजेच आहे. पण अनेकजण चुकीच्या पद्धतीने मास्क लावतात. एकदा आपल्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफबद्दल विचार करा. ते मानसिक व शारिरीकदृष्ट्या कोलमड्याच्या स्थितीत आहेत. हे वाचणारा प��रत्येकजण कोरोना चेन ब्रेक करण्यासाठी जबाबदार आहे. आता देशाला तुमची खरी गरज आहे,’ असे करिनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nकरीनाची ही पोस्ट पाहताच ट्रोलर्सने तिच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. सामान्य लोकांना सांगणे सोपे आहे. जरा तुझ्या सेलिब्रिटी मित्रांनाही सांग, जे इतक्या कठीण काळात मालदीवमध्ये सुट्टीला गेलेत, असे एका युजरने करिनाला सुनावले़. तर एका युजरने करिनालाच सल्ला दिला. तुझा चुलत भाऊ आठवड्यापूर्वीच गर्लफ्रेन्डसोबत मालदीवमध्ये फिरून आला, प्लीज त्याला सांगतेस का असे या युजरने लिहिले़. गर्लगँगसोबत पार्टी करताना तुला हे शहाणपण सुचले नाही का असे या युजरने लिहिले़. गर्लगँगसोबत पार्टी करताना तुला हे शहाणपण सुचले नाही का असेही एका युजरने लिहिले. इन्स्टाग्रामवर उतारे लिहिण्यापेक्षा जरा देशवासियांना मदत कर, असादेखील सल्ला एका युजरने तिला दिला. एकंदर काय तर मास्क लावण्याचा सल्ला देऊन तिने स्वतःचीच अक्कल लोकांकडून काढून घेतली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/mazi-tuzi-reshimgath-serial-fame-actress-victim-of-cheating/", "date_download": "2022-09-25T20:44:12Z", "digest": "sha1:MJSIWIZ7OSD3G7U2ZOC5V5IFCHHBGPZH", "length": 9947, "nlines": 89, "source_domain": "hellobollywood.in", "title": "‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुक; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत | Hello Bollywood", "raw_content": "\n‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणुक; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत\nin फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वाला काळा डाग लावणारे अनेक प्रकार घडून येत आहेत. यात प्रामुख्याने चित्रपट, मालिका वा वेब सीरिजमध्ये काम देतो सांगून फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारींचा समावेश आहे. आता असाच एक प्रसंग ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीवर ओढवला आहे. अभिनेत्री धनश्री भालेकरला वेब सीरिजमध्ये काम देतो असं सांगून तिच्याकडून २२ हजार ३६८ रुपये उकळण्यात आले होते. याप्रकरणी धनश्रीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर २ आ��ोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता धनश्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याबद्दल माहिती दिली होती. यानंतर आता पुन्हा एकदा तिने व्हिडीओ पोस्ट करीत म्हटले आहे कि, फसवणूक झालेल्या प्रकरणातील माझे सर्व पैसे मला परत मिळाले आहेत. सोबत तिने चाहत्यांना एक आवाहन केले आहे.\nया व्हिडिओमध्ये धनश्री म्हणाली कि, “याच्याआधी एका व्हिडीओमध्ये मी माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितलं होतं. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय, की फसवणुकीत गेलेले माझे सगळे पैसे मला परत मिळाले आहेत. यासाठी मी पोलिसांचे आभार मानते. त्यांनी तपास करून माझे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत केली. तुम्हा सर्वांचेही खूप आभार, कारण तुम्हीसुद्धा माझी खूप साथ दिली. यानिमित्ताने मला तुम्हाला सांगायचं आहे की जर कोणी तुमची फसवणूक करत असेल तर त्याविरोधात आवाज उठवा.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nपुढे, आपणच पहिलं पाऊल उचललं नाही तर हे शक्य होत नाही. समाजात असे बरेच लोक आहेत, जे आपली मदत करतील. त्यामुळे कृपया तुमच्यासोबत अशी कोणती फसवणूक झाली असेल किंवा होत असेल तर त्याविरोधात तक्रार दाखल करा. आणि सर्वांत आधी हे होऊ नये यासाठी काळजी घ्या. आपण जर तक्रार केली नाही तर फसवणूक करणाऱ्यांचंही तितकंच फावतं. त्यामुळे त्यांना अद्दल घडवणं महत्त्वाचं आहे. आपल्याला असंच वाटतं की एकदा फसवणूक झाली की पैसे परत मिळत नाही, पण असं नसतं. हे पैसे परत मिळू शकतात, पण त्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे,” असा संदेश तिने नेटकऱ्यांना दिला आहे.\nत्याच झालं असं कि, डिसेंबर २०२१ रोजी धनश्रीला नामांकित निर्मिती कंपनीच्या नावाने नवीन वेबसिरीज साठी निवड झाल्याचे सांगून फसवुणकीला सुरुवात झाली. अनिकेत नामक दिग्दर्शक आणि शिव नामक कार्यकारी निर्माता असे भासवीत दोघांनी तिची फसवणूक केली होती. नामांकित कंपनीच्या नावामुळे धनश्रीने काम करण्यास होणार दिला आणि इथेच ती फसली. काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तिला हैदराबादच्या ऑफिसला बोलावण्यात आले. दरम्यान धनश्रीकडून विमानाच्या तिकिटाची नोंद होत नव्हती यासाठी तिला एक क्रमांक देऊन त्यावर पैसे भरण्यास सांगितले. तिने तिकिटाचे २२ हजार ३६८ रुपये भरल्यानंतर तिला तिकिट मिळाले नाहीच शिवाय त्या दोन व्यक्तींनी तिच्याशी संपर्क तोडला. यामुळे आपण फसवले गेल्याचे तिला समजले आणि तिने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/nusrat-jahan-and-yashdas-guptas-wedding-rumor-on-social-media-mhad-618919.html", "date_download": "2022-09-25T20:07:08Z", "digest": "sha1:CVH3OA5FRDO6SCGYXXG2FCDL7W6D4EXN", "length": 9551, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नुसरत जहाँ आणि यशदास गुप्ताच्या लग्नाच्या चर्चा खऱ्याच! अभिनेत्रीने पुन्हा दिली मोठी HINT – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nनुसरत जहाँ आणि यशदास गुप्ताच्या लग्नाच्या चर्चा खऱ्याच अभिनेत्रीने पुन्हा दिली मोठी HINT\nनुसरत जहाँ आणि यशदास गुप्ताच्या लग्नाच्या चर्चा खऱ्याच अभिनेत्रीने पुन्हा दिली मोठी HINT\nतृणमुल काँग्रेसच्या खासदार(TMC) आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आपल्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.\nमराठमोळे दिग्दर्शक रवी जाधवने केलं हिंदी वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात\nअमेय वाघ आणि सुमीतमध्ये वादाची ठिणगी, काय आहे नेमकं प्रकरण\n'ती माझ्या आयुष्यात आलीये आणि ...'; संतोष जुवेकर लवकरच अडकणार लग्नबंधनात\nतुम्ही कधी बर्फाची पोळी खाल्लीये का; याविषयी विशाखा सुभेदार काय म्हणाली पाहा\nमुंबई, 16ऑक्टोबर- तृणमुल काँग्रेसच्या खासदार(TMC) आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) आपल्या खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेत्रीने आपलं आणि यश दास गुप्ताचं एक खास नातं असल्याचं मान्य केलं आहे. तसेच अभिनेत्रीने आपल्या बाळाचे वडील यशच असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र या दोघांनी अजून लग्न केलं आहे की नाही यावर अजून प्रश्न चिन्ह आहे. मात्र अभिनेत्रीने नुकताच शेअर केलेल्या एका फोटोमुळे या दोघांचं लग्न झालं असल्याचं पुरेपूर विश्वास चाहत्यांना होत आहे. यश दासगुप्ताच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटोनंतर, नुकताच अभिनेत्रीने शेअर केलेले फोटो असे आहेत ज्यामध्ये दोघांनी त्यांच्या नवीन नात्याला नाव दिलं असल्याचं भासत आहे. खरं तर, नुसरत जहाँने शुक्रवारी विजयादशमीच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला होता. आणि त्यात त���ने विवाहित बंगाली महिला परिधान करतात तसा शाख पोला परिधान केला होता.तसेच नुसरतने तिच्या कपाळावर लाल रंगाची टिकली लावली आहे. नुसरतचा हा साधा-सरळ लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने बंगालीमध्ये विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (हे वाचा:Sardar Udham Singh: विकी-कतरिना आणि कियारा-सिद्धार्थ पोहोचले स्क्रिनिंगला) तसेच अभिनेत्रीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. स्टोरीला शेअर केलेला हा फोटो एका केकचा फोटो होता. तो यश दास गुप्ताच्या वाढदिवसाचा केक असल्याचं स्पष्ट कळत होतं. त्यावर YD(अर्थातच यशदास ) हसबंड आणि डॅड असं लिहिलं होतं. त्यामुळे चाहत्यांना यांचं लग्न झालं असल्याचं कन्फर्म होत होतं. मात्र या दोघांनी अजूनही आपल्या लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाहीय.\nसोशल मीडियावरील चाहते तिला तिच्या आणि यशच्या लग्नाबद्दल विचारत आहेत, तसेच सणाच्या शुभेच्छा देत आहेत. नुसरत आणि यश यांनी यापूर्वी नवरात्री आणि दुर्गा पूजा पंडालमधील फोटो शेअर केले होते. एका फोटोमध्ये नुसरत यशच्या मांडीवर बसलेली दिसली होती. 26 ऑगस्ट 2021 रोजी अभिनेत्रीने मुलगा इशानला जन्म दिला होता. मुलाच्या वडिलांबद्दल अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं गेलं होतं. मात्र नंतर मुलाचे जन्म प्रमाणपत्र व्हायरल झाल्यांनतर त्यात वडिलांचे नाव यश दासगुप्त असं लिहिलं होतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/reliance-retail-will-launch-us-based-7-eleven-stores-for-first-time-in-india-andheri-mhkb-614320.html", "date_download": "2022-09-25T20:47:39Z", "digest": "sha1:XRQPNZHHMVBSBGJMGWA3AZSJLK3HOUMP", "length": 7807, "nlines": 96, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Reliance Retail लाँच करणार 7-Eleven stores, पहिल्यांदाच भारतात येणार जागतिक स्तरावरील सुविधा – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nReliance Retail लाँच करणार 7-Eleven stores, पहिल्यांदाच भारतात येणार जागतिक स्तरावरील सुविधा\nReliance Retail लाँच करणार 7-Eleven stores, पहिल्यांदाच भारतात येणार जागतिक स्तरावरील सुविधा\nजागतिक स्तरावरील पहिलं 7-Eleven रिटेल स्टोअर 9 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी ईस्टमध्ये सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.\nजागतिक स्तरावरील पहिलं 7-Eleven रिटेल स्टोअर 9 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी ईस्टमध्ये सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.\nनवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने (Reliance Retail Ventures (RRVL) 7 ऑक्टोबर रोजी मोठी घोषणा केली. US बेस्ड 7-Eleven स्टोअर्स भारतात लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. पहिलं 7-Eleven रिटेल स्टोअर 9 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी ईस्टमध्ये सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यानंतर मुंबईतील प्रमुख परिसर आणि व्यावसायिक परिसरात रॅपिड रोलआउट होणार आहे. Reliance Retail Ventures (RRVL) त्यांच्या पूर्ण मालकीच्या 7-India Convenience Retail Limited द्वारे 7-Eleven, Inc (SEI) सह भारतात 7-Eleven सुविधा सुरू करण्यासाठी मास्टर फ्रेंचाइजी करार केला असल्याची माहिती कंपनीने आपल्या निवेदनात दिली आहे. RRVL च्या संचालिका ईशा अंबानी यांनी सांगितलं, की रिलायन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जागतिक स्तरावरील विश्वासार्ह सुविधा स्टोअर 7-Eleven भारतात आणण्याचा आम्हाला अभिमान आहे. 7-Eleven हा किरकोळ रिटेलमध्ये मोठा ब्रँड आहे. यामुळे भारतीय ग्राहकांना त्यांच्या स्वत:च्या परिसरात अधिक सोयी मिळतील. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जगातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्यासाठी भारतात एन्ट्री करण्याची ही योग्य वेळ असल्याचं 7-Eleven, Inc (SEI) चे अध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकारी जो डीपिंटो यांनी सांगितलं.\n14 वर्षांपासून मुकेश अंबानी नंबर वन; सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत 6 नव्या लोकांची एन्ट्री, कोण आहेत व्यावसायिक\nदरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. 2008 पासून त्यांनी आपला हा पहिला नंबर कायम ठेवला आहे. मागील 14 वर्षांपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mpsc-current-affairs-chalu-ghadamodi-17-august-2022/", "date_download": "2022-09-25T20:23:17Z", "digest": "sha1:7BXBLLPZGSPXKUU6SLIR2QBBCGPO4SOO", "length": 21761, "nlines": 120, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPSC Current Affairs : चालू घडामोडी 17 ऑगस्ट 2022", "raw_content": "\nजगातील सर्वात उंच रेल्वे पूल\nफिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) बंदी घातली\nकोलकाता भारतीय आंतरराष्ट्रीय सीफूड शो (IISS) च्या 23 व्या आवृत्तीचे आयोजन करेल\nअरुणाचलच्या तिसऱ्या विमानतळाला ‘डोनी पोलो विमानतळ’ असे नाव देण्यात आले\nआणखी 11 भारतीय पाणथळ भूभागांना रामसर मान्यता मिळाली\nजगातील सर्वात उंच रेल्वे पूल\nकाश्मीर रेल्वे प्रकल्पाचा एक भाग म्हणून बांधण्यात येत असलेल्या चिनाब रेल्वे पुलाला 14 ऑगस्ट 2022 रोजी गोल्डन जॉइंट मिळाला. शनिवारी, भारतीय रेल्वेने चिनाब पुलाच्या गोल्डन जॉइंटचे उद्घाटन जाहीर केले. ब्रिजचा गोल्डन जॉइंट म्हणजे पुलाच्या डेकच्या दोन टोकांना जोडणारा. त्याच्या बांधकामाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर कटरा ते बनिहालला जोडणारा हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असेल.\nएकदा पूर्णतः बांधल्यानंतर, हा पूल आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच असेल आणि काश्मीर खोऱ्यात विकसित होत असलेल्या रेल्वे कनेक्टिव्हिटी नेटवर्कमध्ये हा एक महत्त्वाचा दुवा असेल.\nजगातील सर्वात उंच रेल्वे पुलाला चिनाब रेल्वे पूल म्हणतात जो 1,315 मीटर लांब आहे. काश्मीर रेल्वे प्रकल्पाच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला विभागाचा एक भाग म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या कटरा ते बनिहाल या १११ किमी लांबीच्या भागामध्ये हा पूल महत्त्वाचा दुवा असेल.\nचिनाब रेल्वे पुलाचे बांधकाम 2004 मध्ये सुरू झाले परंतु 2008-09 मध्ये पुलाच्या सुरक्षेच्या बाबींच्या तपासणीसाठी तो थांबवण्यात आला. या भागातून वारंवार वाहणाऱ्या उच्च-वेगाच्या वाऱ्यांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असावा आणि याची खात्री केल्यानंतर, हे काम पुन्हा Afcons च्या पुढाकाराने सुरू करण्यात आले.\nफिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर (एआयएफएफ) बंदी घातली\nFIFA – जगातील फुटबॉलसाठी सर्वोच्च प्रशासकीय मंडळाने जाहीर केले आहे की त्यांनी AIFF वर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) हा खेळाचा भारताचा राष्ट्रीय नियामक आहे आणि सध्याच्या संकटामुळे तो अलीकडेच चर्चेत आहे.\nFIFA कडून AIFF वर बंदी घालण्याचा निर्णय FIFA कौन्सिलच्या ब्युरोने एकमताने मंजूर केला. AIFF विरुद्धच्या भूमिकेचे समर्थन करताना, FIFA ने म्हटले आहे की ‘तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावामुळे हा नि���्णय घेण्यात आला आहे, जे FIFA कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे’.\nएआयएफएफवर फिफाची बंदी – देशातील फुटबॉलच्या सर्वोच्च नियामकावर काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या संकटानंतर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने बंदी घातली आहे. 18 मे रोजी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने श्री प्रफुल्ल पटेल यांना डिसेंबर 2020 च्या आधी जारी केलेल्या मुदतीनुसार फुटबॉल संस्थेच्या निवडणुका घेण्यात अयशस्वी झाल्यामुळे त्यांना AIFF अध्यक्षपदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले.\nत्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने एआयएफएफचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एआर दवे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय प्रशासकीय समिती (सीओए) नियुक्त केली. राष्ट्रीय क्रीडा संहिता आणि मॉडेल मार्गदर्शक तत्त्वांनुसार एआयएफएफच्या घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात फिफाने आक्षेप घेतला आहे आणि “तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावासाठी” AIFF वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\nFIFA ने AIFF वर लादलेल्या बंदीचा सर्वात मोठा आणि तात्काळ परिणाम 2022 च्या अंडर-17 महिला फिफा विश्वचषकावर दिसून येईल. भारत 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणाऱ्या अंडर-17 फिफा महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहे. तथापि, फिफाच्या बंदीनंतर, भारत यापुढे जागतिक स्तरावरील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करू शकणार नाही, जे देशासाठी मोठा धक्का आहे.\nAIFF वर FIFA बंदीचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे फुटबॉलसाठी पुरुष किंवा महिला राष्ट्रीय संघ कोणत्याही FIFA स्पर्धेत किंवा इतर देशांच्या राष्ट्रीय संघांविरुद्ध भाग घेऊ शकणार नाहीत. राष्ट्रीय संघावर इतर देशांतील फुटबॉल खेळण्यावरील बंदी वयोगटांमध्ये कायम राहील आणि अगदी कनिष्ठ संघांनाही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास अपात्र ठरवले जाईल.\nAIFF वरील FIFA ची बंदी तेव्हाच उठवली जाईल जेव्हा CoA – AIFF कार्यकारी समितीचे अधिकार स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रशासकांची समिती विसर्जित केली जाईल आणि AIFF प्रशासनाला AIFF च्या दैनंदिन व्यवहारांवर पूर्ण नियंत्रण मिळेल. मीडिया रिलीझमध्ये असेही म्हटले आहे की फिफा भारतातील युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या संपर्कात आहे आणि सध्या सुरू असलेल्या चर्चेचा सकारात्मक परिणा�� होण्याची आशा आहे.\nकोलकाता भारतीय आंतरराष्ट्रीय सीफूड शो (IISS) च्या 23 व्या आवृत्तीचे आयोजन करेल\nसागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA) सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (SEAI) च्या सहकार्याने पुढील वर्षी 15 ते 7 फेब्रुवारी दरम्यान कोलकाता, जॉय सिटी येथे इंडिया इंटरनॅशनल सीफूड शो (IISS) ची 23 वी आवृत्ती आयोजित करेल.\n2021-22 मध्ये, भारताने US$ 7.76 अब्ज किमतीच्या 13,69,264 टन सागरी उत्पादनांची निर्यात केली, ज्याने मूल्यानुसार सर्वकालीन उच्च निर्यात नोंदवली, तर कोळंबीचे उत्पादन 10 लाख टन पार केले. मत्स्यपालन आणि मत्स्यपालन संबोधित करून बहुआयामी धोरणासह, पुढील पाच वर्षांत निर्यात उलाढाल US$ 15 अब्ज गाठण्याची शक्यता आहे. शाश्वत मासेमारी पद्धती, मूल्यवर्धन आणि विविधीकरणाद्वारे मत्स्यपालन उत्पादन वाढीमुळे निर्यातीसाठी निश्चित केलेल्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला पाठिंबा मिळणे अपेक्षित आहे.\nएमपीईडीएचे अध्यक्ष डॉ.के.एन. राघवन यांनी घोषणा केली की सीफूड क्षेत्रातील द्विवार्षिक शोपीस कार्यक्रम, भारताची निर्यात क्षमता प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने उद्योगातील सर्वात मोठा, कोलकाता येथील विस्तीर्ण बिस्वा बांगला मेला प्रांगण येथे आयोजित केला जाईल. हे भारतीय निर्यातदार आणि देशाच्या सागरी उत्पादनांचे परदेशी आयातदार यांच्यातील परस्परसंवादासाठी एक आदर्श व्यासपीठ प्रदान करेल.\nअरुणाचलच्या तिसऱ्या विमानतळाला ‘डोनी पोलो विमानतळ’ असे नाव देण्यात आले\nअरुणाचल प्रदेशातील तिसरा विमानतळ, जो आता राज्याची राजधानी इटानगरमध्ये निर्माणाधीन आहे, त्याला अरुणाचल प्रदेश प्रशासनाने “डोनी पोलो विमानतळ” असे नाव दिले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत “डोनी पोलो विमानतळ” हे विमानतळाचे नाव स्वीकारण्यात आले. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते.\nइटानगरमधील “डोनी पोलो विमानतळ” हे अरुणाचल प्रदेशचे पासीघाट आणि तेजू विमानतळांनंतरचे तिसरे विमानतळ आणि ईशान्य भारतातील 16 वे विमानतळ असेल. विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते. सध्या, ईशान्य प्रदेशात 15 कार्यरत विमानतळ आहेत – ग��वाहाटी, सिलचर, दिब्रुगड, जोरहाट, तेजपूर, लीलाबारी, आणि रुपसी (आसाम), तेजू आणि पासीघाट (अरुणाचल प्रदेश), आगरतळा (त्रिपुरा), इंफाळ (मणिपूर), शिलाँग ( मेघालय), दिमापूर (नागालँड), लेंगपुई (मिझोरम) आणि पाक्योंग (सिक्कीम).\nआणखी 11 भारतीय पाणथळ भूभागांना रामसर मान्यता मिळाली\nदेशातील 13,26,677 हेक्टर क्षेत्रामध्ये अशा एकूण 75 स्थळांचा समावेश करण्यासाठी भारताने रामसर स्थळांच्या यादीत आणखी 11 पाणथळ जागा जोडल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी 75 रामसर स्थळे. रामसर साइट्स म्हणून नियुक्त केलेल्या 11 नवीन साइट्समध्ये समाविष्ट आहे: तामिळनाडूमधील चार, ओडिशातील तीन, जम्मू आणि काश्मीरमधील दोन आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एक साइट.\n1982 ते 2013 पर्यंत, रामसर स्थळांच्या यादीत एकूण 26 भारतीय स्थळांचा समावेश करण्यात आला होता, तथापि, 2014 ते 2022 या कालावधीत, देशाने रामसर स्थळांच्या यादीत 49 नवीन पाणथळ जागा समाविष्ट केल्या आहेत. या वर्षभरातच एकूण २८ स्थळे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\n11 भारतीय पाणथळ जागा ज्यांना नवीन रामसर साइट्स म्हणून नियुक्त केले आहे:\nमध्य प्रदेशात यशवंत सागर;\nतमिळनाडूतील चित्रागुडी पक्षी अभयारण्य;\nतामिळनाडूतील सुचिंद्रम थेरूर वेटलँड कॉम्प्लेक्स;\nतामिळनाडूतील वडुवूर पक्षी अभयारण्य;\nतामिळनाडूतील कांजिरंकुलम पक्षी अभयारण्य;\nजम्मू आणि काश्मीरमधील हायगम वेटलँड कंझर्व्हेशन रिझर्व्ह;\nजम्मू आणि काश्मीरमधील शालबुग वेटलँड कंझर्व्हेशन रिझर्व्ह.\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\nपोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे ‘या’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/page/9/?s=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%B3", "date_download": "2022-09-25T19:59:24Z", "digest": "sha1:POO7D76YGCQOIN7Z7LNZT4KADVYDPZXI", "length": 10920, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "देऊळ | Search Results | थिंक महाराष्ट्र | Page 9", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसंत कुर्मदास हे पैठणचे. त्यांना हाताचे पंजे आणि पायाला पावले नव्हती, तरी त्यांनी पंढरीच्या वारीचे वेड घेतले. त्यामागे एकनाथांचे आजोबा भानुदास महाराज यांची प्रेरणा...\nवीरगळ – इतिहासाचे अबोल साक्षीदार\nग्रामदेवतांच्या, शिवलिंगांच्या (शिवमंदिरांच्या) ठिकाणी मंदिराच्या मागील बाजूस, दीपमाळेजवळ शतकानुशतकांपासून ऊन-पाऊस-वारा सोसत, झिजत असलेले वीरगळ ही इतिहासाची मोठी साक्ष आहे. पण ते काय घटना सांगतात...\nविदर्भातील रामगिरी अर्थात रामटेक\nमहाकवी कालिदासाचे प्रसिद्ध काव्य ‘मेघदूत’. त्यातील कथा अशी – एका यक्षाच्या हातून चूक होते. यक्षांचा राजा कुबेर याच्या आज्ञेवरून त्या यक्षाला गृहत्याग करावा लागतो. तो...\nरोहिणी क्षीरसागर - April 3, 2015 1\nसोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली गावामध्ये सातशे वर्षापूर्वीचे भैरवनाथांचे मंदिर आहे. मोहोळ-मंगळवेढा मार्गावर अंकोली स्टॉप आहे. अंकोली पंढरपूर-सोलापूर (ति-हेमार्गे) पंढरपूरपासून एकोणिसाव्या मैलावर आहे. रस्ता...\nमुणगे गावचा आध्यात्मिक वारसा\nमुणगे हे मालवण आणि देवगड तालुक्याच्या सीमेवरील गाव. ते मोडते देवगड तालुक्यात. गावाच्या एका बाजूस अथांग अरबी समुद्र असून सागरी महामार्गावरून आचरे ते कुणकेश्वर...\nसोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील सदुसष्ट गावांत होलार समाजाची सत्तावीस हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. वाद्ये वाजवणे हा होलार समाजाचा पारंपरिक व्यवसाय. वाद्य याला समानार्थी बोलीभाषेतील...\nनाझरे – संतांचं गाव\nनाझरे गावाला इतिहास आणि भूगोल हे दोन्ही लाभले आहेत. ती संतमहात्म्यांची भूमी, तशीच संगमाची. नाझरे म्हटले की संतकवी श्रीधरस्वामींचे नाव पुढे येते. जुने लोक...\nमहाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठरावीक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात. सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान, चौफेर...\nजेव्हापासून मी थोरले बाजीराव पेशवे यांच्याविषयी इतिहासातून वाचत गेलो, तेव्हापासून त्या मर्द पेशव्याविषयीचा माझा आदर, प्रेम वाढतच गेले आहे. त्याने जन्मभरात एकूण त्रेचाळीस लढाया...\nपरदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव\nगणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. विघ्नविनाशक, सिद्धिविनायक म्हणून त्याला मराठी मनात एक विशेष स्थान आहे. अमेरिकेत ‘एशियन एक्सक्लूजन अॅक्ट’ नावाचा कायदा १९२४ पर्यंत ह��ता. त्यानुसार...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://expressmarathi.com/team-shindes-request-to-organise-dussehra-rally-at-mumbais-shivaji-park-rejected-by-high-court-3371106/", "date_download": "2022-09-25T20:27:18Z", "digest": "sha1:7WGQQUUBPQ3JR5IIVE35XQC4LND5DRLC", "length": 12300, "nlines": 125, "source_domain": "expressmarathi.com", "title": "उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले - Marathi News Today - The Latest Marathi News, Breaking News, Sports News, Entertainment News, Business News, Politics News & More - Express Marathi", "raw_content": "\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nचक्क मारुती स्विफ्ट कार मधून गोवंश मांसाची तस्करी, दोघांना अटक\nReading: उद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले\nउद्धव ठाकरेंना दसरा मेळाव्याचे ठिकाण, कोर्टाने टीम शिंदेला नाही म्हटले\nदादरचे आमदार सदा सरवणकर यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला.\nमुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबईच्या प्रतिष्ठित शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दिल्याने शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाला आज मोठा ��क्का बसला आहे. पक्षकारावर दावा करण्याबाबतचा वाद जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत याचिकेवर निर्णय न देण्याची शिंदे गटाची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांच्या आधारे प्रतिष्ठित शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. ठाकरे गटाने बीएमसीच्या निर्णयाला आव्हान दिले, ज्यावर शिंदे गटाने हस्तक्षेपाची याचिका केली.\nदादरचे आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचा एक भाग, यांनी युक्तिवाद केला होता की सध्याच्या याचिकेच्या नावाखाली याचिकाकर्ते (ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना) पक्षावर दावा करण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nश्री सरवणकर म्हणाले की त्यांनी 30 ऑगस्ट रोजी मुंबई नागरी संस्थेकडे शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा मध्य मुंबईतील प्रतिष्ठित शिवाजी पार्कवर आयोजित करण्याची परवानगी मागितला होता.\nशिवसेना 1966 पासून दरवर्षी दसऱ्याला मेळावा घेत आहे. या वर्षी ही घटना लक्षणीय आहे कारण सेना आता दोन गटात विभागली गेली आहे आणि कोविड-19 महामारीमुळे 2020 आणि 2021 मध्ये मेळावा झाला नाही.\nउद्धव ठाकरे यांनी ऑगस्टमध्ये शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले होते की, पक्षाला या कार्यक्रमाला परवानगी मिळेल की नाही याची खात्री नाही. काहीही झाले तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार असल्याचे ठाकरे म्हणाले.\n“शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्कवर होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक पोहोचणार आहेत. सरकार परवानगी देईल की नाही या तांत्रिक गोष्टी आम्हाला माहीत नाहीत. आम्ही मेळावा घेणार आहोत. इतर रॅली काढतील की नाही याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना देशद्रोही नाही तर शिवसैनिकांच्या रक्ताने वाढली आहे, असे ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले होते. 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मेळाव्यात ते महाराष्ट्रातील घडामोडींवर मोठे भाषण देण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर छावणीला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर रॅलीसाठी आधीच परवानगी आहे.\n80-प्लस टीम गेहलोत आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याने राजस्थान काँग्रेसचे मोठे संकट\nउत्तराखंड भाजप नेत्याच्या मुलाला रिसॉर्टमध्ये हत्येप्रकरणी अटक\nNext Article अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात टँकरने पती-पत्नीला चिरडले\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\nअर्बन बँकेतील त्या घोटाळ्याचे होणार फॉरेन्सिक ऑडिट; पोलिसांकडून संस्थेची नियुक्ती\nमुकुल रोहतगी: मुकुल रोहतगी यांनी अॅटर्नी जनरल होण्यास नकार दिला, ज्येष्ठ वकिलाने केंद्राचा प्रस्ताव नाकारला\nटियाफोने टीम वर्ल्डसाठी पहिले लेव्हर कप जेतेपदावर शिक्कामोर्तब केले | टेनिस बातम्या\nहवामानाचा अंदाज दिल्ली ते बिहार झारखंड मान्सून बातम्या imd अलर्ट prt\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahasamvad.in/?p=75714", "date_download": "2022-09-25T19:44:25Z", "digest": "sha1:R3RN5ARRJEG6SAMQ7LSHTAVXDAMUYAMR", "length": 20460, "nlines": 295, "source_domain": "www.mahasamvad.in", "title": "लवकर निदान, लवकर उपचाराद्वारे दूर करुया कुष्ठ व क्षयरोग - महासंवाद", "raw_content": "\nलवकर निदान, लवकर उपचाराद्वारे दूर करुया कुष्ठ व क्षयरोग\nin ठाणे, विशेष लेख\nजगात अनेक वर्षांपासून कुष्ठरोगाची समस्या आढळून येते. पूर्वीच्या काळी कुष्ठरोगावर इलाज नसल्याने व रुग्णास येणारी विद्रुपता व व्यंगामुळे या रुग्णांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र आता बहुविधऔषधोपचार पद्धतीमुळे कुष्ठरोग कमी होत आहे. गेल्या काही काळापासून कुष्ठरुग्णांची संख्याही कमी होत आहे. कुष्ठरोग हा मुळापासून दूर करण्यासाठी देशात प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर क्षयरुग्णांची संख्याही कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दि.13 ते 16 सप्टेंबर 2022 आणि 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबर या दोन टप्प्यात “कुष्ठरुग्ण शोध अभियान” व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रिय क्षयरोग शोध मोहीम” संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेविषयी व यासंदर्भातील मार्गदर्शक सुचनाविषयीची माहिती.\nराज्यातील 100 टक्के ग्रामीण भाग व शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्या असणाऱ्या भागामध्ये कुष्ठरुग्ण शोध मोहिम व सक्रिय क्षयरोग श���ध मोहिम 2022-23 राबविण्यात येत आहे.\nमोहिमेचा कालावधी :- दि. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022\nउद्देश व पद्धती :\nसमाजातीलनिदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे.\nनविनसांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे.\nकुष्ठरोगदुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.\nक्षयरोगाचेनिदान न झालेल्या समाजातील क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांना क्षयरोग औषधोपचारावर आणणे.\nमोहीमेमध्येप्रशिक्षित पथकाद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना\nसंशयीतक्षयरुग्णांचे थुंकी नमुने व एक्स रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार सुरु करणे.\nØ अशी असेल मोहीम :\nसमन्वयासाठीअभियानांतर्गत विविध समित्यांची स्थापना, बैठका, मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी.\nराज्यस्तरावरसंबंधित सर्व जिल्हा/ शहरांमधील जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा तसेच राज्यस्तरावर विभागीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.\nविविधस्तरावरसुक्ष्मकृती आराखड्यानुसार अभियानाचे नियोजन केले आहे.\nप्रशिक्षण- आशा व पुरुष स्वयंसेवक व विविध स्तरावरील पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण.\nकार्यक्षेत्रातअभियानाची प्रसिद्धी व आरोग्य शिक्षण कार्यक्रम.\nप्रत्यक्ष सर्वेक्षण :- दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022\nमोहिमेचेसर्वस्तरावरून प्रभावी संनियंत्रण व पर्यवेक्षण.\nविविधस्तरावरविहित कालावधीत अहवाल सादरीकरण.\nघरोघर सर्वेक्षण :- दि.13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022\nयामोहीमेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील निवडक टीयुमधील अति जोखीमग्रस्त भागातील घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. घरामधील सर्व सभासदांची कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. खालील लक्षणे असलेल्या व्यक्तींची कुष्ठरोगाचे संशयीत म्हणून नोंद घेण्यात येणार आहे.\n■ त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे,\n■ जाड, बधीर तेलकट / चकाकणारी त्वचा.\n■ त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे.\n■ भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे.\n■ तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे.\n■ हाताची व पायाची बोटे वाकडी ��सणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे.\n■ त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे.\n■ हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालतांना पायातुन चप्पल गळून पडणे.\nक्षयरोगासाठी खालीलपैकी कोणतेही एक लक्षण आढळून आल्यास त्यास संशयित क्षयरुग्ण म्हणून नोंद घेण्यात येणार आहे.\nदोनआठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला\nदोनआठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा ताप\nएकूण14 दिवसांच्या सर्वेक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे.\nदररोजएका टिम मार्फत त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील 20 ते 25 घरांचे व जोखीमग्रस्त भागातील 30 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.\nघरातीलसर्व सभासदांची तपासणी करण्यात येईल. (महिला सभासदांची तपासणी आशा मार्फत व पुरुष सभासदांची तपासणी टिम मधील पुरुष कर्मचारी/स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे.)\nजिल्ह्यातील लोकसंख्येनुसार टीमची संख्या निश्चित करून त्यानुसार कृती आराखडा सादर करण्यात आला आहे.\nमोहिमेच्या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास आपली आरोग्य समस्या सांगून त्यांना सहकार्य करा. कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलनासाठी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.\nत्वचेवरअसणारा चट्टा तपासून घ्या.\nबहुविधऔषधोपचार (एम.डी.टी.)उपचार नियमित घ्या.\nएम.डी.टीउपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.\nक्षयरोगाविषयी अधिक माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १८००११६६६६ वर संपर्क साधावा. कुष्ठरोगासंबंधीच्या अधिक माहितीसाठी 022-24114000 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nअधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या.\nजिल्हा माहिती कार्यालय, ठाणे\nध्वजदिनाने राष्ट्र भक्ती गावागावात पोहाेचली आणि रान पेटले\n‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता चिराग शेट्टी यांची मुलाखत\n‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता चिराग शेट्टी यांची मुलाखत\nमहासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा\nतुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nफेसबुक पेज लाईक करा\nफेसबुक पेज लाईक करा\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय\nमहाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन मा��िती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%A4/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T21:28:33Z", "digest": "sha1:OHRYSDDJX7GWM5KEX3BL2MWJEKNUII6G", "length": 2521, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - त | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"त\" अक्षरापासून सुरू झालेले १,२९० शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/mumbai-port-trust-recruitment-2021/", "date_download": "2022-09-25T21:09:11Z", "digest": "sha1:HZTMI33XCW2IUVXDPXMIIGAY5REIQIN2", "length": 4458, "nlines": 89, "source_domain": "missionmpsc.com", "title": "MPT मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 16 जागांसाठी भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation", "raw_content": "\nMPT मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये 16 जागांसाठी भरती\nएकूण जागा : १६\nपदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : १६ जागा\nशैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी ०२) एमडी.\nवय मर्यादा : ३५ वर्षापर्यंत\nपरीक्षा फी : परीक्षा फी नाही.\nवेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीची तारीख – 2 ऱ्या आणि 4 थ्या शनिवार, रविवार वगळता आहे.\nमुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय कार्यालय, पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल रिक्रिएशन क्लब, मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल, नाडकर्णी पार्क, वडाळा (पूर्व), मुंबई – 400037\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2022-09-25T20:04:58Z", "digest": "sha1:W76TDWQ6WTH7E6P7PINJBGFGVSELUV2Z", "length": 12532, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हवामानशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश: Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोडीचे निरिक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.\n५ हे सुद्धा पहा\nइसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसा��� त्यात फरकही होण्याची शक्यता असे.\nइ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.\nसंगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.\nवाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन - अ‍ॅनोमिटर\nहवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.\nजमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात.\nरडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.\nसमुद्राच्या पाण्यावरील साधने - समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.\nवातावरणात सोडली जाणारी साधने - फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.\nवरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.\nहवामानाची मॉडेल करण्यासाठी प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nहवामानशास्त्र विषयातील आणि वातावरणाच्या संगणकीय साच्यासाठी उपयोगी पडेल असा हवेचा दर्जा याविषयी माहिती देणारा आंतरजालीय पदवी परीक्षेच्या दर्जाचा अभ्यासक्रम (इंग्लिश मजकूर)\nआंतरराष्ट्रीय भ्यासकांसाठी असलेली संस्था - ग्लोब कार्यक्रम (इंग्लिश मजकूर)\nहवामानशास्त्रातील इंग्रही संज्ञांची सूची (इंग्लिश मजकूर)\nजेटस्ट्रीम हवामानशास्त्र विषयावरील आंतरजालीय विद्यालय (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया येथील सरकारी हवामान वेधशाळा (इंग्लिश मजकूर)\nकॉमेट कार्यक्रमा अंतर्गत हवामान शास्त्र प्रशिक्षण (इंग्लिश मजकूर)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील राष्ट्रीय सागरी आणि हवाई निरिक्षणांचे ग्रंथालय (एन.ओ.ए.ए. केंद्रीय ग्रंथालय) (इंग्लिश मजकूर)\nइलिनॉइस विद्यापीठाचा आंतराष्ट्रीय हवामानावरील २०१० प्रकल्प (इंग्लिश मजकूर)\nजगातील अनेक वेधशाळांच्या निरिक्षणांच्या सूच्या उतरवता येतील असा संग्रह (इंग्लिश मजकूर)\nवातकुक्कुट- हवामानशास्त्राची ओळख मराठीतून (मराठी ब्लॉग)\nशेवटचा बदल २७ मार्च २०२२ तारखेला २३:२५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२२ रोजी २३:२५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/33780/", "date_download": "2022-09-25T21:42:07Z", "digest": "sha1:O5VIGI4ZXFT7WUNRNKU7DLZ4KWIPL6FQ", "length": 21221, "nlines": 235, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "समुद्रमंथन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसमुद्रमंथन : एक भारतीय पुराणकथा. देवांनी आणि दानवांनी अमृताच्या प्राप्तीसाठी एकत्र येऊन हे समुद्रमंथन केल्यामुळे, त्यास अमृतमंथन असेही म्हणतात. ही कथा रामायण, महाभारत आणि पुराणे या गंथांत भिन्न भिन्न प्रकारे सांगितली आहे. ही कथा थोडक्यात अशी : देवांचा राजा इंद्र ह्याच्यावर प्रसन्न होऊन दुर्वास मुनींनी त्याला आपल्या गळ्यातली दिव्य फुलांची माला दिली. ह्या वेळी हत्तीवर आरूढ झालेल्या इंद्राने ती सुंदर माला हत्तीच्या माथ्यावर ठेवली, पण ती खाली पडून हत्तीच्या पायांखाली तुडविली गेल्यामुळे संतापलेल्या दुर्वासांनी इंद्राला शाप दिला की, तुझे सामर्थ्य नाहीसे होईल आणि तुझे वैभवशाली राज्यही नाहीसे होईल. ह्या शापाच्या प्रभावामुळे शक्तिहीन झालेले देव दैत्यांबरोबरच्या लढाईत सतत निःष्प्रभ होऊ लागले. शिवाय दानवांचे गुरू शुकाचार्य ह्यांच्यापाशी संजीवनी विदया होती. त्यामुळे युद्धात मरणाऱ्या दानवांना ते पुन्हा जिवंत करीत. देवांकडे मात्र अशा प���रकारची विदया नव्हती. अखेरीस ते विष्णूला शरण गेले, तेव्हा विष्णूने समुद्रमंथन करून अमृत मिळविण्याची योजना देवांना सांगितली. त्यासाठी तह करून दानवांचे साहाय्य घेण्याचा सल्लाही विष्णूने दिला. त्यानुसार देव-दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. विष्णूने कासवाच्या रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.\nसमुद्रमंथन प्रकिया चालू असताना पर्वतावरील वनस्पती व पशुपक्षी समुद्रात पडले. त्यापासून वारूणी (मदयसदृश पेय) उत्पन्न झाली. तिचे प्राशन केल्यामुळे देव-दैत्यांना उत्साह लाभला मात्र वासुकीच्या मुखातून विषारी वायू बाहेर पडल्यामुळे दानव होरपळू लागले. विष्णूने त्या वायूचे मेघात रूपांतर केले व देवांवर पर्जन्यवृष्टी केली. समुद्रमंथनामुळे समुद्रातील सर्व प्राणी खवळल्याने उत्पन्न झालेल्या विषाने (हलाहल) देव-दैत्य होरपळू लागले त्यांच्या विनंतीनुसार शंकराने प्रसन्न होऊन विष प्राशन केले. त्यामुळे तो नीलकंठ झाला.\nह्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली. त्यांपैकी एक अमृत होते. मात्र अमृताचा कुंभ दिसताच तो दैत्यांनी पळविला तथापि विष्णूने एका सुंदर स्त्रीचे रूप घेऊन अमृताची योग्य वाटणी करण्याच्या मिषाने दैत्यांकडून तो कुंभ घेतला आणि तो देवांना दिला. त्यानंतर संतापलेल्या दैत्यांनी देवांशी युद्ध सुरू केले पण त्यातही विष्णुकृपेने देव विजयी झाले.\nसमुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या चौदा रत्नांचा निर्देश पुढील श्र्लोकात आढळतो. हा श्र्लोक हिंदू विवाहविधीत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकात समाविष्ट आहे.\nगाव: कामदुधा: सुरेश्वरगजो रंभादिदेवाङ्गना: ॥\nअश्व: सप्तमुखो विषं हरिधनु: शङ्खोऽमृतं चांबुधे: \nरत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मङ्गलम् ॥\n(१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].\nह्या कथेत विष्णू व शिव ह्यांचे महत्त्व दर्शविले आहे.\nसंदर्भ : १. अकोलकर, ग. वि. श्रीमद् भागवत : कथाभाग आणि शिकवण, पुणे, १९६५.\n२. बेडेकर, वि. म. पुराणम् , पुणे, १९६७.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे. अभिजात भाषेच्या सर्व निकषांवर पात्र ठरत असतानाही मराठी भाषा ह्या बहुमानापासून वंचित आहे. अभिजात मराठी जनअभियानाद्वारे आपण केंद्र सरकारला मराठी भाषेस ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचे आवाहन करीत आहोत. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा बहुमान मराठी भाषेस मिळावा ह्यासाठी आपण ही याचिका भरावी अशी आपल्याला नम्र विनंती आहे. कृपया वरील बॅनरवर क्लिक करून सदर जनअभियानात सहभागी व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/615", "date_download": "2022-09-25T20:16:00Z", "digest": "sha1:O3GOJL2AYGQSX4RCK72A2SUELO4G3WVV", "length": 5357, "nlines": 80, "source_domain": "igatpurinama.in", "title": "अंजनाबाई काळे यांचे निधन : पंढरीनाथ काळे यांना मातृशोक - इगतपुरीनामा", "raw_content": "\nअंजनाबाई काळे यांचे निधन : पंढरीनाथ काळे यांना मातृशोक\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. २२\nअंजनाबाई झुंगा काळे ( वय ७७ ) यांचे आज पिंपळगांव मोर येथे निधन झाले. पिंपळगाव मोर सोसायटीचे चेअरमन तथा नाशिकच्या महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील स्काँपीर्ओ टिसीएफचे कर्मचारी पंढरीनाथ काळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात २ मुलगे, सुना, मुलगी, नातवंडे,पंतु असा मोठा परिवार आहे. पुढारीचे पत्रकार निलेश काळे यांच्या त्या आजी होत. महिंद्र अँड महिंद्र कंपनी व्यवस्थापन, कामगार संघटना, महिंद्र वेल्फेअर कमिटी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/18/swamisamarth-805/", "date_download": "2022-09-25T21:37:29Z", "digest": "sha1:WW343VSQWR23DU5DOBVV365R2UJMEID3", "length": 16371, "nlines": 73, "source_domain": "online45times.com", "title": "पैसा मोजता मोजता थकून जाल, आज मध्यरात्रीनंतर 'या' राशींवर धनवर्षाव करणार माता लक्ष्मी! - Marathi 45 News", "raw_content": "\nपैसा मोजता मोजता थकून जाल, आज मध्यरात्रीनंतर ‘या’ राशींवर धनवर्षाव करणार मात�� लक्ष्मी\nपैसा मोजता मोजता थकून जाल, आज मध्यरात्रीनंतर ‘या’ राशींवर धनवर्षाव करणार माता लक्ष्मी\nमित्रांनो आता तुम्ही पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्री या राशींच्या घरी होणार माता लक्ष्मीचे आगमन आणि मित्रांनो मनुष्यजीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले असून प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक दुःख मागे एक सुख असा नित्य खेळ मनुष्याच्या जीवनात चालू असतो. मित्रांनो जीवनात येणार्‍या प्रत्येक संकटाचा सामना करत सुख प्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो. ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते किंवा जी परिस्थिती निर्माण होते ते सर्व बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार घडत असते आणि त्याबरोबरच ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद देखील मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो.\nग्रह नक्षत्र जेंव्हा नकारात्मक असतात तेव्हा मनुष्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागतात. पण जेव्हा ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात आणि ईश्वर शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो आजच्या गुरूवारच्या रात्री पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून जीवनातील अमंगळ काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय सुंदर शुभ आणि मंगलमय काळाची सुरुवात आपल्या जीवनात होण्याचे संकेत आहेत.\nमित्रांनो आज मध्यरात्रीनंतर दिनांक 19 ऑगस्ट रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो आणि मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भागोदय घडून यायला वेळ लागत नाही. आणि आजच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. माता लक्ष्मीची यांच्यावर विशेष प्रसन्न होणार आहे. यांच्या जीवनातील गरिबीचा काळ आता समाप्त होणार आहे.\n1) मेष राशी : तुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संप��्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत. आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा.\n2) वृषभ राशी : मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील आणि त्याचबरोबर मित्रांनो त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल आणि घरातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे यावेळी रागावर संयम ठेवा म्हणजे सर्व कामे मार्गी लागतील.\n3) मिथुन राशी : तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. आणि तसेच जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर सध्या हा विषय थांबवा. कारण यामुळे मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.\n4) कर्क राशी : आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आणि सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल.\n5) सिंह राशी : तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग जाळून टाका नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. नातेवाईंकाच्या घरी जाऊन एखाद-दोन दिवस घालवलेत तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/04/swamisamarth-867/", "date_download": "2022-09-25T20:26:36Z", "digest": "sha1:ZXJ5CMRJXVADLFLJEWSMJQFAVF2WNVNY", "length": 14717, "nlines": 74, "source_domain": "online45times.com", "title": "मुला बाळावर नजर झाली असेल तर 'ही' 1 वस्तु ओवाळून इथे फेका! - Marathi 45 News", "raw_content": "\nमुला बाळावर नजर झाली असेल तर ‘ही’ 1 वस्तु ओवाळून इथे फेका\nमुला बाळावर नजर झाली असेल तर ‘ही’ 1 वस्तु ओवाळून इथे फेका\nमित्रांनो तुमच्या घरामध्ये असणारे लहान मुल किंवा अगदी सहा वर्षाच्या आत असणारी कोणतेही मूल किंवा बाळ जर वारंवार रडत असेल किंवा चिडत असेल आणि त्याचबरोबर जर ते कुणाकडेही येत जात नसेल आणि काही कारण नसताना उगाचच रडत असेल तर मित्रांनो अशा वेळी आपल्या डोक्यामध्ये पटकन असा विचार येतो की आमच्या मुलाला कोणाची तरी नजर लागली आहे आणि अशावेळी आपल्याला खूप भीती वाटायला सुरुवात होते कारण आपले मूल काहीही खात नाही काहीही पीत नाही आणि त्याचबरोबर ते वारंवार रडतच असते आणि यामुळेही त्या मुलाच्या आई-वडिलांना किंवा इतर घरांमध्ये असणाऱ्या नातेवाईकांना त्याची खूप काळजी वाटते.\nतर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये एखादी लहान बाळ असेल किंवा छोटे मुले किंवा तुमची नातवंडे असतील आणि तीही कायमच चिडचिड करत असतील त्याचबरोबर वारंवार काहीही कारण नसताना रडत असतील तर मित्रांनो अशा वेळी तुम्हीही आपल्या वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर तंत्र मंत्र शास्त्राची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये करू शकता कारण मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले असे काही प्रभावी उपाय आहेत की जे आपण चांगल्या भावनेने आणि विश्वासाने आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या अनेक समस्या दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या पिढ्या वाईट शक्ती नजर दोष या सर्व गोष्टी दूर होत असतात.\nतर मित्रांनो तुमच्याही घरांमध्ये लहान मुल असेल आणि ते वारंवार चिडचिडत असेल किंवा रडत असेल तर अशावेळी आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला एक छोटासाच उपाय पाहणार आहोत हा उपाय जर तुम्ही पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने केला तर यामुळे त्या मुलाला लागलेली नजर लवकर दूर होईल.\nआणि त्याचबरोबर ते मूल लगेचच आनंदाने खेळू लागेल भावडू लागेल आणि त्याचबरोबर त्याला लागलेली नजर पूर्णपणे निघून जाईल तर चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घे��या.\nतर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये जी ही आपण चपाती किंवा भाकरी करतो ती आपल्याला आपल्या त्या मुलावरून ओवाळून टाकायचे आहे तर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणारे कोणतीही चपाती किंवा भाकरी या उपायासाठी घ्यायची नाही तर मित्रांनो या उपायासाठी आपण आपल्या घरामध्ये जी सर्वात पहिली चपाती किंवा भाकरी करतो ती या उपायासाठी घ्यायची आहे.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो ही चपातीचा सत्कार तुकडा जरी आपण या उपायासाठी घेतला तरीही चालेल मित्रांनो घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती या मुलाची आई किंवा वडील किंवा आजी-आजोबा कोणीही हा उपाय केला तरीही चालेल परंतु मित्रांनो सायंकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती ज्यावेळी आपण लावत असतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे.\nतर मित्रांनो सर्वात आधी तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी जेव्हा ही एक पहिली चपाती करणार आहात त्यावेळी पहिल्या चपाती या उपायासाठी तुम्हाला घ्यायचे आहे आणि सायंकाळच्या वेळी ती चपाती घेऊन त्या चपातीला आतील बाजूला तेल लावायचा आहे आणि ती चपाती आपल्याला घडी घालायची आहे आणि मित्रांनो त्यानंतर जीभ बाळ किंवा वारंवार रडत आहे किंवा चिडचिड होत आहे.\nआणि ज्या मुलालाही नजर झालेली आहे त्या मुलावरून आपल्याला सात वेळा ही चपाती ओवाळायची आहे मित्रांनो ज्या पद्धतीने घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेनेच आपल्याला सात वेळा ही चपाती ओवाळायची आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही चपाती इतरत्र कुठेही टाकायची नाही.\nमित्रांनो जिथे दोन पेक्षा जास्त रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी तुमच्या घराजवळ असणाऱ्या चौकामध्ये तुम्हालाही चपाती ठेवून द्यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जर तुम्ही कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वारी केला लहान मुलांना लागलेली नजर लवकरात लवकर दूर होईल आणि त्याचबरोबर त्याच्या मागे असणाऱ्या सर्व दोष किडा लवकरात लवकर निघून जातील तर मित्रांनो हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/85386.html", "date_download": "2022-09-25T20:46:33Z", "digest": "sha1:NABFJ372VLWCBJSXDV45U5HYBUZPQMKP", "length": 18630, "nlines": 222, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश��चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे \nजगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे \nजे विदेशातील विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांना कळते, ते भारतातील संशोधकांना का कळत नाही \nहिंदूंना अपकीर्त करण्याची परंपरा फारच जुनी आहे. याविरोधात हिंदू संघटितपणे कृती करत नसल्याने असे प्रकार थांबत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद \n‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयातील ऑड्री ट्रश्के या हिंदुद्वेष्ट्या प्राध्यापिका हिंदूंविरोधात सातत्याने गरळओक करत असून अमेरिकेत हिंदुद्वेषी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे सदर संशोधकांनी त्यांचा निषेध करणेही आवश्यक आहे \nअमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांचा निष्कर्ष\nनवी देहली – अमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात असून त्यासाठी हिंदु धर्माविरुद्ध खोटी माहिती पसरवली जात आहे. सामाजिक माध्यमांद्वारे हिंदुत्वविरोधी प्रचारात लक्षणीय वाढ झाली आहे.\nया अहवालात मांडण्यात आलेली सूत्रे\n१. गेल्या काही वर्षांत हिंदु समाजाच्या विरोधात अपशब्द वापरण्याचे प्रमाण वाढले असले, तरी त्याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. अलीकडच्या काळात विशेषत: जुलै मासामध्ये त्यात मोठी वाढ झाली आहे.\n२. संशोधकांना असे आढळून आले की, हिंदुविरोधी असलेल्या इराणसह इतर देशांतील सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हिंदूंविषयी दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात आहे. अनुमाने १० ट्विट्च्या विश्‍लेषणानुसार, भारतातील अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला जात असल्याचा आरोप करण्यासाठी इराणी लोकांनी मोहीम चालवली आहे.\nस्रोत: दैनिक सनातन प्रभात\nआंतरराष्ट्रीयहिंदु धर्महिंदु विराेधीहिंदूंसाठी सकारात्मक\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nहिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील – पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती\nमथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका\nयेणार्‍या शिवप्रतापदिनाच्या पूर्वी अफझलखानवधाची जागा सरकारने खुली न केल्यास आम्ही ती मोकळी करू – नितीन शिंदे, निमंत्रक, शिवप्रतापभूमी आंदोलन\nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रमण इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9plusnews.in/2019/10/blog-post_870.html", "date_download": "2022-09-25T20:21:39Z", "digest": "sha1:BYIAPT5VE34YCODMRFE2BKB3U3SNFFN5", "length": 17420, "nlines": 156, "source_domain": "www.tv9plusnews.in", "title": "महाराष्ट्र विधानसभा निकाल: नोटापेक्षा ही कमी मते मिळाली 'या' पक्षाला! - TV9 Plus News", "raw_content": "\nHome ताज़ा ख़बर मुख्य खबरे महाराष्ट्र विधानसभा निकाल: नोटापेक्षा ही कमी मते मिळाली 'या' पक्षाला\nमहाराष्ट्र विधानसभा निकाल: नोटापेक्षा ही कमी मते मिळाली 'या' पक्षाला\nताज़ा ख़बर, मुख्य खबरे,\nमुंबई, 26 ऑक्टोबर: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठी निराशा हाती आली आहे. दिल्लीची सत्ता असणाऱ्या आपला राज्यात केवळ 0.1 टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात नोटाला 1.35 टक्के मिळाली आहेत. विधानसभेच्या 288 पैकी आपने 20 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण यावेळीच्या निकालाने आपला राज्यातील वाटचाल अधिक अडचणीची जाणार असल्याचे दिसत आहे.\nदिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विदर्भात सभा घेतली होती. केजरीवाल यांनी पक्षाच्या उमेदवार परोमिता गोस्वामी यांच्यासाठी सभा घेतली होती. पण त्यांना केवळ 3 हजार 596 मते मिळाली. याउटल ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार अबू फैजी यांनी चांगली कामगिरी केली. फैजी यांना 30 हजार मते मिळाली ही संख्या एकूण मतांच्या 17.05 टक्के इतकी आहे. फैजी यांच्या प्रचारासाठी दिल्लीतील काही नेते देखील आले होते. या मतदारसंघात फैजी यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान होते.\nआपला मुंबई वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी फार प्रभाव पाडता आला नाही. दिल्लीत पक्षाने ज्या पद्धतीने काम केले आणि सत्ता मिळवली होती तशी तयारी राज्यात दिसली नाही. अर्थात पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार केला होता. आम्ही लोकांचा आवाज होऊन निवडणुकीत उतरलो होते. भविष्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही मैदानात उतरू असे पक्षाच्या प्रवक्त्या रुबेन मैसक्रिन्हास यांनी सांगितले.\nताज़ा ख़बर, मुख्य खबरे\nभंडारा मध्ये मशीन तपासणी करत असता गडबड घोटाळा दिसुन आला.\nदिनांक 7-5-2018 ला तपासणी दरम्यान Evm मशीन मध्ये 0 (ziro चिन्ह) ची बटन दाबले की Vv-pat मशीन मध्ये x (x चिन्ह) ची पावती निघत असलेल्याने य...\nअनारक्षित रेल्वे तिकीट आता स्मार्टफोनवर उपलब्ध\nभंडारा/वरठी: बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशा...\nलाखनी: लाखनीच्या महाविद्यालयात गोळीबार ,गोळीबाराने महाविद्याल तसेच परीसर हादरले\nक्राईम रीपोटर : संदीप क्षिरसागर लाखनी : लाखनी येथील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक तसेच त्याच महाविद्यालयात भुगोल विभाग प्रमुख असलेल्...\nलाखनी दुय्यम निबंधक प्रभारी,व ऑपरेटर याला २२हजार रु. लाच घेतल्या प्रकरणी अटक: भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक यांची कार्यवाही\nभंडारा जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी,क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर लाखनी---- - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा तर्फे दि.२७-२-२०१९ ...\nभंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली दोन आरोपींना फाशीची शिक्षा\nप्रीती बारिया खून प्रकरण भंडारा : एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून निर्घृण खून व हल्ला चढविणाऱ्या दोन आरोपींना भंडारा जि...\nविदर्भ से नहीं विदर्भ का मुख्यमंत्री हो : राजकुमार तिरपुडे\nपृथक विदर्भ का कोई विकल्प नहीं भंडारा. दो दिन पूर्व मोहाडी में हुई सभा में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि भाजपा ने उन्हे ...\nमाणसाचे मन जोडणारा डॉ धकाते खा. मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन\nजिल्ह्या शैल्य चिकित्सक डॉ राविशेखर धकाते यांचा नागरी सत्कार भंडारा- जिल्हा रुग्णालयातिल जिल्हा शैल्य चिकिस्क सत्कार मूर्ती डॉ रवी...\nदिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUSNEWS कडुन प्रदिप कुकडे जी याना वाढदिवसाच्या शुभेच्छा\n62(Sixty Two Time Blood donation) दिलीप कुकडे जिल्हा भंडारा कार्यरत बाबु आपले जन्म दिवस दिवशी 62 वेळ रक्तदान केले TV9 PLUS...\nगडकरींचा पराभव अटळ..... मताधिक्याचीच उत्सूकता\nगेल्या महिनाभरापासून नानाभाऊ पटोले यांच्या निवडणूक कॅम्पेनसाठी मी नागपूर मध्ये आहे.नानाभाऊ माझे मित्र आहेत.त्यांच्या विजयात खारीचा वाट...\nफेरमतदान होईपर्यंत देशातील सर्वच पोटनिवडणुकीचे निकाल थांबवा-खा.पटेल\nगोंदिया,दि.28. :- भंडारा-गोंदिया व पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ईव्हीएममध्ये झालेल्या बिघाडावरून विरोधी पक्षांनी निवडणुक आयो...\nमहाराष्ट्र का सबसे सुन्दर शहर है -\nTV9 प्लस न्यूज़ स्पेशल\nअपने आसपास के होने वाली घटनाओ को हमें भेजे\nअच्छी खबरों को हम अपने पोर्टल में दिखाएंगे\nकिसी भी तरह के विज्ञापन के लिए संपर्क करे\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिह���रा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nCoroana Cases: 1 लाख के पार हुआ भारत में कोरोना मामलों का आंकड़ा, 3 हजार से ज्यादा मौतें\nनई दिल्ली: कोरोना संकट खत्म होने का नाम ही नहीं ले रहा है,मीडिया सूत्रों के मुताबिक इसकी तादाद भारत में बढ़ते बढ़ते 1 लाख (1 Lakh) को प...\nआशांच्या सुविधेसाठी सामान्य रूग्णालयात आशा घर\nसुनिता परदेशी मुख्य संपादिका भंडारा दि.14 : गरोदर मातांना प्रसूतीसाठी तसेच इतर रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ग्रामीण...\nग्राम पंचायत निवडणूक निकाल 14 ऐवजी 15 ऑक्टोंबर ला घ्यावे :-बुध्दिस्ट समाज संघर्ष समिति लाखांदुर\nलाखांदुर प्रतीनीधी, महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीचा निकाल 14 ऑक्टोंबर रोजी ज...\nगणेश वाडं शाहापुर येथे अघन्या जंगली जनावर हल्ला ने 5बकरी मुत्यु पावले\nरिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या ...\nपुलवामा हमले पर सिद्धू के बयान से भड़के लोग, कहा- बंद करो कपिल शर्मा शो\nनई दिल्ली I जम्मू-कश्मीर के पुलवामा में घातक आतंकवादी हमले के बाद देश भर से लोग इस घटना की कड़ी निंदा कर रहे हैं. बॉलीवुड सेलेब्स से ले...\nअंतरराष्ट्रीय अपराध अर्थव्यवस्था आस्था उत्तर प्रदेश ऑटो- गैजेट कवर स्टोरी खेल जनसमस्या जिले की हलचल टेक्नोलॉजी टेक्नोलोजी तकनीक ताज़ा ख़बर दिल्ली धार्मिक नई दिल्ली नागपुर बॉलीवुड भंडारा मध्यप्रदेश मनोरंजन महाराष्ट्र मुख्य खबरे मुंबई मेरा ग्राम मेरा प्रदेश राजनीति राशिफल राष्ट्रीय रुड़की रुद्रप्रयाग रोजगार लखनऊ लाइफस्टाइल वीडियो व्यापार शिक्षा साहित्य उपवन सिटी एक्सप्रेस स्पेशल स्पेशल प्राइम टाइम स्वस्थ्य स्वास्थ्य\nपुराने सर्वस्व वाहून गेलेला धनेगाव वाऱ्यावर तात्पुरत्या तंबूत संसार ; मदतीचे मार्ग मात्र बंद\nसिहोरा : तुमसर तालुक्यातील धनेगाव या जंगलव्याप्त गावात ७ ऑगस्टला ढगफुटी झाली. जंगलातील पुराने गावाला चारही बाजूंनी वेढले होते. या पुराने गा...\nलेटेस्ट न्यूज़ राजनीती, चुनाव, सियासी संग्राम एंड देश दुनिया की तमाम खबरों के लिए जुड़े रहिये हमसे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/11/blog-post.html", "date_download": "2022-09-25T21:50:01Z", "digest": "sha1:QTK6MA4CZ5LPQK2DBQS5XAGKTQQJHJGW", "length": 14596, "nlines": 65, "source_domain": "at-least-i-think-so.blogspot.com", "title": "निदान मला तरी असे वाटते: (खर्‍या) करोडपतींना सलाम", "raw_content": "निदान मला तरी असे वाटते\nका ल द र्श क\nकौन बनेगा करोडपती या दुरचित्रवाणीवरील खेळाचा चौथा मौसम सध्या जोरात चालु आहे. पहिला मौसम साधारण दहा, अकरा वर्षापूर्वी चालु झाला असावा पण तेव्हा उपग्रह वाहिन्या बघण्याची सोय आमच्या दूरचित्रवाणी संचात नसल्याने मी तो बघू शकलो नाही. अर्थात त्याविषयीची चर्चा नियमितपणे कानावर पडत असे. अशाच अनेक अनौपचारिक गप्पांमध्ये चर्चिला जाणारा एक प्रश्न म्हणजे कौन बनेगा करोडपती च्या प्रत्येक भागात नेमका कोण करोडपती होतोय हा त्या कार्यक्रमाच्या शीर्षकातच विचारला जाणारा प्रश्न आणि याचे चार पर्याय प्रेक्षक, स्पर्धक, जाहिरातदार आणि अमिताभ असे असतील तर कुठल्याही जीवनरेखेशिवाय याचे चटकन येणारे उत्तर म्हणजे अर्थातच अमिताभ. त्यावेळी कुठे अधिकृत आकडा छापून आला नसला तरी अमिताभ प्रत्येक भागाचे मानधन एक कोटीच्या आसपास घेई असे कुजबुजले जाई. ही बाब खरी असेल तर या खेळातून प्रेक्षकांपुढे येणारा पहिला करोडपती त्यालाच मानायला हरकत नाही.\nपुढे वर्तमानपत्रातून वाचले की हर्षवर्धन नवाथे नावाचा एक स्पर्धक एक कोटीचे बक्षीस जिंकणारा या स्पर्धेतला पहिला विजेता ठरला. त्याची फारच चर्चा झाली. (काही ठिकाणी नकारात्मक चर्चा देखील झाली पण ती इथे मांडण्याचे प्रयोजन नाही).\nकालांतराने कौबक चा दुसरा मौसम प्रेक्षकांपुढे आला. अर्थात त्याला पहिल्याइतकी लोकप्रियता मिळाली नाही म्हणून अमिताभच्या तब्येतीचे कारण पुढे करीत तिसर्‍या मौसमात शाहरूख खान ने अमिताभची जागा घेतली. हा मौसम तर कौबक साठी फारच अयशस्वी ठरला त्यामुळे आता चौथ्या मौसमात पुन्हा अमिताभचीच वर्णी लागली. यावेळी वाहिनी देखील बदलली आहे (पूर्वी स्टार आणि आता सोनी) आणि लोकप्रियता देखील पूर्वीपेक्षा अभुतपूर्व प्रमाणात वाढली आहे. आमच्या बंधुंच्या कृपेने घरात टाटा स्कायची स्थापना झाल्याने २०१० मधला हा चौथा मौसम बघण्याची संधी मला मिळाली. हा कार्यक्रम मी प्रथमच बघत असून काही उणीवा असल्या तरी एकूणात मला हा कार्यक्रम आवडला. दिनांक ८ व ९ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या ���ागांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.\n८ नोव्हेंबर रोजी प्रशांत बतार या स्पर्धकाने एक कोटी पर्यंत मजल मारली. त्यानंतर पाच कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अमिताभ, तज्ज्ञ रानडे, प्रशांतचे वडील या सर्वांनी त्याला खेळ सोडून एक कोटी घेत बाहेर पडण्याचे सूचविले परंतू तरीही आपल्या निश्चयावर ठाम राहून प्रशांतने पाच कोटीच्या प्रश्नाचे उत्तर दिले. अर्थातच हे उत्तर चूकले आणि प्रशांतला तीन लाख वीस हजारांवर समाधान मानावे लागले. प्रशांतने मोठी चूक केली असे अनेकांना वाटले. काहींनी तर त्याला दोष देणारी विधाने फेसबुक, ट्विटर, बझ्झ इत्यादींवर जाहीर रीत्या केली. परंतू मला तरी असे वाटते की प्रशांतचा निर्णय योग्यच होता. तो एक कोटी मिळवू शकतो हे त्याने सिद्ध केलेच होते. प्रत्यक्ष रक्कम मिळाली नाही तरी त्यामुळे त्याची योग्यता काही कमी होत नाही. माघार न घेता आणि परिणामांची पर्वा न करता निर्णयावर ठाम राहून त्याने इतर कोणाच्या नसले तरी निदान माझ्या मनात तरी आदराचे स्थान नक्कीच मिळविले आहे. (अर्थात दीपिका पदुकोन संदर्भात त्याने जाहीरपणे जी विधाने केली ती निश्चितच कौतुकास्पद नाहीत. त्याबद्दल त्याला दोष दिलाच पाहिजे.)\n९ नोव्हेंबरला ज्योती चौहान या पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेने आपली व्यथा प्रेक्षकांसमोर मांडली. तिची लहान मुलगी दुर्धर आजाराने ग्रासली असल्याने व तिच्यावर आधीच मोठे कर्ज असल्याने तिला साधारणत: तीन लाख रुपयांची गरज असल्याचे तिने आधीच स्पष्ट केले. सुरूवातीलाच जीवनरेखांचा आधार घ्यावा लागल्याने ती तीन लाख वीस हजारांच्या टप्प्यावर पोचते की नाही अशी शंका निर्माण झाली. या शंकेला निराधार ठरवित तिने हा टप्पा सहजच पार केला. त्यानंतर साडेसहा लाख व साडेबारा लाख रुपयांची बक्षिसे असलेले प्रश्नही अचूक रीत्या सोडविले. पंचवीस लाखाचे बक्षीस मिळवून देऊ शकणार्‍या प्रश्नाचे उत्तरही तिला येत होते, (फक्त खात्री नव्हती. तिने तसे सांगताच अमिताभने तिला नीट विचार करून बरोबर उत्तर देण्यास सूचविले. त्यावर आपण वेळ वाया घालविणार नाही असे तिने सांगितले. खेळाच्या या टप्प्यावर उत्तर देण्यास वेळेचे बंधन नसते याची अमिताभने तिला पुन्हा आठवण करून दिली. त्यावर आपण उत्तरासाठी अधिक वेळ घेतला तर त्यामुळे Fastest Fingers First मधील इतर स्पर्धकांचा तोटा होईल असे त�� म्हणाली. इतका सारासार विचार करणारी आणि त्याप्रमाणे वागणारी ती बहुधा या खेळातील पहिली आणि एकमेव स्पर्धक असावी) परंतू तिने कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचे नाकारले आणि खेळ सोडला. आपल्याला ठाऊक असलेले उत्तर बरोबरच होते आणि त्यायोगे आपल्याला पंचवीस लाख मिळू शकले असते हे समजल्यावरही तिची प्रसन्न चर्या बदलली नाही. आपल्याला मिळाले तेच खुप असून जास्तीच्या रकमेचा आपल्याला अजिबात मोह नाही हे तिने स्पष्ट केले. मिळालेल्या रकमेतून मुलीसाठी सर्वोत्तम उपचार व कर्जफेड करूनही मोठी रक्कम शिल्लक राहील व कुटुंबासाठी तिचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल यामुळे आपण समाधानी आहोत असे तिने सांगितले.\nवेगवेगळ्या परिस्थितीत अगदीच असमान निर्णय घेणारे प्रशांत बतार आणि ज्योति चौहान हे दोन्ही स्पर्धक माझ्या दृष्टीने या करोडपती बनण्याचे स्वप्न दाखविणार्‍या खेळाचे खरे मानकरी आहेत. त्यांना माझा सलाम.\nप्रत्येक नवीन लेखाला वा विषयाला एक नवीन ब्लॉग. अशाने तुम्ही ब्लॉग करोडपती नक्की होणार...असो\nलेख चांगला झालाय..बऱ्याचजणांचे विचार तुम्ही शब्दात व्यक्त केलेत त्याबद्दल धन्यवाद.\nनाही आता असं होण्याची शक्यता कमी आहे कारण या ब्लॉगचं शीर्षक... माझ्या आधीच्या ब्लॉग्सची शीर्षकं ही त्या त्या विषयाला अनुरूप अशी होती त्यामुळे तिथे दुसर्‍या विषयाशी संबंधित लेख प्रकाशित करता येत नसत. आता या ब्लॉगला शीर्षकच असं बहाल केलंय की ते सर्वसमावेशक वाटेल आणि इथे माझे यापुढचे कुठलेही लेख प्रकाशित करता येतील.\nअर्थात पुन्हा नवीन ब्लॉग बनण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.\nवा च क सं ख्या\nअजमल कसाबचं काय केलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/brihan-mumbai-mahanagarpalika-shikshan-sevak-recruitment/", "date_download": "2022-09-25T20:35:07Z", "digest": "sha1:Y6IJKCCLCRM2FZA5YXSTJMRUAXF4UEN4", "length": 15666, "nlines": 222, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Brihan Mumbai Mahanagarpalika Shikshan Sevak Recruitment 2018 Apply Offline For 22 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरी���्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nग्रेटर मुम्बई महानगर निगम ने नौकरी विज्ञापन प्रकाशित किया, जिसमें बृहहन मुंबई महानगरपालिका भर्ती २०१८ लागू करने के लिए कहा गया था यह नया विज्ञापन शिक्षण सेवा की रिक्तियों के बारे में है यह नया विज्ञापन शिक्षण सेवा की रिक्तियों के बारे में है पूरी तरह से २२ रिक्तियां हैं उम्मीदवारों को आवेदन करने से पहले आधिकारिक सूचना को पढ़ने के लिए सलाह दी जाती है\nबृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड बॉय 114 जागांसाठी भरती प्रक्रिया रद्द\nJanuary 22, 2019 Shanku Government Jobs, Mumbai Vharti Comments Off on बृहन्मुंबई महानगरपालिका वॉर्ड बॉय 114 जागांसाठी भरती प्रक्रिया रद्द\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय श��क्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/dpu-navi-mumbai-bharti/", "date_download": "2022-09-25T20:09:37Z", "digest": "sha1:7VOWCY7FAITCIW3Z6EXPOPKOPACV5GZY", "length": 18745, "nlines": 271, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "DY Patil University - DPU Navi Mumbai Bharti 2022 | MAHA Jobs", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 22, 2022 ] SBI PO Syllabus & Exam Pattern PDF 2022: SBI PO अभ्यासक्रम २०२२ PDF, तपशीलवार पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम Syllabus\n[ September 22, 2022 ] UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षे मध्ये 285 पदांची नवीन भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\nHomeCollege & University Jobsडी.वाय.पाटील विद्यापीठ नवी मुंबई भरती २०२२.\nडी.वाय.पाटील विद्यापीठ नवी मुंबई भरती २०२२.\nडी.वाय.पाटील विद्यापीठ नवी मुंबई भरती २०२२.\n⇒ ���दाचे नाव: कुलगुरू.\n⇒ नोकरी ठिकाण: नवी मुंबई.\n⇒ आवेदन का तरीका: ऑफलाईन.\n⇒ आवेदन का अंतिम तारीख: 07 सप्टेंबर 2022.\n⇒ आवेदन पाठवण्याचा पत्ता: नोडल अधिकारी, शोध-सह-निवड-समिती, डी वाय पाटील हे विद्यापीठ, सेक्टर – ०७, नेरुळ, नवी मुंबई – ४०० ७०६.\nAge Limit (वय मर्यादा)\nLast Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख)\nSelection Process (भर्ती प्रक्रिया)\n♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦\n〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).\n〉 परीक्षेचे निकाल (Results).\n〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).\n〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).\n♦जिल्हा नुसार जाहिराती ♦\nअहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा\nचंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव\nजालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़\nनंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे\nरायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर\nठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड\n७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी\nपदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए\nबीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी\nबी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी\nरेल्वे क्रीडा कोटा भरती २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nसशस्त्र सीमा बल मध्ये नवीन 399 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nUPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षे मध्ये 285 पदांची नवीन भरती २०२२.\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद भरती २०२२.\nजिल्हा परिषद परभणी मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांचा भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nSBI PO Syllabus & Exam Pattern PDF 2022: SBI PO अभ्यासक्रम २०२२ PDF, तपशीलवार पूर्व आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम September 22, 2022\nUPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षे मध्ये 285 पदांची नवीन भरती २०२२. September 22, 2022\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड मध्ये नवीन 14 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nसशस्त्र सीमा बल मध्ये नवीन 399 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nUPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षे मध्ये 285 पदांची नवीन भरती २०२२.\nजलसंपदा विभाग, औरंगाबाद भरती २०२२.\nजिल्हा परिषद परभणी मध्ये “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांचा भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mahasarkar.co.in/jilha-rugnalaya-thane-recruitment/", "date_download": "2022-09-25T19:55:04Z", "digest": "sha1:MTAMBXTI7TFUB2IVVTVKTESOVTE5ZYU6", "length": 14741, "nlines": 217, "source_domain": "mahasarkar.co.in", "title": "Jilha Rugnalaya Thane Recruitment 2018 Apply Offline For 04 Posts", "raw_content": "\n🔎 जिल्हा नुसार जाहिराती\n🖊 शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती\n📝 अधिक पात्रतेनुसार जाहिराती…….\n♛ महाराष्ट्र शासन रोजगार [Govt.]\n🏢 कॉलेज आणि युनिव्हर्सिटी भरती\nतलाठी मेगा भरती २०२२\n👨‍✈️ पोलीस मेगा भरती २०२२\n🚨 आरोग्य विभाग मेगा भरती २०२२\nजिल्हा परिषद भरती २०२२\nकृषी सेवक भरती – कृषी विभाग भरती २०२२\nपशुसंवर्धन विभाग भारती २०२२\n📝 महापरीक्षा सराव पेपर्स\n📜 निकाल | उत्तरतालिका\n🗣 सामान्य साक्षात्कार प्रश्न\n📱 अधिकृत अँप डाउनलोड\n📲 टेलिग्राम मध्ये सामील व्हा\n[ September 20, 2022 ] कायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. Government Jobs\n[ September 20, 2022 ] सैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\n[ September 19, 2022 ] जलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. Government Jobs\nJilha Rugnalaya Thane, महाराष्ट्र (जिल्हा रुग्णालय ठाणे) ने वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदों के लिए रोजगार समाचार (Employment News) प्रकाशित किया है सभी उम्मीदवारों से निवेदन है की इस नौकरी के लिए आवेदन करने से पहले रोजगार संबंधी सभी आवश्यक जानकारियाँ पढ़ लें उसके बाद ही आवेदन करें |\nरिक्त पदों की संख्या:04 पद\nरिक्त पदों का नाम: वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी\nआवेदन कैसे करें: इच्छुक और योग्य उम्मीदवार जिला सर्जन, जनरल अस्पताल, ठाणे पर संबोधित सभी दस्तावेजों के साथ साक्षात्कार में चलने के लिए भाग ले सकते हैं\nइंटरव्यू की तिथि: 28-08-2018\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n▒ जिल्हा निहाय भरती\nकायदा आणि न्याय मंत्रालय मध्ये नवीन 44 जागांसाठी भरती जाहीर २०२२. September 20, 2022\nमहाराष्ट्र शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था औरंगाबाद भरती २०२२. September 20, 2022\nसैनिकी मुलींच्या वसतिगृहात विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 20, 2022\nजलसंपदा विभाग नांदेड मध्ये विविध रिक्त पदांची भरती २०२२. September 19, 2022\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई अंतर्गत 1041 पदांची भरती २०२२.\nSBI Clerk Bharti 2022: भारतीय स्टेट बैंक मध्ये लिपिक पदांची नवीन 5212 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nAsha Swayamsevika Bharti 2022: महाराष्ट्र मध्ये ‘आशा स्वयंसेविका’ पदांचा भरती जाहीर २०२२.\nखुशखबर🔔 विशेष सुरक्षा विभागात 940 पदांची मेगा भरती २०२२ – त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nDVET Maharashtra Recruitment: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये “शिल्प निदेशक” पदांची 1457 जागांसाठी मेगा भरती २०२२.\nमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती २०२२.\nडॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी भरती २०२२.\nबृहन्मुंबई महानगरपालि���ा मध्ये नवीन 80 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\nभारतीय मेरीटाइम विद्यापीठ, मुंबई भरती २०२२.\nमृद व जलसंधारण विभाग अंतर्गत नवीन 60 जागांसाठी भरती जाहीर २०२२.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/for-the-first-time-in-new-zealands-cabinet-a-person-of-indian-descent/", "date_download": "2022-09-25T20:36:35Z", "digest": "sha1:PY67BQIQFAGIW62Z5UE2OQDTQ4JDMCVH", "length": 6074, "nlines": 84, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nभारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन या न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवणाऱ्या पहिल्याच भारतीय वंशाच्या व्यक्ती ठरल्या आहेत. आज न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्ना यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली असून खातेवाटप जाहीर केले आहे. अर्डर्न यांच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या प्रियंका राधाकृष्णन यांची वर्णी लागली आहे.\nभारतात जन्म झालेल्या प्रियंका राधाकृष्णन यांचे शिक्षण सिंगापूरमध्ये झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी न्यूझीलंड गाठले. प्रियंका यांनी न्यूझीलंडमध्ये महिलांवर होणारे घरगुती हिंसाचार आणि शोषण होत असलेल्या परदेशी कामगारांच्या न्याय, हक्कासाठी आवाज उठवला. या घटकाच्या प्रश्नाकडे कायम दुर्लक्ष केले जात असत. मजूर पक्षाच्या माध्यमातून २००४ पासून सक्रिय राजकारणात आहेत.\nप्रियंका राधाकृष्णन यांच्याकडे युवक मंत्रालय, विविधता, समावेश आणि वांशिक समुदाय यांच्याशी निगडीत असलेल्या खात्यांची जबाबदारी असणार आहे. प्रियंका राधाकृष्णन या मूळच्या केरळमधील असून त्यांचे आजोबा कोचीतील प्रसिद्ध डॉक्टर होते.\n“आई माझी काळूबाई’ च्या मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ताची एक्झिट\nमिशन बिगेन अगेन राज्यशासनाने केले ३४ हजार ८५० कोटींचे सामंजस्य करार\nकरुणा मुंडेनी शिवशक्ती सेना या नव्या पक्षाची केली घोषणा .\nदेवस्थानांची ५१३ एकर जमीन लाटली – नवाब मलिक\nभारतीय लष्कराचे विमान कोसळले , सी डी एस बिपीन रावत जखमी .\nमाझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://missionmpsc.com/gail-recruitment-2022/", "date_download": "2022-09-25T20:36:01Z", "digest": "sha1:RNBDXGCOXQ3TPAWLX5NP3CYTMO7NLOAD", "length": 6423, "nlines": 109, "source_domain": "missionmpsc.com", "title": "GAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पात्रतेसह पगार?", "raw_content": "\nGAIL मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती ; जाणून घ्या पात्रतेसह पगार\nGAIL India Limited ने विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 282 नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती केली जाईल. या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया आज 16 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल. त्यानुसार अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट gailonline.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2022 आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला दिला जातो. GAIL Recruitment 2022\nएकूण जागा : २८२\nरिक्त पदाचे नाव :\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेकडून पदवी/डिप्लोमा किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे.\nअधिक शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी कृपया अधिकृत अधिसूचनेवर जा.\nउमेदवारांची वयोमर्यादा किमान १९ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावी.\nवयात सवलत: – SC/ST/OBC/PWD/PH उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट.\nऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख – १६ ऑगस्ट २०२२\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १५ सप्टेंबर २०२२\nपगार तपशील : २४,५०० ते १,३८,०००/-\nउमेदवारांची निवड चाचणीच्या आधारे केली जाईल.\nअधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत अधिसूचनेवर जा.\nनोकरीचे ठिकाण : ऑल इंडिया\nअधिकृत संकेतस्थळ : gailonline.com\nजाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nCISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये 540 जागांसाठी भरती\nSSB : सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर भरती ; 10वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी..\nMCGM : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये या पदांसाठी भरती ; 1.50 लाख रुपये पगार मिळेल\nIOCL : इंडियन ऑइलमध्ये 1535 रिक्त पदांसाठी बंपर भरती\n10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी – मुख्यालय कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) मुंबई मध्ये भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/nigadi-news/", "date_download": "2022-09-25T20:40:11Z", "digest": "sha1:KY6ZO6VS4K26J55BQXZ5JIRRB5HAZT3Q", "length": 8939, "nlines": 160, "source_domain": "mpcnews.in", "title": "Nigadi News Archives - MPCNEWS", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर 26, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nCrime News : कॉलेजमध्ये दोन गटात हाणामारी; पोलीसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल\nNigadi News : वाढते नागरीकरण पाहता आजूबाजूला हरीतक्षेत्र अत्यंत गरजेचे – ब्रिगेडीयर अमन कटोच\nGuru Pornima : नृत्याद्वारे गुरुवंदना करत साजरी केली गुरुपौर्णिमा; नंदकिशोर कल्चरल सोसायटीतील विद्यार्थ्यांचे सादरीकरण\nWater Supply : पाणीपुरवठा विभागाचा गलथान कारभार, सर्व भागात समान पाणीपुरवठा करा – समीर जावळकर\nNigdi News : ‘मी तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत चल,’ असे म्हणून महिलेचा विनयभंग\nNigdi Crime News : ट्रकच्या धडकेत होमगार्डचा मृत्यू\nNigdi Crime News : सकाळच्या वेळी प्राधिकरणात दोन सोनसाखळ्या हिसकावल्या\nNigdi Crime News : तडीपार आरोपीला कोयत्यासह अटक\nNigdi Crime News : लघुशंका करण्यावरून भांडणे करणा-यांवर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल\nNigdi News: चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट ‘प्रोजेक्ट’ यमुनानगर मध्ये चालू करा – उत्तम केंदळे\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nPune Tata motors : टाटा मोटर्सच्या पुण्यातील कारखान्यात विकसित करणार 4 एमडब्ल्यूपी क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प\nAvishkar : मॉडर्न महाविद्यालयात ‘अविष्कार’ स्पर्धा संपन्न\nVisapur Fort : विसापूर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेला मुलगा दरीत पडून जखमी\nChakan police instruction : ��वरात्र उत्सवासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/23/swamisamarth-820/", "date_download": "2022-09-25T20:57:22Z", "digest": "sha1:HJDHOJF3ZHCPPRLAZOAUIV6ZWVAUBIIP", "length": 12672, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "आजच घरामध्ये इथे ठेवा एक वाटी मीठ : चिडचिड, कटकट, वादविवाद आजार 'या' सगळ्यांपासून सुटका होईल! - Marathi 45 News", "raw_content": "\nआजच घरामध्ये इथे ठेवा एक वाटी मीठ : चिडचिड, कटकट, वादविवाद आजार ‘या’ सगळ्यांपासून सुटका होईल\nआजच घरामध्ये इथे ठेवा एक वाटी मीठ : चिडचिड, कटकट, वादविवाद आजार ‘या’ सगळ्यांपासून सुटका होईल\nमित्रांनो तुमच्या घरातील कोणतीही वाईट शक्ती असेल, इडा पिडा असतील, दोष असेल किंवा तुमची कामे पूर्ण होत नसतील, कोणतेही काम तुम्ही मेहनतीने करत असाल तरी ते कामात तुम्हाला यश मिळत नसेल,तर तुम्ही कोणत्याही एका दिवशी एक वाटी मीठ तुमच्या घरा मध्ये या ठिकाणी ठेवा.\nआता हे मीठ तुमच्या घरातील जे आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तेच मीठ घेतले तरी चालेल. पण जर खडे मीठ घेतले तर अति उत्तम असते. कारण मित्रांनो आपण स्वयंपाक वापरणाऱ्या मिठापेक्षा हे खडे मीठ म्हणजेच काळे मीठ अतिशय प्रभावी आणि गुणकारी असते त्यामुळे शक्यतो याचाच वापर आपण या उपायासाठी करायचा आहे आणि मित्रांनो हे आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.\nपरंतु खडे मीठ तुम्हाला मिळाले नाही किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर घरामधील आपण जे स्वयंपाकासाठी, जेवणासाठी मीठ वापरत असतो ते मीठ तुम्ही घेतले तरी चालेल. वाटी कोणती घ्या. स्टीलची, प्लास्टिकची, काचेची कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. काचेची वाटी घेतली तर अतिउत्तम.\nआता एक वाटी मीठ घेऊन तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये ठेवायचं आहे. किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की, जिथे कुणाचा पाय, हात लागणार नाही. आणि साहजिकच कोणाला दिसणार नाही म्हणजे तुम्हाला ते लपवून ठेवायचं आहे.\nमग तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेऊ शकता किंवा अन्य कोणत्या तरी सामानाच्या आड किंवा मागे लपवून ठेवू शकता. हे मीठ तुम्ही 7 दिवसापर्यंत ठेवायचे आहे आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते मीठ एका पाण्यामध्ये मग ते पाणी तुम्ही एखाद्या बकेटमध्ये घ्या किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये ते वाटेभर मीठ टाकून द्यायचं. मीठ आणि पाणी एकत्रित झालं म्हणजे मीठ वितळले की, ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. याने आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात, पिडा असतात, दोष शकतात, नकारात्मकता असतात.\nत्या मिठामध्ये येतात आणि 7 दिवसानंतर आपण जेव्हा ते मीठ पाण्यात टाकून बाहेर फेकतो तेव्हा आपल्या घरातून सर्व वाईट शक्ती, सर्व नकारात्मकता, इडा पिडा, दोष घरातून निघून जातात. तुम्ही दर गुरुवारी सुद्धा शकता किंवा कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल. मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय दररोज संध्याकाळच्या वेळी केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील.\nआणि त्याचबरोबर घरामध्ये असणारे दोष किडा ही नष्ट होतील तर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये काही दोष किंवा नकारात्मकता निर्माण झाली असतील तर अशावेळी तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता पूर्णपणे संपवा परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होई��\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/08/31/swamisamarth-850/", "date_download": "2022-09-25T21:01:53Z", "digest": "sha1:HOCMVEGOKR3HQL4D24UAIT3ZHTCZXIK4", "length": 13088, "nlines": 70, "source_domain": "online45times.com", "title": "गणेश चतुर्थी दरम्यान करा 'हा' उपाय : गणपती बाप्पांच्या समोर ठेवा 'ही' 1 वस्तू: सुख समृद्धी नांदेल ! - Marathi 45 News", "raw_content": "\nगणेश चतुर्थी दरम्यान करा ‘हा’ उपाय : गणपती बाप्पांच्या समोर ठेवा ‘ही’ 1 वस्तू: सुख समृद्धी नांदेल \nगणेश चतुर्थी दरम्यान करा ‘हा’ उपाय : गणपती बाप्पांच्या समोर ठेवा ‘ही’ 1 वस्तू: सुख समृद्धी नांदेल \nमित्रांनो भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि मित्रांनो गणेश चतुर्थी च्या दिवशी आपण आपल्या घरात बाप्पांची स्थापना करतो. आज आम्ही आपल्याला एक विधी ���ांगणार आहोत, जर आपण ही विधी केली तर आपल्या घरात आनंद सुख समृद्धी नांदेल.सोबतच जर आपल्याकडे आलेला पैसा टिकट नसेल किंवा काही कारणाने निष्फळ खर्च होत असेल तर आपण हा उपाय नक्कीच करा ,यामुळे आपले निष्फळ खर्च तर थांबेलच सोबत धनसंपत्ती ही वाढेल. चला तर मग मित्रांनो पाहूयात कोणता एक प्रभावी उपाय आपल्याला या गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणाऱ्या धनसंपत्तीत वाढ होईल.\nतसे तर मित्रांनो आपण बप्पांना पूजेमध्ये अनेक वस्तु अर्पण करतो. ज्यात कापुर, श्रीफळ, फूल, दूर्वा, धूप, दिप, पानाचा विडा, वस्त्र ,मोदक किंवा अन्य प्रसाद, हळद, कुंकू, शेंदुर आणि जानवे यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर करून भक्त बाप्पांना खुश करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात.पण जर आपल्याला धनप्राप्ती हवी असेल आणि धनहानि टाळायची असेल तर आपण गणपती बाप्पांच्या चरणी ११ रुपये ठेवावे. दिसायला तर हा उपाय सोप्पा आहे,पण आम्ही या सोबत काही नियम सांगणार आहोत, त्या नियमांचा अवश्य पालन करा.\nमित्रांनो सगळ्यात आधी बाप्पांच्या चरणी ११ रुपये ठेवा. जर आपल्याला शक्य असेल तर आपण २१,५१,१०१ रुपये ही ठेवू शकता. हे पैसे आपल्याला अनंत चतुर्दर्शी पर्यंत ठेवायचे आहे. यादरम्यान आपल्याला रोज गणपतीची विधीवत पूजा करायची आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी गणपति स्तोत्राचे पठन ही करावे.जर आपण स्तोत्रांचा पठन केला तर आपल्याला लवकर लाभ मिळतो.\nमित्रांनो जेव्हा आपण गणपती विसर्जन करतो तेव्हा ते चरणी ठेवलेले पैसे आपण तिथुन उचलून घ्यावे आणि आपल्या घरात किंवा दुकानात धन ठेवायची जी जागा असेल त्या जागी ते पैसे ठेवावे.यानंतर आपण बाप्पांकडे पूर्ण शुद्ध मनाने प्रार्थना करावी की आपल्याकडे धनामध्ये वाढ होत रहावी आणि अनावश्यक खर्च थांबावे. पुढे वर्षभर आपल्याला हे पैसे कधीही वापरायचे नाही आहे. तसेच कधीही हे पैसे अस्वच्छ ठिकाणी ठेवल्या जाणार नाही, याची काळजी घ्यावी.दर महिन्याला २ चतुर्थी येतात. या दोन्ही चतुर्थीला आपण हे पैसे बाप्पांच्या चरणी ठेवावे आणि बाप्पांची विधीवत पूजा करावी. यानंतर पुढच्या दिवशी ते पैसे पुन्हा त्याच्या जागेवर ठेवून द्यावी.\nहा प्रयोग आपल्याला वर्षभर प्रत्येक चतुर्थीला करायच आहे.यामुळे आपल्या जीवनात धनप्राप्ती वाढेल आणि हा खुप काळ टिकून राहील आणि अनावश्यक ख��्च ही थांबेल. पूजेसोबतच आपण जर गणेश स्तोत्रांचा पठन केल्यास लवकर फायदे मिळतील.जर आपल्याला स्तोत्र येत नसेल तर आपण मोबाईल वर ही हे लावू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये गणपती बाप्पांचे आगमन करायचे आहे आणि त्यांची विविध पणे स्थापना करायचे आहे आणि मित्रांनो त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू जास्वंदाचे फुल आणि नैवेद्यामध्ये मोदक या गोष्टी अर्पण करायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि सेवा केली तर त्यांचा आशीर्वाद नक्की तुम्हाला प्राप्त होईल.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/3065247/sonali-bendre-shocking-reveal-about-body-shaming-in-90-s-know-what-she-said-mrj-95/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=photogallery", "date_download": "2022-09-25T20:49:28Z", "digest": "sha1:67UP2LHUKFNL6CI3SGXK2FXNIYLRNQXS", "length": 17178, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sonali bendre shocking reveal about body shaming in 90 s | \"माझ्या शरीरावरून...\" बॉडी शेमिंगबाबत सोनाली बेंद्रेनं केला धक्कादायक खुलासा | Loksatta", "raw_content": "\n“माझ्या शरीरावरून…” बॉडी शेमिंगबाबत सोनाली बेंद्रेनं केला धक्कादायक खुलासा\nबॉडी शेमिंगबाबत सोनाली बेंद्रेनं धक्कादायक खुलासा केला आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.\n९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रे ओळखली जाते.\nसोनाली बेंद्रेला २०१८ मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं.\nमात्र कर्करोगाशी झुंज देत सोनालीने त्यावर यशस्वीपणे मातही केली.\nया काळात ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांमध्ये कर्करोगाबद्दल जनजागृती करतानाही दिसली होती.\nसोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये ‘सरफरोश’, ‘जख्म’, ‘हम साथ साथ हैं’ आणि ‘डुप्लीकेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.\n९० च्या दशकात आपल्या फॅशन आणि स्टाइलसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनालीला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.\nअलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीनं ९० च्या दशकातील बॉडी शेमिंगच्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे.\nबॉडी शेमिंगवर स्पष्ट मत मांडताना सोनालीने तिला बॉलिवूडमध्ये आलेला अनुभव शेअर केला.\n९० च्या दशकात सडपातळ असणाऱ्या अभिनेत्रींना किंवा मुलींना सुंदर म्हटलं जात नव्हतं असं सोनालीनं या मुलाखतीत सांगितलं.\nसोनाली म्हणाली, “मला अनेकदा माझ्या सडपातळ शरीरयष्टीवरून हिणवलं जायचं. कारण त्या काळात बारीक असणं ही सौंदर्याची व्याख्या नव्हती.”\n“मी बारीक होते त्यामुळे, तू कर्व्ही नाहीस म्हणून तू सुंदर नाहीस असंही मला अनेकदा सांगण्यात आलं.” असा खुलासा सोनालीनं केला.\nबॉडी शेमिंगबद्दल सोनाली म्हणते, “आजही समाजात बॉडी शेमिंग होताना दिसतं पण हे अतिशय चुकीचं आहे असं मला वाटतं.”\n“विशेषतः लहान वयातील मुली आजकाल डाएटिंग करताना दिसतात. पण हे त्यांच्यासाठी चांगलं नाही.” असंही सोनाली म्हणाली.\nयाशिवाय या मुलाखतीत सोनालीनं तिच्या कर्करोगाच्या लढाईवरही भाष्य केलं.\nती म्हणाली, “मला स्टेज ४ च्या कर्करोगाचं निदान झालं होतं आणि यातून जगण्याची शक्यता फक्त ३० टक्के असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं.”\nकर्करोगाच्या लढाईबद्दल सोनाली पुढे सांगते, “मी यातून ठीक झाल्यावर फोटोशूट केलं होतं ज्याची खूप चर्चा झाली होती.”\n“ते शूट केलं तेव्हा मी शस्त्रक्रियेचा व्रण लोकांना दाखवायला घाबरत होते आणि ही भीती घालवण्यासाठी मी ते फोटोशूट केलं होतं.” असंही सोनालीने सांगितलं.\nआपल्या या प्रवासाबद्दल सोनाली म्हणते, “जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा ती तुम्ही तिथेच संपवायला हवी, यामुळे तुम्ही त्या दुःखातून लवकर बाहेर पडता.”\nदरम्यान कर्करोगावर मात केल्यानंतर सोनालीनं मोठ्या पडद्यावर पुन्हा कमबॅक केलं आहे.\nतिची ‘द ब्रोकन न्यूज’ वेब सीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली आहे.\nयाशिवाय सोनाली काही टीव्ही शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेतही दिसली होती.\n( सर्व फोटो- सोनाली बेंद्रे इन्स्टाग्राम )\n(आणखी पाहा- Photos : बीच, रोमान्स आणि थायलंड, कार्तिकी गायकवाडच्या ट्रीपची सर्वत्र चर्चा)\nभारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : भारताचा मालिका विजय; सूर्यकुमार, कोहलीच्या अर्धशतकांमुळे निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून सरशी\nकुलदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारत-अ संघाचा विजय\nलेव्हर चषक टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचचे दमदार पुनरागमन\n‘अ‍ॅटर्नी जनरल’पदासाठी मुकूल रोहतगींचा नकार\nचंडीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव; पंतप्रधानांची घोषणा\nतयार गृहप्रकल्पातून बाहेर पडण्याची खरेदीदाराला मुभा; व्याजासह पैसे परत करण्याचे ‘महारेरा’चे विकासकाला आदेश\nनंदुरबारप्रकरणी पोलीस निरीक्षकासह उपनिरीक्षक निलंबित\nसरकार सत्तेसाठी नव्हे, सत्यासाठी; नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nपुणे येथे लवकरच साथरोग रुग्णालय\nHoroscope Today : आजचं राशीभविष्य, सोमवार २६ सप्टेंबर २०२२\nमुंबईत फेरीवाल्यांची पुन्हा पात्रता निश्चिती; निवडणुकीद्वारे प्रतिन��धींचा समितीमध्ये समावेश\nPhotos: निक्की तांबोळीचं डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट, सुकेश चंद्रशेखर केसमुळे चर्चेत आहे अभिनेत्री\nनवरात्रीच्या काळात कांदा आणि लसूण का खाऊ नये\nरिचा चड्ढा आणि अली फझलच्या लग्नात वेगळेच नियम, पाहुण्यांना टाळाव्या लागणार ‘या’ गोष्टी\nMaharashtra Breaking News : दसरा मेळावा प्रकरणी शिवसेना दाखल करणार सुधारित याचिका, उद्या होणार सुनावणी\n शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली\nNIA, ईडीची मोठी कारवाई देशातील १० राज्यांत छापेमारी; PFIच्या १०० सदस्यांना घेतलं ताब्यात\n‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड, पेंग्विन प्रमुखांनी…”\nKoffee With Karan 7: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “तो प्रसंग…”\n“ही बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी बांडगुळं”, मनसेचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र\nVideo: मोबाईल चार्ज करण्याच्या नादात कारने ७ जणांना उडवलं; पाहा मुंबईमधील विचित्र अपघाताचं धक्कादायक CCTV फुटेज\nPhotos: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘गौरी शिर्के-पाटील’चं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत\n“आम्हाला ‘बाप चोरणारी टोळी’ म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि…”; मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जशास तसं प्रत्युत्तर\nगर्भधारणेसाठी महिन्याचे ‘हे’ दिवस मानले जातात सर्वोत्तम; मासिक पाळीच्या चक्रानुसार जाणून घ्या नेमकी तारीख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T20:49:41Z", "digest": "sha1:YVGFIG7TXSTMNPI525JSJOY7EFXUXGGQ", "length": 6083, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "डॉ.इमाम उमर अहमद इलियासी Archives - Majha Paper", "raw_content": "\nडॉ.इमाम उमर अहमद इलियासी\nमुस्लिम धर्मगुरू उमर अहमद इलियासी यांनी मोहन भागवत यांना म्हटले ‘राष्ट्रपिता’\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीतील मशिदीत ‘ऑल इंडिया इमाम संघटने’चे प्रमुख इमाम उमर …\nमुस्लिम धर्मगुरू उमर अहमद इलियासी यांनी मोहन भागवत यांना म्हटले ‘राष्ट्रपिता’ आणखी वाचा\nमोहन भागवतांनी ज्या मुस्लिम विचारवंतांची भेट ��ेतली त्यांच्यावर संतापले ओवेसी, म्हणाले- उच्च वर्गाचे खोटे बोलणारे आहेत, त्यांना जमीनी वास्तव कळत नाही\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीतील मशिदीत अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर …\nमोहन भागवतांनी ज्या मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली त्यांच्यावर संतापले ओवेसी, म्हणाले- उच्च वर्गाचे खोटे बोलणारे आहेत, त्यांना जमीनी वास्तव कळत नाही आणखी वाचा\nBhagwat-Ilyasi Meeting : भागवत यांनी घेतली मुख्य इमाम इलियासी यांची भेट, संघप्रमुख पोहोचले दिल्लीच्या मशिदीत\nमुख्य, देश / By माझा पेपर\nनवी दिल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज दिल्लीत ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख इमाम डॉ.इमाम उमर …\nBhagwat-Ilyasi Meeting : भागवत यांनी घेतली मुख्य इमाम इलियासी यांची भेट, संघप्रमुख पोहोचले दिल्लीच्या मशिदीत आणखी वाचा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://devanagrimarathi.com/christmas-essay-in-marathi", "date_download": "2022-09-25T21:49:09Z", "digest": "sha1:4YKWML6WSURDCXMRCLIBZBDNDA4YPLWK", "length": 4706, "nlines": 44, "source_domain": "devanagrimarathi.com", "title": "Christmas essay in marathi | Short essay on christmas in marathi | नाताळ निबंध - देवनागरी मराठी", "raw_content": "\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\nख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण दरवर्षी २५ डिसेंम्बर ला साजरा केला जातो. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख सण मानला जातो.\n२५ डिसेंम्बर रोजी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला.प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म बेथेलहेम येथे मेरी यांच्या पोटी झाला. मेरी ला गेब्रिअल नावाच्या देवदूताने सांगितले की तुझ्या पोटी प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेणार आहेत. त्यामुळेच लोक प्रभू येशू यांना देवाचा अवतार मानतात.\nख्रिसमस हा सण जरी २५ डिसेंम्बर ला असला तरी जवळपास २-३ आठवडे हा सण साजरा केला जातो.या दरम्यान ख्रिश्चन बहुसंख्य देशात सुट्टी असते आणि सर्व लोक आनंदाने हा सण साजरा करतात.या दरम्यान लोक आपल्या घरांना सजवतात तसेच चर्च सुध्दा सजवले जाते.नाताळ च्या आधल्या दिवशी सांताक्लॉज लहान मुलांना विविध प्रकारचे गिफ्ट्स आणि चॉकलेट देतो.म्हणूनच सांताक्लॉज हा लहान मुलांना खुप आवडतो.तसेच या दिवशी ख्रिश्चन धर्मीय लोक घराच्या अंगणात ख्रिसमस ट्री लावतात आणि ती सजवतात. या ट्री च्या वरच्या बाजूस स्टार लावला जातो जो की बेथेलहेम ताऱ्याचा प्रतिक मानला जातो. याच ट्री च्या माध्यमातून लोक एकमेकांना भेटवस्तू देतात.\nअशाप्रकारे २५ डिसेंम्बर रोजी नाताळ हा सण संपूर्ण जगात उत्साहात साजरा केला जातो.\nApplication to close bank account in marathi | बँक खाते बंद करण्याकरिता बँक व्यवस्थापकास अर्ज\nमराठी निबंधलेखन / Marathi Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/2310", "date_download": "2022-09-25T20:19:20Z", "digest": "sha1:RWBAEBPCDZOXG65E2H2KCBYD55SP26WU", "length": 7461, "nlines": 82, "source_domain": "igatpurinama.in", "title": "इगतपुरी तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने होतेय कमी - इगतपुरीनामा", "raw_content": "\nइगतपुरी तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने होतेय कमी\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरीनामा न्यूज, दि. २३\nइगतपुरी तालुका वासीयांसाठी आजचा दिवस सुद्धा खुशखबर घेऊन आला आहे. संपूर्ण तालुक्यात आज तब्बल १० जणांनी कोरोनाचा पराजय केला आहे. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार फक्त ६ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. उपचार घेणाऱ्यांची संख्याही आज अखेर पर्यंत ७७ वर आली आहे. इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याची ही सुरवात मानली जाते. इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी सांगितले की, राज्य सरकारचे लॉकडाऊन संपण्यापूर्वी इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याची दाट शक्यता आहे. तथापि नागरिकांनी पुढील काळात नियमांचे पालन केले तरच हा आनंद दीर्घकाळ घेता येईल.\nमातोश्री हॉस्पिटल, श्रीराम वाडी घोटी येथे Star Health Insurance धारकांसाठी Cashless Facility सुरु झाली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - डॉ. जितेंद्र चोरडिया 9028399899\nकाही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.\n- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/3201", "date_download": "2022-09-25T21:21:32Z", "digest": "sha1:POV345AGSWUWQAKU2KZQYZBGGRJ42F2Z", "length": 7193, "nlines": 81, "source_domain": "igatpurinama.in", "title": "वनमहोत्सवानिमित्त मुकणे येथे वृक्ष लागवड ; ग्रामपंचायतीकडून वृक्षसंवर्धनाचा संकल्प - इगतपुरीनामा", "raw_content": "\nवनमहोत्सवानिमित्त मुकणे येथे वृक्ष लागवड ; ग्रामपंचायतीकडून वृक्षसंवर्धनाचा संकल्प\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nप्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १\nइगतपुरी सामाजिक वनीकरण विभाग व मुकणे ग्रामपंचायतीतर्फे मुकणे शिवारात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. सर्व वृक्षांचे संगोपन करण्याचा निर्धार वनमहोत्सवानिमित ग्रामपंचायतीने केला.\nशासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १५ जुन ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सवाचे औचित्य साधुन अधिकाधिक वृक्ष लागवडीवर भर दिला जातो. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले जावे. लहान मुलांच्या जन्माच्या औचित्याने व मृत व्यक्तीच्या स्मृती रहाव्या म्हणुनही वृक्ष लागवड करावी. इगतपुरी तालुक्यात जवळपास दिड लाख वृक्ष लागवड केल्याचे इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. सोनवणे यांनी सांगितले. मुकणे गायरानातही साडे पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आल्याचे वनरक्षक के. के. शिंदे यांनी सांगितले. सरपंच हिरामण राव यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nयावेळी इगतपुरी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. सोनवणे, वनरक्षक के. के. शिंदे, घोटी बाजार समितीचे संचालक विष्णु पाटील राव, सरपंच हिरामण राव, चंद्रभान बोराडे, पोपट राव, काळु आवारी, शिवाजी बोराडे, मनोहर आवारी, सुरेश आवारी, तुकाराम राव, निवृत्ती आवारी आदी उपस्थित होते.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/jammu-kashmir-itbp-bus-accident-6-soliders-martyred-bus-felt-off-298529/", "date_download": "2022-09-25T20:24:54Z", "digest": "sha1:2INAG3QWIU5JYY3ORU74QGDNAZHDVI7Q", "length": 11487, "nlines": 183, "source_domain": "mpcnews.in", "title": "ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 6 जवान शहीद - MPCNEWS", "raw_content": "\nसोमवार, सप्टेंबर 26, 2022\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 6 जवान शहीद\nएमपीसी न्यूज: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनबाडीमध्ये ITBP च्या जवानांना घ���ऊन जाणारी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात 6 जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. (ITBP Bus Accident) त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगर आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. पुढील बचावकार्य सुरू आहे.\nMatrimony Fraud: मॅट्रीमोनियल साईटवरची ओळख दोन महिलांना पडली महागात\nआयटीबीपीच्या जवानांना घेऊन जाणारी बस चंदनवाडीहून पहलगामला जात होती. त्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस दरीमध्ये पडली. या बसमध्ये 39 जवान होते. त्यापैकी 37 जवान ITBP चे होते, तर 2 जम्मू-काश्मीर पोलिसातील होते.(ITBP Bus Accident) बसचे ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस खोल दरीत कोसळली, अशी माहिती मिळत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. या अपघातात मोठ्या संख्येनं जवान जखमी होण्याची भीती आहे. बचावकार्य सुरु करण्यात आलं असून आतापर्यंत 6 जवांनांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nPune Crime News: भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nDevendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट\nBalewadi news: २ री पॅरा पुणे जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा संपन्न\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nMP Girish Bapat : पुणे रेल्वे स्थानकाला पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करा : खासदार गिरीश बापट\nWaste collection center : कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करा; माजी नगरसेवक अमित गावडे यांची काम बंद करण्याची सूचना\nWomen’s safety : सण-उत्सव काळात महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करा – महेश लांडगे\nMPC News Quiz : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषेत सहभागी व्हा आणि मिळवा भगवती ज्वेलर्सच्या वतीने नऊ चांदीचे करंडे\nChandrakant Patil : विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात समर्प��त भावनेने काम करावे – उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील\nVadgaon-Maval : नवरात्रोत्सवानिमित्त वडगावात विविध उपक्रमांचे आयोजन\nNigdi News: प्राधिकरणात रविवारी ‘रेसिपी मन तृप्त’ करणारी, जगप्रसिद्ध शेफ विष्णू...\nRahatni News : पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या केक कलाकार प्राची धबल देब...\nChicken Festival : प्राधिकरणातील हॉटेल रागामध्ये खास कुक – डू –...\nKhadki News : खडकी वाहतूक विभागात वाहतुकीत बदल\nPimpri Corona Update: शहरात आज 54 नवीन रुग्णांची नोंद\nPune news: ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील- उपमुख्यमंत्री...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2860/", "date_download": "2022-09-25T20:45:07Z", "digest": "sha1:3NOGPPCDPKMEAEEIQ3BF7G7H2PMSZVPW", "length": 6474, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "सुलतानपूर फाट्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा मृत्यू ; महिला जखमी - Public", "raw_content": "\nसुलतानपूर फाट्यावर उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा मृत्यू ; महिला जखमी\nशहादा तालुक्यातील सुलतानपूर फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची घटना घडली .याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nयाबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजय सुकलाल शितोळे ( वय २८) , रा.भासकी ता.पानसेमल हे दुचाकीने ( क्र.एम.पी .४६ एम ६५३४ ) त्यांची वहिणी निरुबाई प्रकाश शितोळे यांना शहादा येथे सोनोग्राफीसाठी घेवून जात होते . यावेळी शहादा – खेतिया रस्त्यावर सुलतानपूर फाट्याजवळ मालट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील मालट्रक ( क्र.एम.एच .३ ९ सी १ ९९ २ ) धोकादायकरित्या उभा केला होता . सदर उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने अपघात घडला . घडलेल्या अपघातात संजय शितोळे यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . तसेच निरुबाई शितोळे यांनाही दुखापत झाली आहे . याबाबत प्रकाश सुकलाल शितोळे यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , ३३८ , ३३७ , २७ ९ , मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ , १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोना.अजित गावीत करीत आहेत .\nतळोदा येथील वन विभागाने बिबट्याचा शोधासाठी गस्त वाढवली\nलालपूर शिवारात गांजाची शेतीवर पोलिसांनी ध���ड टाकत सव्वा दोन लाखाची झाडे केली हस्तगत, एकास अटक\nलालपूर शिवारात गांजाची शेतीवर पोलिसांनी धाड टाकत सव्वा दोन लाखाची झाडे केली हस्तगत, एकास अटक\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/3256/", "date_download": "2022-09-25T20:33:00Z", "digest": "sha1:2ZKLDKF7XQKCM3HARBLNIBDV4FDQZRJB", "length": 10518, "nlines": 86, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "मोस्ट वॉन्टेड आरोपीला एटीएस पथकाने नवापूर येथून केली अटक - Public", "raw_content": "\nमोस्ट वॉन्टेड आरोपीला एटीएस पथकाने नवापूर येथून केली अटक\nसुरत शहरातील गुजसीटोक कायद्यांतर्गत ९ महिन्यांपासून हवा असलेला मोहम्मद अशरफ नागोरी याला एटीएस पथकाने नवापूर येथून रविवारी रात्री अटक केली .\nसंघटीत गुन्हेगारीतील कुख्यात व द ‘ गुजरात कंट्रोल ऑफ टेररिझम ऍण्ड ऑर्गनाईज्ड क्राईम ‘ म्हणजे गुजसीटोक कायद्यांतर्गत ९ महिन्यांपासून हवा असलेला मोहम्मद अशरफ नागोरी मोहम्मद इस्माईल नागोरी रा . रामपुरा , पास्तागिया शेरी , सुरत हा अनेक संघटीत गुन्ह्यांप्रकरणी हवा होता आणि तो नाव बदलून वेशांतर करून सातत्याने लपत होता . सुरतच्या रामपुराभागातील रहिवासी हा अशरफ आणि त्याच्या टोळीतील प्रमुख 17 जण या पथकाच्या टारगेटवर आहेत . त्याच्या विरोधात मारामाऱ्या , फसवणूक हत्येचा प्रयत्न , खंडणी तसेच आर्सऍक्ट अंतर्गत गुन्हे असे विविध 24 गुन्हे नोंद आहेत . २०१३ व १५ मधे पासा अंतर्गत त्याच्यावर कारवाई झाली होती . सुरत येथील ऍड.हसमुख लोढा यांच्यावर त्याने गोळीबार केला म्हणून त्याला ७ वर्षाची शिक्षाही झाली होती . अहमदाबादमधे दंगल घडवल्याच्या आरोपातही गुन्हा नोंद आहे . अशा सर्व कारणांनी सुरत येथून त्याला तडीपार केला होता . असे असतांनाही ९ महिन्यांपूर्वी सुरत येथे एका कारवाईत त्य��च्याकडून ११ पिस्तोल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होती व तेव्हापासून तो फरार होता . दरम्यान , शनिवार दि .१९ सप्टेंबर रोजी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात येऊन सुरत येथील पोलिस निरिक्षक सी.आर. जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुजरात एटीएसने येऊन विशेष मोहिम राबविली . तांत्रिक आणि मानवीय कौशल्याचा हुशारीने वापर करून आशरफला शोधून काढण्यात त्यांना यश मिळाले . न्यायालयाने त्याला 5 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . असेही सांगण्यात येते की , काही महिन्यांपूर्वी अशरफ कोलकात्यात काही दिवस लपून राहिला तिथून बनावट पासपोर्ट द्वारे बांगलादेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला तथापि तपासणी यंत्रणेमुळे त्याला ते जमले नाही म्हणून राजकोट येथे काही दिवस लपला आणि नंतर नवापूर येथे अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे .\nनागोरी विरोधात २४ गुन्ह्यांची नोंद\nनागोरी विरोधात विविध प्रकारच्या २४ गुन्ह्यांची नोंद आहे.\nत्याला २००३ मध्ये सुरत व अहमदाबाद येथे पोटा अंतर्गत पकडले होते . २०१३ ते २०१५ मध्ये पासा अंतर्गत सुरत पोलिसांनी पकडले होते . २००५ ते २०१० दरम्यान सुरत येथील हसमुख लालवाला यांच्यावर फायरिंग केसमध्ये सात वर्षे शिक्षा झाली आहे . २००३ मध्ये जेहादी गुन्ह्यात पोटा अंतर्गत पकडला होता . या गुन्ह्यात ५४ आरोपींना पकडले होते . यात सात वर्षे शिक्षा झाली आहे . नागोरी हा जेहाद कावतरा आणि ११ पिस्टल आर्ससारख्या असंख्य गुन्ह्यात पकडला गेला आहे . सध्या आरोपीला तपासासाठी अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत . तपास पूर्ण झाल्यावर सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे . मोहम्मद अशरफ नागोरी याला सुरत पोलिसांनी २०१९ व २०२० मध्ये तडीपार केले होते .\nनुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामा करण्यात यावा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन\nसाथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करा अन्यथा नंदुरबार पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसचा इशारा\nसाथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करा अन्यथा नंदुरबार पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसचा इशारा\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शे��कर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/3751/", "date_download": "2022-09-25T20:27:44Z", "digest": "sha1:NEHAAHPLM6PSDUMB74X3RKXGMEJNLLZ7", "length": 5132, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "जि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीमुळे 5 व 6 ऑक्टोबर रोजीचे आठवडे बाजार बंद - Public", "raw_content": "\nजि.प व पंचायत समिती पोटनिवडणूकीमुळे 5 व 6 ऑक्टोबर रोजीचे आठवडे बाजार बंद\nराज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर, 2021 रोजी मतदान तर 6 ऑक्टोबर, 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समिती मतदार संघातील ज्या गावांना मतदान केंद्र आहेत त्याठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.\nया दिवशी भरविण्यात येणारे आठवडे बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nलोणखेडा येथुन हरविलेली महिला व तिच्या ५ बालकांचा लागला शोध, सुरत येथुन घेतले ताब्यात. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कामगिरी\nजिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक मतदानासाठी छायाचित्र ओळखपत्र आवश्यक\nजिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक मतदानासाठी छायाचित्र ओळखपत्र आवश्यक\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2054", "date_download": "2022-09-25T19:53:56Z", "digest": "sha1:S6B2DXZKZKKCPVUZX2GRJM5FGDTCCA6A", "length": 15439, "nlines": 236, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "गवळी समाज कबरस्थानच्या सुशोभीकरण कामाचा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते शुभारंभ – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nगवळी समाज कबरस्थानच्या सुशोभीकरण कामाचा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते शुभारंभ\nगवळी समाज कबरस्थानच्या सुशोभीकरण कामाचा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते शुभारंभ\nअंबाजोगाई- अंबाजोगाई येथील रविवार पेठ परिसरातील मुस्लिम गवळी समाजाच्या कबरस्थान सुशोभीकरणच्या विविध कामाचा शुभारंभ प्र नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अफसर, तर प्रमुख अतिथी म्हणून हाजी इस्माईल गवळी, मनोज लखेरा, महादेव आदमाणे, सुनील व्यवाहरे, सुनील वाघाळकर, वाजेद खतीब, विजय रापतवार, गणेश मसने, शे वाजेद, अँड इस्माईल चौधरी उपस्थित होते. अंबाजोगाई शहरातील गवळी समाजाच्या कबरस्थानच्या विविध सुशोभीकरण कामाचा उद्घाटन समारंभ शहराचे विकासाभिमुख नेतृत्व राजकिशोर मोदी यांच्या हस्ते गवळीपुरा मित्र मंडळच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मागील पंधरा वर्षात राजकिशोर मोदी यांनी नगरसेवक सेवक इस्माईल गवळी व गवळीपुरा मित्र मंडळाच्या मागणीनुसार आजपर्यंतसमाजाच्या कबरस्थानच्या विविध कामासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे कार्यक्रमाचे संयोजक जावेद गवळी यांनी प्रस्ताविक करताना दिली. यावेळी आपन कबरस्थानच्या विकास कामासाठी अनेकवेळा राजकिशोर मोदी यांच्याकडून निधी उपलब्ध करून काम करून घेतल्याचे नगरसेवक हाजी इस्माईल गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. कबरस्थान सुशोभीकरण कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना राजकिशोर मोदी म्हणाले की, आपण नगरपरिषदेच्या माध्यमातून मागील पंचेविस वर्षांपासून शहरात भरपूर विकासाची कामे केली असून यातील नव्वद टक्के कामे फक्त आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. इतरांच्या निधीत शहरात फक्त दहा टक्के कामे झाली अस���्याची कोपरखळी लगावली. तसेच आजच्या परिस्थितीमध्ये आणि आणखीन होणाऱ्या विकास कामामुळे गवळी समाजाचे कबरस्थान शहरात क्रमांक एकचे कबरस्थान होईल असा आशावाद व्यक्त केला. समाजाच्या बशुतांश लोकांचा देखील या कब्ररस्थानच्या आजपर्यंतच्या सुशोभिकारण कामास मोलाचा वाटा असल्याचे राजकिशोर मोदी यानी सांगितले. वेळोवेळी समाजातील लोकानी एकत्र येऊन सुंदर असा हा परिसर केला असून याचे कौतुक देखिल मोदींनी केले. आपण राजकारण राजकारणाच्या वेळी तर समाज कारण करून कोणताही समाज कसा पुढे जाईल हे नियमित करतो यापुढे देखील कबरस्थानच्या विकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे राजकिशोर मोदी यांनी आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक महादेव आदमाणे, अँड इस्माईल गवळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुसाभाई पपुवाले, बाबा गवळी, जम्मू भाई, हाजी मोला, भाई जुमा चौधरी, कैलास कांबळे, रहीम गवळी, अहेमद पपुवाले हाजी जावेद कटालु चौधरी, रमजान नवरंगाबादे, म्हेबूब गवळी यांच्या समवेत अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमजदभाई गवळी महेबूब भाई गवळी रमजान परसुवाले फेरोज रेघिवाले जुमा गवळी हुसेन गवळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावेद गवळी यांनी सूत्रसंचालन विजय रापतवार तर आभार प्रदर्शन म्हेबूब गवळी यांनी केले.\nPrevious: शेतकऱ्याला शेतात गांजा लावणे पडले महागात.\nNext: सहाव्या दिवशीही गेवराईत वकिलांचे आंदोलन सुरू\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथ��ल शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/teejay-sidhu-angry-over-the-statement-kangana-for-karanveer/", "date_download": "2022-09-25T20:11:37Z", "digest": "sha1:W22FB77PMJBMYXK5QIWCY2XUQLVQDTPH", "length": 7551, "nlines": 86, "source_domain": "hellobollywood.in", "title": "केव्हीला 'लूजर'म्हणणाऱ्या कंगनावर टीजे बरसली; ट्विट करीत शाळा घेतली | Hello Bollywood", "raw_content": "\nकेव्हीला ‘लूजर’म्हणणाऱ्या कंगनावर टीजे बरसली; ट्विट करीत शाळा घेतली\nin फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी\n बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पहिल्यांदाच रिअलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. या शोचे नाव आहे ‘लॉकअप’. हा शो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. काही कारणास्तव हा शो वादात सापडला होता. त्यामुळे तो चालू होईल का नाही.. अशी शंका बाळगली जात होती. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आणि शो प्रसारित झाला आहे. यात करणवीर बोहरा अर्थात केव्ही, पायल रोहतगी, मुनव्वर फारूख, बबिता फोगट यांसारखे सेलिब्रेटी सहभागी आहेत. शोच्या सुरुवातीलाच कंगनाने प्रेक्षकांच्या लाडक्या केव्ही अर्थात करणवीरला लूजर म्हणत त्याची ओळख करून दिली होती. यावरून करणवीरची पत्नी टीजे सिद्धूनं कंगनाची ट्विटच्या माध्यामातून शाळा घेतली आहे.\nनवाकोरा ‘लॉक अप’ या शोचा प्रोमो प्रसारित झाल्यानंतर केव्हीची पत्नी आणि अभिनेत्री टीजे सिद्धूनं तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करत कंगनाच्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे कि, ‘जर एखादा यशस्वी टीव्ही अभिनेता कोणताही टीव्ही रिअलिटी शो जिंकू शकला नाही तर त्याला लूजर म्हणणं योग्य आहे का आणि जर असं असेल तर ज्या रिअलिटी शो जिंकलेले यशस्वी अभिनेते झाले नाहीत तर ते देखील लूजर आहेत का आणि जर असं असेल तर ज्या रिअलिटी शो जिंकलेले यशस्वी अभिनेते झाले नाहीत तर ते देखील लूजर आहेत का’ या ट्विटवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देत कंगनाला बोल सुनावले आहेत.\nहे पण वाचा -\nरश्मिका मंदान्नासोबत ‘समी सामी’वर गोविंदाचा जबरदस्त डान्स, जुगलबंदी पाहून व्हाल थक्क (Video)\n..इथे विरघळली देसी गर्ल; न्यूयॉर्कमध्ये चाखली देशी पाणीपुरीची चव\nसनी देओलच्या ‘चुप’ चित्रपटासाठी प्रेक्षकांची झुंबड; काही मिनिटांत थिएटर झालं हाऊसफुल्ल\nत्याच झालं असं कि, अभिनेत्री आणि लॉक अप शोची होस्ट कंगना रणौतने या शोमध्ये करणवीर बोहरा याची ओळख करून देताना त्याला म्हटलं होतं कि, ‘करणवीर तुझ्यावर जनतेने हा आरोप लावला आहे की, तू एक अनुभवी रिअलिटी शो लूजर आहेस’ हे ऐकल्यानंतर कंगनाच्या याच वाक्यावर उत्तर देताना करणवीर म्हणाला होता कि, ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे प्रेरित करता का’ हे ऐकल्यानंतर कंगनाच्या याच वाक्यावर उत्तर देताना करणवीर म्हणाला होता कि, ‘तुम्ही एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे प्रेरित करता का जर तुम्ही एखादा शो जिंकला नाही तर तुम्हीही लूजर आहात. मला माफ करा.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://igatpurinama.in/archives/618", "date_download": "2022-09-25T21:05:38Z", "digest": "sha1:G2XOQJQIYAVMK335TA6WY6H5M3IT2Q3Y", "length": 7242, "nlines": 81, "source_domain": "igatpurinama.in", "title": "केपीजी महाविद्यालयात वन दिनानिमित्त वृक्षारोपण - इगतपुरीनामा", "raw_content": "\nकेपीजी महाविद्यालयात वन दिनानिमित्त वृक्षारोपण\nPost author:इगतपुरीनामा न्यूज पोर्टल\nइगतपुरी येथील के. पी. जी. महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्षारोपण करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड. समवेत उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. आर. एम़. आंबेकर आदी.\nइगतपुरीनामा न्यूज, दि. २२\nइगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक वन दिनानिमित्ताने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षांची लागवड केली. यावेळी लावलेल्या वृक्षांचे संगोपण करण्याची प्रतिज्ञा घेतली.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड होते. याप्रसंगी आपल्या भाषणात प्राचार्य डॉ. भाबड यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व विशद करुन महाविद्यालयीन युवकांनी पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृतीचे कार्य हाती घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी. प्रा. यू. एन. सांगळे , प्रा. आर .एम. आंबेकर, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. श्रीमती एस.के. शेळके, प्रा. श्रीमती जे. आर. भोर, प्रा. जी. एस. लायरे उपस्थित होते. प्रारंभी प्रा. बी. सी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले. आभार प्रा. आर. एम. आंबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते.\nश्री स्वामी समर्थ सूतगिरणी वर्षभरात सुरु होऊन उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत\nपूर्वजांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोरख बोडके यांचा स्तुत्य उपक्रम : मोडाळे ग्रामस्थांकडून होतेय कौतुक\nप्रहार दिव्यांग संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी नितीन गव्हाणे पाटील, उपाध्यक्षपदी सपन परदेशी यांची फेरनिवड\nरायगडनगर जवळ मध्यरात्रीच्या अपघातात नाशिकचे २ जण गंभीर जखमी : नरेंद्राचार्य महाराज रुग्णवाहिकेने केले मदतकार्य\nइनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थतर्फे वाघ्याचीवाडी शाळेला वाचनालय कपाट आणि पुस्तके भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ganga-shudhhikaran-jahirativar-kotyavadhi-lutle", "date_download": "2022-09-25T20:36:00Z", "digest": "sha1:SZBAZQGKG6KTXKOJUFZA6GNTPGH7DHU2", "length": 17065, "nlines": 86, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गंगेच्या शुद्धीकरणाच्या जाहिरातींवर कोट्यावधी लुटले - द वायर मराठी", "raw_content": "\nगंगेच्या शुद्धीकरणाच्या जाहिरातींवर कोट्यावधी लुटले\nसंजय बसू, नीरज कुमार, शशी शेखर 0 May 11, 2019 8:00 am\n‘राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियाना’द्वारे मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींवर, ३० नोव्हेंबर २०१८ अखेरीस जाहिरातींवर ३६. ४७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. ‘नमामि गंगे योजने’द्वारे २३६ प्रकल्प मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांपैकी फक्त ६३ प्रकल्प पूर्ण झालेले आहेत.\nगंगा नदी किती स्वच्छ आहे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेणे हे खरेतर राष्ट्रीय हरित प्राधिकरण आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे काम आहे. पण काहीही असले तरी एक गोष्ट अबाधित आहे आणि ती म्हणजे नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरची चमक.\nगंगा किंवा मोदींच्या भाषेत‘माँ गंगा’ हा विषय आता केवळ निवडणुकीत मते मागण्यापुरता मर्यादित झाला आहे. जलसंसाधन मंत्रालयाकडून ६ डिसेंबर २०१८ रोजी माहितीच्या अधिकार��ंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून हेच स्पष्ट होत आहे.\n२०१४-१५ ते २०१८-१९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय गंगा स्वच्छता अभियानाद्वारे मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील जाहिरातींवर किती रुपये खर्च झाले याची विचारणा करणारा माहिती अर्ज दाखल करण्यात आलेला होता. यावर मिळालेल्या उत्तरानुसार ३० नोव्हेंबर २०१८ अखेरीस जाहिरातींवर ३६. ४७ कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.\n२०१४-१५ मध्ये हा खर्च केवळ २.०४ कोटी इतकाच होता. दरवर्षी तो वाढत गेला आणि निवडणूक जवळ आल्यानंतर या खर्चाने १० कोटींचा टप्पा पार केला. २०१५-१६ मध्ये हा खर्च ३.३४ कोटी, २०१६-१७ मध्ये ६.७ कोटी तर २०१७-१८ मध्ये ११.०७ कोटी इतका झाला आणि त्यापुढील वर्षात नोव्हेंबरअखेरीस तो १३.२३ कोटी इतका झाला. या सर्व जाहिरातीत मोदींचा चेहरा झळकतो यात काही शंकाच नाही.\n१४ ऑक्टोबर २०१७ रोजी देशभरातील सर्वाधिक खपाच्या वृत्तपत्रात एक जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी बेवूर, कर्मालिचक आणि सैदापूर इथं सांडपाणी प्रक्रिया केंद्राची कोनशिला बसवणार असल्याचा या जाहिरातीत उल्लेख होता.\nयातील गंमतीचा भाग असा की बेवूरच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठीचा निधी १५ जुलै २०१४ मध्येच मंजूर करण्यात आलेला होता. इतर सर्व प्रकल्पांनाही २०१४ मध्येच मंजुरी देण्यात आलेली होती. तरीही १४ ऑक्टोबर २०१७ पर्यंत या ठिकाणी कोनशिलादेखील बसवण्यात आलेली नव्हती. यामागचे कारण काय असू शकेल या प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी तीन वर्षे वाट पाहण्याचे कारण काय या प्रकल्पांचे उदघाटन करण्यासाठी तीन वर्षे वाट पाहण्याचे कारण काय भारतीय जनता पक्ष बिहारमधले आघाडी सरकार कोसळण्याची आणि नितीश कुमारांनी आपल्याशी हातमिळवणी करण्याची वाट पाहत होता का\nएक जागरूक वाचक आणि नागरिक म्हणून या जाहिरातींचे विश्लेषण केल्यास लक्षात येईल की गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भातील लहानातल्या लहान कामाच्या जाहिरातीसाठी देखील लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.\nकोणत्याही सरकारने आपण करत असलेल्या कामाची जाहिरात करणे स्वाभाविकच आहे. परंतु गंगा नदीच्या स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत सरकारच्या नीती आणि धोरणांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात कारण याबाबत कोणताही ठोस पुढाकार घेण्यात आलेला नाही. हा विषय म्हणज�� केवळ एक प्रसिद्धी तंत्र झालेले आहे.\n११३ बायो-मॉनिटरिंग सिस्टिम्स अद्याप बसवण्यात आलेल्या नाहीत आणि सांडपाण्याबाबत कोणतेही राष्ट्रीय धोरण नसताना सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा कितपत उपयोग होईल याबाबत साशंकता आहे. यावरून हेच दिसून येते की सरकार गंगा नदीच्या शुद्धीकरण अथवा पुनरुज्जीवनाबाबत विशेष गंभीर नाही.\nगंगा नदी आणि राजकारण\nकेंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडे करण्यात आलेल्या माहिती अर्जाद्वारे १३ ऑगस्ट २०१६ अखेरीस बसवण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची संख्या, सांडपाणी यंत्रणा तयार करण्यात आलेली शहरे आणि त्यांची सद्यस्थिती तसेच स्मार्ट गंगा सिटीज म्हणून निवडण्यात आलेल्या दहा शहरांची सद्यस्थिती याबाबतची माहिती मागवण्यात आलेली होती.\n१० ऑक्टोबर २०१८ रोजी आलेल्या उत्तराद्वारे ‘नमामि गंगे योजने’द्वारे २३६ प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामध्ये शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, औद्योगिक सांड्पाण्यावरील प्रक्रिया, नदी पात्राची स्वच्छता, ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था, वृक्षलागवड, जैवविविधता, लोकजागृती इ प्रकल्पांचा यात समावेश होतो. यापैकी ६३ प्रकल्प पूर्ण झालेले असून इतर प्रकल्पांचे काम सुरु आहे.\nयाशिवाय १० ऑक्टोबर २०१८ आणखी ११४ नाले आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झालेले असून त्यापैकी २७ पूर्ण झालेले आहेत. मंत्रालयाकडून आलेले उत्तर संदिग्ध स्वरूपाचे असल्याने प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय सत्य परिस्थिती समजणे अवघड आहे.\n१३ ऑगस्ट २०१६ रोजी उज्जैन इथे जल मंत्री उमा भारती यांनी गंगा नदीच्या किनाऱ्यावरील दहा स्मार्ट शहरांची नावे जाहीर केलेली होती. हरिद्वार, ऋषिकेश, मथुरा-वृन्दावन, वाराणसी, कानपुर, अलाहाबाद, लखनौ, पाटणा, साहिबगंज आणि बैराकपूर यापैकी कोणतेही शहर गेल्या अडीच वर्षात स्मार्ट शहर झालेले आहे का पाहण्यासाठी वाचकांनी तिथे जरूर भेट द्यावी.\nगंगामातेच्या पुत्रांनी आजवर अनेक योजना तयार केलेल्या आहेत. आधीच्या सरकारची गंगा कृती योजना (गंगा ऍक्शन प्लॅन) असो वा आताची नमामि गंगे, आईचा आपल्या मुलावरचा विश्वास कायम आहे, त्याने कितीही निराशा केली तरी ती कधीही रागावत नाही. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, ” एखादा मुलगा पापी असू शकेल, परंतु आई कधीही वाईट असू शकत नाही.”\nहा लेख म��हणजे मोदी सरकारच्या महत्वपूर्ण योजनांचा लेखाजोखा घेणाऱ्या ‘वादा फरामोशी‘ या पुस्तकातील एक सारांश आहे. संजय बासू, नीरज कुमार आणि शशी शेखर हे माहिती अधिकार अर्जातून मिळालेल्या माहितीवर आधारित असलेल्या या पुस्तकाचे लेखक आहेत.\n(छायाचित्र ओळी – २०१७ सीपीसीबी अहवाल असे सांगतो की गंगेचे पाणी अनेक ठिकाणी घरगुती वापरासाठीही असुरक्षित आहे. प्रातिनिधिक चित्र. श्रेय: पीटीआय)\nमूळ हिंदी लेखाचाइंग्रजी अनुवाद: नौशीन रेहमान\nअनुवाद – ऋजुता खरे\nरद्द योजनेतूनही १३०० कोटींचा कर वसूल\nयूपी सरकारने लळित यांच्या मुलाची सर्वोच्च न्यायालयासाठी पॅनेलमध्ये नियुक्ती केली\nमहिला प्रशिक्षणार्थीच्या आत्महत्येबद्दल ६ हवाई दल अधिकाऱ्यांवर गुन्हे\nभारतात कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराचे मृत्यू अधिक\nपरदेशस्थ भारतीयांना धर्मांधतेची लागण\nम्यानमारमधील ४० हजारांहून अधिक निर्वासित मिझोराममध्ये: राज्यसभा खासदार\nतत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन\nफुलपाखराचे रंगतदार, अनिश्चित आणि रोमहर्षक जीवनचक्र\nपालकमंत्र्यांची यादी जाहीर, फडणवीसांकडे ६ जिल्हे\nपरकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट\n‘समृद्धी’ प्रमाणे ‘नागपूर-गोवा एक्स्प्रेस मार्ग’ होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2022-09-25T19:48:29Z", "digest": "sha1:UDE4NDYNIKJ6LQQ4CWN47U62I6RTTDZO", "length": 7263, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयएसबीएन त्रुट्या असणारी पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:आयएसबीएन त्रुट्या असणारी पाने\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे\nतो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो—हा विश्वकोशाच्या वर्गीकरण प्रणालीचा भाग नाही.\nहा वर्ग, जोपर्यंत त्याचेशी संबंधीत माझ्या पसंती या नीट स्थापिल्या जात नाही तोपर्यंत— या वर्गाचे सदस्य असलेल्या लेखपानावर लपविलेला आहे .\nहे वर्ग मागोवा घेण्यास, बांधणीस व याद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी \"सर्वांचे लक्ष\" वेधण्यास वापरल्या जातात.(उदाहरणार्थ, नापसंत वाक्यरचना वापरणारी पाने), किंवा, ज्या पानांचे संपादन लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे.\nहे वर्ग वेगवेगळ्या याद्यांचे सदस्य असलेले लेख किंवा उपवर्ग यांना अधिक मोठ्या व चांगल्या याद्यांमध्ये(discriminated by classifications) एकत्रित करण्यास आपली सेवा प्रदान करतात.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\nसाचा:Help desk {{ISBN}} व {{ISBNT}} हे साचे वापरणाऱ्या पानांद्वारे व साच्यांद्वारे लेख या वर्गात दाखल होतात. .\nवरील दोन साच्यांमध्ये, आयएसबीएन प्राचले ही अवैध आयएसबीएनसाठी तपासल्या जातात.तसेच,प्राचलांसमोर टाकण्यात आलेला अवांतर मजकूर जसे \"ISBN\", \"N/A\", \"none\", \"-\" , इत्यादी व तत्सम गोष्टींसाठी तपासल्या जातात.\nयापोटी उत्पन्न होणारे त्रुटीसंदेश काहिसे खालीलपैकी एकासारखे दिसतात:\n{{isbn}} मध्ये प्राचल त्रुटी: अवैध ISBN\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ सप्टेंबर २०१८ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2771/", "date_download": "2022-09-25T20:36:06Z", "digest": "sha1:HJE736EO7BWCMFTPIOP63TT4OS5X4ELF", "length": 10244, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "नंदुरबार येथील २ टोळ्यातील १४ जण २ वर्षासाठी तर शहादा येथील एका टोळीतील ५ इसम १ वर्षासाठी जिल्ह्यातुन हद्दपार - Public", "raw_content": "\nनंदुरबार येथील २ टोळ्यातील १४ जण २ वर्षासाठी तर शहादा येथील एका टोळीतील ५ इसम १ वर्षासाठी जिल्ह्यातुन हद्दपार\nआगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी याकरीता नंदुरबार जिल्ह्यातील ३ गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ इसमांना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ च्या अधिकारान्वये नंदुरबार जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्याचे आदेश आज दिले आहेत . नंदुरबार जिल्ह्याच्या स्थापनेपासुन एकाच वेळी १ ९ इसमांना हद्दपार करण्याची ही पहिलीच वेळ आहे . हद्दपार करण्यात आलेल्यांपैकी १४ इसम हे नंदुरबार शहरातील असुन त्यांना दोन वर्षांसाठी तर ५ इसम हे शहादा तालुक्यातील असुन त्यांना एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे .\nनंदुरबार शहरात तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेसाठी बाधा ठरणाऱ्या इसमांना यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करावी याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते . त्यावरुन नंदुरबार शहर पोलीस ठाणेकडून २ टोळ्या व शहादा पोलीस ठाण्याकडून १ टोळीस हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाला होता . सदर हद्दपार प्रस्तावांची छाननी करुन योग्य कायदेशीर प्रकिया पार पाडून ३ गुन्हेगारी टोळ्यातील १९ इसमांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत . नंदुरबार शहर हद्दीत राहणाऱ्या दोन गुन्हेगारी टोळीतील १४ इसमांविरूद्ध शरीराविरुध्दचे गंभीर गुन्हे दाखल असुन शहादा तालुका हद्दीत राहणाऱ्या एका गुन्हेगारी टोळीतील ५ इसमांविरुध्द मालमते विरुध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत . नंदुरबार शहर हदीत राहणारे पप्पू ऊर्फ फारुख खान जहिर खान कुरेशी, नायाब खान जहिर खान कुरेशी, फिरोज खान जहिर खान कुरशी, सिकंदर खान जहिर खान कुरेशी, राजु ऊर्फ फिरदोस खान जहिर कुरैशी, मुश्तकीन शेख शहाबुद्दीन कुरेशी, शेख इस्तीयाक अहमद हाजी अब्दुल रज्जाक, शेख अब्दुल रशिद शेख अब्दुल रज्जाक कसाई, शेख अल्ताफ शेख जमिल कुरैशी, शेख कलिम शेख जमिल कुरैशी, शेख जुबेर शेख मुश्ताक कुरैशी, रियाज अहमद मुश्ताक अहमद कुरैशी, निहाल अहमद शेख अश्पाक कुरेशी, शेख शकिल शेख इसाक कसाई तर शहादा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे महेंद्र घरम ठाकरे, आझाद विठ्ठल ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, गोरख मोहन ठाकरे, शामा सरदार ठाकरे सर्व डामरखेडा ता . शहादा अशी हद्दपार करण्यात आलेल्या इसमांची नावे आहेत , हद्दपार आदेशाची अमंलबजावणी तातडीने करण्यात येत असुन हद्दपार इसमांनी आदेश प्राप्त झाल्यावर ४८ तासाचे आत तातडीने जिल्हा हद्दीबाहेर निघुन जाण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत . आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांचे विरुध्द प्रचलीत कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे .\nनंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री अजित पवार, नंदुरबार जिल्ह्यात एका वर्षाच्या आत बांधले जाणार राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यालय\nनंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम ३६ लागू\nनंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कलम ३६ लागू\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://spardhaasb.com/tag/bridge-course", "date_download": "2022-09-25T20:22:51Z", "digest": "sha1:O6TPYWDCKYHOTOHSKKEXPE4CZDJUCXQS", "length": 17701, "nlines": 137, "source_domain": "spardhaasb.com", "title": "Bridge Course - Spardha ASB", "raw_content": "\nJuly 25, 2022 July 25, 2022 AnnasahebBabar 0 Comments #सेतू अभ्यास उत्तर चाचणी उत्तरे, bridge cource 2022-23, Bridge Course, bridge course 2022, इ. पाचवी सेतू अभ्यास उत्तर चाचणी मराठी, इयत्ता 8 वी मराठी सेतू अभ्याझ उत्तर चाचणी 2022-23, इयत्ता सातवी सेतू अभ्यास उत्तर चाचणी, मराठी इयत्ता दुसरी सेतू अभ्यास उत्तर चाचणी | चाचणी क्र.२ सन २०२२-२३, सेतू अभ्यास 2022-23, सेतू अभ्यास उत्तर चाचणी, सेतू अभ्यासक्रम इ 7वी गणित उत्तर चाचणी 2022-23, सेतू अभ्यासक्रम उत्तर चाचणी\nसेतू अभ्यास २०२२-२३ ची उत्तर चाचणी डाउनलोड करा येथे सेतू अभ्यास २०२२-२३ ची उत्तर चाचणी | Post Test of Bridge\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 14, 2022 AnnasahebBabar 0 Comments Bridge Course, bridge course 5th class maths, bridge course class 5 maths, इ. 10 वी सेतू अभ्यास गणित दिवस 21, इयत्ता 10 वी गणित सेतू दिवस21, इयत्ता 8 वी दिवस 22 व 23 वा, इयत्ता दुसरी, इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रम चाचणी, सेतु अभ्यास इ. 10 वी गणित दिवस 21, सेतू अभ्यास इयत्ता तिसरी, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5 वी, सेतू अभ्यासक्रम इयत्ता चौथी, सेतू अभ्यासक्रम इयत्ता तिसरी, सेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवी गणित, सेतू अभ्यासक्रम दुसरी\nइयत्ता – दुसरी, 21 वा दिवस – सेतू अभ्यास | Class – Second, 21st Day – Bridge Course शैक्षणिक वर्ष\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 14, 2022 AnnasahebBabar 0 Comments Bridge Course, इयत्ता 10 वी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 20 उत्तरे, इयत्ता दहावी सेतू अभ्यास, दहावी सेतू अभ्यास दिवस 10, दहावी सेतू अभ्यास दिवस 11, दहावी सेतू अभ्यास दिवस 21, दहावी सेतू अभ्यास दिवस 5, दहावी सेतू अभ्यास दिवस 6, दहावी सेतू अभ्यास दिवस 7, दहावी सेतू अभ्यास दिवस 8, दहावी सेतू अभ्यास दिवस 9, सेतू अभ्यास इयत्ता तिसरी, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता तिसरी, सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी गणित दिवस 28वा\nइयत्ता – तिसरी, 21 वा दिवस – सेतू अभ्यास | Class – Third, 21st Day – Bridge Course शैक्षणिक वर्ष\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 13, 2022 AnnasahebBabar 0 Comments 10 th maths bridge course day 24 | दहावी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 24, Bridge Course, bridge course 5th class maths, bridge course class 5 maths, इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रम चाचणी, इयत्ता5 वी सेतू अभ्यास गुणाकार, दहावी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 24, दिवस 21 | bridge course (सेतू अभ्यासक्रम) इयत्ता पाचवी गणित | setu abhyaskram iyatta pachvi ganit, सेतू अभ्यास गुणाकार, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 5 वी, सेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवी गणित, सेतू अभ्यासक्रम दिवस 24\nJuly 13, 2022 AnnasahebBabar 0 Comments Bridge Course, bridge course 5th class maths, bridge course class 5 maths, इयत्ता दहावी सेतू अभ्यास, इयत्ता पाचवी सेतू अभ्यासक्रम चाचणी, सेतू अभ्यास, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी गणित दिवस 28वा, सेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवी गणित, सेतू अभ्यासक्रम इयत्ता सहावी इंग्रजी दिवस 10\nइयत्ता – पाचवी, 21 वा दिवस – सेतू अभ्यास | Class – Fifth, 21st Day – Bridge Course शैक्षणिक वर्ष\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 13, 2022 AnnasahebBabar 0 Comments Bridge Course, इयत्ता १० वी सामाजिक शास्त्रे भूगोल सेतू अभ्यास दिवस ३४, इयत्ता सहावी विषय इंग्लिश सेतु अभ्यासक्रम दिवस 10, सेतु अभ्यासक्रम इयत्ता सातवी विषय इंग्लिश दिवस 9, सेतुअभ्यास इयत्ता सहावी गणित दिवस 38 वा, सेतू अभ्यास, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित दिवस 23वा, सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी गणित दिवस 28वा, सेतू अभ्यासक्रम इयत्ता सहावी इंग्रजी दिवस 10\nइयत्ता – सहावी, 21 वा दिवस – सेतू अभ्यास | Class – Sixth, 21st Day – Bridge Course शैक्षणिक वर्ष\nसेतू अभ्यासक्रम Bridge Course\nJuly 13, 2022 AnnasahebBabar 0 Comments #bridge course - test number- 01 science, Bridge Course, bridge course maths class 6 th 7 th & 8 th day 21 st, bridge course maths class 7 th day 21 st, इयत्ता5 वी सेतू अभ्यास गुणाकार, सेतु अभ्यासक्रम इयत्ता सातवी विषय इंग्लिश दिवस 9, सेतु अभ्यासक्रम गणित वर्ग ७ वी दिवस 21 वा, सेतुअभ्यास इयत्ता सहावी गणित दिवस 38 वा, सेतू अभ्यास, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी गणित दिवस 28वा, सेतू अभ्यासक्रम गणित वर्ग 8 वा दिवस 32\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 13, 2022 AnnasahebBabar 0 Comments Bridge Course, bridge course maths class 7 th day 21 st, bridge course science class 8, इयत्ता १० वी सामाजिक शास्त्रे भूगोल सेतू अभ्यास दिवस ३४, सेतू, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित दिवस 23वा, सेतू अभ्यासक्रम इयत्ता दहावी गणित दिवस 28वा\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 13, 2022 July 13, 2022 AnnasahebBabar 0 Comments Bridge Course, bridge course day 21, इयत्ता नववी गणित | सेतू अभ्यासक्रम | दिवस 20 वा, सेतू अभ्यास इयत्ता नववी गणित दिवस 21, सेतू अभ्यास इयत्ता नववी विषय गणित दिवस 21, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता आठवी गणित दिवस 20, सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी गणित दिवस 20\nBridge Course सेतू अभ्यासक्रम\nJuly 12, 2022 AnnasahebBabar 0 Comments # सेतू अभ्यास दुसरी गणित दिवस विसावा, # सेतू अभ्यास दुसरी दिवस २०, 8 वी सेतू गणित 20 वा दिवस, Bridge Course, bridge course 10th class day 20, bridge course day 20, bridge course for 10th class, इयत्ता नववी गणित दिवस 27 सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यास 20 वा, सेतू अभ्यासक्रम, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी गणित दिवस 24वा, सेतू अभ्यासक्रम इयत्ता नववी गणित दिवस 20\nइयत्ता – दुसरी, 20 वा दिवस – सेतू अभ्यास | Class – Second, 20th Day – Bridge Course शैक्षणिक वर्ष\nIn Bridge Course, सेतू अभ्यासक्रम\nIn Bridge Course, सेतू अभ्यासक्रम\nIn Bridge Course, सेतू अभ्यासक्रम\nIn Bridge Course, सेतू अभ्यासक्रम\nIn सेतू अभ्यासक्रम, Bridge Course\nIn Bridge Course, सेतू अभ्यासक्रम\nIn Bridge Course, सेतू अभ्यासक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/05/23/hong-kong-question-important-role-of-other-countries-including-india-for-china/", "date_download": "2022-09-25T20:43:34Z", "digest": "sha1:CT6KEYEPFJ6ZC3TCDJXKYBB3IWXKBDUB", "length": 8250, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हाँगकाँगप्रश्नी चीनसाठी भारतासह अन्य देशांची महत्वपूर्ण भूमिका - Majha Paper", "raw_content": "\nहाँगकाँगप्रश्नी चीनसाठी भारतासह अन्य देशांची महत्वपूर्ण भूमिका\nदेश, मुख्य / By माझा पेपर / चीन सरकार, भारत सरकार, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, हाँगकाँग / May 23, 2020 May 23, 2020\nनवी दिल्ली – हाँगकाँगसाठी नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणण्याच्या तयारीत चीन असून त्यापूर्वी भारतासह महत्वाच्या देशांना चीनने या बाबतची कल्पना दिली आहे. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्तावित कायदा लागू होण्याच्या येण्याआधीच चीनला गंभीर इशारा दिला आहे. चीनने हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केल्यास चीनवर जगभरातून मोठया प्रमाणात टीका होऊ शकते. त्यामुळे चीनने आतापासूनच त्याची मोर्चेबांधणी सुरु केली आहे.\nत्यानुसार या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याबाबत भारतासह अन्य महत्वाच्या देशांना कल्पना देणे, हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. याबाबत शाब्दिक आणि लिखित दोन्ही स्वरुपात चीनने स्पष्टीकरण दिले आहे. सुरक्षा हाँगकाँग या विशेष प्रशासकीय क्षेत्रामध्ये कायम राखणे हा चीनचा अंतर्गत विषय असून यामध्ये अन्य कुठलाही देश हस्तक्षेप करु शकत नाही, अशी चीनची भूमिका आहे.\nजम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० मागच्यावर्षी ऑगस्ट २०१९ मध्ये हटवल्यानंतर अन्य देशांच्या राजदूतांना या निर्णयाची माहिती भारताने दिली होती. चीनला नव्या कायद्याद्वारे हाँगकाँगवर पूर्ण नियंत्रण मिळवायचे आहेच आणि त्याचबरोबर चीनला एक देश दोन व्यवस्था ही कार्यपद्धती बंद करायची आहे.\nहाँगकाँगमध्ये तुमच्या देशाचे आर्थिक आणि व्यापारी संबंध आहेत. त्याचबरोबर तेथील लोकांशी तुमचा थेट संपर्क आहे. जागतिक समुदायासाठी हाँगकाँगची समृद्धी आणि आंतरराष्ट्रीय स्थिरता आवश्यक असून ते तुमच्या देशाच्या कायदेशीर हितांसाठी सुद्धा आवश्यक आहे. तुमचा देश ही गोष्ट समजून घेईल व चीनचे समर्थन करेल अशी आम्ही अपेक्षा करतो, असे चीनने पत्रात म्हटले आहे.\nजगात हाँगकाँग हे महत्वाचे वित्तीय केंद्र म्हणून ओळखले जाते. १९९७ पासून हाँगकाँग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. हाँगकाँगमध्ये चीनच्या तुलनेत अनेक सवलती आहेत. लोकशाही हक्कांसाठी तेथील जनता जागरुक असल्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत. हाँगकाँगमध्ये मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हिंसक आंदोलन झाले होते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB/", "date_download": "2022-09-25T20:34:06Z", "digest": "sha1:APKDYDGOQ64AUZ4NCZKE72JS4VMLZXQ2", "length": 6274, "nlines": 81, "source_domain": "metronews.co.in", "title": "२४ एसटी कामगार बडतर्फ - Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \n२४ एसटी कामगार बडतर्फ\nपरिवहन मंडळाचा आव्हानानंतर हि कामावर हजर न होणाऱ्या कामगारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे . आतापर्यंत महा मंडळाने जिल्ह्यातील २४ कामगारांना बडतर्फ केले आहे . बडतर्फ कामगारांना पुन्हा एस टी महामंडळात एंट्री मिळणार नसल्याचे संकेत महामंडळाने दिले आहेत . दरम्यान जिल्ह्यातील २९० कामगारांना निलंबित करण्यात आले आहे . त्यातील उर्वरित २६६ जणांवर कारवाई ची टांगती तलवार कायम आहे . महामंडळाने राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागील ५१ दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे . त्यामुळे बस सेवा अद्यापही बंदच आहे . जिल्ह्यातील चार हजार कामगार आंदोलनात सहभागी होते . महामंडळाने कामगारांना निलम्बित करण्याचा इशारा दिला होता . इशारा देऊनही कामगार कामावर हजर न झाल्याने महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरु केली .\n२० दिवसांपूर्वी जिल्हातील २६२ कामगारांना निलंबित करण्यात आले होते . जिल्हातील ३२ कामगार कामावर परत आल्याने त्यांचे निलंबन रद्द झाले आहे . मात्र अद्यापही संप सुरु असल्याने बडतर्फीची कारवाई सुरु झालीय . जिल्ह्यात २९० कामगारांना निलंबित करण्यात आले होते .त्यातील आतापर्यंत २४ जणांना बडतर्फ करण्यात आले आहे . उर्वरित कामगारांवरही बडतर्फीची टांगती तलवार कायम आहे .\nतलवारी सह गावठी कट्टा हस्तगत .\nजोहारवाडीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू .\nनगर पुणे रेल्वे शटल सेवा कधीच सुरू होणार नाही, जागरूक नागरिक मंचाला महाराष्ट्र राज्य…\nअण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित\nभिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन प्रश्‍नी गृहमंत्रींना…\nभारतीय जनता पार्टी, महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी सौ.गीता उमेश…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://metronews.co.in/fire-at-covid-hospital-in-rajkot/", "date_download": "2022-09-25T20:28:54Z", "digest": "sha1:I7EYIIEGOVUE4AKNNPND3TF4MU3G2SAP", "length": 4879, "nlines": 83, "source_domain": "metronews.co.in", "title": "Metronews", "raw_content": "\nमहाविकास आघाडीतील 12 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह\nपेपरफुटी मध्ये न्यासा चा सहभाग\nओबीसी आरक्षण ; राज्य सरकारला मोठा धक्का \nराजकोट मधील हॉस्पिटलच्या आयसीयूत आग\n५ रुग्णांचा होरपळून मृत्यू\nराजकोट मधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात काल अचानक आग लागली आहे. या लागलेल्या आगीत ५ कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही .\nमावडी भागातील उदय शिवानंद रुग्णालयात आज पहाटे ही दुर्घटना घडली. आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी सहा जण थोडक्यात बचावले तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला.\n“बिग बुल” कडून “स्कॅम १९९१२” चे कौतुक\nपुण्यातील फुलेवाड्यावर फुले वाड्यावर महात्मा फुलेंच्या स्मृतीला अभिवादन\nभारतीय लष्कराचे विमान कोसळले , सी डी एस बिपीन रावत जखमी .\nमाझी वसुंधरा अभियानाच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग वाढवा- विभागीय आयुक्त सौरभ राव\nक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने…\nविद्युत महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन भविष्यातील अपघात टाळावा अखिल…\nथांबलेली साहित्यिक चळवळ पुन्हा सुरू करू : हरिभाऊ नजन\nक्रूझवरील छापा प्रकरणात एनसीबीकडून‌ सारवासारव, प्रकरण दाबण्याचा…\nरेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी……..\n‘पठाण’ची शुटिंग लांबणीवर पडणार\nशिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली 25 फूटी गणेश मूर्ती…\nसरगमप्रेमी मित्र मंडळ नगर ची वार्षिक सर्वसाधारण सभा…\nड्रेनेज लाईनची तोडफोड करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/866612", "date_download": "2022-09-25T20:46:04Z", "digest": "sha1:W6YHKHVX53OQE2F6WL2BK72XUCBLEMYK", "length": 3041, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू\" च्या विविध आ���ृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. ३६३ मधील मृत्यू (संपादन)\n१०:१६, १८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n३१ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०६:३९, १५ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n१०:१६, १८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/news/3445.html", "date_download": "2022-09-25T20:48:39Z", "digest": "sha1:WIJ7TNC54ZIDMQDS7O4OWIXZAUVCOZVR", "length": 19025, "nlines": 220, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात ! - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > News > हिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात \nहिंदु मच्छीमारांवर केलेल्या आक्रमणात एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने झाला गर्भपात \nबांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर जिहाद्यांकडून होणारे आघात चालूच \nदादरी हत्याकांडानंतर हिंदु असहिष्णु आहेत अशी ओरड करणारे अशा घटनावंर काहीच बोलत नाहीत, हे लक्षात घ्या \nढाका (बांगलादेश) : बांगलादेशच्या दिनाजपूर जिल्ह्यातील खान्समा उपजिल्ह्यामध्ये काही धर्मांधांनी हिंदु मच्छीमा��ांवर आक्रमण केले. या वेळी ५ निष्पाप हिंदु महिला आणि मुले यांना अमानुष मारहाण करण्यात आली. (हिंदुबहुल भारतात अल्पसंख्यांकांवर कथित आक्रमण झाले, तरीही एकजात धर्मनिरपेक्षतावादी हिंदूंवर तुटून पडतात; मात्र बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर स्वातंत्र्यकाळापासून आक्रमणे होत असतांना त्यांना साहाय्य करण्यासाठी तेथे एकही धर्मनिरपेक्षतावादी नाही; कारण मुसलमानबहुल देशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसतो, हे लक्षात घ्या – संपादक,दैनिक सनातन प्रभात )\n१. एका गर्भवती हिंदु महिलेच्या पोटावर लाथ मारण्यात आली. त्यामुळे तिचा गर्भपात झाला.\n२. अन्य महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. पुरुषांनाही मारहाण करण्यात आली.\n३. त्यांनी मासेमारीसाठी वापरलेले जाळे आणि नौका लुटण्यात आल्या.\n४. या घटनेची माहिती मिळताच बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडितांशी संपर्क साधला. त्यांच्यावरील अत्याचाराची माहिती करून घेतली.\n५. त्यानंतर त्यांनी दिनाजपूर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. याप्रकरणी आरोपींना अटक करून सत्र न्यायाधिशाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.\n६. या प्रकरणी खान्समा पोलीस ठाण्यामध्ये २१ धर्मांध आक्रमकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यांत महंमद पिंटू सरकार, महंमद रहिमुद्दीन, महंमद मुस्तफा, महंमद सलिमुद्दीन, इस्माईल हुसेन, महंमद सरीमुद्दीन इत्यादींचा समावेश आहे.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nआक्रमणधर्मांधबांगलादेश मायनॉरिटी वॉचहिंदूंवरील अत्याचार\nमांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक\nराज्यात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तात्काळ लागू करण्यासाठी नगर येथे रणरागिणी शाखेचे आंदोलन\nगणेशचतुर्थीच्या शुभेच्छा दिल्याने ‘सर तन से जुदा’च्या मिळाल्या धमक्या \nसांगलीतील हिंदु साधूंना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा \nआगरा येथील बालाजी मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड\nसांगली – ग्रामस्थांकडून चोर समजून साधूंना बेदम मारहाण : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला \nfeaturednews अंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन आंतरराष्ट्रीय आक्रम��� इसिस काश्मीर प्रश्न ख्रिस्ती गणेशोत्सव गोरक्षण गोहत्या देवतांचे विडंबन धर्मांध पोलीस प्रशासन बजरंग दल बहुचर्चित विषय भाजपा मंदिरे वाचवा मुसलमान रणरागिणी शाखा राज्यस्तरीय रामजन्मभूमी राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हिंदु आंदोलन लव्ह जिहाद विडंबन विश्व हिंदु परिषद शिवप्रतिष्ठान शिवसेना सनातन संस्था समितीकडून निवेदन हिंदु अधिवेशन हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदु विराेधी हिंदु संघटना आणि पक्ष हिंदूंचा विरोध हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंच्या समस्या हिंदूंवरील अत्याचार हिंदूंसाठी सकारात्मक\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://boltipustake.blogspot.com/2021/06/blog-post.html", "date_download": "2022-09-25T20:38:37Z", "digest": "sha1:SG7BFTJ57VWNFIPLBJAZUNVX4OPRV7UG", "length": 7080, "nlines": 105, "source_domain": "boltipustake.blogspot.com", "title": "Marathi Audio books : बोलती पुस्तके: कृष्णाकांठ: यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र", "raw_content": "\nकृष्णाकांठ (यशवंतराव चव्हाण आत्मचरित्र)\nकाही आठवणी (रमाबाई रानडे)\nनिवडक कविता (विनिता महाजनी)\nबुद्ध आणि त्यांचा धम्म\nशूद्र पूर्वी कोण होते\nजातीभेद निर्मूलन (डॉ आंबेडकर)\nपंचायत राज्य (म. गांधी)\nमंगल प्रभात (म. गांधी)\nसाने गुरुजींच्या गोड गोष्टी\nपं .रमाबाईंचा इंग्लंडचा प्रवास\nगीता बोध (म. गांधी)\nआरोग्याची किल्ली (म. गांधी)\nनैतिक धर्म (म. गांधी)\n\"मी\" (ह. ना. आपटे)\nस्वामी विवेकानंदांची १० पुस्तके\nअमोल गोष्टी (साने गुरुजी)\nश्यामची आई (साने गुरुजी)\nशेतक-याचा आसूड (म. फुले)\nसत्याचे प्रयोग (म. गांधी)\nप्राईड & प्रेजुडिस (मराठी)\nलेस मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी)\nमनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)\nअभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे\n��ा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे.\nआपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर\nकृष्णाकांठ: यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र\nलेखक: यशवंतराव चव्हाण वाचक: विद्या पाटील\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र.\nसंपूर्ण पुस्तक (zip file)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/62fdefbafd99f9db4556a29f?language=mr", "date_download": "2022-09-25T19:45:25Z", "digest": "sha1:KKBKIB536IUZ3SDO6RBH5VIOGSVU7P2I", "length": 3503, "nlines": 40, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सर्वांच्या आवडीच्या बटाट्याचा असा आहे रंजक इतिहास! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसर्वांच्या आवडीच्या बटाट्याचा असा आहे रंजक इतिहास\n🥔बटाटा. या फळाविषयी कोणाला माहिती नाही असा एकही माणूस भारतात सापडायचा नाही. बटाट्याने भारताची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. उत्पादकांसाठी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. खवय्यांसाठी तर बटाटा एकदम आवडीचा. तर याचा आपल्या सर्वांच्या आवडीच्या बटाट्याचा इतिहास आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 🥔बटाटा पिकाच्याअधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇 1. पहा, बटाटा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन https://youtu.be/SkV3tmaC3gw 2. आलू की फसल में खरपतवार नियंत्रण कर उत्पादन बढ़ाएं https://youtu.be/SkV3tmaC3gw 2. आलू की फसल में खरपतवार नियंत्रण कर उत्पादन बढ़ाएं - https://youtu.be/BJIkdYpGRG0 3. आलू की फसल में उचित खाद एवं उर्वरक प्रबंधन - https://youtu.be/BJIkdYpGRG0 3. आलू की फसल में उचित खाद एवं उर्वरक प्रबंधन - https://youtu.be/UFAN506anMw अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे http://bit.ly/agrostarapp क्लिक करा. फेसबुक लिंक - https://www.facebook.com/AgroStar.India/ इन्स्टाग्राम लिंक - https://instagram.com/agrostar_in\nबटाटागुरु ज्ञानव्हिडिओखरीप पिककृषी वार्ताप्रोग्रेस्सीव्ह फार्मर्सकृषी ज्ञान\nबटाटा पीक लागवडीचे करा योग्य नियोजन \nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी स��ंटर ऑफ एक्सीलेंस\nबटाटा पीक लागवडीचे नियोजन \nअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nपिकांच्या जोमदार वाढीसाठी ठरेल वरदान \nजाणून घेऊया भाज्यांचे आजचे ताजे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/farmtrac-champion-42-supermaxx/mr", "date_download": "2022-09-25T20:30:11Z", "digest": "sha1:WVLG2W5HBZPBZZEMONHB2M6PD64TJ5UB", "length": 20298, "nlines": 350, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Farmtrac Champion 42 Supermaxx Price, Specification, Features | Farmtrac Tractor In India- KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स तपशील\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स\nन्यू हॉलैंड ३६३० टीएक्स स्पेशल एडिशन\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nगेट ऑन रोड प्राइस\nडेमो साठी विनंती करा\nफार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्स :\nफार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्स हा फार्मट्रॅक अंतर्गत एक उत्कृष्ट आणि शक्तिशाली ट्रॅक्टर ब्रँड आहे. हे शक्तिशाली इंजिनच्या४२ एचपी श्रेणी द्वारे समर्थित आहे. या ट्रॅक्टरला कमी देखभालीची आवश्यकता असते आणि जमिनीच्या कठीण परिस्थितीत काम करणे सोपे असते. फार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपरमॅक्स ट्रॅक्टर आधुनिक वैशिष्ट्यांसह येतो आणि रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर इत्यादी औजारांसह सहजपणे जोडला जातो.\nफार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर मॅक्स ट्रॅक्टर चालवण्यास सोपा आहे आणि मशागत, पुडलिंग, पेरणी इत्यादीसारख्या शेतीच्या कामासाठी चांगला आहे. फार्मट्रॅक चॅम्पियन ४२ सुपरमॅक्समध्ये सिंगल किंवा ड्युअल क्लच वैशिष्ट्य आहे. पॉवर स्टीयरिंग वैशिष्ट्य आणिऑइल इमर्स ब्रेक शेतात आणि रस्त्यावर ट्रॅक्टर नियंत्रित करण्यास मदत करतात. इंधन कार्यक्षम ट्रॅक्टर हा २ चाकी चालवणारा ट्रॅक्टर आहे ज्याला कमी देखभालीची आवश्यकता असते आणि ते शेतात दीर्घ कालावधीसाठी कार्य करते.फार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्स ट्रॅक्टरची किंमत श्रेणीत नाममात्र आहे आणि ५. २० लाख रुपयांपासून सुरू होते आणि ५. ३० लाखापर्यंत जाते. फार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्स बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खेती गाडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.\nफार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्स चे फीचर्स :\n* यात ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गिअर आहेत.\n* हे १८०० किलोग्रॅम उचलण्याची हायड्रॉलिक क्षमता लोड करू शकते.\n* फार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपरमॅक्समध्ये ५० लिटर इंधन टाकीची क्षमता आहे.\n* फार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्सऑपरेट करणे सोपे आहे.\nफार्मट्रेक चॅम्पियन ४२ सुपर म्यॅक्स स्पेसिफिकेशन :\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nजॉन डियर ५०४५ डी २डब्लूडी\nगेट ऑन रोड प्राइस\nसोनालिका आरएक्स ४२ महाबली\nगेट ऑन रोड प्राइस\nमहिंद्रा ४१५ डीआय एसपी प्लस\nगेट ऑन रोड प्राइस\nमहिंद्रा ४१५ डीआय एक्सपी प्लस\nगेट ऑन रोड प्राइस\nमहिंद्रा युवो टेक प्लस ४१५ डीआई २डब्ल्यूडी\nगेट ऑन रोड प्राइस\nसमान ट्रॅक्टर तुलना करा\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\n५०४५ डी २डब्ल्यूडी 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि जॉन डियर ५०४५ डी २डब्लूडी\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\nआरएक्स ४२ महाबली 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि सोनालिका आरएक्स ४२ महाबली\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\n४१५ डीआई एसपी प्लस 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि महिंद्रा ४१५ डीआय एसपी प्लस\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\n४१५ डीआई एक्सपी प्लस 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि महिंद्रा ४१५ डीआय एक्सपी प्लस\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\nयुवो टेक प्लस ४१५ डीआई २डब्ल्यूडी 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि महिंद्रा युवो टेक प्लस ४१५ डीआई २डब्ल्यूडी\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\nचैंपियन ४२ २डब्ल्यूडी 42 HP\nफार्मट्र��क चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि फार्मट्रैक चैंपियन ४२ २ डब्लूडी\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\n५०४२ डी 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि जॉन डियर ५०४२ डी\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\nचॅम्पियन ४२ वैल्यूमेक्स 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि फार्मट्रैक चैंपियन ४२ वैल्यूमेक्स\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\n२४१ आर 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि मैसी फर्ग्यूसन २४१ आर\nचैंपियन ४२ सुपरमैक्स 42 HP\n२४१ डीआय डैनट्रैक 42 HP\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स आणि मैसी फर्ग्यूसन २४१ डीआई डायनाट्रैक\nही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nमी खेतीगाडी.कॉम ला मला कॉल करण्यास किंवा एसएमएस करण्यास अधिकृत करतो. अटी मी स्वीकारल्या आहेत Privacy policy\nफार्मट्रैक चैंपियन ४२ सुपरमैक्स\nगेट ऑन रोड प्राइस\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/standard-tractors-di-345/mr", "date_download": "2022-09-25T20:27:14Z", "digest": "sha1:4VURKECZHPOV3FTOCALTKTYGKXM4SPXD", "length": 18726, "nlines": 360, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Standard Tractors DI 345 Price, Specification, Features | Standard Tractors Tractor In India- KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी कर�� जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर ट्रॅक्टर मॉडेल\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ तपशील\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५\nन्यू हॉलैंड ३६३० टीएक्स स्पेशल एडिशन\nएस्कॉर्ट्स फार्मट्रैक ६० क्लासिक सुपरमैक्स\nगेट ऑन रोड प्राइस\nडेमो साठी विनंती करा\nस्टॅंडर्ड ट्रॅक्टर्स डीआय ३४५\nस्टँडर्ड ट्रॅक्टर डीआय ३४५ ट्रॅक्टर हा २ चाकी चालवणारा ट्रॅक्टर आहे जो ५५ एचपी मधील सर्वात जास्त कार्यक्षमतेचा ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर बहुमुखी, विश्वासार्ह, अधिक शक्तिशाली, इ. स्टँडर्ड ट्रॅक्टर डीआय ३४५मध्ये पॉवर स्टिअरिंग वैशिष्ट्य आहे ज्यामुळे ट्रॅक्टर सुरळीतपणे काम करतो.\nहा ट्रॅक्टर सर्वाधिक ६३ लिटर क्षमतेच्या इंधन टाकीसह शेतात जास्त तास काम करू शकतो. मानक ट्रॅक्टर डीआय ३४५ किमतीत किफायतशीर आहे.\nस्टँडर्ड ट्रॅक्टर डीआय ३४५ वैशिष्ट्ये\nयात ८ फॉरवर्ड आणि २ रिव्हर्स गीअर्स आहेत.\nया ट्रॅक्टरमध्ये ड्राय ड्युअल क्लच फीचर आहे.\nते जड अवजारे वाहून नेऊ शकते.\nते सहज थांबू शकते.\nस्टँडर्ड ट्रॅक्टर डीआय ३४५ स्पेसिफिकेशन\nप्रश्न: स्टँडर्ड ट्रॅक्टर्स डीआय ३४५ ची किंमत किती आहे\nउत्तर: स्टँडर्ड ट्रॅक्टर्स डीआय ३४५ ची किंमत ५.८ लाख रुपयांपासून सुरू होते.\nप्रश्न: स्टँडर्ड ट्रॅक्टर्स डीआय ३४५ चा एचपी किती आहे\nउत्तर: स्टँडर्ड ट्रॅक्टर्स डीआय ३४५ ची किंमत रु. ५. ८ लाख पासून सुरू होते.\nप्रश्न: स्टँडर्ड ट्रॅक्टर्स डीआय ३४५ चे वजन किती आहे\nउत्तर: मानक ट्रॅक्टर्स डीआय ३४५ टोरल वजन २१२० केजी आहे.\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या ��शा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nगेट ऑन रोड प्राइस\nपॉवरट्रैक ४३९ प्लस पावरहाउस\nगेट ऑन रोड प्राइस\nगेट ऑन रोड प्राइस\nगेट ऑन रोड प्राइस\nफार्मट्रैक ४५ क्लासिक प्रो वैल्यूमैक्स\nगेट ऑन रोड प्राइस\nसमान ट्रॅक्टर तुलना करा\nडीआय ३४५ 45 HP\n४५४९ २डब्ल्यूडी 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि प्रीत ४५४९ २डब्लूडी\nडीआय ३४५ 45 HP\n४३ ९ प्लस पॉवरहाऊस 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि पॉवरट्रैक ४३९ प्लस पावरहाउस\nडीआय ३४५ 45 HP\n७४२ एक्सटी 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि स्वराज ७४२ एक्सटी\nडीआय ३४५ 45 HP\nचॅम्पियन प्लस 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि फार्मट्रैक चैंपियन प्लस\nडीआय ३४५ 45 HP\n४५ क्लासिक प्रो वैल्यूमेक्स 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि फार्मट्रैक ४५ क्लासिक प्रो वैल्यूमैक्स\nडीआय ३४५ 45 HP\nयुरो ४५ 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि पॉवरट्रैक यूरो ४५\nडीआय ३४५ 45 HP\nयुरो ४१ प्लस 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि पॉवरट्रैक यूरो ४१ प्लस\nडीआय ३४५ 45 HP\n४५ स्मार्ट 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि फार्मट्रैक ४५ क्लासिक\nडीआय ३४५ 45 HP\n५७५ डी आय 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि महिंद्रा ५७५ डीआई\nडीआय ३४५ 45 HP\nडीआय ४५० एन जी 45 HP\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५ आणि ऐस डीआई ४५० एनजी\nही उत्पादन माहिती सर्वसाधारण स्वरुपाची आहे आणि कंपनी किंवा वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अद्ययावत माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणतीही त्रुटी नोंदवा connect@khetigaadi.com.\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nई - मेल आयडी\nमी खेतीगाडी.कॉम ला मला कॉल करण्यास किंवा एसएमएस करण्यास अधिकृत करतो. अटी मी स्वीकारल्या आहेत Privacy policy\nस्टैण्डर्ड ट्रैक्टर डीआई ३४५\nगेट ऑन रोड प्राइस\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/tractor-specification/mahindra-arjun-international-4wd/mr", "date_download": "2022-09-25T21:27:52Z", "digest": "sha1:464PKLVPV25YIFYALQDWEUVG4EN4GDRB", "length": 12297, "nlines": 219, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Mahindra Arjun International 4WD Tractor Price, Features, Specs & Images", "raw_content": "मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nनवीन ट्रॅक्टर नवीन ट्रॅक्टर ट्रॅक्टर विक्रेते सर्व ट्रॅक्टर\nजुने ट्रॅक्टर खरेदी करा जुने ट्रॅक्टर विक्री करा जुने इम्प्लीमेंट्स विक्री करा जुने हार्वेस्टर विक्री करा जुने व्यावसायिक वाहनांची विक्री करा\nमैसी फर्ग्यूसन जॉन डियर कुबोटा स्वराज महिंद्रा सर्व ब्रांड\nनवीन इम्प्लीमेंट् नवीनतम इम्प्लीमेंट्स रोटाव्हेटर कल्टीवेटर सर्व इम्प्लीमेंट्स\nपावर टिलर लहान कृषी यंत्रे\nमॅसी फर्ग्युसन डीलरशिप मिळवा\nट्रेक्टर टॉक्स शीर्ष 10 ट्रॅक्टर पॉवरगुरू ट्रॅक्टर पुनरावलोकने ट्रॅक्टर तुलना\nऑफर मिळवा त्वरित लोन गेट इन्शुरन्स डील सामान्य प्रश्न\nमहिंद्रा अर्जुन इंटरनेशनल ४डब्ल्यूडी तपशील\nमहिंद्रा अर्जुन इंटरनेशनल ४डब्ल्यूडी तपशील\nमहिंद्रा अर्जुन इंटरनेशनल ४डब्ल्यूडी तपशील\nमहिंद्रा अर्जुन इंटरनेशनल ४डब्ल्यूडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचा सुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nरस्ता किंमत मिळविण्यासाठी फॉर्म भरा\nई - मेल आयडी\nअस्वीकरण: जुने ट्रॅक्टर खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-चालित व्यवहार आहे. खेतीगाडीने जुन्या ट्रॅक्टरना शेतकर्‍यांना आधार व मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. विक्रेते / दलालांनी पुरविलेली माहिती किंवा तिथून उद्भवणार्‍या अशा कोणत्याही फसवणूकीसाठी खेटीगाडी जबाबदार नाही.\nकृपया वाचासुरक्षितता टिप कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक\nखेतीगाडी मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा\nऐड आमच्या सोबत जाहिरात करा\nट्रॅक्टर खरेदी साठी मार्गदर्शक\nट्रॅक्टर देखभाल साठी मार्गदर्शक\nATFEM खेतीगाडी प्रायव्हेट लिमिटेड कॉपीराइट © 2022. सर्व हक्क राखीव. नियम आणि अटी | आमचे धोरण | यूजीसी धोरण\nकृपया आम्हाला आपले शहर सांगा\nआपले शहर जाणून घेतल्याने आम्हाला आपल्यास संबंधित माहिती प्रदान करण्यात मदत होईल.\nई - मेल आयडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://online45times.com/2022/09/06/swamisamarth-875/", "date_download": "2022-09-25T20:22:28Z", "digest": "sha1:7JBL57JMJZOP3CRS3AA4QKVEFVYGY7B6", "length": 11462, "nlines": 72, "source_domain": "online45times.com", "title": "7 सप्टेंबर भागवत एकादशी : 21 वेळा बोला 'हा' मंत्र, लक्ष्मी मातेची कृपा होईल! - Marathi 45 News", "raw_content": "\n7 सप्टेंबर भागवत एकादशी : 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, लक्ष्मी मातेची कृपा होईल\n7 सप्टेंबर भागवत एकादशी : 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, लक्ष्मी मातेची कृपा होईल\nमित्रांनो उद्या 7 सप्टेंबर रोजी भागवत एकादशी. हि सगळ्यात मोठी एकादशी म्हणजे भागवत एकादशी मानली जाते. म्हणजे जेवढ्या देखील मोठ्या एकादशी येतात त्यातीलच एक म्हणजे हि भागवत एकादशी मानली जाते. तर हि एकादशी बुधवारी अली आहे ह्या दिवशी आपण उपवास करावा म्हणजे ज्यांना शक्य आहे.\nत्यांनी नक्की ह्या दिवशी उपवास करावा कारण ह्या दिवशी केलेला उपवास हा खूप फलप्रदान करणारा मानला जातो आणि मित्रांनो ह्या दिवशी तुम्ही उपाय करू शकता, मंत्रजाप करू शकता. ह्या दिवशी आपण श्री हरी विष्णूंची व माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी.\nआणि त्याचबरोबर त्यांना नैवैद्य दाखवावा, ह्या दिवशी आपण श्री हरींची व माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारते आपल्या घरातून दरिद्रता निघून जाते घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.\nआणि मित्रांनो ह्या दिवशी महिलांसाठी विशेष एक उपाय आपण सांगणार आहोत तो म्हणजे ह्या दिवशी आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे मग त्या महिला विवाहित किंवा पुरुष असो किंवा लहान मुले कोणीही या मंत्राचा जप केला तरीही चालेल.मित्रांनो या दिवशी सकाळी किंवा संध्यकाळी जेव्हा देखील तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही ह्या मंत्राचा जप करायचा आहे.\nमित्रांनो आपण देवपूजा करतो त्यानंतर आपण तिथेच देवघरासमोर बसून आपण ह्या मंत्राचा जप करावा कमीत कमी २१ वेळा का होईना त्याचा जप करावा. मित्रांनो ह्या मंत्रजपाने आपल्या घरात पैसा व सुख दोन्ही मिळेल, तर हा मंत्र असा आहे कि, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मित्रांनो एकदम सोपा असा हा मंत्र आहे.\nफक्त २१ वेळा आपण अगदी मनोभावे व पूर्ण श्रद्धेने हा मंत्र आपण बोलायचा आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर आपण माता लक्ष्मी चा व श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद घ्या. अश्या प्रकारे आपण फक्त २१ वेळा मंत्र जप करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती लाभेल.\nआणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैसा, धन नाही आहे त्या लोकांनी धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील ह्या दिवशी आपण पूजा करायची आहे. घरातील दरिद्री नष्ट होते तसेच घरात सुख शांती नांदते. मित्रांनो आपण ह्या दिवशी पूजा करताना त्यांना तुळशीची माळा नक्की अर्पण करा. त्यांना नैवैद्य म्हणून खिरीचा प्रसाद बनवा आणि हि बनवताना एक ते दोन केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंचा रंग आहे. आणि म्हणून त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फळे आपण अर्पण करावीत.\nमित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.\nविवाहित महिलांनी घराच्या सुखासाठी नवरात्रीमध्ये करावे ‘हे’ काम : घरात भरभराट येईल\nनवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी ‘या’ ओळी बोलून लक्ष्मी मातेचा जयजयकार करा, लक्ष्मी माता प्रसन्न होईल\n25 सप्टेंबर सगळ्यात मोठी सर्वपित्री अमावास्या, महिलांनी घरात 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र, वर्षभर कसलीही कमी राहणार नाही\nनवरात्री 2022 अखंड दिवा कसा लावावा दिशा कोणती असावी दिवा विजला तर काय करावे\n25 सप्टेंबर सर्वपित्री अमावस्या : ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, पुढील 11 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब\n सगळ्यात सोपी पुजा पद्धत : वाचा अत्यंत महत्त्वाची माहिती\nमहिलांनी मुलांच्या प्रगतीसाठी करावे, स्वामिनी सांगितलेले ‘हे’ एक काम : कधीही मुलांवर कोणतेही संकट येणार नाही\nनवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी व कशी भरावी देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा\n‘या’ आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी : 24 सप्टेंबर पासून वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब\n21 दिवस स्वामींचे ‘हे’ स्तोत्र बोला, सर्व अडचणी संपतील घरात भरभराटी येईल \nसर्वपित्री अमावस्या घरात अवर्जून करा ‘हा’ एक नैवेद्य: पितृ प्रसन्न होतील सर्व इच्छा पूर्ण होतील\n22 सप्टेंबर मोठा गुरुवार: स्वामींची विशेष सेवा, फक्त 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र: स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील\nकोणत्याही गुरुवारी ‘इथे’ ठेवा फक्त 1 तांब्या पाणी : तुमचे भाग्य बदलेल, प्रगती सुरू होईल\nस्वयंपाक घरात बांधून ठेवा ‘ही’ वस्तू: घरात धन धान्याची कमी होणार नाही, नेहमी भरभराट होत राहील \nनवरात्र सुरू होण्याआधी करा ‘हे’ एक काम : घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल: सुख, शांती, समृद्धी लाभेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2098/", "date_download": "2022-09-25T20:26:25Z", "digest": "sha1:G6BVTSHO5YGKPIUVLLP2472CJ23O7ZCH", "length": 8149, "nlines": 83, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "पदवीधर महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्नशील : सुनील पाटील - Public", "raw_content": "\nपदवीधर महामंडळ स्थापनेसाठी प्रयत्नशील : सुनील पाटील\nपदवीधारकांच्या कल्याणासाठी आमदार अरुण लाड यांच्या नेृत्वाखालील पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यास मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे. पुढील काळात पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांनी केले. पदवीधरांमध्ये जनजागृती व्हावी यानिमित्त नंदुरबार येथे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.\nयावेळी श्री.पाटील पुढे म्हणाले की, राज्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. पदवीधरांसाठी गेल्या तीन वर्षापासून काम करत आहे. तरुणांच्या कल्याणासाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा मुद्दा राष्ट्रवादी पदवीधर संघाने हाती घेतला आहे. हे महामंडळ स्थापन करण्यास सरकार तयार असून मंत्र्यांनी त्यास हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच प्रदेश उपाध्यक्ष शेषराव भोसले म��हणाले राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या माध्यमातून पदवीधारकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ या प्रमाणे पदवीधारकांसाठी पदवीधर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. यानंतर नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील म्हणाले की, देशाचे भवितव्य हा युवक घडवतो. त्यामुळे युवकांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संतोष मेंगडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्रसिंग राजपूत, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल साळी, नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जितेंद्र कोकणी, िसताराम पावरा, बबलू कदमबांडे, माधव पाटील, सुरेंद्र कुवर, महेद्र कुवर, पंकज पाटील, राज ठाकरे, लल्ला (पैलवान) मराठे, सुरेश वळवी, निलेश ठाकरे, निलेश चौधरी, रुपेश जगताप, सागर कोळी, मिलिन जाधव, हेमंत बिरारे आदी उपस्थित होते.\nग्राहक हिताच्या कार्याला प्राधान्य द्या-विकास महाजन\nट्रकच्या धडकेत धडगाव येथील पिता-पुत्री ठार, दोघे गंभीर\nट्रकच्या धडकेत धडगाव येथील पिता-पुत्री ठार, दोघे गंभीर\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://publicmirrornews.com/2593/", "date_download": "2022-09-25T20:17:25Z", "digest": "sha1:UTZNI5II23HUUULUWBT3DZV23BXGZ52F", "length": 6417, "nlines": 85, "source_domain": "publicmirrornews.com", "title": "लघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करा- मनीषा खत्री - Public", "raw_content": "\nलघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करा- मनीषा खत्री\nजिल्ह्यात लघुसिंचन योजनेच्या सहाव्या प्रगणना कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील जलस्रोतांच्या प्रगणनेचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी आर.एस.खोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी आर.के.नाईक, उपविभागीय जलसंधारण अधिकारी जे.वाय.पाटील आदी उपस्थित होते.\nप्रगणना करताना त्या प्रकल्पाची सद्यस्थिती, दुरूस्तीची आवश्यकता, उपाययोजना आदी माहितीदेखील सादर करावी. प्रगणनेच्या निमित्ताने अशी माहिती उपलब्ध झाल्यास आवश्यक दुरूस्तीची कामे जिल्हा वार्षिक योजना किंवा सीएसआरच्या माध्यमातून करणे शक्य होईल. विविध यंत्रणांच्या समन्वयाने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करावे. दर 15 दिवसांनी यंत्रणानिहाय कामाच्या प्रगतीची माहिती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील सर्व गावातील जलस्त्रोतांची प्रगणना करण्यात येणार असून प्रत्येकाचे जिओ टॅगिंग करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.\nमहिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर\nवनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला दिले निवेदन\nवनविभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत आदिवासी टायगर सेनेतर्फे धडगाव व शहादा वनविभागाला दिले निवेदन\nगळा आवळून पतीने केला पत्नीचा खून\nबिज्यादेवी येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू\nबैलगाडीला कंटेनरची धडक, शेतकर्‍यासह बैलाचा मृत्यू\nकृषि विभागाच्या पथकाने छापा टाकत पाच लाखाचे बोगस किटकनाशक केले जप्त, एका विरुद्धगुन्हा दाखल\nआचारसंहिता सुरू असतानाही लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेले साहित्याचे टेम्पो ग्रामस्थांनी पकडुन दिले पोलिसांच्या ताब्यात\nखबरदार : मुले पळविणारी टोळीचा मॅसेज व्हायरल कराल तर\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\nमुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/1166", "date_download": "2022-09-25T21:04:09Z", "digest": "sha1:YFA5K7W3TEPAPGTMEXXKBANAZR2WQAFV", "length": 13627, "nlines": 226, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मुदखेड शहर,बारड व तालुक्यातील सर्व मोठ्या गावात बंदल��� 100% प्रतिसाद – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\nमहाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मुदखेड शहर,बारड व तालुक्यातील सर्व मोठ्या गावात बंदला 100% प्रतिसाद\nमहाविकास आघाडीच्या वतीने आयोजित मुदखेड शहर,बारड व तालुक्यातील सर्व मोठ्या गावात बंदला 100% प्रतिसाद\nदै.चालु वार्ता अर्धापूर प्रतिनिधी\nलखिमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ तसेच दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनास व प्रियांकाजी गांधी यांना अटक केल्यामुळे, महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आव्हान करण्यात आले होते, त्यानुसार मुदखेड शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला.\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या सूचनेवरून मुदखेड शहरात व तालुक्यातील मोठ्या गावात 100% बंद पाळून *निषेध* करण्यात आला.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व *महाविकास आघाडीतील* सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, आज मुदखेड शहरात सर्व व्यापारी व दुकानदार बांधवाच्या सहकाऱ्यांनी मुदखेड शहर *बंद* ठेवण्यात यशस्वी झाले.\nत्यानुसार महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित *मुदखेड* तहसिल कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार मा. नागमवाड साहेबांना निषेध निवेदन देण्यात आले\nयावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष उद्धव पवार, शिवसेना तालुका प्रमुख संजय कुरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवानंद शिपरकर, शहरप्रमुख सचिन चंद्रे, सचिन माने, पिंटू पा. वासरीकर, उत्तमराव लोमटे, किशोर देशमुख, प्रतापराव देशमुख, शंकर राठी, लक्ष्मणराव देवदे, बंदेअली पठाण, उत्तमराव चव्हाण, रामराम खांडरे, संजय कोलते, आनंदराव शिंदे, खदीर खुरेशी, सुरेश शेटे, इमरान मच्छीवाले, चांदू चमकुरे, रावसाहेब चौदते, सलाम सर, बालाजी गोडसे, किशोर पारवेकर, माऊली वासरीकर, सुधाकर देशमुख, चांदू बोकेफोड, खदीर कुरेशी, संजय आऊलवार, चक्रधर कळणे,सुरेश शेटे, प्रशांत कल्याने, बालाजी गुळेवाड, दत्तराव खानसोळे, गोविंदराव गाढे, पंडितराव चव्हाण, पिंटू ठाकूर, दादाराव पुयड, भास्कर कळणे, चंदू येगुर्ले, मुजीब पठाण, नितीन चौदते, गिरीश कोतावार, सुशील मुंगल, पिंटू ठाकूर, चव्हाण, चौदते,शेख बबलू, बजरंग खोडके, विनोद चव्हाण, कैलास चंद्रे, मेंटकर साहेबराव, यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार उपस्थित होते\nPrevious: लातूर मध्ये अन्नदात्यासाठी ७२ तास अन्नत्याग आंदोलनास लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने सुरुवात\nNext: जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने लखीमपूर खीरी घटनेचा केला निषेध.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nकोरोना काळात मनरेगाचा आधार अन् आत्ता तिजोरीच रिकामी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबेरोजगारा मुळे अनेक युवकांना भोगायला लागली काळी दिवाळी\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nबिजासन घाटात आठवड्यात दुसरा अपघात झाला; ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात.\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\nमाकणी येथे आय सीड संस्थेच्यावतीने वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळांचे कार्यक्रम संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikchaluwartha.com/archives/2552", "date_download": "2022-09-25T20:13:07Z", "digest": "sha1:SCRETEL5KCE2MSH2L5EX2FGJ7GVUUVCZ", "length": 11317, "nlines": 237, "source_domain": "www.dainikchaluwartha.com", "title": "*धुळेकर जनतेचे व्यापक हित लक्षात घेवून कचरा ठेक्याची स्थगिती उठवली..!* – Dainik Chalu wartha", "raw_content": "\nदैनिक चालु वार्ता न्यूज़पेपर के लिए आवश्यकता है पूरे भारत के सभी जिलो से अनुभवी ब्यूरो चीफ, पत्रकार, कैमरामैन, विज्ञापन प्रतिनिधि की\n*धुळेकर जनतेचे व्यापक हित लक्षात घेवून कचरा ठेक्याची स्थगिती उठवली..\n*धुळेकर जनतेचे व्यापक हित लक्षात घेवून कचरा ठेक्याची स्थगिती उठवली..\nदि. २०-१०-२०२१धुळे शहराचा कचरा प्रश्न पेटलेला असून कचरा स���्यस्थितीमध्ये उचलला जात नसून धुळे शहरात कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असून डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी धुळेकर नागरिक त्रस्त आहेत. या आजारांनी धुळे शहरातील ४ ते ५ नागरिकांचा बळी गेला असून आजच्या परिस्थितीमध्ये कचरा संकलन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. कचरा ठेका देणे हि धोरणात्मक बाब असल्याने कचरा ठेकेदारा समवेत नवीन करारनामा करून कचरा संकलन करण्याचा ठेका देण्यात यावा जेणेकरून शहरातील नागरिकांना होणारा नाहक त्रास थांबून जनेतची सोय होणार आहे.धुळेकर जनतेचा आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेवून धुळे शहराचे आमदार यांनी आज दि.२० ऑक्टोंबर रोजी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांची भेट घेवून धुळे महानगरपालिका कचरा संकलन करणा-या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली. आमदार फारुक शाह यांच्या विनंतीला मान देऊन नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश दिले असून स्वयंभू कंपनी लवकरच काम सुरू करणार आहे.\nNext: व्हॉट्सअपवर सुसाईड गुड बाय स्टेटस ठेऊन उच्चशिक्षित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\n१६ नोव्हेंबर रोजी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याची विनंती :- मुख्य निवडणूक अधिकारी\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nहातोला येथील शेतकऱ्याचा सोयाबीनचा ढिग जळून खाक\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nयोगेश्वरी महाविद्यालयात कोव्हीड लसीकरण*\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\nजिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर साहेब यांनी मातृसेवा आरोग्य केंद्रास भेट दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2022-09-25T21:34:21Z", "digest": "sha1:K6K5GBRKOZBH3GCOIRPVHAHZ5JNJJWF2", "length": 2317, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "सियाचा ट्रेलर मनीष मुंद्रा चित्रपटाचा ट्रेलर सिया आऊट विनीत सिंग आणि पूजा पांडे अभिनीत - DOMKAWLA", "raw_content": "\nसियाचा ट्रेलर मनीष मुंद्रा चित्रपटाचा ट्रेलर सिया आऊट विनीत सिंग आणि पूजा पांडे अभिनीत\nसिया ट्रेलर: न्यायासाठी एका महिलेच्या संघर्षाची कहाणी… ‘सिया’चा ट्रेलर हृदय पिळवटून टाकणारा असेल.\nby डोम कावळा 7 views\nप्रतिमा स्त्रोत: INSTAGRAM तो ट्रेलर तो ट्रेलर: न्यूटन आणि मसान सारखे सशक्त आशय असलेले चित्रपट…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2022-09-25T19:45:41Z", "digest": "sha1:A3BA7ZLVLSKOHSKRGMGHU4AKNXA5RD5Z", "length": 1996, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "सीता रामाची सुटका नाही - DOMKAWLA", "raw_content": "\nसीता रामाची सुटका नाही\nमृणाल ठाकूर: ‘सीता रामम’ मुळे मृणाल ठाकूरचे स्टारडम वाढले, काही दिवसात लाखो फॉलोअर्स झाले\nप्रतिमा स्त्रोत: इंस्टाग्राम- मृणाल ठाकूर मृणाल ठाकूर ठळक मुद्दे ‘सीता रामम’ने मृणाल ठाकूरला सोशल मीडिया…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nHelmet Saves Life डोक्यावर हेल्मेट होते म्हणून वाचला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22y86836-txt-ratnagiri-20220813113351", "date_download": "2022-09-25T19:52:38Z", "digest": "sha1:JA2Q7XHHFI2SABCSZV3E7TCCDKKLXO57", "length": 15218, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "रत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करा | Sakal", "raw_content": "\nरत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्म��रकाचे त्वरित संवर्धन करा\nरत्नागिरी- टिळक जन्मस्थान स्मारकाचे त्वरित संवर्धन करा\nटिळक जन्मस्थान स्मारकः लोगो\nः रत्नागिरी ः हिंदु जनजागृती समितीतर्फे पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांना निवेदन देताना अरविंद बारस्कर, देवेंद्र झापडेकर, माणिकराव टापरे, चंद्रशेखर गुडेकर, संजय जोशी आदी.\nस्मारकाची दुरावस्था; शासनाची अनास्था\nहिंदू जनजागृतीने वेधले लक्ष; जतनासाठी पुरातत्त्व विभागाला साकडे\nरत्नागिरी, ता. १३ ः लोकमान्य टिळकांच्या जन्मभूमीचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करावे आणि ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे होत असतानाही देशासाठी आपल्या सर्वस्वाच्या त्याग करणाऱ्‍या लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रपुरुषाचे दुरवस्था झालेले स्मारक पाहावे लागत आहे, यापेक्षा दुर्दैव ते काय असा सवालही समितीने केला आहे.\nलोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थान स्मारकाच्या दुरवस्थेची तातडीने दखल घेऊन त्वरित पावले उचलण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना स्मारकाच्या दुरस्थितीचे आणि जतनविषयक सुत्रांचे सविस्तर निवेदन यापूर्वी देण्यात आले होते; मात्र २८ जुलैपर्यंत स्मारकाच्या दुरवस्थेबाबतची स्थिती जैसे थे अशीच आहे. स्मारकाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ४ कोटींचा निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्याचे कळते; मात्र अजूनही त्याबाबत काय सुरू आहे, या विषयी माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाचे कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे यांनी हे निवेदन स्वीकारले. या वेळी शिवचरित्र कथाकार अरविंद बारस्कर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे देवेंद्र झापडेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री माणिकराव टापरे, चंद्रशेखर गुडेकर, संजय जोशी उपस्थित होते.\nजन्मस्थानाच्या देखरेखीसाठी पुरेसे कर्मचारी ठेवा\nदेशभरातून टिळकप्रेमी स्मारकाला भेट देण्यासाठी येतात\nमाहिती फलक मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेतीलही असावेत\nजन्मस्थानाची वास्तू जुनी; त्याची योग्यप्रकारे दुरूस्ती व्हावी\nटिळकांचे कार्य दर्शवणारी डॉक्युमेंटरी फिल्म दाखवावी\nमाहिती पुस्तिका, छायाचित्र असे साहित्य ठेवण्यात यावे\nलोक���ान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या निवडक प्रती ठेवाव्यात\nजुन्या वास्तूत लोकमान्य टिळकांविषयीच्या ग्रंथांचे ग्रंथालय उभारावे\nया संदर्भात कनिष्ठ अभियंता शांताराम केकडे म्हणाले की, स्मारकासाठीच्या ४ कोटींच्या निधीला तत्त्वतः प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्मारकाच्या दुरुस्तीचे तपशीलवार अंदाजपत्रक आणि स्मारकाच्या परिसराचा विकास करण्यासंदर्भातील ढोबळ अंदाजपत्रक पुरातत्त्व विभाग मान्यतेसाठी पाठवले आहे. ते रत्नागिरी विभागाने राज्य पुरातत्त्व विभागाकडे पाठवले आहे. त्याला तांत्रिक मंजुरी मिळायची आहे. त्यानंतर ते वित्तीय मंजुरीसाठी पाठवले जाईल.\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nशिवसेना ‘राष्ट्रवादी’च्या दावणीला बांधली; तानाजी सावंतलातूर : विधानसभेच्या गत निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो लावून आम्ही सर्वांनी मते मागितली. जनतेने २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेनेला कौल दिला. त्यानंतर केवळ मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे क\nखड्डा चुकवायला गेला जीव गमावून बसलाइचलकरंजी : खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका युवकाचा बळी गेला. असिफ इम्रान मुल्लाणी (वय १८ रा.रुई ता.हातकणंगले)असे त्याचे नाव आहे. हा अपघात रुई मार्गावर कबनूर ओढ्याजवळ झाला. दरम्यान कबनूर दत्तनगर परिसरातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आं���ोलन करून मुल्लाणी क\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bomb-threat-to-bombay-video-call-drl98", "date_download": "2022-09-25T21:36:55Z", "digest": "sha1:R7XHAI7TOAIXQRXGFYXFOZEBOCBB5VMK", "length": 10575, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai : व्हिडिओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी | Sakal", "raw_content": "\nMumbai : व्हिडिओ कॉल करून मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी\nमुंबई : मुंबईला बॉम्बने उडवण्याची निनावी धमकी दिली आहे. सांताक्रूझ येथील एका रहिवाशाला व्हिडिओ कॉल करून एका अज्ञाताने मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली असून याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसांताक्रूझ येथील एका रहिवाश्याला एका व्यक्तीकडून व्हिडिओ कॉल आला आणि मुंबईला बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली आहे. त्यानंतर या नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.\nAurangabad : कचरा प्रक्रिया खर्च सहा कोटींनी वाढणारऔरंगाबाद : नारेगावसह चिकलठाणा आणि पडेगाव येथील पडून असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंगची प्रक्रिया करण्यासाठीच्या खर्चात आणखी सहा कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत - २ मधून यासाठी निधी मिळणार असल्य\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nहेही वाचा: भारताला 2047 पर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचं PFIचं उद्दिष्ट; आरोपीचा मोठा खुलासा\nदरम्यान, याअगोदर अनेकवेळा कॉल करून मुंबई उडवण्याच्या धमक्या दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. तर सामान्य व्यक्तीला व्हिडिओ कॉल करून धमकी दिल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g96555-txt-palghar-20220912115828", "date_download": "2022-09-25T21:07:41Z", "digest": "sha1:UWJ6UA5IBUBVGJJ3UKZ5DX5LZBCRSSVM", "length": 10839, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "मिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज | Sakal", "raw_content": "\nमिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज\nमिरा-भाईंदरमध्ये आयटी व इलेक्ट्रॉनिक पार्कची गरज\nभाईंदर, ता. १२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहराच्या वाढीची मर्यादा लक्षात घेता या ठिकाणच्या रहिवासी क्षेत्रावर निर्बंध येण्याची गरज आहे. तसेच नव्या विकास आराखड्यात आयटी पार्क व इलेक्ट्रॉनिक पार्कसारख्या तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या उद्योगांचे आरक्षण समाविष्ट करण्याची गरज आहे. त्यामुळे शहराच्या नव्याने त���ार होत असलेल्या विकास आराखड्यात त्याची तरतूद व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.\nमिरा-भाईंदरच्या पहिल्या विकास आराखड्याची मुदत २०१७ मध्ये संपुष्टात आली आहे. त्यानंतर नव्या विकास आराखड्याचे काम सुरू झाले आहे; मात्र गेली पाच वर्षे ते रखडले आहे. आता पुन्हा एकदा आराखड्याच्या कामाला वेग आला आहे. यासंदर्भात मध्यंतरी सूचनादेखील मागवण्यात आल्या होत्या. नव्या विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात वाढ न करता बेंगळूरु व पुणे शहराच्या धर्तीवर तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशा इलेक्ट्रॉनिक पार्क, आयटी पार्कसारखी आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक अजित पाटील यांनी नगररचना विभागाच्या सहायक संचालकांकडे केली आहे.\nमिरा-भाईंदर शहराच्या तीन बाजूला खाडी व समुद्र आहे; तर एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. शहराचा बराचसा भाग सीआरझेड व ना विकास क्षेत्रातही मोडत आहे. त्यामुळे शहरातील रहिवासी क्षेत्राला मर्यादा आहेत. गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे येथील रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक यासारख्या प्राथमिक सोयी-सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. नव्या विकास आराखड्यात रहिवासी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसंख्येत आणखी भर पडणार असून उत्पन्नाचे मर्यादित स्रोत असलेल्या शहराला हा ताण सहन न होण्यासारखा आहे. सध्या मिरा-भाईंदरमधील नोकरदार वर्ग मुंबईवर अवलंबून आहे. कामानिमित्त दररोज मिरा-भाईंदर ते मुंबई असा प्रवास त्यांना करावा लागत आहे. त्यामुळे नव्या विकास आराखड्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारी आरक्षणे समाविष्ट केल्यास तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे अजित पाटील यांचे म्हणणे आहे.\nभूमिपुत्रांशी समन्वय साधणे गरजेचे\nपूर्वी शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती होत्या. परंतु काळाच्या ओघात येथील उद्योगात मोठी घट झाली आहे. त्यामुळे आयटी अथवा इलेक्ट्रॉनिक पार्कसारखी प्रदूषणविरहित उद्योग वसाहत या ठिकाणी निर्माण झाली; तर तरुणांना रोजगारही मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षणही होणार आहे. सरकारचे उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांशी समन्वय साधून या वसाहती निर्माण करणे शक्य आहे.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-vdk22b00889-txt-raigad-20220919104606", "date_download": "2022-09-25T20:35:33Z", "digest": "sha1:MSGBZPYJB25YRKW22LXITOBB5XZ7CTTK", "length": 6655, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "खड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार | Sakal", "raw_content": "\nखड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार\nखड्डे भरण्यास समाज संस्थेचा पुढाकार\nवडखळ, ता. १९ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गाला खड्ड्याने ग्रासले असून यंत्रणेच्या उपाययोजनाही कमी पडत आहेत. त्‍यामुळे आपल्‍या गावातून जाणार्‌या महामार्गावरील खड्डे भरण्यास समाज संस्थेने पुढाकार घेऊन गडब परिसरातील बहुतांश खड्डे बुजवले. त्‍यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्‍त केले. संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, कैलास पाटील तेजस पाटील, जयेश केणी, ऋषिकेश कोठेकर आदींनी परिश्रम घेतले. वाहनचालकांच्या समस्‍या ओळखून समाज संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्‍न केला असून गावा-गावातील तरुणांनी पुढाकार घेत शक्य तेवढे खड्डे बुजवावेत, असे आवाहन समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे यांनी केले आहे.\nवडखळ ः मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे समाज संस्थेचे कार्यकर्त्यांनी बुजवले. (छायाचित्र ः प्रदीप मोकल)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22y98098-txt-kopdist-today-20220920021935", "date_download": "2022-09-25T20:51:29Z", "digest": "sha1:LQL7XLTSWOQH6AVVCQN7QPN4DYZZQC2M", "length": 14448, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "अतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली | Sakal", "raw_content": "\nअतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली\nअतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली\nअतिवृष्टी नाही, तरी सरासरी ओलांडली\nगडहिंग्लजमधील पाऊस; टप्प्याटप्प्याच्या पावसाने महापुराचे गांभीर्य जाणवले कमी\nअजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा\nगडहिंग्लज, ता. २० : यंदा जुलैपासून प्रत्येक महिन्याला पाऊस झाला. परंतु, तो टप्प्याटप्प्याने झाला. यामुळे महापुराची गंभीर परिस्थिती यंदा उद्‍भवली नाही. विशेष म्हणजे यंदा तालुक्याच्या पावसाची सरासरी ६० मिलिमीटरपेक्षा अधिक गेलेली नाही. अतिवृष्टी नसली तरी तालुक्याची सरासरी मात्र पावसाने ओलांडली आहे. तालुक्यातील काही अपवादात्मक बंधारे वगळता सर्व मार्ग यंदाच्या पावसाळ्यात खुले राहिले.\nगडहिंग्लज तालुक्यात अलीकडील चार वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. २०१९, २०२०, २०२१ या तिन्ही वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. परिणामी, हिरण्यकेशी व घटप्रभा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली. नदी आणि ओढ्याकाठच्या घरासह शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. या तिन्ही वर्षी अतिवृष्टीने उच्चांक गाठला होता. या तुलनेत यंदाचा पाऊस झाला खरा. पण, तालुक्यात एकाही दिवशी सरासरी ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला नाही. जून कोरडा गेला. जुलैमध्ये पाऊस झाला, तोही पडू काय नको असाच होता. नेहमी जुलैमध्ये अतिवृष्टी व्हायची. परंतु, यंदा एकदाही अतिवृष्टी झाली नाही. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही असाच पाऊस झाला. या महिन्यात पाऊस जोरदार झाला, तरीही अतिवृष्टी झाली नाही. यापूर्वीच्या तिन्ही वर्षी जुलै व ऑगस्टमध्ये महापूर येऊन गेला. यंदा मात्र गणेशोत्सवानंतर कोकण व आजरा पट्ट्यातील जोरदार पावसाने या महिन्यात कधी नव्हे, तो पहिल्यांदा महापूर आला. याबाबत जुनी जाणती मंडळी आश्‍चर्यही व्यक्त करीत आहेत.\nजुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसाने महापूर आला. या प्रत्येक पावसात निलजी, ऐनापूर व गोटूर हे तीनच बंधारे पाण्याखाली गेले. ऑगस्टमधील पावसाने भडगाव व जरळी बंधारा मात्र एकच वेळ पाण्याखाली गेला. फार दिवस महापुराची परिस्थिती टिकली नसल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परव���ना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nयंदा केवळ सप्टेंबरमधील पावसातच नेसरी, महागाव व गडहिंग्लज या तीन मंडलात अतिवृष्टी झाली. अगोप पेरणी केलेल्या सोयाबीनला सप्टेंबरमधील पाऊस दणका देणारा ठरला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उघडीप मिळाल्यावर असे शेतकरी मळणीच्या कामात व्यस्त आहेत. अतिवृष्टीची नोंद असेल तेथे नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा करून भरपाई शक्य असल्याचे सांगण्यात येते.\n- तालुक्याची सरासरी : ७८४ मि.मि.\n- २०१८ : ७२१ मि.मि.\n- २०१९ : १५३६ मि.मि. (केवळ दहा दिवसांत ६३४ मि.मि.)\n- २०२१ : १३०३ मि.मि.\n- २०२२ : ९५५ मि.मि. (२० सप्टेंबरपर्यंत)\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/karuna-munde-dhananjay-munde-eknath-shinde-uddhav-thackeray-dasara-melava-bhagwangad-beed-npk83", "date_download": "2022-09-25T20:27:51Z", "digest": "sha1:QUFMJSZRFVWO2HNQNEVHOXDVIB4JFNZB", "length": 12817, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karuna Munde : दसरा मेळाव्याच्या वादात आता करूणा मुंडेंची उडी; म्हणाल्या, 'संघर्ष...' | Sakal", "raw_content": "\nKaruna Munde : दसरा मेळाव्याच्या वादात आता करूणा मुंडेंची उडी; म्हणाल्या, 'संघर्ष...'\nKaruna Munde On Dasara Melava : एकीकडे शिवाजी पार्कवर आगामी दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसताना आता या वादात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा मुंडे यांनीदेखील उडी घेतली आहे. त्या पुण्यातील घोरपडी येथे आयेजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.\nहेही वाचा: Bengaluru : रूग्णासाठी वाहतूक कोंडीत अडकलेला डॉक्टर 45 मिनिटं धावला अन्...\nकरूणा मुंडे म्हणाल्या की, राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझं नाव घेताच लोक घाबरतात असेही करूणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: Cabinet Meeting : बैठकीतील महत्त्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात\nदसरा मेळाव्याबाबत काय म्हणाल्या\nयावेळी बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहेत. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क आणि भगवानगडावर होतो हे माहिती होतं मात्र त्याच्याशिवाय कुठेच होत नाही हे मात्र माहिती नव्हतं. मी वंजारी समाजाची आणि मुंडे परिवाराची सून असून, मीपण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nहेही वाचा: Nitin Gadkari : पटोलेंच्या ऑफरवर गडकरींचं स्पष्टीकरण; म्हणाले,''मी...''\nउद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनात आता मी पण रेसमध्ये 110 टक्के शर्यतीत उतरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दसरा मेळाव्यासाठी मी स्वतः नामदेव शास्त्री यांच्याकडे जाऊन यासंबंधी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही करूणा यांनी यावेळी सांगितले. मी एका मंत्र्याची बायको असून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचल्याचेही यावेळी करूणा मुंडे म्हणाल्या.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-grd22b03155-txt-pd-today-20220903030341", "date_download": "2022-09-25T20:19:05Z", "digest": "sha1:BCIT2GDLJOELZCAGIPGJBJCHAFA42KAW", "length": 15168, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "वेळप्रसंगी बलिदान देऊ | Sakal", "raw_content": "\nसासवड शहर, ता. ३ : शासनाने जर आमच्यावर दबाव तंत्राचा वापर करून दडपशाही अंगीकारली तर आम्ही सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने उत्तर देऊ. विमानतळ विरोधाचा नारा शासनापर्यंत पोचवू. काहीही झाले तरी आम्ही विमानतळाला विरोध करणारच. वेळप्रसंगी बलिदान देऊ. परंतु विमानतळास जमिनी देणार नाही, असे निवेदन विमानतळ विरोधी संघर्ष समिती व वनपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आज (ता.३) सासवड (ता. पुरंदर) येथून पाठविण्यात आले.\nपारगाव-मेमाणे, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, खानावडी, एकतपूर व मुंजवडी या सात गावांचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांचा प्रथमपासूनच विमानतळास ठाम विरोध आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले. यावेळी शेतकऱ्यांनी ''सकाळ''शी बोलताना संतप्त भावना व्यक्त केल्या. विमानतळाला विरोधाबाबत सात गावातील ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार आहेत.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nआंदोलन, मोर्चे काढणे हे आम्हाला नवीन नाही. शासनाने शेतकऱ्यांचा विरोध पाहून पुढचे पाऊल उचलावे. समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनी विकत घेऊन विमानतळ करण्याचा घाट शासनाने घातला आहे. असे असले तरी येथील ९० टक्के शेतकरी कोट्यवधी रुपये जरी मिळाले तरी आपल्या जमिनी देणार नाहीत. त्यामुळे विजय शिवतारे यांनी विमानतळाचे हवेत बंगले बांधू नयेत, असे विमानतळ विरोधी संघर्ष समितीतील शेतकऱ्यांनी सांगितले.\nविमानतळ विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष दत्ता झुरंगे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष संतोष हगवणे, वनपुरीचे सरपंच नामदेव कुंभारकर, पारगावच्या सरपंच प्रियंका मेमाणे, कुंभारवळणच्या सरपंच अश्विनी खळदकर, संतोष कुंभारकर, खानवडीच्या सरपंच स्वप्नाली होले, एकतपूर - मंजवडीचे सरपंच कृष्णा झुरंगे यांनी विरोध दर्शविला आहे.\nखानवडीचे उपसरपंच स्वप्नील होले, पारगावचे माजी सरपंच बापू मेमाणे, पारगावचे उपसरपंच चेतन मेमाणे, वनपुरीचे उपसरपंच सुनील कुंभारकर, कुंभारवळणाचे उपसरपंच बंडू कामठे, विमानतळ संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अमोल कामठे, उपसभापती देविदास कामठे, ज्योती मेमाणे, ग्रामस्थ विजय मेमाणे, भाऊसाहेब मेमाणे, दत्तात्रेय कुंभारकर, स्वप्नील कुंभारकर आदी बरोबर आहेत.\nशिवतारे यांनी दिशाभूल करणे थांबवावे\nमहामंत्री महोदयांनी सासवड येथे जाहीर केले आहे की शेतकऱ्यांचा जर विरोध असेल तर विमानतळ होणार नाही आणि हेच सत्य आहे की, येथे शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. विजय शिवतारे, यांना माहीत असूनही स्वतःच्या मोठे होण्याच्या महत्वकांशापायी शेतकऱ्यांच्या विषय दुर्लक्षित करून स्वतःचे घोडे पुढे दामटत आहेत. त्यांनी शासनाची दिशाभूल करण्याचे काम थांबवावे, असेही विमानतळ विरोधी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी सांगितले.\nपुरंदर येथील विमानतळाचा प्रश्न हा कोणत्या एका शेतकऱ्याच��� किंवा गावाचा राहिला नसून तो सात गावांचा व गावातील प्रत्येक घराचा प्रश्न झाला आहे. येथील जागेबाबत आम्ही सुरुवाती पासून विरोधात आहोत आणि यापुढेही निश्चित राहणार आहे. वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन छेडू. पण विरोधापासून मागे हटणार नाही.\n- दत्ता झुरंगे, अध्यक्ष, विमानतळ विरोधी संघर्ष समिती.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-nar22b01420-txt-pd-today-20220901113450", "date_download": "2022-09-25T20:54:12Z", "digest": "sha1:S2437FGX6W5FD2WSU2R7WR423GCSGJGL", "length": 7452, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "बलात्कारातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद | Sakal", "raw_content": "\nबलात्कारातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद\nबलात्कारातील आरोपी नऊ वर्षानंतर जेरबंद\nनारायणगाव, ता. १ : आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून मागील नऊ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या चाळकवाडी (ता. जुन्नर) येथील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने सापळा रचून अटक केली. अमोल ऊर्फ सुजित बबन ऊर्फ कोंडीभाऊ सोनवणे (वय ३४, रा. चाळकवाडी), असे त्यांचे नाव आहे.\nयाबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी माहिती दिली की, अमोल याने लग्नाचे आमिष दाखवून आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी आरोपीवर सन २०१३ मध्ये नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी फरारी झाला होता. तो चाकण (ता. खेड) व भूगाव (ता. मुळशी) भागात नाव बदलून राहत वास्तव्य करत होता. तो चाळकवाडी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दीपक साबळे यांना मिळाली होती. त्यानुसार अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी त्याला चाळकवाडी येथील टोलनाक्यावर सापळा लावून अटक केली. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, गणेश जगदाळे, दीपक साबळे, राजू मोमीन, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्ष�� नवले, नीलेश सुपेकर, मुकेश कदम या पथकाने केली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22y25928-txt-pune-today-20220916051425", "date_download": "2022-09-25T21:29:48Z", "digest": "sha1:LYPPC3QL3S6AI3WKQ5634EKFCWF23CA4", "length": 7083, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "घरफोडीप्रकरणी एकास कोठडी | Sakal", "raw_content": "\nपुणे, ता. १६ : सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील तीन सोन्याच्या अंगठ्या व एक वळे चोरल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. युवराज वसंत मोहिते (वय ३४, रा. तोंडोली, ता. कडेगाव, जि. सांगली) असे अटक आरोपीचे नाव आहे. तर, संगतसिंग अजमीरसिंग कल्याणी (रा. रामटेकडी, हडपसर) याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ते पाच जुलै दरम्यान कोथरूड परिसरातील हिल क्रेस्ट सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. याबाबत ६८ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबीयांसह लेह व लडाख येथे सहलीसाठी गेले होते. यादरम्यान, आरोपी त्याच्या साथीदारासह सदनिकेचे कुलूप तोडून घरात घुसला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील तिजोरीत ठेवलेल्या ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या व १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वळे असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील कल्पना झोरे यांनी केली.\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dam-on-river-mhais-overflowed-nandurbar-latest-news-psl98", "date_download": "2022-09-25T21:02:33Z", "digest": "sha1:HVQUEJTNTYWKYVBSH545I6WGBCTABF6X", "length": 12189, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latest Marathi News | म्हैस नदीवरील धरण ओंसडले | Sakal", "raw_content": "\nNandurbar : म्हैस नदीवरील धरण ओंसडले\nशहादा : लोंढरे (ता. शहादा) येथील म्हैस नदीवर बांधण्यात आलेले धरण जोरदार पावसामुळे काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे. धरण भरल्याने परिसरातील कूपनलिकांची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. (dam on river Mhais overflowed Nandurbar Latest News)\nगेल्या चार दिवसापासून शहादा तालुक्यासह परिसरात पाऊस सुरूच आहे. गुरुवारी (ता.१५) पहाटेपासून ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. सातपुड्याच्या दुर्गम भागात देखील पाऊस झाल्याने म्हैस नदीला पूर आला. लोंढरे येथील धरण पावसाळ्यात भरलेले होते. मात्र गेल्या पंधरा वीस दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती.\nहेही वाचा: द्राक्षपंढरीत छाटणीचा हंगाम 20 दिवसांनी लांबला; पावसाच्या सातत्याचा परिणाम\nधरण साधारणतः ७० टक्के भरले होते. या पावसामुळे धरण पुन्हा काठोकाठ भरून ओसंडून वाहत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. परिसरातील १६ गावे या धरणाच्या सिंचन लाभ क्षेत्रात येतात. कळंबू गावापर्यंत धरणातून पाण्याचे पाट काढलेले आहेत.\nगेल्या वर्षीच परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार धरणाची दुरुस्ती करण्यात आली होती. मुख्य बांधला भेगा पडल्याने पाण्याच्या निचरा होत होता. धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली होती. मंत्री डॉ. विजयकुमार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन धरण दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या.\nधरण दुरुस्त झाल्यामुळे आता एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पाणी टिकू शकेल. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक धरण असून, शंभर टक्के भरल्याने शेतकरी आनंदित झाला असल्याचे जयननगर येथील महात्मा फुले युवा मंच अध्यक्ष ईश्वर माळी यांनी म्हटले आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: निनावीत कडवा जलवाहिनीचा जोड निखळला; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आव्हान\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/unauthorized-businesses-under-of-nmc-nashik-latest-marathi-news-psl98", "date_download": "2022-09-25T20:52:34Z", "digest": "sha1:IYNG7PWQIXOUSIEGMOBKUTIX6WXBXGDS", "length": 15165, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकेच्या आडून अनधिकृत धंदे; NMCचे दुर्लक्ष | Latestv Marathi News | Sakal", "raw_content": "\nमहापालिकेच्या आडून अनधिकृत धंदे; NMCचे दुर्लक्ष\nनाशिक : विनयनगर येथे १३ एकर भूखंडावर बिनशेती परवानगी न घेता तसेच ले- आउट मंजूर नसताना बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे तयार झालेल्या घरांना महापालिकेने नळजोडणी देण्याबरोबरच या भागात पायाभूत सुविधा पुरविल्या जात असूनही महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे.\nअसे असताना आता बेकायदा बांधकामाचा नवा प्रकार समोर आला आहे. या भागात महापालिकेच्या उद्यान विभागाचा बोर्ड लावून महापालिकेचे काम चालू असल्याचे दर्शवून बेकायदा बांधकामे होत असल्याचे स्थानिक नागरिकांनी लक्षात आणून दिले आहे. (Unauthorized businesses under of NMC nashik Latest Marathi News)\nनाशिक शिवारातील विनयनगर येथे सर्व्हे क्रमांक ८६६/१/१ मध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत मोठ्या वसाहतीचे बांधकाम चालू आहे. सदर भूखंड कच्ची जमीन अर्थात शेतीचे बिनशेतीमध्ये रूपांतर न करता तसेच ले-आउट मंजूर नसताना प्लॉट पाडून बेकायदेशीररीत्या विक्री करून जमिनीच्या व्यवहाराबद्दल माहिती नसलेल्या नागरिकांची फसवणूक केली जात आहे.\nइनामी प्रकारच्या या जागेवर पक्के बांधकाम चालू आहे. या संदर्भात महापालिकेने भूखंडावर चालू असलेल्या बांधकामांना नोटीस बजावली, मात्र हा फक्त कागदोपत्री सोपस्कार ठरला. अनधिकृत बांधकाम संदर्भात तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती.\nश्री. पवार यांनी तातडीने कारवाईच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या. अतिक्रमण विभागाने पूर्व विभागाशी संपर्क साधला, मात्र तोही सोपस्कार ठरला. स्थानिक पातळीवर दाद मिळत नसल्याने तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विनयनगर रहिवासी संघातर्फे निवेदन देण्यात आले.\nपरवानगी न घेता या भागात शेत जमिनीवर बांधकाम सुरू असल्याने स्थानिक नागरिकांनी तक्रार करून दखल घेतली नाही. मात्र, दुसरीकडे येथील घरांना पाणीपुरवठा, रस्ते पद्धती आदी सुविधा पुरविल्या जात आहे. सुविधा पुरवून महापालिकेकडूनच अनधिकृत बांधकामे सुरक्षित करण्याचे उद्योग सुरू असताना आता थेट महापालिकेच्या बॅनरखाली अनधिकृत घरांच्या बांधकामांना संरक्षण दिले जात आहे.\nबैलगाडी, टांग्यांसाठी वाहन परवाना रेडिओसाठी दरवर्षी परवाना नूतनीकरण करावे लागे. रस्ते वाहतूक अधिकाऱ्याच्या सहीचा शिक्का असलेला बैलगाडी, टांग्यांसाठी परवाना; त्या परवान्याचं ठराविक काळानंतर दर पाच वर्षांनी नूतनीकरण करावे लागे. आजच्या पिढीला हे नवल वाटेल. पण असं ‘परमिटराज’ फार प्राचीन नव्हे; शंभर वर्षांपूर्वी होतं. - सदानंद\n२४८ शाळा बंद होण्याच्या मार्गावरऔरंगाबाद : पुढील वर्षापासून राज्यात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याचा शासनाचा विचार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षक निश्चिती करताना पटसंख्येचा निकष ठरवण्यात आला आहे. त्यानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना आता शिक्षकच मिळणार नाहीत, अशी व्यवस्था शिक्षण विभागाने केली आहे. नुकतेच शा\nरिफायनरीबाबत गैरसमज दूर करणे आवश्यक; महेश शिवलकरराजापूर : राज्यात सत्तांतर होताच राजापुरातील रिफायनरी प्रकल्पाबाबतच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची झालेली नियुक्ती ही राजापूरवासीयांसाठी लाभदायी ठरणार आहे. एमआयडीसीने आता प्रकल्पाबाबत जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जे गैरसमज पसरवत आहेत व\nCM Eknath Shinde : शिंदे गटातर्फे देणार जशास तसे उत्तरचिपळूण : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे गटाकडून शिवसेना स्टाईलचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दापोलीचे आमदार योगेश कदम यांना संधी देत माजीमंत्री रामदास कदम यांना अधिक बळ देण्याची तयारी शिंदे गटाकडून सुरू असल्या\nहेही वाचा: दुचाकीस्वारांनो नाशिकमध्ये पावसात वाहन चालवताना सर्व्हिस रोड वापरा अन्यथा...\nबोर्ड उद्यान विभागाचा; कामे खासगी\nसर्वे क्रमांक ८६६/१ मध्ये सादिकनगरमध्ये उद्यान विभागाचा बोर्ड लावण्यात आला आहे. परंतु महापालिकेचा व जागेचा काही संबंध नाही. बाहेरून आलेल्या नवीन व्यक्तीला सदरची जागा महापालिकेची असून महापालिकेकडून जागा विकसित केले जात असल्याचे दर्शविले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.\nयासंदर्भात विनयनगर ज्येष्ठ नागरिक संघ, राधा वल्लभ बहुउद्देशीय संस्था, श्री सप्तश्रृंगी देवी सामाजिक सांस्कृतिक मंडळ, श्री पंचमुखी हनुमान देवस्थान, श्री सिद्धी विनायक मित्र मंडळ, शिपंचायतन हनुमान मंदिर आदी संस्थांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.\nहेही वाचा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहर पोलिसांची नाशिककरांसह दौड\nसकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/web-story/most-energetic-breakfast-ndd96", "date_download": "2022-09-25T20:43:20Z", "digest": "sha1:HLS4PICQKMU6UOBUBTCMHCIAWZ4MS7PA", "length": 1513, "nlines": 18, "source_domain": "www.esakal.com", "title": "अशाप्रकारचा नाश्ता दिवसभर देईल ऊर्जा | Sakal", "raw_content": "अशाप्रकारचा नाश्ता दिवसभर देईल ऊर्जा\nसकाळचा नाश्ता उत्तम केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहाते. त्यामुळे काही पदार्थांचा नाश्त्यामध्ये आवर्जून समावेश करावा.\nमूग डाळीचा डोसा गाजर आणि टोमॅटोच्या चटणीसोबत खावा.\nकोबीच्या पराठ्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते.\nविविध फळे एकत्र करून फ्रूट सॅलड तयार करू शकता.\nआपल्या आवडीच्या भाज्या तयार करून बेसनाचा पोळा तयार करू शकता.\nफळांचा रस आणि सुका मेवा एकत्र करून प्रोटीन शेक तयार करा.\nअशाप्रकारचा नाश्ता केल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mpscworld.com/current-affairs-of-8-june-2015-for-mpsc-exams/", "date_download": "2022-09-25T19:49:54Z", "digest": "sha1:S7UDUI2PGEKSZZEIFYMYUK6MUN2VZRM6", "length": 8269, "nlines": 174, "source_domain": "www.mpscworld.com", "title": "Current Affairs of 8 June 2015 For MPSC Exams", "raw_content": "\nआज दहावीचा ऑनलाइन निकाल\nराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी एक वाजता संकेस्थळांवर (ऑनलाइन) जाहीर होईल.\nविद्यार्थ्यांना 15 जून रोजी दुपारी तीन वाजता शाळांतून गुणपत्रके मिळतील.\nहा निकाल एसएमएसच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मिळेल.\nबीएसएनल मोबाईलधारकांना 57766 या क्रमांकावर MHSSC< (स्पेस) परीक्षा क्रमांक > याप्रमाणे एसएमएस पाठवून निकाल समजेल.\nआयडिया, व्होडाफोन, एअरसेल, रिलायन्स, युनिनॉर कंपन्यांच्या मोबाईलवरुनही MH 10 (स्पेस) परीक्षा क्रमांक असा एसएमएस 58888111 यावर पाठविल्यानंतर निकाल समजेल.\nएअरटेल मोबाईलवरून निकाल पाहण्यासाठी MH 10 (स्पेस) परीक्षा क्रमांक याप्रमाणे एसएमएस 527011 या क्रमांकावर पाठवावा.\nनिकालासाठी खालील संकेतस्थळे पाहा-\nअटलबिहारी वाजपेयी यांना “युद्धमुक्ती सन्मान’ पुरस्कार\nबांगलादेश सरकारकडून देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “युद्धमुक्ती सन्मान‘ पुरस्कार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आज प्रदान करण्यात आला.\nबांगलादेशच्या मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल आणि दोन देशांमधील मैत्रीचे संबंध दृढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.\nभारताकडून बांगलादेशात दोन विशेष आर्थिक क्षेत्र\nभारताने द्विपक्षीय व्यापार वाढविण्याचा हेतूने बांगलादेशने दोन विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) स्थापन करण्याची घोषणा केली आहे.\nत्याअंतर्गत भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बांगलादेशात विमा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\n1936 – इंडियन स्टेट बॉडकास्टिंग सर्व्हिसचे नामांतरण होऊन ऑल इंडिया रेडीओ असे झाले.\n24 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n23 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n22 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n21 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs\n1 ली ची पुस्तके\n2 री ची पुस्तके\n3 री ची पुस्तके\n4 थी ची पुस्तके\n5 वी ची पुस्तके\n6 वी ची पुस्तके\n7 वी ची पुस्तके\n8 वी ची पुस्तके\nAdmit Card (प्रवेश पत्र\nIntelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3/%E0%A4%93/%E0%A5%A7", "date_download": "2022-09-25T21:06:52Z", "digest": "sha1:VEOU4JGTKJPDF56FZY4QTT5UKVSO3CCV", "length": 2425, "nlines": 65, "source_domain": "xn--d2b1ag0dl.xn--h2brj9c", "title": "भ्रमण - ओ | अमरकोश - भारत का शब्दकोश", "raw_content": "\nवेबसाइट आणि अँड्रॉइड अॅपवरून जाहिराती काढण्यासाठी कृपया सदस्यता घ्या. सदस्यता शुल्क अमरकोशमध्ये नवीन शब्द आणि व्याख्या जोडण्यात आणि भाषांशी सम्बन्धित इतर वैशिष्ट्ये जोडण्यास मदत करेल.\nपृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.\nआपल्याला हे पृष्ठ ट्विट करायचे आहे की फक्त ट्विट करण्यासाठी पृष्ठ पत्ता कॉपी करायचा आहे\nमराठी भाषेतील \"ओ\" अक्षरापासून सुरू झालेले १३४ शब्द सापडले.\nशब्दाबद्दल सविस्तर माहिती मिळविण्यासाठी त्या शब्दावर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-40/segments/1664030334596.27/wet/CC-MAIN-20220925193816-20220925223816-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}